diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0020.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0020.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0020.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,571 @@ +{"url": "http://www.sudharak.in/1994/05/1072/", "date_download": "2018-12-10T14:23:41Z", "digest": "sha1:75DKXTRTDS6WWKEJR6ZCNHEUBSGYYUHG", "length": 44438, "nlines": 84, "source_domain": "www.sudharak.in", "title": "निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी | आजचा सुधारक", "raw_content": "\nनिसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी\nमे, 1994 डॉ. र. वि. पंडित\nमानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले. हल्ली तर टेलीफोन, फैक्स, ई-मेल, सॅटेलाईट टी. व्ही. आणि रेडिओ यांमुळे विचारांचा व ज्ञानाचा प्रसार फार वेगाने व दूरगामी होतो. छपाईच्या तंत्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे कोणतेही वृत्तपत्र जगातील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापले जाऊ शकते. बावरी मशीद पाडली जात असताना त्या प्रसंगाचे धावते वर्णन आपण बी.बी.सी. रेडिओवर ऐकलेच ना\nसुमारे १५-२० वर्षांपूर्वी (म्हणजे संजय गांधी राजकारण/समाजकारणात पडण्यापूर्वी) पर्यावरण, निसर्ग-संतुलन, पर्यावरणपोपक (environmentally friendly) हे शब्द व कल्पना भारतात कोणास ठाऊक होत्या पण पाश्चात्त्य देशांत या विचारांना चालना मिळाल्याबरोबर आम्ही भारतीय या मिरवणुकीत’ (bandwagon) सामील झालीच ना पण पाश्चात्त्य देशांत या विचारांना चालना मिळाल्याबरोबर आम्ही भारतीय या मिरवणुकीत’ (bandwagon) सामील झालीच ना आज शाळकरी मुलेसुद्धा वृक्ष आणि वन्यजीव संरक्षणावर बाता मारतातच आज शाळकरी मुलेसुद्धा वृक्ष आणि वन्यजीव संरक्षणावर बाता मारतातच ‘नर्मदा बचाओ’ या आंदोलनाचा खूप गाजावाजा होत आहे, पण त्यात नवीन काय आहे ‘नर्मदा बचाओ’ या आंदोलनाचा खूप गाजावाजा होत आहे, पण त्यात नवीन काय आहे टेनेसी व्हॅली ऑथॉरेटीद्वारे बांधण्यात येणार्‍या धरणाविरुद्ध प्रचंड चळवळ झाली टेनेसी व्हॅली ऑथॉरेटीद्वारे बांधण्यात येणार्‍या धरणाविरुद्ध प्रचंड चळवळ झाली त्या विषयावर Dunbar Cove’ नावाचे पुस्तक ४० वर्षांपूर्वी वाचलेले स्मरते\nटाटा��च्या धरणाविरुद्ध सेनापती बापटांनी नव्हता का संघर्ष केला. आज मेधा पाटकर तरी काय वेगळे करीत आहेत अगदी जवळचे लहानसे उदाहरण द्यायचे तर वर्धा जिल्ह्यातील बोर धरणाविरुद्ध झालेले आंदोलन आठवावे\n“निसर्ग आणि मानव” यावर हल्ली चर्चा करण्याची टूमच आहे असे दिसते. आजचा सुधारकही त्यात मागे नाही. सुधारकाच्या परिसंवादात मोठमोठ्या मठाधिपतींनी आहुती टाकल्या आहेत भारतीय जनमानसांत निसर्गाविषयी कुतूहल व आदर, तसे पाहता वेदकालापासूनच व्यक्त झालेला आढळतो. वेदांतील आराध्य-देवता सर्वस्वी निसर्गशक्तीच आहेत ना भारतीय जनमानसांत निसर्गाविषयी कुतूहल व आदर, तसे पाहता वेदकालापासूनच व्यक्त झालेला आढळतो. वेदांतील आराध्य-देवता सर्वस्वी निसर्गशक्तीच आहेत ना ऋषिमुनींच्या काळापासून तुकाराम, बहिणाबाई पर्यंतच्या कवींनी निसर्ग व मानव यांची एकरूपता रसाळपणे वर्णन केली आहे. परंतु याचबरोबर अगस्ती, परशुराम वगैरे मुनींनी निसर्गास जेरीस आणल्याच्या कथाही आपण पुराणात वाचतो. मूसा, ईसा या प्रेपितांनीही निसर्गाला वाकविल्याचे त्यांचे अनुयायी मानतात.\nमानव हा निसर्गाचाच एक घटक आहे याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. चेतन/अचेतन, सजीव/निर्जीव अशा सर्वच घटकांचे व्यवहार विश्वातील काही मोजक्याच भौतिक तत्त्वांनुसार घडत असतात. ऊर्जेची अक्षयता, ऊर्जा व पदार्थ (mass) यातील आंतरपरिवर्तन, पदार्थाच्या पिंडातील (bodies) व कणातील आकर्षण (गुरुत्वाकर्षणासह) हीच ती भौतिक तत्त्वे होत. ज्याप्रमाणे निर्जीव मानल्या जाणार्‍या पदार्थांमधील घटना (उदा. लोखंडाचे गंजणे, प्रस्तरापासून माती तयार होणे), तसेच सजीव सृष्टीमधील प्रत्येक घटना याच भौतिक तत्त्वानुसार घडते, मग ती मानवाची पूर्वसंचित बुद्धी असो वा अनुभवाने मिळणारे ज्ञान असो. एखाद्या व्यक्तीचे सुंदर मुखकमल असो वा त्या व्यक्तीच्या उच्छ्वासाकडे त्यातील कर्बाम्ल वायू आणि मिथेनमुळे आकृष्ट होणारा डास असो, या सगळ्या गोष्टी अंततः मूलभूत भौतिक तत्त्वावरच अवलंबून असतात.\nनिसर्गामध्ये Adjustment, Accommodation, Adaptation आणि Aggression या चार मार्गाचा अवलंब सारेच जीव सतत करीत असतात. जीवसृष्टीतील परस्पर व्यवहाराची (interactions) ही चतुःसूत्रीच आहे.\nचार्लस डार्विनने सुचविल्यानुसार जीवसृष्टीची उत्क्रांती या चार मुख्य सूत्रानुसारच झाली. विश्वातील (), किमानपक्षी पृथ्वीवर���ल जीवांचा प्रारंभ “अपघाताने घडलेल्या काही रासायनिक क्रियांमुळे झाला असे मुळी आसिमॉव्हनेच म्हटले आहे” असे विधान पूर्वी सुधारकाच्या परिसंवादात आले आहे. जणू काही आसिमॉव्ह हा कोणी फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला), किमानपक्षी पृथ्वीवरील जीवांचा प्रारंभ “अपघाताने घडलेल्या काही रासायनिक क्रियांमुळे झाला असे मुळी आसिमॉव्हनेच म्हटले आहे” असे विधान पूर्वी सुधारकाच्या परिसंवादात आले आहे. जणू काही आसिमॉव्ह हा कोणी फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला अहो, आसिमॉव्ह हा रसायनशास्त्राचा सामान्य प्राध्यापक होता. त्याला अमाप प्रसिद्धी व पैसा मिळाला तो त्याने लिहिलेल्या विज्ञानकथांमुळे. कोणतेही मौलिक संशोधन त्याच्या नावाने प्रसिद्ध नाही. त्याचा संदर्भ देणे हास्यास्पद आहे\nवस्तुतः पृथ्वीच्या आवरणात योग्य तापमान, मूलद्रव्यांची उपलब्धता आणि ऊर्जेचे मोठे स्रोत मिळाल्याने, केवळ अपघात म्हणून नव्हे तर विविध मूलद्रव्यामधील असंख्य पारस्परिक प्रक्रियांमुळे(varied interactions) काही मोठे महारेणू (macromolecules) उत्पन्न झाले. त्यांना त्यांच्या रासायनिक घटनेनुसार डीएनए, आरएनए आणि न्युक्लेइक अॅसिड्स अशी नावे आता देण्यात आली आहेत. इतरही असंख्य रेणू उत्पन्न झाले असणार, परंतु उपर्युक्त तीन महारेणूंना काही महत्त्वाचे गुणधर्म प्राप्त झाले. त्यांपैकी डीएनए हे अतिशय चिवट असे द्रव्य असून योग्य कच्चा माल मिळाल्यास हे महारेणु स्वनिर्मिती करू शकतात. तसेच या महारेणूंमध्ये विशिष्ट रचनेचे आरएनए रेणू उत्पन्न करण्याची क्षमता असते. आरएनए रेणु हे एकीकडे डीएनए ची प्रतिकृती असतात, तर दुसरीकडे विशिष्ट अमायनो अॅसिडसूशी त्यांचे इमानदारीचे नाते असते. या परस्पर संबंधामुळे हे तीन प्रकारचे महारेणू जीवांना जन्म देऊ शकले. अशा रीतीने उत्पन्न झालेले अतिशय साधे व सुटसुटीत जीव यथाक्रम वर लिहिलेल्या चार A द्वारे विकास पावले व जीवसृष्टीमध्ये विविधता येत गेली. यात कोणत्याही अवस्थेत अपघात वगैरे काही नसून असंख्य प्रक्रियानंतर प्रयोग-प्रमाद (Trial and Error) या पद्धतीने हजारो वर्षांच्या कालखंडात पृथ्वीवर जीव उत्पन्न झाले.\nअशा या adjustable निसर्गामध्ये मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःचे जीवन अधिकाधिक उपभोगक्षम व आनंददायक करतो हे साहजिकच आहे. मधमाश्या नाही का मधुसंचय करीत दुर्लक्षित सरकारी ��ागांमध्ये गाजरगवत नाही का फुलझाडांवर मात करीत दुर्लक्षित सरकारी बागांमध्ये गाजरगवत नाही का फुलझाडांवर मात करीत भरपूर ऊर्जा, तहानलेल्या शेतीसाठी पाणी व भरपूर अन्नधान्ये उत्पन्न करण्यासाठी नर्मदेसारख्या नद्यांतून वाया जाणारे पाणी आवश्यक झाल्यास काही लोकांचे जीवन बदलूनही, धरणाद्वारे अडविणे हेसुद्धा निसर्गातील चार A च्या चतुःसूत्रीनुसारच घडणार भरपूर ऊर्जा, तहानलेल्या शेतीसाठी पाणी व भरपूर अन्नधान्ये उत्पन्न करण्यासाठी नर्मदेसारख्या नद्यांतून वाया जाणारे पाणी आवश्यक झाल्यास काही लोकांचे जीवन बदलूनही, धरणाद्वारे अडविणे हेसुद्धा निसर्गातील चार A च्या चतुःसूत्रीनुसारच घडणार हा तर निसर्गाचा मूलभूत नियमच आहे. निसर्गातील सर्वत्र आढळणार्‍या या चतुःसूत्रीचे प्रयोजन काय असा प्रश्न तत्त्वचिंतक करतील, त्यावर साधे उत्तर असे की प्रत्येक जीवाला जगण्याची व प्रजोत्पादन करण्याची प्रचंड इच्छा आणि ईर्षा असते. ही इच्छा का असते याबद्दल अध्यात्मवादी लोक काहीही सांगत असले तरी या प्रश्नाचे उत्तरही वैश्विक मूलभूत भौतिक तत्त्वावर कसे आधारलेले आहे हे सांगता येईल. पण त्यासाठी हे स्थळ नाही.\nस्वतःचे जीवन अधिक सुसह्य, आनंदमय व प्रदीर्घ करण्यासाठीच मानव धडपडत असतो व त्यासाठी तो निसर्गातील सर्वच घटक अवलंबीत असलेली चतुःसूत्री वापरतो. आपल्या जीवनातील त्रुटी आणि दुःखे नाहीशी करण्याची, किमानपक्षी कमी करण्याची मानवाची अहर्निश धडपड चाललेली आहे. त्यात अधिक आणि चांगल्या अन्नाचे उत्पादन, शुद्ध जल व वायूचा पुरवठा, सुसह्य निवारा यांसारख्या मूलभूत गरजांच्या परिपूर्तीबरोबरच तो मानवी जीवन दुःखमय करणार्‍या शारीरिक व मानसिक व्याधी, गुन्हेगारी, व्यसने, दंभ आणि गर्व यांसारख्या प्रवृत्ती यांचा बीमोड करण्यासाठी प्रयत्न करतो. असंख्य शारीरिक व मानसिक व्याधींवर विजय मिळविण्यासाठी मानवाची सातत्याने धडपड चालू आहे. हिपोक्रेटिस व सुश्रुतापासून हे काम चाललेले असून आपल्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केलेल्या तंत्रविद्येचा अधिकाधिक वापर करून निसर्गतः उत्पन्न होणार्‍या सर्व प्रकारच्या विकारांवर नियंत्रण ठेवण्याची ही मानवी धडपड निसर्गातील चतुःसूत्रीचाच आविष्कार आहे.\nमानवी शरीरस्वास्थ्याला निसर्गातील जंतू, विषाणू, कीटक, विषारी प्राणी व वनस्पती याचबरोबर मानवाने स्वतःच निर्माण केलेले विषारी वायू, पदार्थ, किरण या सर्वांचा उपद्रव होतो तो हे सर्व घटक aggressive असतात म्हणून. यावर4As चा वापर करून मानव नियंत्रण ठेवतो. त्यासाठी तो विविध औषधे, प्रतिजैविके (antibiotics), लसी (vaccines) आणि विषशामक रसायने तयार करून उपर्युक्त घातक घटकांवर स्वतःच aggression करतो याखेरीज मानवी शरीर पोखरणारे शरीरातच स्वनिर्मित असे आनुवंशिक अथवा अर्जित विकारही आहेत. उदाहरणार्थ मधुमेह, कर्करोग, रक्तवाहक यंत्रणेतील दोष, मेंदूचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, शरीरावरणाचे (त्वचा, केस वगैरे) विकार, शारीरक्रियांमधील विविध प्रकारच्या त्रुटी (deficiencies). या सर्वांची जाण वैद्यकास पूर्वीपासून आहे व नव्याने अधिक चांगली होत आहे. यांपैकी अनेक विकारांवर औषधे निर्माण करण्याचे कार्य पूर्वीपासून होत असले तरी गेल्या २५-३० वर्षांत यांपैकी कित्येक व्याधींवर बाह्य औषधोपचाराखेरीज शरीरातच इष्ट बदल घडविण्यासाठी संशोधन होऊ लागले आहे. त्यासाठी शरीरातील पेशींमध्ये असलेल्या आनुवंशिक गुणसंचयाकडे (genome) वैज्ञानिकांचे लक्ष वेधले गेले आहे. मानवी शरीरपेशीमधील गुणसंचयाचे (genome) घटक असणार्‍या गुणसूत्रांची (chromosomes) संख्या व स्वरूप, आणि शरीरचनेस व शरीरक्रियेस कारणीभूत असलेल्या जीन्स (genes) याबद्दल बोध होऊ लागल्यापासूनच या दिशेने संशोधन सुरू झाले, व आता १९९४ पर्यंत या संशोधनात प्रचंड प्रगती झालेली आहे. हे सगळे ज्ञान मॉलिक्यूलर बायॉलॉजी या ढोबळ नावाने परिचित आहे.\nमॉलिक्यूलर बायॉलॉजीमधील संशोधनाच्या दोन प्रमुख दिशा आहेत. (१) मानवी व अन्य प्राण्यांच्या जैविक रचनेचा संपूर्ण तपशील मिळविणे, आणि (२) गुणसूत्रे व त्यावरील जीन्स हाताळून त्यापासून शरीरात (अथवा शरीराच्या बाहेरही) इष्ट बदल घडवून आणणे. या दुसर्‍या प्रकारच्या संशोधनाला वैज्ञानिक परिभाषेत Recombinant DNA Technology असे संबोधतात, तर सामान्य भाषेत Genetic Engineering असे लोकप्रिय नाव मिळाले आहे. या तंत्रज्ञानाचा Biotechnology या आधुनिक तांत्रिकीमध्ये अंतर्भाव होतो. (Genctic Engineering ला आनुवंशिक अभियांत्रिकी म्हणण्याचा प्रघात पडला आहे, पण हे फारसे बरोबर नाही. त्यात engineering अथवा अभियांत्रिकी नाहीच. प्रयोगशाळेत काचपात्रे, विविध रसायने आणि उपकरणे वापरून गुणसूत्रातील DNA व पेशीमधील RNA हाताळणे व त्यातून पेशीच्या रचनेत अथवा कार्यात इष्ट बदल घडवून आणणे यासच Recombinant Technology म्हणतात. Genetic Engineering मुळे काळ्याची गोरी माणसे बनविणे किंवा सर्वगुणसंपन्न प्रजा निर्माण करणे असे काहीतरी सामान्य जनांना अभिप्रेत असते, पण ते सर्वथा अतिरंजित व अवास्तव आहे.\nआनुवंशिक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आजपर्यंत प्रगती कोणत्या मुक्कामाला आहे हे पाहण्यापूर्वी या तंत्रज्ञानाचा पाया असलेला संशोधनाचा पहिला प्रवासमार्ग किती पुढे गेला आहे हे पाहणे उचित आहे. मानवाचा गुणसंचय (genome) हा २३ जोड्या असलेल्या ४६ गुणसूत्रांमध्ये साठविलेला असून या ४६ गुणसूत्रांवर सुमारे १००००० (एक लक्ष) विभिन्न जीन्स (genes) माळलेल्या असतात. यांतील कित्येक जीन्सच्या शेकडो अतिरिक्त प्रती (rcedundant copics) असतात. या अतिरिक्त प्रती गुणधर्म बदलण्यास, जीनिक उत्परिवर्तनामध्ये फार महत्त्वाचे कार्य करतात. पण तो थोडा वेगळ्या तपशिलाचा भाग आहे. या सुमारे एक लाख जीन्समुळे मानवी शरीराचे सर्व शारीरिक व मानसिक व्यवहार संचालित होतात. (ते कसे, हा उद्बोधक परंतु येथे अप्रस्तुत विषय आहे.) याचा अर्थ सर्व जीन्स एकाच वेळी कार्य करतात असा नसून जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये तसेच परिसरातील परिस्थितीनुसार जीन्स “चालू” किंवा “बंद असतात. याचप्रमाणे प्रत्येक जीन गुणसूत्रावर एकाच ठिकाणी सलग तुकड्याच्या स्वरूपात नसून कित्येक जीन्स वेगवेगळ्या गुणसूत्रावर वसलेल्या तुकड्यांच्या स्वरूपात असतात व अशा अनेक तुकड्यांचा परिणाम म्हणून शरीरात एखादा गुणधर्म प्रकट होतो उदाहरणार्थ मानवी डोळ्यांचा (म्हणजे वस्तुतः Iris चा ) रंग अथवा गाईच्या दुधाची मात्रा व दाटपणा इत्यादी गुणधर्म बहुजिनी (polygenic) आहेत.\nमानवी शरीररचनेचे आणि शरीरक्रियांचे सम्यक ज्ञान हवे असल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या जीन्सबद्दल माहिती असणे हे आधुनिक जीवशास्त्रास आवश्यक ठरते. प्रत्येक जीन केवढी आहे, कोठे वसली (वसल्या) आहे आणि त्या जीनवरील संदेशाचा मंत्र (nucleotide Sequences) कसे आहेत हे जाणणे मूलभूत आहे. गेल्या १५-२० वर्षांत मानवी जीन्सबद्दल ही माहिती मिळविण्याचे फुटकळ प्रयत्न जगातील अनेक शास्त्रज्ञ करीत आहेत. परंतु या कार्यासाठी एक सर्वंकष, सर्वव्यापी, एकत्रित असा प्रकल्प १९९० सालापासून अमेरिकन शासनाने सुरू केला आहे. वॉशिंग्टन डी.सी. चे उपनगर बेथेस्डा येथील यू.एस्. नॅशनल इन्टिट्यूट ऑफ हेल्थ मध्ये या प्रकल्पाचे मुख्याल�� आहे. “मानवी गुणसंचय प्रकल्प (Human Genome Project) चे प्रमुख डॉ. फ्रेंन्सिस कॉलिन्स हे असून १५ वर्षांच्या या प्रकल्पासाठी शासनाने ३०० कोटी डॉलर्सचे (सुमारे १०००० कोटी रुपये) अनुदान मंजूर केलेले आहे. इ.स. २००५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करावयाचे असून त्यासाठी जगातील ९० ते १०० संशोधक शास्त्रज्ञांच्या गटांना या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेले आहे. (भारतातील एकही नाही). या प्रचंड प्रकल्पामुळे आतापर्यंत सुमारे ६५०० जीन्सची माहिती मिळाली असून त्यात दररोज कमीत कमी एका जीनची भर पडत आहे. या ६५०० पैकी, सुमारे ३० महत्त्वाच्या रोगांना कारणीभूत असणार्‍या जीन्सचा ठावठिकाणा कळला आहे. उदाहरणार्थः स्तनाचा कर्करोग (गुणसूत्र क्रमांक १७), आनुवंशिक बृहदांत्रकर्करोग (गुणसूत्र क्र. २), हंटिंग्टन रोग (गुणसूत्र क्र. ४), सिस्टिक फायब्रोसिस (गुणसूत्र क्र. ७), मॅलिग्नंट मेलानोमा (गुणसूत्र क्र. ९), नागपूर, भंडारा, चन्द्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील अनुसूचित जातींमध्ये व निग्रोंमध्ये आढळणारा सिकलसेल अॅनिमिया (गुणसूत्र क्र. ११). जन्मजात मानसिक दौर्बल्य अर्थात डाऊन्स सिन्ड्रोम (गुणसूत्र २१) आणि हिमोफिलीया (क्ष गुणसूत्र) या विकारांच्या जीन्सचे स्थळ पूर्वीच समजलेले होते.\nअमेरिकेच्या या मानवी गुणसंचय प्रकल्पामुळे प्राप्त होणारे महत्त्वाचे ज्ञान GATT आंतरराष्ट्रीय करारातील डंकेल नियमानुसार पेटंट करण्यात येईल की काय अशी शंका आहे. परंतु पॅरिस येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ ह्यूमन पॉलिमॉर्फिझम मधील डॉ. डॅनियल कोहेन हेसुद्धा या क्षेत्रात झपाट्याने काम करीत असून आपण इ.स. २००३ पर्यंत संपूर्ण मानवी गुणसंचयाचे नकाशे तयार करू असा विश्वास डॉ. कोहेन यांना वाटतो.\nआपण मिळविलेले हे अमूल्य ज्ञानभांडार, मानवजातीच्या हितासाठी युनायटेड नेशन्सना विनामूल्य अर्पण करण्याचा संकल्पही डॉ. कोहेन यांनी सोडला आहे\nमानवी गुणसंचयाचे बारकावे जसजसे ज्ञात होतील तसतसे या ज्ञानाचे उपयोजन म्हणून विविध रोगांवर उपचार शोधण्यासाठी वापर होईल. या बाबतीत अमेरिकन बाजारधार्जिणी संस्कृती फार गंमतीदारपणे स्पष्ट होते. मानवी गुणसंचय प्रकल्प हा पायाभूत संशोधन प्रकल्प शासकीय खर्चाने राबविला जात आहे, पण या ज्ञानाचे उपयोजन मात्र खाजगी क्षेत्राकडे सोडण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्य�� जीन थेरेपी लॅबोरेटरी या स्वायत्त खाजगी संस्थेद्वारा या कार्याचे संचालन होत आहे. या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. डब्ल्यू. फ्रेन्च अँण्डरसन हे बेथेस्डा येथील सरकारी नोकरी सोडून आलेले आहेत बेथेस्डाला त्यांनी १९९० साली एडीए डेफिशियन्सी नावाच्या आनुवंशिक रोगावर जीनमध्ये बदल घडवून सर्वप्रथम यशस्वीपणे उपचार केले व त्यांना शासनाने मान्यता दिली. शासनाच्या अतिशय कडक नियमानुसार ही जगातील पहिली जीन थेरेपी मानली जाते. याही क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असून सिस्टिक फायब्रोसिस व मॅलिग्नंट मेलानोमावर लवकरच जीन थेरेपी उपलब्ध होईल असा कयास आहे. या कामात साहजिकच खाजगी औषध कंपन्या अधिक रस घेत आहेत, कारण त्यामुळे त्यांना प्रचंड अर्थलाभ होणार आहे. आर्थिक स्वार्थासाठी हे होत असले तरी जीन थेरेपीचे तंत्रज्ञान हे मानवी कल्याणासाठीच आहे. Stinger अग्निबाण (ज्यामुळे जगाचा इतिहास गेल्या ८-१० वर्षांत बदलला बेथेस्डाला त्यांनी १९९० साली एडीए डेफिशियन्सी नावाच्या आनुवंशिक रोगावर जीनमध्ये बदल घडवून सर्वप्रथम यशस्वीपणे उपचार केले व त्यांना शासनाने मान्यता दिली. शासनाच्या अतिशय कडक नियमानुसार ही जगातील पहिली जीन थेरेपी मानली जाते. याही क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असून सिस्टिक फायब्रोसिस व मॅलिग्नंट मेलानोमावर लवकरच जीन थेरेपी उपलब्ध होईल असा कयास आहे. या कामात साहजिकच खाजगी औषध कंपन्या अधिक रस घेत आहेत, कारण त्यामुळे त्यांना प्रचंड अर्थलाभ होणार आहे. आर्थिक स्वार्थासाठी हे होत असले तरी जीन थेरेपीचे तंत्रज्ञान हे मानवी कल्याणासाठीच आहे. Stinger अग्निबाण (ज्यामुळे जगाचा इतिहास गेल्या ८-१० वर्षांत बदलला हाही एक उद्बोधक विषय आहे) अथवा Nerve Gas सारखे जनसंहारक असे हे तंत्रज्ञान निश्चितच नाही. त्यामुळे मानव आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचे शोषण करीत आहे अशी हाकाटी करणे अनाठायी ठरेल.\nबदल घडविलेल्या जीन्स शरीरामध्ये टोचून रोगाचा उपचार करण्याखेरीज आनुवंशिक अभियांत्रिकीचा वापर कृषि, पशुपालन, वैद्यक, अन्नोत्पादन वगैरे क्षेत्रातही होत आहे. गेली १०-१२ वर्षे इन्सुलीन प्राण्यांखेरीज प्रयोगशाळेत यीस्टपासून निर्माण करण्यात येऊ लागले आहे. मलेरियाविरुद्ध लस तयार करण्याचे, तसेच स्त्री-पुरुषांनी वापरण्यास योग्य अशा गर्भनिरोधक लसी तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. उत्तम मांसोत्पादनासाठी कमी चरबी व अधिक मांस असणारी डुकरे, अधिक दूध देणार्‍या गाई आणि अन्नाचे अधिक किफायतशीरपणे मांसात परिवर्तन करणार्‍या कोंबड्या आनुवंशिक अभियांत्रिकीमुळे शक्य झाल्या आहेत.\nनिसर्गाशी अधिक चांगल्या रीतीने जुळवून घेऊन मानवी जीवन अधिक समृद्ध करणे हे या सर्व नव्या विज्ञानाचे उद्दिष्ट आहे. परंतु आत्यंतिक मोहापायी या विज्ञानाचा मानवाने गैरवापर केला तर त्यात मानवाचीच हार होणार आहे. आनुवंशिक त्रुटींचे गर्भावस्थेतच निदान करता यावे म्हणून सुमारे २५ वर्षांपूर्वी गर्भजलपरीक्षेचा (amniocentesis) शोध लागला. परंतु भारतातील नादान श्रीमंत लोकांनी आर्थिक मोहापायी हे तंत्रज्ञान वापरून स्त्रीलिंगी गर्भ नष्ट करण्याचा सपाटा सुरू केला. भारतात दरवर्षी हजारो स्त्रीलिंगी गर्भ पाडून टाकले जातात. त्यामुळे १९८१ ते १९९१ या दहा वर्षांमध्ये भारतीय लोकसंख्येतील स्त्रीपुरुप प्रमाण ९३३/१००० पासून ९२९/१००० इतके कमी झाले आहे\nअसाच प्रकार जेनेटिक इंजिनियरिंगमुळे होईल की काय अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे. विशेषतः इंग्लंडमधील ख्रिस्ती लोक व अमेरिकेतील चळवळे नेतृत्व याबाबतीत लोकमत संघटित करीत आहेत. गुणसंचय-परीक्षणामुळे व्यक्तीस असणार्‍या अथवा भविष्यात होऊ शकतील अशा संभाव्य विकारांची माहिती मिळते. ही माहिती नोकरी मिळवितांना, टिकविण्यासाठी तसेच विमा उतरताना अडचणीची ठरू शकते. भविष्यात आपणास एखादी व्याधी जडणार आहे हे आधीच कळले तर व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. गुणसंचय -परीक्षणामुळे माणसाची अगदी “मर्मबंधातली ठेव” उघडी पडण्याची शक्यता आहे व हे मानवी हक्कांच्या विरुद्ध आहे असेही लोकमत तयार होऊ लागले आहे. हे जरी खरे असले तरी या तंत्रज्ञानाची प्रगती बरीच नियंत्रणात आहे. हे संशोधन प्रामुख्याने पाश्चात्य लोकशाही राष्ट्रांत होत असल्याने या तंत्रज्ञानाच्या उपयोजनावर शासनाचा आणि पर्यायाने लोकमताचा अंकुश राहणार आहे. त्यामुळे विशेष चिंता करण्याचे कारण नाही “सर्वगुणसंपन्न मानवच काय पण सर्वगुणसंपन्न बटाटाही” अजून फार दूर आहे. शिवाय या नव्या विज्ञानालाच का घाबरावे “सर्वगुणसंपन्न मानवच काय पण सर्वगुणसंपन्न बटाटाही” अजून फार दूर आहे. शिवाय या नव्या विज्ञानालाच का घाबरावे पिकांच्या संकराच्या जुन्याच तंत्राचे भोग आपण भोगतोच आहोत. आज आपणास चवदार गावरानी पांढरी भेंडी, फ्लॉवर अथवा चवदार पालक तरी बाजारात विकत मिळते काय\nडॉ. र. वि. पंडित, पीएच्. डी. (पेनसिल्व्हानिया)\n‘तेजस्’ १४६ पावनभूमी लेआऊट सोमलवाडा, नागपूर ४४०० २५\nPrevious Postसातार्‍याचे विचारवेध संमेलनNext Postबँकॉक परिषदेत जाणवलेले स्त्री-प्रश्नांचे भेदक वास्तव\nठाम आणि निश्चित भूमिका असणारे लेखन\nमानवी बुद्धी आणि ज्ञान\nमहाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने…\nइस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण\nसंघ बदलला की दलित विचारवंत\n‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’\nडॉ. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/page/3240", "date_download": "2018-12-10T13:27:27Z", "digest": "sha1:OCYHERZAUFNV33DJIRBB43EA25FYBWRM", "length": 10087, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - Page 3240 of 3685 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nहिवरे येथे साडेतेरा फुट लांबीचा किंग कोब्रा पकडला\nप्रतिनिधी/ पणजी हिवरे गावातील गायकवाडा काजू बागायतीत साडेतेरा फुट लांबीचा किंग कोब्रा प्राणीमित्र विनोद गजानन सावंत यांनी शुक्रवारी दुपारी पकडल्याचा प्रकार घडला आहे. सदर भागात किंग कोब्राचा वावर असल्याची माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेऊन शर्थीच्या प्रयत्नाने सदर कोब्राला ताब्यात घेतले आहे. तद्नंतर काही तासातच त्याला म्हादई अभयारण्याच्या जंगलात सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती विनोद सावंत यानी दिली ...Full Article\nकोरगाव येथे आज ‘एक उद्ध्वस्त घर’ नाटक\nप्रतिनिधी/ पेडणे कोरगाव येथील नवोदित नाटय़ लेखक अनंत गणपत मांद्रेकर यांनी लिहिलेल्या ‘एक उद्ध्वस्त घर’ या पहिल्या नाटकाचा नाटय़प्रयोग शनिवार 25 मार्च रोजी रात्री 9 वा. भटवाडी कोरगाव येथे ...Full Article\nपुण्यात काकूकडून पुतण्याचा निर्घृण खून\nक्रूरतेचा कळस गाठणाऱया काकूला अटक : पोलिसांचा कौशल्यपूर्वक तपास प्रतिनिधी/ पुणे शेजारी राहणाऱया जावेला मुलगा असल्याने घरातील मंडळी कायम टोचून बोलत असल्याच्या रागातून काकूने चक्क पाच वर्षाच्या सख्ख्या पुतण्याचाच ...Full Article\nबेकायदा गाडा हटवल्याप्रकरणी मुरगावच्या मुख्याधिकाऱयांना घेराव\nप्रतिनिधी/ वास्को आम्लेट पावचा गाडा हटवल्याच्या कारणास्तव मुरगावचे नगरसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुरगावच्या मुख्याधिकाऱयांना घेराव घालून त्यांना जाब विचारला असता मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्ये बराच वेळ हंगामा ...Full Article\nउदयनराजेंच्या पाठींबासाठी हॉकर्स एकवटले\nप्रतिनिधी/ सातारा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर राजकीय असुयेपोटी दाखल केलेला खंडणी व मारहाणीचा गुन्हा खोटा आहे. हे एक राजकीय षडयंत्र आहे. असा ...Full Article\nशिक्षकांच्या बदल्याचे होऊ लागलेय राजकारण\nप्रतिनिधी/ सातारा फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात शासनाने अद्यादेश काढला आहे. त्या अद्यादेशानुसार शिक्षण विभागाचे सर्व अधिकार काढून घेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहेत. त्यांनी प्रत्येक तालुक्यातील ...Full Article\nगुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाची अधिसूचना\nसतीश चव्हाण/ कराड कोकण-घाटमाथ्यासह कर्नाटकला जोडणारा गुहाघर-विजापूर हा पूर्वीचा राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. भारत सरकारने जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात ही घोषणा केली आहे. ...Full Article\nप्रतिनिधी/ म्हसवड 5 हजार ते 92 हजारपर्यंत पालिकेची थकबाकी असणाऱया म्हसवडकरांची नावे अखेर फलकावर झळकली असून तर नाव या बोर्डवर नाही नव्हें.. हे पाहण्यासाठी म्हसवडकरांनी गर्दी केली होती. पाणी ...Full Article\nदहा पोलिसांविरोधात पुरवणी आरोपपत्र\nप्रतिनिधीत/ कराड सोने चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव याच्या खूनप्रकरणी कराड न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुहास जगताप यांनी दिली. सहाय्यक पोलीस ...Full Article\nपालकांच्या दुर्लक्षाने बालपण भरकटतेय..\nमहिन्यात दोन धक्कादायक घटना, एका मुलीचा जीव गेला तर दुसऱया घटनेत मुली 48 किलोमीटर चालल्या सुभाष देशमुखे/ कराड महिन्यात चार चिमुकल्यांचा बळी धकाधकीच्या जीवनात कुटुंब व्यवस्था मोडकळीस येण्याची चिन्हे ...Full Article\nमी कोणाचे पैसे चोरलेले नाहीत बँकेचे पैसे परत देण्यात तयारःविजयमल्या\nजिवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलतअसतानाच ऍड. सदावर्तेंवर हल्ला\nलिंगायत विभक्त धर्मःप्रस्ताव केंद्रातर्फे फेटाळला\nधुळे महापालिका : अनिल गोटेंच्या पत्नी हेमा गोटे विजयी\nधुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा, 49 जागांसह स्पष्ट बहुमत\nइंदिरा कँन्टीन मधील खाद्य पदार्थात आळय़ा\nअहमदनगर निवडणूक : शिवारायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार छिंदम विजयी\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nभारताची ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/trio-aakash-t-2424-whiteblue-price-p6sAHq.html", "date_download": "2018-12-10T13:41:18Z", "digest": "sha1:MPPRSIFRLBNTWBKPKL4FCKJGAPG66DZM", "length": 15120, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए किंमत ## आहे.\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूएफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए दर नियमितपणे बदलते. कृपया ट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए वैशिष्ट्य\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे Less than 3 inch\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 16 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी तुपे 1400 mAh\nटाळकं तिने Up to 6hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 480 hrs\nसिम ओप्टिव Dual Sim\n( 1 पुनरावलोकने )\n( 76 पुनरावलोकने )\n( 105 पुनरावलोकने )\n( 100 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\nट्रिओ आकाश T 2424 वहितेब्लूए\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_2053.html", "date_download": "2018-12-10T14:08:45Z", "digest": "sha1:UUHEAOMW4PBJ55IICXAV3XRU5XOFZK3G", "length": 14357, "nlines": 190, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: डोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम अर्थात वेबसाईटचे नाव. जसे ednyan.com किंवा google.com वगैरे वगैरे.गेल्या वीस वर्षात लाखो डोमेन्स नोंदले गेल्याने, क्वचित एखादा अपवाद वगळता आता एका शब्दाचे डोमेन नेम उपलब्धच नाही. त्यामुळे दोन वा तीन शब्द जोडून आपल्याला हवं तसं डोमेन नेम नोंदविण्याची स्पर्धा सध्या चालू आहे. त्यातून पोट धरधरून हंसविणारे किस्से घडतात. तसाच हा एक घडलेला किस्सा...\nडॉक्टर.कॉम बुक आहे. कॉलडॉक्टर.कॉम पण बुक आहे. डॉक्टरकॉल.कॉम सुद्धा उपलब्ध नाही. मग मंडळी आणखी एक शब्द जोडू पाहतात.दिडॉक्टरकॉल.कॉम करून ते डोमेन नेम मिळतय का ते बघतात. ह्या पद्धतीत कुठेही कॉमा म्हणजे स्वल्पविराम वापरता येत नाही. त्यामुळे शब्द एकमेकांना जोडून येतात आणि वाचताना ते कोणीही कुठेही तोडू शकतो. समजा thedoctorcall.com असेल तर th edoctor call किंवा thedoc torc all असंही कोणी वाचू शकतो.\nआता गंमत कशी ह��ते पहा. वैद्यक क्षेत्रातील वेगवेगळे थेरॅपिस्ट शोधून देणारी एक साईट आहे. पण त्यांना हवं असलेलं Therapist.com हे डोमेन नेम उपलब्ध नाही. म्हणून शेवटीtherapist finder असं सोपं नाव दोन शब्द जोडून त्यांनी घेतलं. therapistfinder.com अशी वेबसाईट आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण डोमेन नेम वाचणारांनी ते the rapist finder असं वाचलं की बोंब. अर्थाचा अनर्थ आणि लाखाचे बारा हजार.\nआता खरोखरीच therapistfinder.com ही साईट उघडा. पहा त्यावरची ही हेडींग्जः\nअहो, हा काल्पनिक विनोद नाही. खरंच therapistfinder.com उघडून वाचून बघा. खात्री केल्याशिवाय हंसू नका. वुई आर सिरीयस..ओके\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डि���्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/rare-complaint-and-authorized-representative-1639473/", "date_download": "2018-12-10T13:42:04Z", "digest": "sha1:CRIMSIBZ4VVSWWRLY3ZWM4KADABK75ME", "length": 20429, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rare Complaint and Authorized Representative | रेरा तक्रार आणि अधिकृत प्रतिनिधी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nरेरा तक्रार आणि अधिकृत प्रतिनिधी\nरेरा तक्रार आणि अधिकृत प्रतिनिधी\nजलद तक्रार निवारण हा जसा रेरा प्राधिकरणाचा फायदा आहे\nरेरा प्राधिकरणाकडील प्रकरणामध्ये किंवा तक्रारीमध्ये पक्षकार असलेली व्यक्ती व्यक्तिश: स्वत: किंवा अधिकृत प्रतिनिधीमार���फत त्या प्रकरणाच्या किंवा तक्रारीच्या कामकाजास उपस्थित राहू शकते. एखाद्या व्यक्तीस व्यक्तिश: उपस्थित राहणे अशक्य असल्यास, अधिकृत प्रतिनिधीची नेमणूक कशी करायची रेरा विनियमनमधील फॉर्म नमुना क्र. ६ नुसार कोणत्याही पक्षकारास आपला अधिकृत प्रतिनिधी नेमता येईल. त्याकरिता तक्रार दाखल करताना किंवा तक्रारीची सुनावणी सुरू झाल्यावर फॉर्म क्र. ६ नमुन्यातील अधिकारपत्र दाखल करता येणे शक्य आहे. या अधिकारपत्रान्वये नेमण्यात आलेला अधिकृत प्रतिनिधी पक्षकाराच्या वतीने आणि पक्षकारातर्फे सर्व कामकाज करू शकतो.\nबांधकाम व्यवसायाचे नियंत्रण करण्याकरिता स्वतंत्र कायद्याची आवश्यकता लक्षात घेऊन, १९६० च्या दशकात मोफा हा स्वतंत्र कायदा बनविण्यात आला. कालौघात बांधकाम व्यवसायाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडून आले आणि या बदलांशी जुळवून घेण्यात मोफा कायदा कमी पडायला लागला. जलद तक्रार निवारणाचा अभाव ही या कायद्याची सर्वात मोठी अडचण ठरत होती. बांधकाम व्यवसायातील अनेकानेक ग्राहकांना काहीही चूक नसताना, प्रक्रियेतील विलंब आणि त्यायोगे होणारे नुकसान याला सामोरे जावे लागत होते.\nनव्या काळातील नव्या आव्हानांचा विचार करून आणि विशेषत: जलद तक्रार निवारण होण्याकरिता नवीन रेरा कायदा स्वीकृत करण्यात आला आहे. रेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून रेरा प्राधिकरणाकडे विविध स्वरूपाच्या तक्रारी मोठय़ा संख्येने दाखल झालेल्या आहेत. रेरा प्राधिकरणाने आजपर्यंत दिलेल्या निकालांची संख्या ही रेरा प्राधिकरणाद्वारे तक्रारींचा जलद गतीने निपटारा झाल्याचे द्योतक आहे.\nजलद तक्रार निवारण हा जसा रेरा प्राधिकरणाचा फायदा आहे, तसा सबंध राज्याकरिता केवळ तीन ठिकाणी रेरा प्राधिकरणाची कार्यालये असणे हा काहीसा तोटा आहे. आजघडीला सबंध राज्यात केवळ बांद्रा, मुंबई येथे रेरा प्राधिकरणाचे कार्यालय सुरू आहे आणि सबंध राज्यातील तक्रारदारांना आपापल्या तक्रारींकरिता इथे येणे क्रमप्राप्त आहे. नजीकच्या भविष्यात पुणे आणि नागपूर येथे रेरा प्राधिकरणाची कार्यालये सुरू होणार असून, तेथे देखील तक्रारदारांना जाता येणार असले, तरीसुद्धा सबंध राज्यातील तक्रारदार आणि विरोधी पक्षांना केवळ तीन शहरांत यायला लागणे काहीसे त्रासदायक आहे.\nबरेचदा प्रत्यक्ष तक्रारदार किंवा व��रोधी पक्षातील व्यक्तीला वयोमान, स्वास्थ्य किंवा इतर काही कारणांमुळे तक्रार दाखल करायला आणि तक्रारीच्या सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहणे जमतेच असे नाही. मग या समस्येवर काय उपाय काढायचा या प्रश्नाचा विचार झालेला असून रेरा कायदा आणि विनियमन (रेग्युलेशन) यामध्ये त्याबाबतच्या सुस्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. रेरा कायदा विनियमन क्र. २६ मध्ये अधिकृत प्रतिनिधीबाबत सुस्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार रेरा प्राधिकरणाकडील प्रकरणामध्ये किंवा तक्रारीमध्ये पक्षकार असलेली व्यक्ती व्यक्तिश: स्वत: किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत त्या प्रकरणाच्या किंवा तक्रारीच्या कामकाजास उपस्थित राहू शकते. एखाद्या व्यक्तीस व्यक्तिश: उपस्थित राहणे अशक्य असल्यास, अधिकृत प्रतिनिधीची नेमणूक कशी करायची या प्रश्नाचा विचार झालेला असून रेरा कायदा आणि विनियमन (रेग्युलेशन) यामध्ये त्याबाबतच्या सुस्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. रेरा कायदा विनियमन क्र. २६ मध्ये अधिकृत प्रतिनिधीबाबत सुस्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार रेरा प्राधिकरणाकडील प्रकरणामध्ये किंवा तक्रारीमध्ये पक्षकार असलेली व्यक्ती व्यक्तिश: स्वत: किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत त्या प्रकरणाच्या किंवा तक्रारीच्या कामकाजास उपस्थित राहू शकते. एखाद्या व्यक्तीस व्यक्तिश: उपस्थित राहणे अशक्य असल्यास, अधिकृत प्रतिनिधीची नेमणूक कशी करायची रेरा विनियमनमधील फॉर्म नमुना क्र. ६ नुसार कोणत्याही पक्षकारास आपला अधिकृत प्रतिनिधी नेमता येईल. त्याकरिता तक्रार दाखल करताना किंवा तक्रारीची सुनावणी सुरू झाल्यावर फॉर्म क्र. ६ नमुन्यातील अधिकारपत्र दाखल करता येणे शक्य आहे. या अधिकारपत्रान्वये नेमण्यात आलेला अधिकृत प्रतिनिधी पक्षकाराच्या वतीने आणि पक्षकारातर्फे सर्व कामकाज करू शकतो.\nअधिकृत प्रतिनिधी आणि वकील या दोहोंमध्ये फरक आहे. वकिलाचे काम पक्षकाराची बाजू मांडण्यापुरते मर्यादित असते, प्रत्यक्ष निर्णय हा पक्षकारालाच घ्यायला लागतो. कोणताही निर्णय घेण्याचा किंवा कागदपत्रांवर सह्य करण्याचा अधिकार वकिलांना नसतो. याउलट अधिकृत प्रतिनिधीस, पक्षकारातर्फे निर्णय घेण्याचा किंवा कागदपत्रांवर सह्य करण्याचा अधिकार असतो.\nअधिकृत प्रतिनिधीला नेमल्यास प्रत्यक्ष पक्��काराला जाण्याची आवश्यकता उरत नाही, पक्षकारातर्फे सर्व सोपस्कार अधिकृत प्रतिनिधी पार पाडू शकतो. अधिकृत प्रतिनिधीने घेतलेला निर्णय किंवा सह्य केलेले कागदपत्र/समझोता हे आपोआपच पक्षकारावर देखील बंधनकारक ठरतात. या मुद्दय़ाचा विचार करता अधिकृत प्रतिनिधीची नेमणूक करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अधिकृत प्रतिनिधी नेमताना ती व्यक्ती प्रामाणिक आणि सक्षम असणे आवश्यक आहे, अन्यथा पक्षकाराचे नुकसान होण्याची किंवा पक्षकारापुढे नवीन कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकृत प्रतिनिधी नेमताना या सगळ्या मुद्दय़ांचा सारासार विचार होणे गरजेचे आहे.\nअधिकृत प्रतिनिधीची नेमणूक रद्द करता येते का याचे उत्तर साहजिकच ‘हो’असे आहे. मात्र प्रतिनिधीच्या नेमणुकीकरिता जशी स्वतंत्र तरतूद आणि नमुना फॉर्म देण्यात आलेला आहे, तशी प्रतिनिधीची नेमणूक रद्द करण्याबाबत स्पष्ट तरतूद किंवा फॉर्म देण्यात आलेला नाही. अर्थात अशी तरतूद आणि फॉर्म नसला तरी नेमणूक करणारा, नेमणूक रद्द करू शकतो ही एक अतिशय साधी आणि तर्कशुद्ध बाब आहे. विशिष्ट तरतूद आणि फॉर्म नसल्याने, प्रतिनिधी नेमणूक रद्द करण्याकरिता रेरा प्राधिकरणाशी त्याबाबतचा पत्रव्यवहार करून नेमणूक रद्द करता येऊ शकेल. विविध कारणास्तव ज्या पक्षकारांना रेरा प्राधिकरणाच्या कार्यालयात येणे शक्य नाही, त्यांनी या तरतुदीचा अवश्य फायदा करून घ्यावा.\n– अ‍ॅड. तन्मय केतकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\nपाच राज्य��ंतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-12-10T14:16:54Z", "digest": "sha1:F5B6T2SRXCSXRXEY7XGEDJSFNLXNH6XU", "length": 10345, "nlines": 227, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "टेक्सास", "raw_content": "\nटोपणनाव: द लोन स्टार स्टेट (The Lone Star State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nअधिकृत भाषा अधिकृत भाषा नाही\nइतर भाषा इम्ग्लिश, स्पॅनिश\nसर्वात मोठे महानगर डॅलस-फोर्ट वर्थ\nक्षेत्रफळ अमेरिकेत २वा क्रमांक\n- एकूण ६,९६,२४१ किमी² (२,६८,८२० मैल²)\n- % पाणी २.५\nलोकसंख्या अमेरिकेत २वा क्रमांक\n- एकूण (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ३०.८/किमी² (अमेरिकेत २,५१,४५,५६१वा क्रमांक)\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २९ डिसेंबर १८४५ (२८वा क्रमांक)\nटेक्सास (इंग्लिश: Texas; टेक्सस स्पॅनिश: तेक्सास) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात मेक्सिकोच्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा प्रांत तसेच अमेरिकन संघात विलिन होण्याआधी काही वर्षे स्वतंत्र राष्ट्र (टेक्सासचे प्रजासत्ताक) होते.\nटेक्सासच्या पूर्वेला लुईझियाना, ईशान्येला आर्कान्सा, उत्तरेला ओक्लाहोमा व पश्चिमेला न्यू मेक्सिको ही राज्ये, दक्षिणेला मेक्सिकोची कोआविला, नुएव्हो लिओन व तामौलिपास ही राज्ये तर आग्नेयेस मेक्सिकोचे आखात आहे. ऑस्टिन ही टेक्सासची राजधानी आहे तर ह्युस्टन, डॅलस व सॅन अँटोनियो ही प्रमुख शहरे आहेत.\nसध्या टेक्सास हे अमेरिकेतील आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचे राज्य आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या टेक्सासचा $१.२२८ सहस्त्रअब्ज इतका जीडीपी भारत देशाच्या जीडीपीसोबत तुलनात्मक आहे. कृषी, खनिज तेलविहीरी, संरक्षण, उर्जा हे टेक्सासमधील का��ी प्रमुख उद्योग आहेत. टेक्सासमधील व्यापार व उद्योगांसाठी पोषक वातावरण, कमी कर, स्वस्त व मोठ्या संख्येने उपलब्ध असणारा मजूरवर्ग इत्यादी कारणांमुळे अमेरिकेमधील इतर राज्यांमधून (विशेषतः उत्तर व ईशान्येकडील) अनेक उद्योग टेक्सासमध्ये स्थानांतरित झाले आहेत व होत आहेत. ह्यामुळे टेक्सासमधील लोकसंख्यावाढीचा दर अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. २००० ते २०१० ह्या दहा वर्षांदरम्यान टेक्सासाची लोकसंख्या २० टक्क्यांनी वाढली.\nभौगोलिक दृष्ट्या मेक्सिकोला लागून असल्यामुळे मेक्सिकन व स्पॅनिश संस्कृतीचा टेक्सासवर पगडा आहे. येथील २७ टक्के रहिवासी स्पॅनिश भाषिक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2015/11/blog-post.html", "date_download": "2018-12-10T13:15:58Z", "digest": "sha1:TJBXANDOFC3Z3IIF6LPT2IXZFGRHNIXQ", "length": 17703, "nlines": 108, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: दो लफ्जों की है ये कहानी", "raw_content": "\nदो लफ्जों की है ये कहानी\nलहानपणी हे गाणे कधीतरी रंगोली मध्ये पहिल्यांदा पाहिले. विचित्र आकाराच्या होडीचा नावाडी उभ्याउभ्या गाणे म्हणतोय, झीनत त्याचा अर्थ सांगतीये आणि अमिताभ तिला \"गाके सुनाओ\" असं म्हणतो आणि ती जास्त आळोखेपिळोखे न घेता डायरेक्ट गायला चालू करते हे मला कैच्या कै वाटल्यामुळे मी कधी या सुमधुर गाण्याचा परिपूर्ण आस्वाद घेतलाच नाही. पण आता दिवसातून ४ वेळा हे गाणे तरी पाहतोय, ऐकतोय. याचे कारण म्हणजे व्हेनिस याची देही याची डोळा पाहिले आणि ने राहवून या शहराचे पहिले स्वप्न दाखवणार्या या गाण्याची आठवण आली.\nपोलंडमधून इकडे ऑस्ट्रियामध्ये काप्फेनबेर्ग ला आल्यापासून इटली चे वेध लागले होते. इतिहासाच्या पानापानातून पाहिलेल्या रोमन साम्राज्याची, रेनेसांस च्या धुरंधरांची कर्मभूमी, जगप्रवासाचा पुस्तकातून मानाने डोलणारा पिसाचा मनोरा आणि कितीतरी सिनेमांमधून चित्रित झालेले व्हेनिस. इटली म्हणजे वर्तमानात जगणारा इतिहास आहे. याची प्रचीती घ्यायची सुवर्णसंधी आली या महिन्यात.\nमागल्या कंपनीत सोबत असलेल्या वज्रदेहीचा (आव्वाज आहेका याच्या नावासमोर कुणाचा) मेसेज नोव्हेंबर च्या सुरवातीला व्हॉट्सअॅप वर धडकला. वज्रा फ्लोरेंस ला आला होता आणि चक्क मला रोम च्या ट्रीपसाठी बोलवत होता. आपण लगेच तयार. फ्लोरेंस, रोम मध्ये गायडेड टूर[१] घेतली. अच्युत गोडबोलेंच्या \"अर्थात\" मध्ये व���चलेल्या मेडीची कुटुंबाचे फ्लोरेंस, दोन हजार वर्षापूर्वीच्या वास्तू गल्ली बोळात वागवणारे रोम आणि हा अजून पडला का नाही असा प्रश्न येवून कितीही वेळ निरखावे असा मनोरा असलेले पिसा बघितले. ३ दिवस इतिहास जगला. वज्रा.. आमंत्रण आतिथ्याबद्दल खूप खूप आभार.\nफ्लोरेंस वरून व्हेनिस ला जायला तीन ऑप्शन होते. पहिला ट्रेनचा (महाग), दुसरा बसचा (स्वस्त पण वेळखाऊ) तिसरा ब्लाब्लाकार (स्वस्त). नशिबाने ब्लाब्लाकार[२] वर क्लोदिओ नामक व्यक्ती व्हेनिस ला निघाला होता. त्याला संपर्क केला आणि दुसर्या दिवशी तो आणि आणखी एक सहप्रवासी - सारा यांच्याबरोबर फ्लोरेंस ते व्हेनिस असा ३ तासांचा प्रवास झाला. क्लोदिओ फारच इंटरेस्टिंग माणूस निघाला. सारा आणि त्याच्याशी खूप गप्पा मारता आल्या. गाडी पण ढिंकच्याक ऑडी एसयुवी होती.\nव्हेनिस च्या सांता लुचिया (St. Lucia) ट्रेन स्टेशन मधून निघतानाच आपण कुठल्यातरी वेगळ्या जगात आलोय याची खात्री पटते. पूर्ण शहरभर कालवे आहेत.. बस काय कार पण नाहीयेत इथे. छोट्या बोटी वापरतात लोक. त्याला गोंडोला म्हणतात. वॉटरबसेस पण आहेत. त्याला वेपोरेत्तो म्हणतात. पीएमटी सारखी गर्दी असते वेपरेत्तो ला. इथल्या लोकांना त्याचे आजीबात कौतुक नाही. ऍम्ब्युलन्स पण होडीच आणि पोलीस पण होडीच वापरतात. व्हेनिस इतर शहरांपेक्षा जरा महागच आहे. 'जनरेटर' नावच्या युथ होस्टेल वर एक रात्र राहिलो मी इथे. सर्वात स्वस्त पण चांगले होते. १४ युरो. HostelWorld.Com [३] वरून आधीच शोधून ठेवले होते. ते होस्टेल शोधताना काढलेला हा विडीओ. पिवळ्या रंगाचे वेपरेत्तो चे स्टॉप दिसतायेत मागे.\nइथे फिरायचे असेल तर वेपोरेत्तो शिवाय पर्याय नाही त्यामुळे त्याच्या पास काढला आणि मनासोक्त फिरलो तिथल्या ग्रँड कॅनल मधून. मुरानो बेटावर पण गेलो होतो. तिथल्या प्रसिध्द काच कारागिरांचे कसब प्रत्यक्ष पाहायचे होते. पण नाही झाले. नेक्स्ट टाईम व्हेनिस.. नेक्स्ट टाईम.\nव्हेनिसमधले महाल, पूल, चर्च, चौक कालौघात जसे नि:श्चल थांबले आहेत. मोटाराईज्ड बोटींची काय ती भर पडली असेल नाहीतर आजच्या आणि पाचशे वर्षापूर्वीच्या व्हेनिस मध्ये काहीच फरक नसेल. उलट त्यावेळी ते अधिक वैभवशाली होते. यूट्यूबवर रिक स्टीव्सचे हे विडीओ व्हेनिसचे सौंदर्य अचूक टिपतात.\nतिथेले हे पाण्यातले जग पाहून साहजिकच प्रश्न पडतो की या पाण्याचा कुबट वास का येत नाही आणि व्हेनेशियंस इथे शतकानुशतके कसे राहातायेत एके काळचे जगातले सर्वात श्रीमंत शहर उदयास का आले आणि टिकले कसे एके काळचे जगातले सर्वात श्रीमंत शहर उदयास का आले आणि टिकले कसे या संदर्भातला हा एक नितांतसुंदर विडीओ आहे. नक्की पहा.\n[१] युरोपच्या बऱ्याचशा शहरांमध्ये काही हौशी मंडळी फ्रीवॉकिंगटूर्स चालवतात. हे गाईड २-३ तासात शहराच्या मध्यवर्ती भागातून चालवून शहराची माहिती सांगतात. त्यांचे काम पर्यटकांनी दिलेल्या टिप्स वर चालते. मी या टूर्स आवर्जून करतो. आतापर्यंत खूप छान अनुभव आला आहे या टूर्सचा. कधीही शहराला भेट देण्यापूर्वी त्या शहरातल्या फ्रीवॉकिंगटूर्स बद्दल माहिती करून घ्या. ऊ.दा. प्राग साठी गुगल मध्ये \"FreeWalkingTours Prague\" टाकले असता बरेच ऑप्शन मिळतील. त्यात Sandeman's Europe नावाची संस्थाच आहे. त्यांच्या प्राग, अॅमस्टरडम च्या फ्रीवॉकिंगटूर्स बेष्ट आहेत. ते नसले तरी कोणीतरी दुसरे असतातच.\n[२] युरोपमध्ये ब्लाब्लाकार ने जाणे लई परवडते बर्याचदा. ब्लाब्लाकार भारतात पण आहे. याची कन्सेप्ट खूप मस्त आहे. समजा मला पुण्याहून मुंबईला जायचय. आणि मी कारने एकटाच चाललोय. पेट्रोल आणि टोल चे धरून मला २००० रुपयांच्या वर खर्च आहे. मी blablacar.com वर माझी हि नियोजित ट्रीप पोस्ट केली तर पुण्याहून मुंबईला त्याच वेळी जाण्यास इच्छुक असलेल्या लोकांना त्याची माहिती मिळते. त्यातले २-३ मला संपर्क करतील. आणि मी ठरवलेल्याप्रमाणे मला प्रवासाचे पैसे मिळतील आणि या लोकांची कंपनीपण मिळेल.\nयात तुम्हाला तुम्ही प्रवास केलेल्या लोकांना रेटिंग पण देता येते. मी फ्लोरेंस वरून व्हेनिस ला ज्या क्लौदिओ बरोबर गेलो त्याची रेटिंग खूप चांगली होती.\n[३] होस्टेलवर्ल्ड ही आणखी एक साईट खूप उपयुक्त आहे. शहराचे नाव आणि नियोजित दिवस टाकले असता संपूर्ण हॉटेल्स आणि होस्टेल्स ची लिस्ट मिळते. त्यातून शहरामधले स्थान आणि किंमत यानुसार फिल्टर्स लावता येतात. ब्लाब्लाकार सारखेच होस्टेल्स चे युसर रेटिंग असतात. त्यातून दर्जाविषयी खात्रीलायक माहिती मिळते.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nदो लफ्जों की है ये कहानी\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-118070700020_1.html", "date_download": "2018-12-10T12:47:52Z", "digest": "sha1:SM767KLCFZUSNP6PNRMPV3N4FDZUO6DO", "length": 15594, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल 09.07.2018 | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : कार्यक्षेत्रात दिशा देताना आव्हाने पेलावी. सामाजिक जीवनात मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.\nवृषभ : नियोजित कामाचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. विरोधकांच्या हालचाली नजरेआड करू नका.\nमिथुन : आक्रमक धोरणाचा विरोधक धसका घेतील. कामे पूर्ण होतील. वरिष्ठांना महत्वाची कल्पना येईल.\nकर्क : कामात निर्माण झालेले अडथळे वेळीच रोखा, अन्यथा नाचे खच्चीकरण होईल. कार्यगती वाढवा.\nसिंह : कार्यशक्तीने वरिष्ठांचा विश्वास संपादन करणे अत्यंत अगत्याचे आहे, तरच बाजू बळकट होईल.\nकन्या : आर्थिक व्यवहारातील सुसूत्रता जाणीवपूर्वक जपावी लागेल. आपल्या कामातील अचूकता जपा.\nतुला : चंद्राचे भ्रमण व्यवसायासाठी प्रगतिकारक ठरेल. व्यावहारिक उलाढालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.\nवृश्चिक : लहानसहान समस्यांना हाताळा. कौटुंबिक पातळीवर अनपेक्षित खर्चाचा भार वाढणार आहे.\nधनु : नोकरीधांत अनपेक्षितपणे जुन्या समस्या पुन्हा डोके वर काढतील. प्रत्येक निर्णय सावधपणे घ्या. कर आर्थिक घडी बसेल. व्यवहारात बदलाचे संकेत मिळतील. कौटुंबिक समाधानाचे क्षण अनुभवाल.\nकुंभ : पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे अगत्याचे आहे. प्रवासाचे बेत नव्या खर्चास आमंत्रण देतील.\n: जबाबदारी हाताळणे शक्य होईल. व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. सैन्यदलाने अतिरेक्यांना मारले आहे.\nघरात मोरपीस ठेवल्याने होतात अनेक फायदे\nयावर अधिक वाचा :\nकाही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसायात...Read More\nआर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल....Read More\n\"कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वादादाची स्थिती टाळा. खर्च होईल. आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण...Read More\n\" आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर...Read More\nयथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. ...Read More\n\" बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम...Read More\n\"दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता. दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते...Read More\n\"मित्रांबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता. आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःचे सादरीकरण योग्य पद्धतीने करा. इतर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात...Read More\n\"आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. नंतर केव्हातरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल. जेव्हा इतर...Read More\n\"महत्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल. नोकरीपेशा व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल. काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची...Read More\n\"जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील....Read More\nहे 3 काम करताना लाजू नये\nउधार दिलेला पैसा मागण्यात\nआयुर्वेदानुसार उपास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फळांचा आहार केल्याने ...\nगुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग\nबृहस्पतिला देवतांचा गुरु मानले गेले आहे. याची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी ...\nशेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका ...\nबुधवारी गणपतीचे 5 उपाय, मिळेल धन, वाढेल व्यवसाय...स्वप्ने ...\nबुधवार म्हणजे गणपतीची आराधना करण्याचा विशेष दिवस. बुधवारी करण्यात येणारे असे उपाय ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहाय���ा मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T12:34:17Z", "digest": "sha1:2SFEJCTFHKOBV2C2ZIM4BOPJRFAYL2Q6", "length": 8944, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसने राज्यांचे प्रभारी बदलले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेसने राज्यांचे प्रभारी बदलले\nअल्पेश ठाकोर यांच्याकडे सोपविली बिहारची जबाबदारी\nचल्ला वामशी रेड्डी आणि बी. एम. संदीप महाराष्ट्राचे प्रभारी\nनवी दिल्ली – 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी कॉंग्रेसकडून राज्यांचे प्रभारी बदलले जात आहेत. गुजरातमधील ओबीसी समाजाचा चेहरा बनलेले अल्पेश ठाकोर यांच्याकडे कॉंग्रेसने बिहार राज्याचे प्रभारीपद दिले आहे. बिहारमधील सध्याची राजकीय स्थिती पाहता, कॉंग्रेसने अल्पेश ठाकोर यांची प्रभारीपदी नियुक्ती करुन अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. तर चल्ला वामशी रेड्डी आणि बी. एम. संदीप यांना महाराष्ट्राचे प्रभारी करण्यात आले आहे.\nबिहारच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून मागासवर्गीय समाजाचा दबदबा आहे. हा दबदबा सुरु झाल्यापासून कॉंग्रेस बिहारमध्ये सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे आता ओबीसी नेत्याला बिहारच्या प्रभारीपदी नियुक्त करुन कॉंग्रेसने बिहारमध्ये विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली असल्याचे मानले जाते आहे.\nदरम्यान, तृणमूल आणि भाजपच्या राजकाराणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेसने तीन नवे सचिव नियुक्त केले आहेत. बी. पी. सिंह, मोहम्मद जावेद आणि सरत राऊत यांना पश्‍चिम बंगालचे प्रभारी करण्यात आले आहे.\nजम्मू-काश्‍मीरच्या प्रभारीपदाची जबाबदारी शकील अहमद खान यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. रायबरेलीच्या कॉंग्रेस आमदार आदिती सिंह यांना उत्तर प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस करण्यात आले आहे. राजेश धमानी यांच्याकडे उत्तराखडंचे प्रभारीपद देण्यात आले आहे.\nराहुल गांधी हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. वरील नियुक्‍त्या हाही त्याच बदलांचा भाग मानला जात असून, राहुल गांधी हे या बदलांमध्ये नव्या आणि तरुण चेहऱ्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्कर्ष क्रीडा संस्था-भैरवनाथ संघ अंतिम लढत रंगणार\nNext articleस्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू\n‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’\n‘युती’च्या ‘नीती’वरच कोथरूडचे भवितव्य\nराम मंदिरप्रश्‍नी भाजप पुन्हा “टार्गेट’\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\nकाँग्रेस आवडते त्यांना राहुल गांधींसारखा पुत्र मिळो – अनुपम खेर\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-10T13:11:47Z", "digest": "sha1:AN3BFY3VIOBV7RNES4E6LE4OBGJS4RO4", "length": 7453, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धोनी आणि निकच्या टीममध्ये चॅरिटीसाठी फुटबॉल मॅच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधोनी आणि निकच्या टीममध्ये चॅरिटीसाठी फुटबॉल मॅच\nबॉलिवूड आणि क्रिकेटचे कनेक्‍शन तसे जुने आहे. मात्र हे दोन्ही फुटबॉलच्या मैदानात एकत्र आल्याचे दृश्‍य रविवारी बघायला मिळाले. महेंद्र सिंह धोनी आणि प्रियांका चोप्राचा मित्र निक जोनास यांच्या टीममध्ये नुकताच एक चॅरिटी फुटबॉल सामना खेळला गेला. बांद्राच्या फुटबॉल कॉम्प्लेक्‍सच्या ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यामध्ये निक जोनासला प्रोत्साहन देण्यासाठी प्रियांका चोप्राही आली होती. या प्रेक्षणीय मॅचमध्ये ईशान खट्टर आणि आद��त्य रॉय कपूर देखील सहभागी झाले होते. फुटबॉल खेळता खेळता निक धडपडला आणि थोडा जखमीही झाला.\nमात्र तरिही त्याने खेळणे सुरूच ठेवले आणि त्याने एक गोल देखील केला. या प्रेक्षणीय सामन्यामध्ये धोनीच्या टीमने 5 विरुद्ध 4 असा विजय मिळवला. धोनी क्रिकेट खेळण्यापूर्वी आपल्या स्कूलकडून फुटबॉलचा गोलकीपर म्हणूनच खेळत असायचा. त्या अनुभवाचा फायदा त्याला झाला. प्रियांकाच्या मित्राला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक स्टार यावेळी उपस्थित होते. त्यात ईशान खट्टर सर्वात युवा कलाकार होता. “धडक’ रिलीज झाल्यापासून तो अन्य कोणत्याही प्रोजेक्‍टमध्ये सध्या तरी काम करत नाही आहे. तर धोनीला सपोर्ट करायला त्याची पत्नी साक्षीही आली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफिनआयक्यू ने जिंकली पुणेरी पलटणची ‘बोलकब्बडी कॉर्पोरेट चॅलेंज’ स्पर्धा\nNext article“एसबीआय’च्या एटीएमची मर्यादा आता केवळ 20 हजार\nअजय रोहेराने केला मोठा विक्रम\nप्रेक्षकांनी उडवली विराटची खिल्ली\nमॅथुज अकॅडमी 3-0 ने विजयी\nबार्सेलोनाच्या विजयात मेस्सी चमकला\nनताशा पल्हाचा मानांकित खेळाडूवर विजय\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा गुरुवारपासून रंगणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T13:09:43Z", "digest": "sha1:YVFHGI4IEQG6KWZRX2YICVAGJUQ4WFEG", "length": 12313, "nlines": 94, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "निगडी-दापोडी बीआरटीला न्यायालयाची मान्यता; येत्या दहा दिवसानंतर धावणार बीआरटी | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी संविधान सन्मान सोहळा\nकोल्हापूर महापालिकेच्या महापाैरपदी सरिता मोरे तर उपमहापौरपदी आघाडीच्या भुपाल शेटे यांची निवड\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल\nआठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन\nमी का मुख्यमंत्री होऊ नये\nविजय रणस्‍तंभ येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्‍यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम\nशहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार\nरामदास आठवले यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत दिली प्रतिक्रिया \nकेंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना धक्काबुक्की\nआम्हाला बघताच समोरच्यांची टरकलीच नव्हे, तर त्याची फाटलीच पाहिजे ; खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य\nHome ताज्या बातम्या निगडी-दापोडी बीआरटीला न्यायालयाची मान्यता; येत्या दहा दिवसानंतर धावणार बीआरटी\nनिगडी-दापोडी बीआरटीला न्यायालयाची मान्यता; येत्या दहा दिवसानंतर धावणार बीआरटी\nजुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी-दापोडी या बीआरटीएस मार्गावर बससेवा सुरू करण्यास उच्च न्यायलयाने हिरवा कंदिल दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी या दुहेरी बीआरटीएस मार्गास मुंबई उच्च न्यायालयाने अखेर ‘हिरवा कंदील’ दिला आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांमध्ये २५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जलद गतीने बससेवा सुरू करण्यात येणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी (दि.१०) सांगितले. हा देशातील पहिला दुहेरी बीआरटी मार्ग ठरणार आहे.\nदापोडीपासून निगडीपर्यंत एकूण १२.५० किमी अंतरावर स्वतंत्र बीआरटी कॅरिडॉर मागील काही वर्षांपासून तयार आहे. मात्र, या बीआरटीमुळे रस्ता अरुंद झाला असून अपघातांचा धोका निर्माण झाल्याचा आरोप होऊ लागला. पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून हिम्मतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेली आहे. या याचिकेवर सुनावणी होऊन याचिकाकर्ते जाधव यांच्या समक्ष या बीआरटी मार्गावर चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे एप्रिल व जुलै महिन्यात दोन वेळा बसचाचणी घेण्यात आली.\nबीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले कि, बीआरटीबाबत आयआयटी पवई संस्थेने सुचविलेल्या सुरक्षाउपयायांचा अवलंब करण्यात आला आहे. त्याप्रमाणे सुरक्षा उपाययोजनांचा अहवाल महापालिकेने न्यायालयाला सादर केला होता. त्यानुसार गुरुवारी (दि.९) न्यायालयाने या याचिकेवर निर्णय दिला. या बीआरटी मार्गावर बससेवा सुरू करण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यासोबत बीआरटी बससेवा सुरू करून आगामी दोन महिन्यात या बससेवेचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचे भोजने यांनी सांगितले आहे.\nया मार्गावर ३६ बस थांबे, २७६ बस धावणार\nदापोडी ते निगडी या दुहेरी बीआरटी मार्गावर एकूण ३६ बस थांबे आहेत. त्यावरून पीएमपीएलचे प्रती दिनी एकूण २७६ बस धावणार असून, सुमारे २ हजार २०० ते २ हजार ३०० फेर्‍या होणार आहेत. पुणे स्टेशन, हडपसर, येरवडा, अप्पर इंदिरा नगर, कात्रज, कोथरूड, कोथरूड डेपो, वाघोली, पुणे मनपा, वारजे माळवाडी या प्रमुख मार्गावरील बस धावणार आहेत.\nबीआरटी मार्गातून सध्या सर्व वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मात्र, बीआरटी सेवा सुरू झाल्यानंतर त्यातून कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. केवळ रूग्णवाहिका व अग्निशामक दलाची वाहनांना प्रवेश मिळेल. एस.टी. बसगाड्यांनाही या मार्गातून प्रवेश दिला जाणार नाही, असे विजय भोजने यांनी स्पष्ट केले.\nया मार्गावर एकूण ७ चौक\nया मार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती, लोकमान्य टिळक, आकुर्डीतील खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शिवाजी, चिंचवडमधील भगवान महावीर, मोरवाडीतील अहल्यादेवी पुतळा, पिंपरीतील डॉ. आंबेडकर हे ७ चौक आहेत. तर, नाशिक फाटा, दापोडी, फुगेवाडी रेल्वे पुल येथे ‘टी’ चौक आहेत. आकुर्डीतील बजाज ऑटो, काळभोरनगर,वल्लभनगर, कासारवाडी, कुंदननगर, फुगेवाडी हे ६ भुयारी (सबवे) मार्ग आहेत. सीएमई प्रवेशद्वारासमोर आणखी एक सबवे तयार होत आहे.\nज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन\nबंद जलवाहिनीबाबत आमदार व पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी – दत्ता साने\nराष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी संविधान सन्मान सोहळा\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल\nआठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-notes-20-and-50-rupees-soon-18896", "date_download": "2018-12-10T13:33:32Z", "digest": "sha1:A5SA7P5KWBLGDK5TQ5VZH6ZDY2CCAFVW", "length": 11512, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "new notes of 20 and 50 rupees soon आता 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा | eSakal", "raw_content": "\nआता 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nमुंबई: पाचशे व दोन हजारांची नवी नोट चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने वीस व पन्नास रुपयांच्या नव्या नोटा छापण्याची घोषणा केली आहे.\nवीस रुपयाच्या नव्या नोटेवर विद्यमान गव्���र्नर ऊर्जित पटेलांच्या सहीसोबत दोन्ही नंबर पॅनलवर इंग्रजीत 'एल' अक्षर छापले जाणार आहे. दोन्ही नंबर पॅनलवर इन्सेट लेटरशिवाय पन्नास रुपयांच्या नोटा छापल्या जाणार आहेत.\nया मूल्याच्या जुना नोटादेखील वापरात राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. या नव्या नोटा 2005 श्रेणीतील असतील व यावर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची सही असेल. या नोटेवर '2016' चे प्रिंट असेल.\nमुंबई: पाचशे व दोन हजारांची नवी नोट चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने वीस व पन्नास रुपयांच्या नव्या नोटा छापण्याची घोषणा केली आहे.\nवीस रुपयाच्या नव्या नोटेवर विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेलांच्या सहीसोबत दोन्ही नंबर पॅनलवर इंग्रजीत 'एल' अक्षर छापले जाणार आहे. दोन्ही नंबर पॅनलवर इन्सेट लेटरशिवाय पन्नास रुपयांच्या नोटा छापल्या जाणार आहेत.\nया मूल्याच्या जुना नोटादेखील वापरात राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. या नव्या नोटा 2005 श्रेणीतील असतील व यावर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची सही असेल. या नोटेवर '2016' चे प्रिंट असेल.\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी...\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक'...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय...\nउच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात....\nआश्वासने खोटी ठरल्याने भाजपला बसतील सतत चटके\nसोलापूर : सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार...\nप्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये दुप्पट वाढ\nनवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत छाननी वर्ष 2018-19 मध्य�� आतापर्यंत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/foreign-thef-team-mokka-proposal-10715", "date_download": "2018-12-10T13:41:46Z", "digest": "sha1:73GA24T5H3M4NY36LGVQ377OHNDW7XAD", "length": 15306, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "The foreign thef team \"mokka proposal परदेशी टोळीवर \"मोक्का'साठी प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nपरदेशी टोळीवर \"मोक्का'साठी प्रस्ताव\nमंगळवार, 12 जुलै 2016\nनाशिक - पंचवटीमध्ये भेळविक्रेत्या सुनील वाघ याचा खून व बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार करून धमकविण्याच्या घटना घडल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या कुंदन परदेशीच्या टोळीवर \"मोक्का‘अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तालयाकडून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे.\nनाशिक - पंचवटीमध्ये भेळविक्रेत्या सुनील वाघ याचा खून व बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार करून धमकविण्याच्या घटना घडल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या कुंदन परदेशीच्या टोळीवर \"मोक्का‘अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तालयाकडून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे.\nगेल्या महिन्यात सिडकोतील टिप्पर गॅंगच्या आठ सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर, पंचवटीतील परदेशी टोळीवरही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव गुन्हे शाखेने तयार केला आहे. या टोळीचा म्होरक्‍या कुंदन परदेशी याच्यावर यापूर्वीही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तर, काही महिन्यांपूर्वीच तो मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याने पुन्हा पंचवटी परिसरामध्ये दहशत पसरविण्यास सुरवात केली होती. यादरम्यान त्याने एका महिलेला गावठी कटट्याचा धाक दाखवून धमकावलेही होते. याबा���त पंचवटी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी परदेशीच्या कारवाईकडे दुर्लक्ष केले होते. क्रांतिनगर येथे भेळविक्री करणाऱ्या वाघ बंधूवर 27 मेस जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दांडुके व दगडाने मारहाण करीत सुनील वाघ याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संशयित कुंदन परदेशी, अक्षय इंगळे, किरण परदेशी यांच्यासह त्यांचे साथीदार फरारी झाले होते. मात्र, ग्रामीण पोलिसांनी त्याच रात्री विंचूर फाट्यावर दोघांना अटक केली होती. त्यानंतरही वावरत होते; पण पोलिसांना शोध लागत नव्हता. याच गुन्ह्यातील संशयित अक्षय इंगळे याने हनुमानवाडीतील बांधकाम व्यावसायिक अवधूत गायकवाड यांच्या घरासमोर रात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याने पंचवटी परिसरात आणखीच दहशत पसरली. त्यानंतर पोलिसांनी मुसक्‍या आवळल्याने दोन दिवसांत कुंदन परदेशीसह अक्षय इंगळे व त्यांचे साथीदार पोलिसांना शरण आले. सध्या खून व अवैधरीत्या हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, मध्यवर्ती कारागृहात आहेत.\nपरदेशीच्या टोळीत 18 संशयित असून, त्यामध्ये दोघे अल्पवयीन आहेत. गुन्हे शाखेने 18 संशयितांविरोधात संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) प्रस्ताव तयार केला आहे. तो पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. आयुक्तांकडून या प्रस्तावासंदर्भात मंजुरी मिळताच त्यानुसार या टोळीवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्यांची रवानगी किमान काही वर्षांसाठी तरी मध्यवर्ती कारागृहात राहणार आहे.\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण ���ागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\n...आणि दारुच्या बाटलीत निघाली गोम \nपुणे : सोमवारची सकाळ उजाडताच त्यांची पावले आपोआप देशी दारुच्या दुकानाकडे वळली. खिशातील असेल-नसेल तेवढे पैसे जमा करुन त्यांनी देशी दारु मागितली....\nअमळनेरच्या डॉक्‍टरकडून पत्नीचा छळ\nजळगाव - शहरातील व्यंकटेशनगर येथील माहेरवाशीण विवाहितेचा डॉक्‍टर पतीकडून छळ होत असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मेडिकल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2018-12-10T13:36:45Z", "digest": "sha1:NMCFV2YOIOI3HMDHXQAR75V65M7HHFCQ", "length": 4246, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००७ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००७ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\n\"इ.स. २००७ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण १८ पैकी खालील १८ पाने या वर्गात आहेत.\nअपने (२००७ हिंदी चित्रपट)\nएकलव्य: द रॉयल गार्ड (हिंदी चित्रपट)\nचीनी कम (हिंदी चित्रपट)\nता रा रम पम\nराम गोपाल वर्मा की आग (हिंदी चित्रपट)\nलाइफ इन अ... मेट्रो (२००७ हिंदी चित्रपट)\nलागा चुनरी में दाग\nशूट आऊट ॲट लोखंडवाला (चित्रपट)\nइ.स. २००७ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १४:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.elementsociety.co.uk/jobs/", "date_download": "2018-12-10T13:16:09Z", "digest": "sha1:LU7IPNZ4HSNF5C7V4YHJ5PUJTVG76WOS", "length": 9751, "nlines": 98, "source_domain": "mr.elementsociety.co.uk", "title": "एलीमेंट सोसायटी (आमच्या जॉब पेज) मधील संघात सामील व्हा (एनसीएस नोकर्यांसह)", "raw_content": "\nअविश्वसनीय साध्य तरुण लोक विश्वास ठेवतो\nएलिमेंट टीममध्ये सामील व्हा\nशेफील्ड युवा धर्मादायांचा नकाशा\nएनसीएस साठी साइन अप करा\nआधीच साइन अप केले आहे\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nएलिमेंट टीममध्ये सामील व्हा\nतरुण लोकांबरोबर काम करणे आणि त्यांना अविश्वसनीय साध्य करणे आवडते काय मग आमच्या कार्यसंघास सामील होण्यासाठी अर्ज करा\nएलीमेंट सोसायटीत काम करताना तुम्ही तरुण लोकांना अविश्वसनीय प्राप्त करण्यास मदत करता, तुम्ही तरुण लोकांना त्यांच्या समुदायाला बदलण्यासाठी सक्षम बनवू शकाल, त्यांच्या स्वतःच्या आकांक्षा वाढवा आणि त्यांच्या समवयस्कांसाठी आदर्श बनू शकाल.\nएलिमेंट सोसायटी नोंदणीकृत धर्मादाय आहे (संख्या: 1157932), एक नोंदणीकृत कंपनी हमीदार (संख्या: 08576383) आणि एक नोंदणीकृत शिक्षण प्रदाता (यूकेपीआरएन: 10047367) आहे.\nएलिमेंट सोसायटी मुलांचे व लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी वचनबध्द आहे.\nएलिमेंट सोसायटी समान संधी नियोक्ता आहे.\nआपण फरक बनविण्याबद्दल तापट लोक आहात काय\nजीवन-बदलणार्या एनसीएस अनुभव आमच्या प्रेरणादायी वितरण कर्मचार्यांच्या कठोर परिश्रमाशिवाय शक्य होणार नाही.\nआपण या आश्चर्यकारक युवक चळवळीचा भाग होऊ शकता. आमचे हंगामी कर्मचारी एनसीएसच्या हृदयावर आहेत आणि आम्हाला त्यांच्या एनसीएस प्रवासांत तरुणांना प्रेरणा, नेतृत्व व प्रेरणा देणार्या हजारो लोकांच्या गर्व आहे. आमच्या सीझनच्या एनसीएस कर्मचारी संघाच्या उत्कटतेने आणि समर्पण्याविना एनसीएसची यश शक्य होणार नाही.\nयापैकी कोणत्याही भूमिकेमध्ये आपल्याला स्वारस्य असल्यास कृपया खालील दस्तऐवज डाउनलोड करा आणि आमच्या एनसीएस भर्ती आणि गुंतवणूकी अधिकार्यांकडे अर्जाचा फॉर्म ई-मेल करा - will.e@elementsociety.co.uk\nजेडी - एनसीएस टीम सहाय्यक डॉएक्सएक्स (शरद ऋतूतील)\nजेडी - एनसीएस टीम लीडर (शरद ऋतूतील)\nजानेवारी 2019 पासून हंगामी कर्मचारी ग्रीष्मकालीन 2019 साठी जॉब अनुप्रयोग स्वीकारले जातील.\nसर्व वर्षांची राउंड पोझिशन्स\nआम्ही अशा व्यक्तींसह कार्य करू इच्छित आहोत जे अविश्वसनीय प्राप्त करण्यासाठी तरुणांना मदत करण्याबद्दल उत्कट आहेत.\nकोणतीही वर्तमान पोस्ट उपल���्ध नाहीत.\nचाकू गुन्हा विरुद्ध सहयोगी कारवाई उघडा\nएनसीएस पदवीधर संधी - यात सहभागी होण्यासाठी हे वाचा\nसनमेर 2018 वेव्ह 3\nसनमेर 2018 वेव्ह 2\nNCS शेफील्ड 2018 ग्रॅज्युएशन पार्टी\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\n© 2018 सर्व हक्क राखीव.\nएलिमेंट टीममध्ये सामील व्हा\nशेफील्ड युवा धर्मादायांचा नकाशा\nएनसीएस साठी साइन अप करा\nआधीच साइन अप केले आहे\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nएलिमेंट टीममध्ये सामील व्हा\nशेफील्ड युवा धर्मादायांचा नकाशा\nएनसीएस साठी साइन अप करा\nआधीच साइन अप केले आहे\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_486.html", "date_download": "2018-12-10T13:45:21Z", "digest": "sha1:5ZMD4GCRP6MDTJPR7SORYHH65TS2GF74", "length": 8959, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "युवक मंडळाच्या वतीने डॉ. अरुण पवार यांचा सन्मान | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nयुवक मंडळाच्या वतीने डॉ. अरुण पवार यांचा सन्मान\nदहिगावने / प्रतिनिधी - येथीलवैद्यकीय व्यावसायिक व माजी सरपंच डॉ. अरुण सावळेहरी पवार यांना नुकताच पुणे येथील लायन्स क्लब या सामाजिक संस्थेचा या वर्षीचा समाजसेवक हा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील धर्मवीर युवा प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ व छत्रपती शंभुराजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे\nअध्यक्ष व दहिगावने येथील साई फ��उंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण पवार यांचा सत्कार करण्यात आला.\nलायन्स क्लब या सामाजिक संस्थेकडून दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना समाजसेवक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. डॉ. अरुण पवार यांनी आपल्या बागायती शेतीवर आधुनिक पद्धतीच्या उपाययोजना करून विक्रमी शेती उत्पादने घेतली असून परिसरात एक आदर्श शेतकरी म्हणून परीचीत आहे. तर वैद्यकीय सेवा देत असताना डॉक्टर सेल संघटनेच्या माध्यमातून तालुका व जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. धर्मवीर युवा प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ व छत्रपती शंभुराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने समाजसेवक पुरस्काराने सन्मानित डॉ अरूण पवार यांना दहिगाव-ने गावाचा नावलौकिक वाढवल्याने त्यांना गौरविण्यात आले. यावेळी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जाधव भाऊ, पिनु बोरुडे, सचिन पारख, संजय पाठे, बबन शिंदे, मनोज गर्जे, गौरव काशिद, साई जाधव, कुमार मरकड, अमोल जाधव, सागर मरकड, गर्जे ऋषीकेश, बाळासाहेब शिंदे, संदिप संकुडे, राहुल परदेशी, अमोल मतकर, बबन शिंदे, नवनाथ वारुळे, अशोक सातदिवे, अंबादास गर्जे आदी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय घुले यांनी केले.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदिरानेच केला वहिनीचा विनयभंग\nसंगमनेर/प्रतिनिधी मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणार्‍या एका 23 वर्षीय महिलेवर तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_684.html", "date_download": "2018-12-10T12:36:11Z", "digest": "sha1:N35G7QSV7HEEF52JO3TFG5XYMPQXIRBT", "length": 6402, "nlines": 92, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गोंधलेकरकडून मोठा शस्त्रसाठा जप्त | Lokmanthan News", "raw_content": "\nलोकमंथन Live Updates :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nLive अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा अंतिम निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प ...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nगोंधलेकरकडून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगोंधळेकर याच्या चौकशीनंतर त्याच्याकडून 10 गावठी पिस्तुल आणि मॅगझीन्स, 1 एअरगन, 10 पिस्तुलचे बॅरल, 6 पिस्तुल मॅगझीन्स, 6 अर्धवट पिस्तुलचे भाग, 3 अर्धवट मॅगझीन, 6 अर्धवट बनवलेले पिस्तुल स्लाईड, 6 रिले, 1 ट्रिगर, तीन 9 व्होल्टच्या बॅटरी, वेगवेगळ्या लांबीच्या चोपर, स्टीलचा चाकु, काही फायरआर्म्स, बॅटरीस, हातमोजे, ड्रिल करण्याच्या मशीनचे साहित्य, टूलकिट, 6 वाहनांच्या वेगवेगळ्या नंबरप्लेट, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, स्फोटक बनवण्याचे बुक्स, रिले स्विचेसचे सर्किट डायग्रॅम आणि काही स्फोटेक बनवण्याची माहिती असणारी पुस्तके आणि मोबाईलचे स्वीच असा साठा जप्त करण्यात आला आहे.\nLabels: देश ब्रेकिंग महाराष्ट्र\nलोकमंथन Live Updates :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nLive अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा अंतिम निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प ...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदिरानेच केला वहिनीचा विनयभंग\nसंगमनेर/प्रतिनिधी मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणार्‍या एका 23 वर्षीय महिलेवर तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-10T13:19:00Z", "digest": "sha1:TBOTK5IAQ22NUB7744QUQV4V5SDP5GPF", "length": 16237, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nबावधन येथील खंडोबा मंदिरात चोरी; ४४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nचाकण येथे ‘गायछाप’ या तंबाखू विक्री कंपनीचा ट्रेडमार्क वापरुन बनावट तंबाखू…\nचाकणमध्ये देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nवैजनाथ पाटलाचा अभिमान; त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – मराठा क्रांती…\nधुळेकरांनी आमदार गोटेंना चोख उत्तर दिले – गिरीश महाजन\nअहमदनगर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती; शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा\nखासदार उदयनराजे भोसलेंनीही धमकी दिली; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप\nवादग्रस्त श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीत २ हजार मतांनी विजयी\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\nधक्कादायक: दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाने आईलाच पेटवले\nपहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव; भारताला मालिकेत १-० अशी आघाडी\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Desh गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी\nगांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी\nनवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – देशात गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील ४ हजार कोटींच्या मोहनपुरा सिंचन प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत मोदींनी विकासाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले.\nगांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी देशातील इतर महान व्यक्तींचे योगदान छोटे करून दाखवण्यात आले. हे या देशाचं दुर्दैवं आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. काही लोक सरकारविरोधात अफवा आणि संभ्रम पसरवण्याचे काम करत आहेत. पण ते वास्तवापासून दूर आहेत. आरोप करणाऱ्यांना वाट्टेल ते बोलू द्या. त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन करत मोदींनी विरोधकांवर टीका केली.\nमोहनपुराचा हा सिंचन प्रकल्प ४ वर्षांच्या आत सरकारने पूर्ण केला आहे. हे पाणी शेतापर्यंत पाईपलाइनने पोहचवण्यासाठीची योजना पूर्ण करण्यात आली आहे, असं मोदी म्हणाले. मोहनपुरा धरणाचे काम डिसेंबर २०१४मध्ये सुरू झाले होते. या धरणामुळे १.३५ लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे राजगड या दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे, असे मोदींनी सांगितले.\nPrevious articleपिंपरी-चिंचवडचे पोलिस निर्ढावले; जमीन विक्री फसवणुकीच्या तक्रारीची आठ महिन्यांनी घेतली दखल\nNext articleपुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख ६९ हजाराचा दंड वसूल\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\nधक्कादायक: दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाने आईलाच पेटवले\nपहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव; भारताला मालिकेत १-० अशी आघाडी\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\nवैजनाथ पाटलाचा अभिमान; त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – मराठा क्रांती...\nधुळेकरांनी आमदार गोटेंना चोख उत्तर दिले – गिरीश महाजन\nअहमदनगर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती; शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा\nसुप्रिया सुळे उत्कृष्ट खासदार नव्हे, तर उत्तम सेल्फीपटू – विजय शिवतारे\nअंबरनाथमध्ये रामदास आठवलेंच्या कानशिलात लगावली; तरूणाला बेदम मारहाण\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”...\nबाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील – मुख्यमंत्री फडणवीस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nजुनैद खान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीलाही जामीन मंजुर\n‘लोकांनी गोमांस खाणे बंद केले, तर मॉब लिंचिंग थांबेल’; राष्ट्रीय स्वयंसेवक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/kedarkantha-trekking-1195005/", "date_download": "2018-12-10T13:29:26Z", "digest": "sha1:2O3JERVF3ERQM6IG73Z7PJLKKBJLKPR5", "length": 22683, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "केदारकंठवरील थरारक पदभ्रमण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nमग गर्दी टाळण्याचा उपाय सुचला तो म्हणजे हिमालयात पदभ्रमणाला (ट्रेकिंग) जाऊ या.\nगेली काही वर्षे उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतातील प्रमुख हिल स्टेशनना भेटी देताना तेथील वाढती गर्दी व गडबड गोंधळाने हैराण व्हायला झालं होतं. भारतात तशी मोजकीच प्रसिद्ध हिल स्टेशन्स आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तेथे प्रचंड गर्दी होणं साहजिकच आहे. मग गर्दी टाळण्याचा उपाय सुचला तो म्हणजे हिमालयात पदभ्रमणाला (ट्रेकिंग) जाऊ या.\nउत्तराखंड राज्यातील गढवाल विभागात असलेल्या केदारकंठ शिखरावर पदभ्रमण मोहिमेत भाग घेण्यासाठी रेल्वेने डेहराडून स्टेशनवर पोहचलो व तेथून बसने सात तासांच्या प्रवासानंतर उतर काशी जिल्ह्य़ातील सांकरी या छोटय़ा गावी पोहचलो. हे गाव सगळ्या बाजूंनी डोंगर दऱ्यांनी वेढलेलं आहे. या गावापर्यंत पोहचण्याचा प्रवाससुद्धा सोपा नव्हताच. कारण वळणावळणाच्या, चिंचोळ्या व बऱ्याच ठिकाणी कच्च्या रस्त्यावरून प्रवास करताना सगळ्याच प्रवाशांना त्रास झाला. रस्त्याशेजारून खळाळून वाहणाऱ्या यमुना नदीची साथ हाच काय तो बस प्रवासातील एकमेव विरंगुळा\nहिमालय पदभ्रमणात सांकरी हा महत्त्वाचा बेस कँप मानण्यात येतो. कारण याच गावातून केदारकंठ मोहिमबरोबरच हर की दून व रुपीन पास पदभ्रमण मोहिमेची सुरुवात होत असते.\nसांकरी हे गाव समुद्रसपाटीपासून ६,४०० फूट उंचीवर आहे. या उंचीची शरीराला सवय व्हावी म्हणून एक दिवस येथे सरावासाठी (अ‍ॅक्लमटायझेशन) दिला गेला. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष पदभ्रमणाला सुरुवात झाली. बहुतेक वाट ही चढणीचीच होती. त्यामुळे प्रत्येकाला दम लागत होता. दर अध्र्या तासाने पंधरा-पंधरा मिनिटांची विश्रांती घेत, साधारण चार तासांच्या पायपिटीनंतर पहिल्या मुक्कामाला पोहोचलो. तो होता जुडा तलाव उंची ९१०० फूट. सगळया बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर व मध्येच बशी सारख्या खोलगट जागी हा छोटा तलाव होता, त्याच्या शेजारीच तंबू टाकून राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.\nत्यानंतरच्या दिवशी कमी पायपीट होती व लवकरच केदारकंठ बेस कॅम्प येथे मुक्काम ठोकला. उंची ११,२५० फूट. या ठिकाणी येताना रस्त्यातच पहिल्या बर्फाचं दर्शन झालं तसे सगळे खूश झाले. सूर्यास्त झाल्यावर येथे सोसाटय़ाचा थंडगार वारा सुटला व तापमान शून्य अंशाच्याही खाली गेले. प्रत्येकाने असतील तेवढे स्वेटर्स, थर्मल वेअर्स, कानटोप्या, हातमोजे घालूनही हुडहुडी काही कमी होईना. शेवटी शेकोटी पेटवून हुडहुडी कमी करण्याचा प्रयत्न केला. या कॅम्प साइटच्या जवळ दहा फुटावरच बर्फाच्या भिंती होत्या तर दूरवर ओळीने बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दर्शन होत होते.\nआजचा दिवस सर्वात महत्त्वाचा होता. कारण आज मोहिमेचा सर्वोच्च बिंदू म्हणजे केदारकंठ शिखरावर चढाई करायची होती. उन्हाचा ताप वाढवण्यापूर्वी शिखर सर करता यावं म्हणून पहाटे साडेसहा वाजताच चालायला सुरुवात केली. शिखराकडे जाताना अनेक वाटा बर्फातून जात होत्या. त्यामुळे बर्फावरून चालताना बऱ्याच वेळा लोटांगणे घालण्याची वेळ आली. रस्त्यात अनेक छोटे-मोठे ओहोळ पार करावे लागले.\nशेवटी सकाळी अकरा वाजता केदारकंठ शिखरावर सगळ्यांचे आगमन झाले. उंची १२ हजार ५०० फूट. शिखरावर पोहोचताच सगळ्यांनी एकच जल्लोष केला. शिखरावर गणपतीची मूर्ती व महादेवाची पिंड होती. सगळ्या आरत्या तेथे म्हटल्या गेल्या. बरोबर असलेल्या स्थानिक वाटाडय़ाने उदबत्ती लावली व प्रसाद वाटला.\nकेदारकंठ शिखरावरून ३६० अंशातून आजूबाजूच्या सगळ्या शिखरांचे मनोज्ञ दर्शन होत होते. वाटाडय़ाने गंगोत्री, यमनोत्री, बंदर पुच्छ, स्वर्ग रोहिणी, कैलास किन्नोर या सगळ्या शिखरांचा परिचय करून दिला शिवाय हर की धून व रुपीन पास पदभ्रमण मोहिमा कोणत्या मार्गाने जातात हेही दाखवले.\nवाटाडय़ाने स्वर्ग रोहिणी शिखराविषयी गढवाल प्रांतात प्रचलित असलेली कथा सांगितली ती अशी – पांडव जेव्हा त्यांचे पृथ्वीवरील अवतार कार्य संपवून स्वर्गात गेले ते याच शिखरांवरून म्हणून या शिखराला स्वर्ग रोहिणी शिखर म्हणतात व हे शिखर आजपर्यंत कधीच सर करण्यात आलेले नाही.\nपरतीच्या प्रवासात धुंदा गावाजवळ एका रमणीय ठिकाणी तंबू टाकण्यात आले होते. या तंबूच्या समोरच दोन ठिकाणांहून धबधबे कोसळत होते व पुढे त्यांचे रूपांतर छोटय़ा नदीत होत होते. सभोवरच्या हिरवळीवर असंख्य छोटी छोटी पिवळी फुले फुललेली दिसत होते. स्थानिक वाटाडय़ाने या पिवळ्या फुलांना दूध फुलं असे नाव असल्याचे सांगितले कारण याचे देठ खुडले की त्यातून दुधासारखा पांढरा द्रव निघतो.\nहिमालयात बऱ्याचदा एका दिवसात तीनही ऋतू अनुभवता येतात याची प्रचीती तेथे आली. रात्री व पहाटे प्रचंड थंडी, उन्हं चढल्यावर घाम काढणारी गर्मी व दुपारी चारनंतर ढग जमा होऊन पाऊससुद्धा आला.\nशेवटच्या दिवशी पदभ्रमण मोहिमेत हिमालयातील सगळ्या महत्त्वाच्या वृक्षांच्या भेटी झाल्या. पाइन, देवदार. चिनार, सुरूसारखे सदाहरित वृक्षांसोबत जंगली ऱ्होडोडोड्रॉनच्या फुलांच्या असंख्य झुडपांनी डोळ्यांना भरपेट मेजवानी दिली. निळी, पांढरी छोटी फुलं तर अगणित दिसली. स्थानिक वाटाडय़ाने माहिती दिली की जुलै- ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी कमरेएवढय़ा उंचीची असंख्य फुलझाडे फुलतात. तेव्हा ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ च्या तोडीचे दृश्य तेथे दिसते.\nसांकरीच्या जवळ आल्यावर सफरचंद, लिचीची झाडं पहायला मिळाली. आतापासून छोटी छोटी हिरवट सफरचंद लगडलेली पहाणं हाही एक न विसरता येण्याजोगा अनुभव होता.\nपाच दिवस भ्रमणध्वनीला रेंज नाही, आंघोळ नाही, वृत्तपत्र, टी.व्ही. कशाचेही दर्शन नाही. वीज नाही. नैसर्गिक विधी बाहेर करायचे. तंबूत नऊ वाजताच स्लीपिंग बॅगमध्ये झोपायचे हा थरारक अनुभव प्रत्येकाने एकदातरी अवश्य घेऊन पाहावा, असे सुचवावेसे वाटते. आमच्या या मोहिमेत सहा वर्षांच्या मुलांपासून ते ६३ वर्षांच्या आजोबांपर्यत ५७ लोकांचा सहभाग होता. कोणालाही कसलाच त्रास न होता शहरी वेगवान जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या मनावर चढलेली काजळी साफ करण्याचे बहुमोल काम हिमालयातील पदभ्रमण मोहिमेने साध्य केल्याचे निश्चितपणे म्हणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nट्रेकिंग गिअर्स : भटकंतीसाठी उपयुक्त साधने\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतन���ं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\nपाच राज्यांतील निवडणुका जड; पण, लोकसभेत पुन्हा भाजपच\nअंतिम फेरीची घटिका आली समीप\nविवाह होत नसल्याने तरुणाची जीवघेणी ‘कसरत’\nइंग्रजीतून शिक्षणामुळे संवादाची पोकळी\nमराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान\nरस्त्यांवर पडून असलेली वाहने जप्त करणार\nआठवलेंवरील हल्ल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर बंद\nबेकायदा चाळीतील रहिवाशांचे रेल रोको\nकाजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी\nगृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://agriplaza.in/", "date_download": "2018-12-10T12:55:40Z", "digest": "sha1:JP7SKF7EHOTGYUPUPUNWKRRYF76OX6BI", "length": 5546, "nlines": 177, "source_domain": "agriplaza.in", "title": "Agriculture Information - Organic Zero Budget farming, Commodity Market, Future of Agriculture, marathi Information, भाजीपाला, मिरची, लसुण, कांदा, बटाटा, वांगी", "raw_content": "\nअननस काढणी पश्चात तंत्रज्ञान\nहिरवळीचे खत – ढेंचा\nहरभरा पिकावरील कीड व रोगांची ओळख\nहानीकारक जीनस - फायटोप्थोरा\nAphid - मावा किड\nचांगल्या प्रतीचे बियाणे ओळखा\nमातीचा सामु कमी करणे\nपिके अन्नद्रव्य कशी शोषुन घेतात\nअननस काढणी पश्चात तंत्रज्ञान\nठिबक सिंचन संचाची देखभाल\nविविध पिकांसाठी फवारणीची खते केव्हा वापरावीत या संबधीची माहीती.\nविविध पिकांचे तण व्यवस्थापन.\nकिटकनाशके, बुरशीनाशके व पिक संवर्धके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B7.html", "date_download": "2018-12-10T13:48:37Z", "digest": "sha1:BC5I4C77RFFDMSSYVKYV3I5XZCIFHJB5", "length": 27571, "nlines": 302, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | राजकीय स्वार्थापोटी बहिष्कार : मुख्यमंत्री", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\n��व्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राजकीय स्वार्थापोटी बहिष्कार : मुख्यमंत्री\nराजकीय स्वार्थापोटी बहिष्कार : मुख्यमंत्री\nमतभेद विसरून शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहा\nतूर डाळ प्रकरणी पारदर्शी कारवाई\nकायदा व सुव्यवस्था संदर्भात सभागृहात उत्तर देणार\nनागपूर, [६ डिसेंबर] – सतत चौथ्या वर्षी राज्यावर दुष्काळाचे संकट असताना, राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी पक्षभेद व राजकीय स्वार्थ सोडून शेतकर्‍यांच्या पाठीशी राहण्याची, त्यांच्या मनातील निराशा दूर करण्याची गरज आहे. परंतु, विरोधी पक्षांना याचेही राजकारण करायचे आहे, असे दिसते. अन्यथा त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला नसता, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.\nहिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारवर आरोपांचा मारा करीत चहापानावर बहिष्कार टाकला. त्यावर पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकून असहकाराची चुणूक दाखविली असली, तरी शेतकर्‍यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याच्या कामी विरोधी पक्षांचे सहकार्य मिळविण्याचा आपण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.\nविरोधकांच्या सर्व मुद्यांवर चर्चेला आम्ही तयार आहोत. विरोधकांनीच सभागृह चालू दिले पाहिजे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.\nदुष्काळ, शेतकर्‍यांचे व विदर्भाचे प्रश्‍न या संदर्भात हे अधिवेशन महत्त्वाचे आहे, असे प्रारंभीच नमूद करून मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनातील सरकारचा प्राधान्यक्रम स्पष्ट केला. मुख्यमंत्र्यांच्या पत्रपरिषदेपूर्वी विरोधी पक्षनेत्यांची पत्रपरिषद झाली. त्यात विरोधी पक्षांनी जे आरोप केलेत, त्याला मुख्यमंत्र्यांनी सुयोग्य उत्तरे दिलीत.\nदुष्काळाशी सामना : दुष्काळाच्या स्थितीत कधी नव्हे तर जुलै महिन्यात चारा-छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.\n-रोजगार हमी योजनेअंतर्गत यावर्षी २० लाख मनुष्यदिनाचे जास्त काम करण्यात आले आहे.\n-एनडीआरएफकडून दुष्काळासाठी ९०० कोटी मिळाले आहेत. अधिक मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारकडे ९ नोव्हेंबरला निवेदन गेले आहे. भरीव मदतीची आशा आहे.\n-केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकार स्वबळावर शेतकर्‍य���ंच्या पाठीशी मजबुतीने उभे आहे.\nकापूस खरेदी व भाव : कापूस खरेदीसाठी खरेदी केंद्र सुरू झाली आहे. आजपर्यंत ४६ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली असून, ३ डिसेंबरपर्यंतच्या खरेदीचे पैसे चुकते करण्यात आले आहेत. निधी पुरेसा आहे.\n– आम्ही विरोधी पक्षात असताना कापसाला ६ हजार रुपये भाव मागत होतो. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात ७ ते ८ हजार रुपये भाव होता. एकाधिकार कापूस खरेदी बंद झाल्यामुळे कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर ठरत असतो. त्यानुसार आजचा हमी भाव निश्‍चित झालेला आहे. गेल्या वर्षी बाजारभाव ३२०० रुपये असताना, सरकारने ८०० रुपये जास्त देऊन सुमारे १ कोटी क्विंटल कापूस शेतकर्‍यांकडून खरेदी केला होता.\nडाळ प्रकरण : डाळ प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर विरोधी पक्षांनी केलेला हल्ला मुख्यमंत्र्यांनी परतवून लावला.\n-विरोधी पक्षांचे म्हणणे विसंगत आहे. डाळीचे भाव वाढू नयेत म्हणून तत्परतेने कारवाई केली. सरकारची कारवाई चेहरा पाहून होत नाही. राज्यात जप्त केलेला डाळीचा साठा बाजारात आला आहे. व्यापार्‍यांकडून १०० रुपये प्रति किलो तूर डाळ विकण्याचे हमीपत्र घेतले आहे आणि त्याची निगराणीची व्यवस्था केली आहे.\n-आधीच तूर डाळीची देशात तूट असते. त्यात राज्यातील तूर डाळीचे उत्पन्न ३५ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत दर नियंत्रण यंत्रणा पुन्हा लागू करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.\nकायदा, सुव्यवस्था : राज्यातील अपराध-सिद्धी दर (कन्व्हिक्शन रेट) गेल्या राजवटीपेक्षा दुप्पटीपेक्षा आहे, हे एनसीआरबीने प्रकाशित केले आहे. विरोधी पक्षांच्या या संदर्भातील सर्व आरोपांना सभागृहात सडेतोड उत्तर देणार.\nपत्रपरिषदेला एकनाथ खडसे, शिवसेनेचे सुभाष देसाई, चंद्रशेखर बावनकुळे, राजकुमार बडोले, गिरीश बापट, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, गिरीश महाजन, पंकजा मुंडे व मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्���ियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=सेनेने तोंड काळे करून घेण्याची वेळ= नागपूर, [६ डिसे��बर] - सुधींद्र कुळकर्णीच्या तोंडाला काळ फासणार्‍या शिवसेनेची सरकारमधील अवस्था बघितली, तर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/union-minister-satyapal-singh-rejects-darwin-theory-again-127469", "date_download": "2018-12-10T13:33:58Z", "digest": "sha1:GMEQ445DKRFHRJUT4VU6EKTJPR5FI74L", "length": 12927, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Union Minister Satyapal Singh rejects Darwin theory again माझे पुर्वज माकड नाहीत; केंद्रीय मंत्र्यांचा पुनरुच्चार! | eSakal", "raw_content": "\nमाझे पुर्वज माकड नाहीत; केंद्रीय मंत्र्यांचा पुनरुच्चार\nरविवार, 1 जुलै 2018\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारला आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम सोहळ्यात सिंह बोलत होते. ते म्हणाले की, मी याबाबत यापूर्वी जे विधान केले होते ते काही विनोद म्हणून केले नव्हते, तर ते पूर्ण विचारपूर्वक केले होते. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो. तसेच, मी रसायन शास्त्रात पीएचडी केली आहे. मला विज्ञानाची समज आहे.\nमुंबई- केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारला आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम सोहळ्यात सिंह बोलत होते. ते म्हणाले की, मी याबाबत यापूर्वी जे विधान केले होते ते काही विनोद म्हणून केले नव्हते, तर ते पूर्ण विचारपूर्वक केले होते. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो. तसेच, मी रसायन शास्त्रात पीएचडी केली आहे. मला विज्ञानाची समज आहे.\nजे लोक माझ्या या विधानाला विरोध करत आहेत ते करतच राहणार पण एक वेळ अशी येईल की, माझ्या बोलण्याला लोक गांभिर्याने घेतील आणि आज नाही तर उद्या माझं बोलणं त्यांना पटेल, असे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसापूर्वीही डार्विनच्या सिद्धांतावर सत्यपाल सिंह यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर, त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती. तरीही, त्यांनी परत एकवेळेस डार्विनच्या सिद्धांत खोटा असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर, डार्विनचा विज्ञानातील हा सिद्धांत खोटा आणि अत्यंत चुकीचा आहे. माणसाची उत्क्रांती वानरांपासून झाली नाही, हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी विदेशात 35 वर्षांपूर्वीच सिद्ध केल्याचा दावाही डॉ. सिंह यांनी केला होता.\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nबालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आंदोलनचा इशारा\nपुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना...\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यानी सोशल मिडियाचा सकारात्म वापर करावा - रमेश खुणे\nओतूर - महाविद्यालय विद्यार्थ्यानी सोशल मिडियाचा सकारात्म वापर करावा तसेच महाविद्यालयात रॅगिंग करणार्याना पोलीसी कारवाईला सामोरे जावे लागेल,...\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-10T14:14:47Z", "digest": "sha1:V5A3X45WGKUMPHV6X4SRDWOGLX4S7ADV", "length": 8953, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "एम. आर. आय. टेस्ट | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी संविधान सन्मान सोहळा\nकोल्हापूर महापालिकेच्या महापाैरपदी सरिता मोरे तर उपमहा���ौरपदी आघाडीच्या भुपाल शेटे यांची निवड\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल\nआठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन\nमी का मुख्यमंत्री होऊ नये\nविजय रणस्‍तंभ येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्‍यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम\nशहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार\nरामदास आठवले यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत दिली प्रतिक्रिया \nकेंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना धक्काबुक्की\nआम्हाला बघताच समोरच्यांची टरकलीच नव्हे, तर त्याची फाटलीच पाहिजे ; खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य\nHome आरोग्य एम. आर. आय. टेस्ट\nएम. आर. आय. टेस्ट\nज्ञानराज पाटील | कोल्हापूर\nमॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे एम. आय. आर. चे पुर्ण रुप आहे यामध्ये अतितीव्र चुंबक व रेडिओ लहरी वापरल्या जातात. यात वापरण्यात येणाऱ्या रेडीओ लहरी या एका तीव्र चुंबकीय क्षेत्रातून जातात. त्यामुळे शरीरातील आतील अवयवांच्या अगदी ठळक चांगल्या चित्र प्रती निघतात. इंद्रिये जशी आहेत तशीच हुबेहूब दिसू शकतात.\nMRI मशिनच्या चुंबकाची जशी क्षमता असेल तशी प्रतिमा जास्त स्पष्ट येते. या तपासणीमध्ये लोहचुंबक (विद्युत चुंबक) वापरत असल्यामुळे रुग्णाने मोबाईल फोन्स, पैसे (नाणी) चाव्या, पट्टा इत्यादी धातूंचे ऐवज जवळ ठेवू नयेत.\nयापूर्वी एका नेत्याच्या अंगरक्षकाचे रिव्हॉल्व्हर या मशीन ने खेचून घेतले होते तर परवाच एका तरुणाचा मृत्यू झाला कारण तो लोखंडी अॉक्सिजन सिलेंडर घेऊन मशीन रुममध्ये गेला होता.\nएमआरआय मशीन मध्ये खेचला गेल्याने राजेश मारू या तरुणाचा जीव हकनाक गेला. राजेश त्याच्या बहिणीच्या सासूला एमआरआय स्कॅनिंग सेंटर पर्यंत नेत होता. त्याच्या हातात यावेळी ऑक्सिजन सिलेंडर होतं. एमआरआय स्कॅनींग मशीन जवळ कोणतीही धातूची वस्तू नेण्यास मनाई असतानाही राजेशने ऑक्सिजन सिलेंडर मशीन असलेल्या रूम मध्ये नेलं. यावेळी एमआरआय मशीन बंद असल्याचं सांगून वॉर्डबॉयने त्यांना आत सोडलं होतं पण खरं तर यावेळी मशीन चालू होती. आत गेल्या गेल्या राजेशला मशीनने काही क्षणात खेचून घेतलं. त्याला लगेचच बाहेर काढण्यात आलं पण थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.\nएम आर आय च्या टेस्ट साठी जवळपास पूर्णपणे अर्धा तास ते एक तास लागू शकतो. एम आर आय टेस्ट ज्या टेबलावर आपण झोपतो तो चुंबकीय क्षेत्राताच्या चेंबरमध्ये मध्ये सरकतो . या मशीन ने वेगवेगळ्या कोनातून भरपूर चित्र प्रतिमा (इमेजेस) काढल्या जातात. हे मशीन खूप मोठा आवाज करतं, जसे आदळल्यासाखा ठॉकठॉक , बजींग, टकटक वगैरे यामुळे कानात घालून दिलेल्या इअरप्लगमुळे आवाजाची तीव्रता कमी होते.\nतपासणी करताना शांत पणे पडून राहिले पाहिजे. हलले तर नोंदी व्यवस्थित येत नाहीत.\nस्वरसागर महोत्सवात ताल, लय, गायन आणि नृत्य यांचा अपूर्व संगम\nक्लस्टरमध्ये मागासवर्गीय उद्योजकांना समाविष्ट करुन घेतले जावे – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह\nनेत्रदान : सर्वश्रेष्ठ दान\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%85/", "date_download": "2018-12-10T12:50:31Z", "digest": "sha1:FXH4PUK5TLAY7DFQSKXT6QK2SVRIBRFU", "length": 9077, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींसाठीच राफेलच्या करारात फेरबदल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्जात बुडालेल्या अनिल अंबानींसाठीच राफेलच्या करारात फेरबदल\nलंडन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या लाभासाठीच राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा केला असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्‍सच्या विद्यार्थ्यांशी बोलताना केला. ज्याने आयुष्यात कधीही विमान बनवले नाही त्याला विमाने तयार करण्याचे कंत्राट देऊन मोदींनी त्यांच्यावर मेहरबानी केली. कारण अनिल अंबानी हे सध्या कर्जबाजारी आहेत त्यांच्यावर 45 हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे.\nराफेलचा गैरव्यवहार नेमका कसा झाला याचा तपशीलही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केला. ते म्हणाले की युपीए सरकारच्या काळात फ्रांसशी आम्ही 126 विमाने खरेदी करण्याचा करार केला होता व आमच्या विमानाची किंमत होती 520 कोटी रूपये. मोदी अनिल अंबानी यांना घेऊन फ्रांसला गेले.मोदींनी हा करार बदलला आणि 126 ऐवजी केवळ 36 विमाने खरेदी करण्याचा त्यांनी फेरकरार केला आणि त्यांनी खरेदी केलेल्या प्रत्येक विमानाची किंमत 1600 कोटी रूपये इतकी आहे.\n520 कोटी रूपयांचे विमान अचानक 1600 कोटी रूपयांना कसे झाले असा सवाल त्यांनी केला. काय जादू झाली माहिती नाही. आम्ही या विमानांच्या जुळणीचे काम हिंदुस्तान एरोनाटिक्‍स कंपनीला दिले होते. ही सरकारी मालकीची विमान कंपनी असून या विमान कंपनीला विमाने तयार करण्याचा 70 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्याकडील हे काम काढून घेऊन ते विमाने तयार करण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिले.\nअनिल अंबानी यांची ही कंपनी राफेलचा फेरकरार होण्याच्या केवळ दहा दिवस आधी स्थापन झालेली कंपनी आहे असेही त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्त्रीचा आदर करणाऱ्या समाजाचीच प्रगती\nNext articleवाजपेयींना संयुक्तराष्ट्रांत आदरांजली\nकटास राज मंदिरासाठी पाकचा 139 भारतीयांना व्हिसा\nदुबईच्या राजकुमारीचे अपहरण प्रकरणी भारताला विचारणा : यूएन समितीने विचारला जाब\nदुसऱ्याची लढाई लढण्यासाठी भाड्याने सैनिक देणारा देश\nलष्करप्रमुख जॉन केली वर्षाखेरपर्यंतच : ट्रम्प यांच्याकडून गच्छंतीचे सुतोवाच\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजल्याची इम्रान खान यांची कबुली\nपाकिस्तान म्हणजे “भाड्याने घेतलेल्या बंदुका नव्हे’ : इम्रान खान यांचे अमीरिकेला उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_320.html", "date_download": "2018-12-10T13:22:34Z", "digest": "sha1:AKB3ECYWEC4YG3RKQLQKRJU22SPPHW5I", "length": 9515, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भगतसिंग ब्रिगेडच्यावतीने निवेदन, पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदलाची मागणी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nभगतसिंग ब्रिगेडच्यावतीने निवेदन, पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदलाची मागणी\nनगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत शहरात वार्ड नं. 3 मधील तलवार बिल्डिग, बाजारतळ, स्टेट बँक परिसरातील नागरिकांना करण्यात येणार्‍या अवेळी पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करून, सकाळी 6 ते 8 या दरम्यान करण्याच्या मागणीसाठी क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडच्यावतीने मुख्याधिकारी बी. डी. बिक्कड यांना निवेदन देण्यात आले.\nशहरातील वार्ड नं. 3 परिसरातील नागरिकांना नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. सदरच्या पाणी पुरवठ्याची वेळ ही 11. 30 चे दरम्यान आहे.सदर परिसरात श्रमिक व कामगार मोठ्या संख्येने राहतात. सदर वेळेत बहुसंख्य महिला व पुरुष हे मोल मजुरीसाठी बाहेर जात असल्याने, केवळ नळाचे पाणी भरण्यासाठी मोलमजुरी बुडवून, अथवा विद्यार्थ्यांना शाळा बुडवून पाणी भरण्यासाठी घरी थांबावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नगरपालिकेच्या या अजब कारभारामुळे केवळ पाणी भरण्यासाठी रोजगार बुडवण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर आली आहे. यापुर्वी अनेकदा मागणी करूनही नगरपालिका प्रशासनाने सदर प्रश्‍नाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. सदर प्रश्‍नांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास नगरपालिकेत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.\nयावेळी मुख्याधिकारी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांचेशी चर्चा करून, तातडीने सदर प्रश्‍नांबाबत मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले.\nयावेळी क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडचे संघटक कॉ. अमोल सोनवणे, कॉ. जीवन सुरुडे, आस्मा शेख, संगीत खरात, नंदा भुरंगे, प्रमिला निकम, ज्योती राव, अनिता गवांदे, गया खरात, वंदना सोनावणे, शांता यंदे, लक्ष्मी धोत्रे, शामाबई यादव, सुलताना शेख, आशा काहाने, अल्का जाधव, शिला निकम, बेबी मोरे, उज्वला मोरे, कांता खरात, वत्सल्ला खरात आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुम�� मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदिरानेच केला वहिनीचा विनयभंग\nसंगमनेर/प्रतिनिधी मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणार्‍या एका 23 वर्षीय महिलेवर तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_834.html", "date_download": "2018-12-10T12:44:13Z", "digest": "sha1:BIMRCKNZETURPK6SG5WWDZTE3T6RLF27", "length": 8989, "nlines": 92, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पं.स.च्या हलगर्जी पणामुळेच टँकर प्रस्ताव पडून-आ.पवार | Lokmanthan News", "raw_content": "\nलोकमंथन Live Updates :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nLive अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा अंतिम निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प ...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपं.स.च्या हलगर्जी पणामुळेच टँकर प्रस्ताव पडून-आ.पवार\nगेवराई,(प्रतिनिधी): मराठवाड्यात यावर्षी सुध्दा दुष्काळाचे सावट आहे यांची मला पण जाणीव आहे त्यामुळे गेवराई तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाई आहे या संदर्भात गेल्या महिन्या पासून गेवराई तालुक्यातील पाणी टॅकर आवश्यक असलेल्या गावांना टॅकर सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल करण्याचे आव्हान मी केले होते त्यामुळे अनेक गावांनी पाणी टँकर प्रस्ताव पंचायत समिती गेवराई येथे दाखल केले आहेत पण पचायंत समीच्या निष्क्रिय कारभारा मुळेच अनेक गावांचे पाणी टॅकर प्रस्ताव धुळखात पडून आसल्याचा आरोप आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकात केला आहे.यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पञकात ते म्हणाले कि गेव���ाई तालुक्यातील पाणी टँकर सुरू करण्यासाठी मी गेल्या महिन्या पासून स्वतःहा पाठपुरावा सुरू केला होता त्या दरम्यान तहसील कार्यालयात माहिती घेतली असता पचायंत समीती कडून प्रस्तावच आले नसल्याची माहिती मला मिळाली होती . त्या नंतर पचायंत समीती कडे चौकशी केली पण तिथे तर पाणी पुरवठा विभागांतील आधिकारी व कर्मचारीच जाग्यावर नसतात त्यामुळे वारवार सुचना देऊन पाणी टँकर सुरू करण्यासाठी पचायंत समीतीच्या ढिसाळ कारभारा मुळेच दिरंगाई होत असल्याचा आरोप आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे मी दि.५ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी यांनी दाखवलेल्या निष्क्रियेतेची लेखी तक्रार सुध्दा केली आसल्याचे आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी यावेळी सांगितले तसेच गेवराई तालुक्यातील टॅकर प्रस्ताव संदर्भात माहिती घेतली असता त्या ठिकाणी काही गावचे फक्त प्रस्तावच पडून आहेत कुठलीही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे माझ्या लक्षात आले त्यानतंरच मी बि.डी.ओ. व सबंधीत आधिकारी व कर्मचारी यांची लेखी तक्रार केली होती.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nलोकमंथन Live Updates :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nLive अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा अंतिम निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प ...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदिरानेच केला वहिनीचा विनयभंग\nसंगमनेर/प्रतिनिधी मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणार्‍या एका 23 वर्षीय महिलेवर तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_955.html", "date_download": "2018-12-10T13:43:52Z", "digest": "sha1:LDDC47M7227YCWR3M3SIC2FFAEHH36VO", "length": 7824, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महाराष्ट्रात हुक्काबंदी लागू | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nमुंबई: महाराष्ट्रात यापुढे हुक्का पार्लर चालणार नसल्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात हुक्का पार्लरवर बंदी घालण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला राष्ट्रपतींकडूनही मंजुरी देण्यात आली आहे. 2003 मध्ये लागू केलेल्या सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं अधिनियमानुसार या निर्णयाचं उल्लंघन केल्यास संबंधीत दोषींना एक लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हुक्का पार्लरवर पूर्णपणे बंदी घालणारं महाराष्ट्र हे देशातील दुसरं राज्य ठरलं आहे.\nयापूर्वी गुजरातमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला होता. मुंबईतील कमला मिल येथे असणार्‍या एका पबमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर हुक्का पार्लवर बंदी आणण्याचा विषय ऐरणीवर आला होता. ज्यानंतर हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 2017 च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूर अधिवेशनात भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता. याचवर्षी एप्रिल महिन्यात हे विधेयक विधीमंडळात पारित झालं. आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केल्याचं पाहायला मिळत आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदिरानेच केला वहिनीचा विनयभंग\nसंगमनेर/प्रतिनिधी मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणार्‍या एका 23 वर्षीय महिलेवर तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-44263117", "date_download": "2018-12-10T13:27:40Z", "digest": "sha1:UYT5S3ISDN6DLEN4OAF6MHU2FZSTIF4X", "length": 12788, "nlines": 129, "source_domain": "www.bbc.com", "title": "ब्लॉग: शाब्बास, गगनदीप सिंग! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nब्लॉग: शाब्बास, गगनदीप सिंग\nशिवप्रसाद जोशी ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nगगनदीप सिंग. उत्तराखंडच्या पोलीस दलातले एक सब इनस्पेक्टर. एरवी त्यांची कोणी कशाला दखल घेतली असती पण ते एका कठीण प्रसंगात जसे वागले तसं एखादा सुपरहिरोच करू शकतो. ज्याच्यात माणुसकी आहे अशी कोणतीही चांगली असं वागण्याचा विचार करू शकली असती. गगनदीप सिंग मोठे ठरले कारण त्यांनी फक्त विचार केला नाही, ते तसे वागले\nएका मुस्लीम मुलाला गगनदीप यांनी समाजकंटकांच्या तावडीतून वाचवलं. त्या तरुणाला वाचवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड पाहिली की किती मोठं धैर्यं दाखवलं हे समजतं. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे.\nदलित आणि मुस्लिमांना आजही असुरक्षित का वाटतं\nऐश्वर्या आणि विवेक यांच्या लग्नाला का गेले नागराज मंजुळे\nखरं तर अशी परिस्थितीच निर्माण व्हायला नको होती. पण गेल्या काही काळात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गगनदीप यांनी दाखवलेलं धाडस सकारात्मक विचार करण्यास भाग पाडतं. गगनदीप यांचा हा व्हायरल झालेला फोटो प्रेरणादायी आहे, असंच म्हणावं लागेल.\nअर्थात, हे असं चित्रं एक दोन दिवसात तयार होत नाही. वाईट काळात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तयार झालेलं हे दुर्मीळ चित्र आहे. मानवी सामर्थ्याचं उत्तु���ग दर्शन घडवणारं ही घटना आहे.\nयाआधी असंच एक आशादायी चित्र दिसलं. दोन मुस्लीम युवक आपला रोजा तोडून रक्तदान करण्यासाठी गेले. गोपालगंजचा आलम जावेद आणि डेहराडूनचा आरिफ ही त्या दोघांची नावं.\nनैनीताल जिल्ह्यातील रामनगर येथे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कजवळ एक मंदिर आहे. मंदिरालगत एक नदी वाहते. त्या नदीच्या किनाऱ्यावर प्रेमी युगुल बसलेली असतात.\nएक मुस्लीम युवक आपल्या हिंदू मैत्रिणीसोबत तिथं बसलेला होता. त्या वेळी हे तथाकथित संस्कृतीरक्षक तिथं आले आणि त्यांनी त्याला धक्काबुक्की सुरू केली.\nते त्याला मारून टाकतील अशीच परिस्थिती होती. पण तितक्यात तिथं गगनदीप आले आणि त्यांनी त्या जमावापासून त्याचं रक्षण केलं.\nहे चित्र आपल्याला भावूक करतं पण त्याबरोबरच आपल्या निद्रिस्त असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीस जागवण्याचं कामही करतं. तसंच या जमावखोरांविरोधात लढण्याची प्रेरणा देतं.\nगगनदीप यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. योगायोगानं ते घटनास्थळी ड्युटीवर होते. त्यांचं मते, त्यांनी काहीही विशेष केलेलं नाही. फक्त त्यांचं कर्तव्य पार पाडलं. ते सांगतात त्यांचं पहिलं उद्दिष्ट त्या मुलाला जमावापासून वाचवणं हेच होतं आणि त्यांनी तेच केलं.\nतो मुलगा नशीबवान म्हणून त्याला गगनदीप भेटले. नाहीतर त्याचं काय झालं असतं याचा केवळ विचार आला तरी अंगाला कंप सुटतो. जमाव आपला पाठलाग करत आहे. कधी दृश्य तर कधी अदृश्य स्वरुपात. कधी कधी तर असं वाटतं की जमाव ड्रोनसारखं पाहतोय आपल्याकडे\nउत्तराखंड पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा अनेक घटना टळल्या आहेत. उधमसिंहनगर, कोटद्वार, सतपुली आणि मसुरी या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना टाळण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.\nपण वाढत्या घटनांचं प्रमाण बघता गगनदीप यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे असं वाटतं.\n#MeToo : हॉलिवूड निर्माते हार्वे वाइनस्टाइन यांच्यावर अखेर खटला सुरू, जामीन मंजूर\nदृष्टिकोन : भारतात मुस्लीमविरोधी वातावरण निर्माण होतंय का\nB for Bra : महिलांनी ब्रा घालायला कधी सुरुवात केली\n'युरोपला जाण्यासाठी मी माझं सगळं विकलं, आणि आता रस्त्यावर आलो'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nविजय माल्ल्यांचं भारतात प्रत्यार्पण होणार : लंडन न्यायालयाचा निकाल\nउर्जित पटेल यांनी दिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा\nधुळे निवडणूक निकाल: भाजपच्या विजयाची ही आहेत कारणं\nब्रेक्झिट ब्रिटन रद्द करू शकतं : युरोपीयन युनियन कोर्टाचा निर्णय\nचेतेश्वर पुजारा : अॅडलेडच्या मानकऱ्याला जेव्हा संघाबाहेर बसावं लागलं होतं...\nपुण्याच्या या हॉटेलांमध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी का दिलं जातंय\nभारताचा ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी ऐतिहासिक विजय\nयलो व्हेस्ट आंदोलन चिघळलं, फ्रान्सवर 'आर्थिक संकट' ओढवतंय\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/15-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-rti-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-10T12:52:04Z", "digest": "sha1:GTYDEKG7XD3VH2PUUHLJGUMGG3CHLGHR", "length": 9577, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "15 लाख कधी मिळणार? RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर मिळाले ‘हे’ उत्तर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n15 लाख कधी मिळणार RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर मिळाले ‘हे’ उत्तर\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या वेळी नागरिकांना अनेक आश्वासनं दिली. यामधील सर्वात मोठं आश्वासन म्हणजे नागरिकांच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. पण आता मोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरीही १५ लाख रुपये मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनाबाबत विचारलेला प्रश्न माहिती अधिकार कायद्यात येत नाही, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिले आहे.\nमोहन कुमार शर्मा यांनी २६ नोव्हेंबर २०१६ रोजी आरटीआयअंतर्गत १५ लाख रुपयांबाबत माहिती मागितली होती. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्यास नेमकी केव्हापासून सुरूवात होणार असा प्रश्न त्यांनी विचारला होता.\nदरम्यान, पंतप्रधान कार्यालय आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने याबाबत तपशीलवार माहिती दिली नाही अशी तक्रारही शर्मा यांनी केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख (सीआयसी) आरके माथुर यांना केली होती. त्यावर, ‘ही माहिती आरटीआय कायद्याच्या सेक्शन २(एफ) अंतर्गत येत नाही, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्रीय माहिती आयोगाला मिळाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article29 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचे नीतीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन\nNext articleमोदींच्या “डर्टी पिक्‍चर’मध्ये शिवसेना कोण \n‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’\nभाजप निष्ठावंतांचा पिंपरीत “एल्गार’\nविद्यमानांची वाट बिकट : अन्य युतींचा मिळणार दे धक्का\n‘युती’च्या ‘नीती’वरच कोथरूडचे भवितव्य\nराम मंदिरप्रश्‍नी भाजप पुन्हा “टार्गेट’\n‘सरदार पटेलांचा भव्य पुतळा बनू शकतो तर राम मंदिरासाठी अध्यादेश का नाही\nवरील वृत्त वाचण्यात आले तमाशात नाटकात सिनेमात संरक्षित अनेक सवाल जबाबाब असतात ती प्रत्यक्षात यावीत अथवा ह्यातील भूमिका करणाऱ्या हिरोंची मानसिक वैचारिक अथवा प्रत्यक्ष वागणूक तशी असल्याची पाहावयास मिळते का जादूगार नव्या नव्या जादू सादर करतो त्यात पैशाचा पाऊस पाडण्याची सुद्धा जादू असते मग हा जादूगार पैशासाठी दारोदार का हिंडतो हा प्रश्न आपण स्वताहाला विचारतो का जादूगार नव्या नव्या जादू सादर करतो त्यात पैशाचा पाऊस पाडण्याची सुद्धा जादू असते मग हा जादूगार पैशासाठी दारोदार का हिंडतो हा प्रश्न आपण स्वताहाला विचारतो का घरातील संडासाची महत्व जेव्हडे आहे त्याच प्रमाणे संसद भावनांचे परिवर्तन संडासभावनात झाल्यानेच वरील प्रष्णांचे उत्तर टाळण्यात आले असावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sudharak.in/category/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-10T14:25:54Z", "digest": "sha1:TORSJWXMP6SUN4ULJ6YDWNQAPK3GCJBA", "length": 66301, "nlines": 108, "source_domain": "www.sudharak.in", "title": "जात-धर्म | आजचा सुधारक", "raw_content": "\nमहाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने…\nनोव्हेंबर, 2015 राहुल वैद्य\nमहाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.\nपुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कस�� जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत – तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.\nएकूण या वादामध्ये ब्राह्मणी छावणी (ब्राह्मण नाही) हुशारीने ‘मूळ प्रश्न ‘जातीचा आहे’, ‘पुरंदरेंच्या जातीमुळे त्यांना विरोध’ असे ‘तांडव’ करून आपण किती ‘सोवळे’, ‘जात पात विसरून पुढारलेले’ अशी मुद्द्याला बगल देत आहे. हिंदुत्व हा मुळात त्याचाच व्यापक परिपाक आहे- ब्राह्मणी छावणीच्या जात-विस्मरणातील आटोकाट प्रयत्नांचा. त्याला विरोध म्हणून ‘मराठा-विरुद्ध ब्राह्मण’ असा वाद लागणे हे ब्राह्मणी छावणीसाठी सोयीचे आहे. त्यांच्या मानभावी कारस्थानाला पोषक आहे. पुरोगामी संघटनांनी हा कावा ओळखला पाहिजे.\nआता पुरोगामी संघटना हा कावा खरे तर ओळखून आहेतच. त्याला प्रतिक्रिया म्हणूनच तर स्थूलपणे communist आणि समाजवादी संघटना ‘पुरंदरे यांच्या प्रतिगामी इतिहास-दृष्टीलाही विरोध आणि संभाजी ब्रिगेड च्या मराठा केंद्रित राजकारणाला सुद्धा विरोध’ अशी ‘दोन्ही पक्षांपासून एक समान अंतर ठेवणारी’ भूमिका घेतात- मुक्ता दाभोलकर यांच्या ‘लोकसत्ता’ मधील पत्राने हा मुद्दा अधिक स्पष्ट झाला आहेच. खरे तर पुरंदरे यांच्या जेम्स लेन प्रकरणी सुद्धा अशीच भूमिका पुरोगामी संघटनानी घेतली होती. पण कळीचा प्रश्न असा आहे, की या भूमिकेचा राजकीय अर्थ काय निघतो या भूमिकेतून वादाला काही नवे वळण मिळाले आहे काय या भूमिकेतून वादाला काही नवे वळण मिळाले आहे काय की त्यामुळे केवळ राजकीय नैतिकता जपली जाते की त्यामुळे केवळ राजकीय नैतिकता जपली जाते पुन्हा त्या नैतिकतेचा राजकीय फायदा होईल अशी काही संघटनात्मक बांधणी करून लोकांना आपली भूमिका पटवून देणे असाही पवित्रा दिसत नाही.\nदुसऱ्या बाजूला विशेष नजरेत भरते तो दलित संघटना, साहित्यिक यांचे मौन. आता त्या मौनाचा अर्थ ‘हा झगडा ब्राह्मण आणि मराठा यांचा सत्ता वर्चस्वाचा आहे. या नागनाथ आणि सर्पनाथ यांच्या लढाई मध्ये आम्ही दलितांनी काय म्हणून पडावे’ असा काहीसा निघतो. म्हणजे दलित, पुरोगामी यांच्या भूमिका समांतर जात आहेत. ‘ह्या दोन बोक्यांच्या लढाई मध्ये आम्ही पडणार नाही. आमची लढाई वेगळी आहे, दुष्काळ, अत��याचार, आरक्षण अशा सामाजिक, आर्थिक म्हणजे ताबडतोबीच्या गोष्टींवर आम्ही लढतो आहोत. आम्ही FTII, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल अश्या शिक्षणाच्या भगवीकरनाबद्दल जरूर संघर्ष करू. पण उगीच लोकप्रिय इतिहास आणि त्याचे आकलन, त्याचे सांस्कृतिक राजकारण ह्यामध्ये आम्हाला गोवू नका’. असा काहीसा एकूण सूर दिसतो.\nप्रश्न संभाजी ब्रिगेड किंवा शरद पवार यांचे आंधळेपणाने समर्थन करायचे का असा नाही. प्रश्न आपल्या राजकीय भूमिकेचा आणि तौलनिकपणाने अधिक घातक शत्रू कोण हे ठरवून त्याप्रमाणे लढण्याचा आहे. आणि एका पातळीवर, आपला इतिहास सांप्रदायिक तऱ्हेने लिहिण्याला आपला विरोध केवळ समान अंतर ठेवून किंवा सोयीस्कर मौन पाळून स्पष्ट होत नाही. केवळ समान अंतर ठेवून ‘शुचिता’ जपता येईल, त्याने राजकारण सिद्ध होणार नाही. होत नाही. त्याने केवळ आपला गोंधळ किंवा आपली क्षीण राजकीय ताकद दिसते.\nदुसरा मुद्धा पुरंदरे यांच्या ‘इतिहासाचा’. एका बाजूला त्यांनी आपल्या शाहिरीने महाराष्ट्रातील लोकांना ‘शिवाजी महाराजांची ओळख करून दिली’ असे जे लबाडीने खपवले जाते ते बाजूला ठेवू. फुले, आणि टिळक यांनी ते काम आधीच करून ठेवले होते. पण, पुरंदरे यांनी ‘नव्याने’ ओळख दिली हा भाग खरा आहे आणि fascist इतिहास पुनर्लेखन किती यशस्वी झाले आहे त्याचा पुरावा आहे. आता पुरंदरे यांन्च्याबद्दल ‘प्रतिगामी’ आणि ‘ब्राह्मणी’ अशी विशेषणे वापरताना एक सावधगिरी बाळगली पाहिजे. ‘सामना’ चे संपादकीय, पुरंदरे यांचे लेखन, आणि दर रोजच्या व्यवहारात लोकांचे सांप्रदायिकपण यासाठी एकच एक ‘प्रतिगामी’ असे विशेषण वापरताना त्या प्रत्येक प्रतिगामी व्यवहारात असलेले निराळे संदर्भ, त्यांचे व्यवहारातील वेगळेपण हे लक्षात ठेवले पाहिजे.\nपुरंदरे यांचा इतिहास, हिंदुत्वाच्या प्रिय अश्या ‘द्विराष्ट्र’ सिद्धांतावर उभा आहे. यादव, विजयनगर यांच्या पाडावानंतर ३५० वर्षांची काळरात्र होते ती ह्याच ‘हिंदू राष्ट्र’ च्या कल्पनेला धरून. ‘सकळ पृथ्वी आंदोळली ‘धर्म गेला’ असे मंदिरांच्या लुटीचे वर्णन होते. ‘गरीब बिचारे हिंदू (गायीप्रमाणे) परकीय मुस्लीम कसाई राज्यकर्त्यांचे जुलूम सहन करत राहतात, कुणी एखादा अवतारी पुरुष शिवाजीप्रमाणे आला तर हेच हिंदू दगाबाजी करतात, राष्ट्र महान आहे, पण इथले लोक अज्ञ आहेत’ असे १९८० नंतर जोमाने पुढे आले���े राजकीय हिंदुत्व, पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मशागतीवर उभारलेले आहे. खरे तर त्याला मूळ आधार आहे तो इतिहासाच्या ‘प्राचीन च्या ऐवजी हिंदू, मध्ययुगीन च्या ऐवजी मुस्लीम आणि आधुनिक च्या ऐवजी ब्रिटीश’ अश्या विभागणीचा. अगदी रियासतकार सरदेसाई देखील ह्या ब्रिटीश राजवटीतल्या इतिहासाच्या काळ विभागणीचा आसरा घेतात. ‘हिंदू हे मूळ रहिवासी आणि मुस्लीम हे मूळ आक्रमक‘ अशी ही विभागणी RSS च्या प्रिय सिद्धांताला पोषक आहे. साम्राज्यवादविरोधी लढ्यात फूट पाडणारी आहे. खरी चिंतेची बाब अशी आहे की ‘मूळ निवासी’ हा सिद्धांत लोकप्रिय झाला आहे, लढ्याचा पाया बनला आहे. ब्राह्मणी असो की अब्राह्मणी, दोन्ही छावण्या ‘मूळ निवासी’ ह्या मांडणी ला धक्का देत नाहीत. आणि तसे झाले की अगदी ‘पुरोगामी’ म्हणवणाऱ्या आंदोलनाना देखील कसे प्रतिगामी वळण मिळते हे आपल्या चांगलेच परिचयाचे आहे. त्या अर्थाने दलित- पुरोगामी संघटना ह्या वादापासून का फटकून राहिल्या आहेत हे समजण्याजोगे आहे. पण तितकेच धोकादायक देखील आहे.\nअनैतिहासिक इतिहास आणि राजकारण\nअखेर ‘उदारमतवादी आणि मानभावी लोकांच्या समजुतीप्रमाणे जुन्या इतिहासकारांनी पुरंदरे यांच्या इतिहासाबद्दल काय म्हटले आहे ते सांगून’ वाद मिटणार नाही, मिटत नसतो. कारण तेव्हा सोयीने पुरंदरे यांची होते ‘शाहिरी’, ‘ललित कला’. मग ‘शहाजी- जिजाबाई विरुध्द रामदास-दादोजी’ असले वर्गीकरण हे आपल्या वर्तमान संघर्षाचे एक rhetorical ऐतिहासिक रूप बनते आणि त्यात कल्पनाविस्तार होतात, ‘आपले विरुध्द त्यांचे’ अशा तऱ्हेने. आता हे कल्पनाविस्तार एका पातळीवर ‘हिंदू विरुध्द मुस्लीम’ असला काल्पनिक संघर्ष देखील त्या काळात होता (शिवाजी- चंद्रराव मोरे, जय सिंग किंवा शिवाजी कुतुब शहा संबंध विसरून), ह्या logic च्या तऱ्हेचे राहतात. इतिहास लेखन म्हणजे आजच्या राजकीय संघर्षाचे विस्तारित रूप असते. ‘identity’ ला मूळ ठेवणाऱ्या राजकारणात असले अनैतिहासिक प्रकार होतच राहणार. जातीचा प्रश्न, इतिहास की शाहिरी असले वाद निव्वळ मानापमानाच्या लढाईत सुटणारे नाहीत. उलट ते जास्त गडद होतात.\n‘कुळवाडी भूषण’ शिवाजी आणि राष्ट्रक\nतेव्हा ह्या अनैतिहासिक इतिहासाच्या राजकारणात महात्मा फुले- कॉम्रेड पानसरे यांच्या ‘कुळवाडी भूषण’ शिवाजीला मध्यभागी आणायची आवश्यकता आहे. १७व्या शतकात ‘राष्ट्र’ किंवा ‘धर्म’ आजच्या आधुनिक अर्थाने किंवा तऱ्हेने वापरात नव्हते. त्या काळातील उत्पादन संबंध, त्यातील शिवाजीचे योगदान आणि महत्व, जमीनदाराना बसवलेला चाप हे खरे त्या राष्ट्रवादाचे मूळ आहे. नाहीतर, राजपूत राजे कमी ‘हिंदू’ नव्हते. पण महाराष्ट्र हे राष्ट्र बनले, जुलमी पेशवाई मधेही टिकून राहिले, ते शिवाजीच्या ह्या क्रांतिकारक धोरणामुळे. त्यामुळे त्याला एकदम महाराष्ट्रातील लेनिन करायची गरज नाही. (राजवाडे यांनी रामदासाला महाराष्ट्राचा हेगेल म्हटले होते तसे). पण ‘जातिच्या आधारित विरोध आहे’ असे जे म्हणतात त्यांचा प्रतिवाद केवळ जातीसंबंध आणि त्यातील जुलूम, अपमान उलगडून होत नसतो- त्यातील वर्गसंबंध देखील लक्षात ठेवावे लागतात. फुले यांचे मोठेपण त्यासाठीच कि त्यांनी ‘कुळवाडी भूषण’ हे ‘व्यापक जाती-सूचक आणि वर्ग-वाचक’ अभिदान वापरले. आणखी महत्वाचे म्हणजे आजही आपली राष्ट्रक म्हणून जी ओळख आहे ती ‘शिवाजी’शी निगडीत आहे. केवळ प्रतिगामी शक्तींना दोष देऊन, ती ओळख बदलणार नाही. आपले आजचे उत्पादन संबंध, जाती संघर्ष हे विशिष्ट तऱ्हेने व्यक्त होतात आणि त्यासाठी आजही ‘राष्ट्रक’ ही ओळख महत्वाची आहे. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड पानसरे अश्या communist नेत्यांनी ‘शिवाजी’ ही राष्ट्रक म्हणून महाराष्ट्राची ओळख लक्षात ठेवून ‘शिवाजी आमचा आणि त्यांचा’ अशी रोखठोक ‘लोकांचा राजा शिवाजी’ म्हणून आपली भूमिका मांडली. ‘फुले शाहू आंबेडकर’ यांचा महाराष्ट्र आहेच, पण शिवाजी आणि महाराष्ट्र ही ओळख देखील मूलभूत आहे, तिला पुरेसे महत्व देण्याची गरज आहे. पुरोगामी विचार आणि राष्ट्रवाद याबद्दलचा यशस्वी fascist प्रचार कुठेतरी आपल्या राष्ट्रवादाच्या व्याखेतील त्रुटीचा आणि तिला प्रतिगामी राष्ट्रावादापासून वेगळ्या अशा पायावर उभी न करण्याचा परिपाक आहे. मग एकीकडे ‘सर्वच राष्ट्रवाद घातक’ अशी समजूत होते, किंवा ‘आर्थिक बाबतीत पुरोगामी डावी भूमिका आणि सांस्कृतिक क्षेत्र उजव्या शक्तींना मोकळे’ अशी परिस्थिती होते.\nमाझ्या माहितीप्रमाणे विद्याधर दाते यांनी आपल्या countercurrents.org मधील लेखात शिवाजीला ‘पुरोगामी, secular, किंवा जमीन महसुलात क्रांतिकारी सुधारणा करणारा लोकप्रिय राजा’ असे ठरवण्याची गरज नाही असे प्रतिपादन केले आहे. प्रश्न असा आहे- की शिवाजीला कोणीही डाव्या पक्षांनी क्रांतिकारक ठरवलेले नाही. पण मग ‘शिवाजी आणि महाराष्ट्र’ असा संबंध कसा वाचायचा राजकारणाला सतत आर्थिक पाया आणि इमला असे पाहणे किती धोकादायक असते ते नव्याने सांगायला नको. पण शिवाजीच्या लोकप्रियतेचा आणि महाराष्ट्र या राष्ट्रकाच्या उदयाचा आर्थिक संबंध कसा पहायचा ते देखील महत्वाचे आहे. मध्ययुगीन राजावर आधुनिक कल्पनांचे आरोपण नको हे ठीक आहे. पण त्या काळाच्या संदर्भात आणि जमीनदारांशी असलेल्या शिवाजीच्या राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा इतिहास मांडला पाहिजे. तरच त्याचा अर्थ लागायला मदत होते.\nअखेरीस, लोकप्रिय संस्कृतीमध्ये पुरोगामी विचारांची पीछेहाट काही आजची नाही. त्यात कॉम्रेड पानसरे यांचे बलिदान हे सर्वात ठळक. एकीकडे रेशीमबागेच्या तालावर चालणारे फडणविशी सरकार कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येकडे डोळेझाक करते, आणि दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरे सारख्याना ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणून गौरवते हा विरोधाभास नाही. त्यात एक उघड राजकीय सातत्य आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या लढाईचा खरा अर्थ ह्या ब्राह्मणी छावणीला, इतिहासाच्या विकृतीकारणाला एक सातत्यपूर्ण राजकीय विरोध आहे. ही लढाई शिवाजी चे केवळ banner, sticker किंवा ‘मराठ्याचा अपमान’ असे नारे देऊन जिंकता येणार नाही. ब्राह्मणी छावणीकडे त्याला पुरून उरेल इतका पैसा, वेळ, कावा, चातुरी आणि पुरंदरे आहेत. त्याला शह कसा द्यायचा हा खरा प्रश्न आहे. आणि त्यासाठी पुरोगामी- दलित चळवळीचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. म्हणूनच ‘केवळ ‘समान अंतर’ ठेवू नका, किंवा मौन पाळू नका, गो. पु. देशपांडे म्हणत तसे ‘धिटाईने वादंगात सहभागी व्हा\nजात-धर्म, राजकारण, सामाजिक समस्या\nइस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण\nनोव्हेंबर, 2015 डॉ. राम पुनियानी\nइस्लामच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून जगाने हिंसा आणि दहशतवादाच्या असंख्य घटना झेलल्या आहेत. यातील अनेक इतक्या क्रूर आणि माथेफिरूपणाच्या आहेत की, ना त्या विसरल्या जाऊ शकतात, ना त्यांना माफ करता येते. ओसामा-बिन-लादेनने योग्य ठरविलेल्या 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधी व्यक्तींचे मृत्यू, पेशावरमधील शालेय मुलांवरील हल्ला, बोकोहरमद्वारे केलेले शाळेतील मुलांचे अपहरण, चार्ली हेब्दोवरील हल्ला आणि आयसिसद्वारे केल्या गेलेल्या घृणास्पद हत्या इत्यादी हल्ले यात सामील आहेत. या सर्व घटना घोर निंदा करण्यास पात्र आहेत आणि त्या साऱ्या सभ्य समाजाला शरमेने मान झुकविण्यास बाध्य करणाऱ्या आहेत.\n‘इस्लामिक दहशतवाद’ हा नवा शब्दसमूह 9/11च्या हल्ल्यानंतर प्रचलित करण्यात आला. हा शब्द इस्लामला सरळ दहशतवादाशी जोडतो. इस्लामवादी दहशतवाद बऱ्याच काळापासून सुरु आहे आणि साऱ्या जगात कर्करोगासारखा पसरत आहे, हे खरे आहे. इस्लामच्या नावे वारंवार होत असलेले हिंसक आणि दहशतवादी हल्ले होत असल्याने, याचा संबंध इस्लामशी आहे, असे प्रतीत आहे. हीच गोष्ट अमेरिकन प्रसारमाध्यमे अनेक वर्षांपासून प्रसारित करत आली आहेत आणि हळूहळू अन्य देशातील प्रसारमाध्यमांनीही हाच राग आळविणे सुरु केले आहे. एक अगदी साधारणसा प्रश्न हा आहे की, जर या घटनांचा संबंध इस्लामशी आहे, तर या घटना मुख्यत: तेल उत्पादक देशातच का होतात\nया समाजव्याप्त भ्रमाला पुढे नेत, अनेक लेखकांनी इस्लाममध्ये सुधारणा घडवून आणल्यास, या समस्येचे निराकरण होईल असा तर्क केला आहे. इस्लामला अतिरेकी प्रवृत्तींपासून मुक्त करण्यासाठी ‘धार्मिक क्रांतीची’ गरज आहे, असे काहींचे म्हणणे आहे. इस्लामवर, हिंसा आणि दहशतीवर विश्वास असणाऱ्या कट्टरपंथी तत्त्वांचे वर्चस्व स्थापित झाले आहे, असेही म्हटले जात आहे. म्हणून इस्लाममध्ये सुधारणा झाल्यास हिंसा संपून जाईल. प्रश्न हा आहे की, कट्टरपंथियांमागे अशी कोणती ताकद आहे, की ज्या भरवशावर, इस्लाम एक शांतिपूर्ण धर्म, या रूपाने असलेल्या इस्लामची व्याख्या नाकारता येईल. ती ताकद इस्लाम आहे काय की इस्लामचा मुखवटा घातलेले राजकारण आहे की इस्लामचा मुखवटा घातलेले राजकारण आहे या काळात जगभरात इस्लामच्या नावे जी हिंसा होत आहे, तो मानवतेच्या इतिहासातील एक कलंकित अध्याय आहे, आणि त्याची केवळ निंदा करून चालणार नाही, तर त्याला मुळातून उखडून टाकण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, यावर कोणतेही दुमत नाही.\nइस्लामवादी दहशतवादी, मानवतेचे शत्रू बनून गेले आहेत. परंतु आपल्याला हे सारे प्रकरण समजून घेण्याची, आणि जे केवळ वरवर दिसते, त्या आधारावर आपले मत न बनविण्याची गरज आहे. यामागे कोणत्या शक्ती आहेत, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ सैद्धांतिक सुधारणा करून ‘तेलाच्या राजकारणाचा’ सामना करता येवू शकेल – त्या राजकारणाचा, ज्याला चोरून-लपून काही निहित स्वार्थ समर्थन देतात, कारण ते कोणत्याही मार्गाने आपले ध्येय साध्य करू इच्छितात. ज्या राजकारणाने, इस्लामच्या नावावर या प्रकारच्या हिंसक प्रवृत्तींना जन्म दिलाय, ते राजकारण आपण ओळखायला हवे आणि त्याला उघडे पाडायला हवे.\nमौलाना वहिदुद्दिन खान, असगर अली इंजिनिअर आणि अन्य व्यक्तींनी, दहशतवाद जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात फैलावत असताना आणि अत्यंत क्रूरतापूर्ण व कुत्सित दहशतवादी कारवाया सुरु असताना, इस्लामचा मानवतावादी चेहरा जगासमोर ठेवला. इस्लामची मानवतावादी तत्त्वे मुख्य प्रवाहात का येत नाहीत कट्टरपंथी लोक इस्लामच्या संस्करणाचा वापर हिंसा आणि अमानवी कार्ये करण्यासाठी करीत आहेत आणि इस्लामचे औदार्यवादी आणि मानवतावादी विचार बाजूला सरकविले जात आहेत. कुराणचा वेगवेगळा अर्थ लावला जात नाही, असेही नाही. आणि तर्कवादी आंदोलने नाहीत असेही नाही. परंतु जगातील तेलाच्या साठ्यावर कब्जा करण्याच्या राजकारणाने दहशतवादाचे उत्पादन करणारे कारखाने स्थापन केले आहेत आणि औदार्यवादी आणि मानवतावादी आवाज पूर्णपणे दाबून टाकला जात आहे. आर्थिक-राजकीय कारवाया सुरु असल्यामुळे इस्लामचे मानवतावादी रूप कमजोर पडले आहे.\nवर्चस्ववादी राजकीय शक्ती, त्यांच्या राजकीय आणि आर्थिक कार्यक्रमाला अनुरूप असलेला धर्माचा तो भाग निवडतात आणि त्यावर भर देतात. कुराणच्या त्या आयती संदर्भापासून बाजूला करून इस्लामच्या मुखवट्याआड लपलेले राजकीय उद्देश लपवून ठेवले जातात. काही मुसलमानांना काय म्हणायचे ते म्हणू द्या, परंतु दहशतवाद आणि धन प्राप्त करण्यासाठी इस्लामचा केला जाणारा वापर ही समस्या आहे. आपल्याला, कट्टरवाद आणि दहशतवाद, जो इस्लामच्या नावे औचित्यपूर्ण ठरविला जात आहे, त्याचा उदय आणि त्याच्या मजबूत होत जाण्यामागच्या कारणांना समजावे लागेल. ‘काफिरांना मारून टाकायला हवे’ याची चर्चा चहूकडे सुरु असताना, सर्व माणसे एक-दुसऱ्यांचे भाऊ आहेत आणि इस्लामचा अर्थ शांती आहे, या इस्लामच्या शिकवणुकीला काहीच महत्त्व नाही, याचे काय कारण आहे.\nदहशतवादाची पाळेमुळे पश्चिम आशियातील तेल भांडारांवर कब्जा करण्याच्या राजकारणात आहेत. अमेरिकेने अल कायदाला समर्थन आणि उत्तेजन दिले. पाकिस्तानात असे मदरसे स्थापन केले गेले, की त्यात इस्लामच्या वहाबी संस्करणाचा उपयोग जिहादींची फौज तयार करण्यासाठी करण्यात आला, जे��े करून, अफगाणीस्तानातील रशियन सैन्याशी सामना करता यावा. अमेरिकेने अल कायदाला 800 कोटी डॉलर्स आणि 7000 टन हत्यारे उपलब्ध करून दिली, त्यात स्टिंगर क्षेपणास्त्रेही सामील होती. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अल कायदाच्या जन्मदात्यांना अमेरिकेच्या संस्थापकांच्या बरोबरीचे म्हटले होते. इराकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मोसाडेग सरकार 1953मध्ये उचलून फेकून देण्यात आले. त्याबरोबर घटनाचक्र सुरु झाले. त्याने इस्लामच्या हिंसक रुपाची चर्चा सुरु झाली आणि त्याचा मानवतावादी-उदारवादी चेहरा विसरला गेला. मौलाना रुमींनी, शांती आणि प्रेम, यांना इस्लामच्या सुफी संस्करणाची केंद्रीय तत्त्वे म्हणून निरुपित केली होती. मग असे काय झाले की, आज जगावर इस्लामचे वहाबी रूप लादले गेले आहे इस्लामचे खलाफी रूप दोन शतकांपासून अस्तित्त्वात होते, परंतु त्याचा उपयोग गेल्या काही दशकांपासून होतोय, याचे काय कारण आहे इस्लामचे खलाफी रूप दोन शतकांपासून अस्तित्त्वात होते, परंतु त्याचा उपयोग गेल्या काही दशकांपासून होतोय, याचे काय कारण आहे विनाकारण हिंसा आणि लोकांचे जीव घेण्यात लिप्त असलेल्या तत्त्वांचा जाणूनबुजून इस्लामच्या या संस्करणात उपयोग केला गेला, कारण त्याने त्यांचे राजकीय उद्देश साध्य व्हावेत.\nधर्माचा उपयोग नेहमीच सत्ता मिळविण्यासाठी केला जातो, याला इतिहास साक्ष आहे. राजा आणि बादशहा क्रुसेद, जिहाद, धर्मयुद्ध या नावांनी आपले स्वार्थ साधत आले आहेत. भारतात ब्रिटीश राजवटीत अस्त होत चाललेल्या जमीनदार आणि राजे (हिंदू-मुसलमान दोन्ही धर्मातील) या वर्गाने मिळून युनायटेड इंडिया पॅट्रिअॅटिक असोसिएशनची स्थापना केली आणि याच संस्थेतून मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभा निर्माण झाली. सांप्रदायिक संस्थांनी घृणा फैलावली. त्यातून सांप्रदायिक हिंसा भडकली. युनायटेड इंडिया पॅट्रिअॅटिक असोसिएशनचे संस्थापक होते ढाक्याचे नबाब आणि काशीचा राजा. आता आपण मुस्लिम लीग, हिंदुमहासभेसारख्या जातीयवादी संघटनांच्या निर्मितीसाठी हिंदू आणि मुस्लिम धर्माला दोषी ठरविणार आहोत, की ज्या राजकारणासाठी या जमीनदार आणि राजांनी इस्लाम आणि हिंदू धर्माचा वापर केला, त्यांना दोषी ठरविणार आहोत, की ज्या राजकारणासाठी या जमी��दार आणि राजांनी इस्लाम आणि हिंदू धर्माचा वापर केला, त्यांना दोषी ठरविणार आहोत आपण सध्या, दक्षिण आशियात म्यानमार आणि श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या नावे गठीत झालेल्या गटांच्या कारवाया पाहात आहोत.\nथोडे लक्षपूर्वक पहिले तर आपल्या हे लक्षात येईल, की इस्लामी दहशतवाद, इंडोनेशियासारख्या मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशात न वाढता, मुख्यतः तेल उत्पादक देशात वाढला आहे. दहशतवादाचे बीज कुण्या धार्मिक नेत्याने पेरलेले नाही, ते तेलाचे भोक्ते असलेल्या महाशक्तींनी पेरले आहे. सौदी अरेबियाच्या वाळवंटात कुठे पडून असलेली मौलाना वहाबींची इस्लामची व्याख्या खोदून काढण्यात आली आणि तिचा उपयोग सध्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी करण्यात आला. राजकीय शक्ती, त्यांच्या हिताला अनुकूल असणारा धर्माचा भाग निवडतात. काही लोक मुलींसाठी शाळा उघडत आहेत. ते असे म्हणतात की, ते ही गोष्ट कुराण ज्ञानाला फार महत्त्व देतो, म्हणून करीत आहेत. दुसरीकडे त्याच कुराणाचा आधार घेवून कुणी शाळेत जाणाऱ्या मुलींवर गोळ्या झाडत आहेत. दहशतवादी समूह, धर्माच्या आपल्या संस्कारणावर ना चर्चा करू इच्छितात ना करू शकतात. त्यांना फक्त त्यांनी निवडलेल्या वचनांशी मतलब आहे, जे त्यांच्या डोक्यात ठोसून दिले आहेत आणि ज्यांनी त्यांना हातात बंदूक आणि बॉम्ब असलेले जनावर बनविले आहे.\nहिंदू धर्माच्या नवे गांधीजींनी अहिंसेला आपला मुख्य आदर्श मानले. त्याच हिंदू धर्माच्या नावे गोडसेने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या सर्वात धर्म कुठे आहे सध्या जगवारचे संकट बनलेल्या इस्लामवादी दहशतवाद्यांना अमेरिकेने स्थापन केलेल्या मदरशांमधून शिक्षण मिळाले आहे. आयसिस अतिरेक्यांमागे अमेरिका असू शकते, अशीही बातमी आहे. साम्राज्यवादाच्या काळातही राजकारणावर वेगवेगळ्या धर्मांची लेबले लागलेली असत. साम्राज्यवादी शक्ती नेहमीच सामंती व्यवस्था जिवंत ठेवीत होती. आता तेल उत्पादक क्षेत्रातील मुख्य रहिवासी मुसलमान आहेत, म्हणून इस्लामचा वापर राजकीय ध्येय प्राप्त करण्यासाठी केला जात आहे. विडंबना ही आहे की, मुसलमान आपल्याच संपदेचे – काळ्या सोन्याचे शिकार होत आहेत.\nसंघ बदलला की दलित विचारवंत\nनोव्हेंबर, 2015 बी. व्ही. जोंधळे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना राज्यातील काही दलित साहित्यिकांनी उपस्थ��ती लावली. अशा कार्यक्रमांमुळे, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय असे प्रश्न उपस्थित होतात.\nकेंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे सत्तारूढ झाल्यानंतर संघ आणि संघ परिवाराशी संलग्न असणाऱ्या संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाचा पान्हा फुटलेला पाहावयास मिळतो आहे. उदाहरणार्थ संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केलेली जयंती, संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ व ‘ऑर्गनायझर’ने आंबेडकर जयंतीनिमित्त प्रसिद्ध केलेले विशेषांक, ‘ऑर्गनायझर’ व ‘पांचजन्य’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमास; तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्याख्यानमालेस दलित समाजातील एक विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांनी लावलेली हजेरी.\nकेंद्राच्या साहित्य अकादमीला पुढे करून निवडक दलित साहित्यिकांचे दिल्लीत सांस्कृतिक विभागाने घडवून आणलेले चर्चासत्र, राज्य सरकारच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया येथे साजरी करण्यात आलेली आंबेडकर जयंती वगैरे बाबासाहेबांची जयंती संघ परिवाराने साजरी केली असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. कारण बाबासाहेब ही काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हे. काँग्रेसने आजवर दलितांची मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा राजकीय वापर केला. भाजप आता काँग्रेसचाच कित्ता गिरवत असेल, तर नवल नव्हे. मात्र, काँग्रेसपेक्षा संघ परिवाराची खरी अडचण अशी की, त्यांच्याकडे कोणता राष्ट्रीय नायकच नसल्यामुळे त्यांना नाइलाजाने गांधी, डॉ. आंबेडकरांचे नाव घ्यावे लागत आहे. आता मुद्दा असा की, संघ परिवाराने राजकीय सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या संदर्भात गांधी, डॉ. आंबेडकरांचे विचार कितपत स्वीकारले आहेत राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांशी प्रामाणिक मतभेद असणे समजू शकते, पण जिथे परिवर्तनाच्या संदर्भात टोकाचे परस्परविरोधी सैद्धांतिक मतभेद असतात, तिथे भाजप संघ परिवाराने आंबेडकर वा गांधीजींचे नाव घेणे म्हणजे दलित बहुजन समाजाची दिशाभूल करणेच नव्हे काय\nराष्���्रीय स्वयंसेवक संघाने 1980मध्ये आम्ही गांधीवाद स्वीकारला, असे म्हटले होते. पुढे एका वर्षानंतर आम्ही गांधीवाद स्वीकारला नाही, असे संघानेच घोषित केले. आता संघ आयोजित कार्यक्रमातून सांगण्यात येते, की आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वीकार केला आहे. प्रश्न असा की, संघाने आंबेडकरवाद स्वीकारला म्हणजे नेमके काय केले संघास बाबासाहेबांचा जातिअंताचा लढा मान्य आहे काय संघास बाबासाहेबांचा जातिअंताचा लढा मान्य आहे काय या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात ते असे.\nबाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या इतिहासाची नव्याने मांडणी करताना म्हटले, ‘भारतात समता स्वातंत्र्य, बंधूभावाचा विचार देणाऱ्या बौद्ध धर्माचा उदय ही एक क्रांती होती व बौद्घ धर्माचा पाडाव ही प्रतिक्रांती होती. बौद्ध धर्माला पराभूत करण्यासाठीच रामायण, महाभारत, भगवद्गीता, मनुस्मृती व पुराणे रचली गेली. या प्रतिक्रांतीने वर्ण आणि जातीव्यवस्था जन्मास घतली.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘जातीव्यवस्था नष्ट करावयाची, तर जाती व्यवस्थेचा आधार असलेल्या धर्मग्रंथाचे पावित्र्य नाहीसे करावे लागेल.’ आता भाजपच्या राज्यात रामायण, महाभारत, गीतेचाच अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी भाषा जेथे हिंदुत्ववादी परिवाराकडून उच्चारली जाते. तेथे संघ परिवाराने बाबाबसाहेबांचा स्वीकार केला, अशी लोणकढी थाप मारणे म्हणजे शुद्ध लबाडीचे नव्हे काय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिअंताच्या बाबत म्हटले, ‘जो हिंदू धर्म माणसाच्या माणुसकीला किंमत देत नाहीत, अस्पृश्यता शिक्षण घेऊ देत नाही, देवळात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, असा हिंदू धर्म नाकारून समता, स्वातंत्र्य बंधुभावाचा पुरस्कार करणारा बौद्ध धर्म स्वीकारल्याशिवाय भारतीय समाजाची जातीव्यवस्थेतून मुक्तता होणार नाही.’ बाबासाहेब आंबेडकरांची ही हिंदू धर्म मिमांसा संघ परिवारास मान्य आहे काय\nसंघ परिवाराच्या विश्व हिंदू परिषदेकडून असे सांगण्यात येते की, हिंदू समाजात कोणतीही अस्पृश्यता नाही. आता प्रश्न असा की अस्पृश्यता ही जर हिंदू धर्म संमत नसेल, तर मग एखाद्या हिंदू दलिताची नेमणूक शंकराचार्यांच्या पदावर का केली गेली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, ‘शंकराचार्यांच्या गादीवर एखादा संस्कृत भाषेत तज्ज्ञ असलेला दलित बसविण्याची हिंदू धर्मियांची तयारी असेल, तर मी धर्मांतराचा विचार सोडून देईन.’ धर्मांतर टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार संघ परिवार अजूनही कृतीत का आणत नाही\nअस्पृश्यांना सक्षम करण्याची भाषा जेव्हा हिंदूत्वववादी परिवाराकडून होते तेव्हा प्रश्न असा की, आजही जेथे खेडोपाडी दलित समाजावर क्रूर, अमानवी अत्याचार होतात, त्यावेळी संघ परिवार स्वकीयांविरुद्ध का लढत नाही अमेरिकेत कृष्णवर्णियांना मानवी हक्क मिळावेत, म्हणून गौर वर्णीयही लढले. काळ्यांच्या बाजूने गोऱ्यांनी उभा केलेला लढा हा केवळ शब्दिक बुडबुडा नव्हता, तर काळ्यांच्या मानवी हक्कांसाठी गोऱ्यांनी गोऱ्यांविरुद्ध यादवी युद्ध पुकारले होते. दलितांवरील अत्याचाराबाबत अशी कुठलीही विद्रोही मानवतावादी भूमिका न घेणाऱ्या संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे म्हणजे दलितांच्या डोळ्यात धूळफेक करणेच नव्हे काय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते; पण भाजपच्या राज्यात आज धर्मांध उन्मादी वातावरण निर्माण करण्याचे उपद्व्याप हिंदुत्ववादी परिवाराकडून केले जात आहेत. हिंदू धर्म संकटात असल्यामुळे हिंदूंनी भरमसाठ मुले जन्माला घालावीत. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, मुसलमानांचा लव्ह जिहाद थोपवावा, मोदींना विरोध असणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, अल्पसंख्याकांनी दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहावे, साईबाबा हे मुस्लिम असल्यामुळे त्यांची पूजा करू नये, नथुराम गोडसे हा देशभक्त होता, अभ्यासक्रमात हिंदू धर्मग्रंथांचा समावेश करावा, शाळेत सरस्वतीपूजन व्हावे, सूर्यनमस्कार सक्तीचे करावेत, अशी बेछूट धर्मांध भाषा वापरतानाच दुसरीकडे घरवापसीसारखे समाजात दुही पेरणारे कार्यक्रम घेण्यात येऊ लागले आहेत. चर्चवर हल्ले होत आहेत. हिंदुत्ववाद्यांचे हे प्रकार आंबेडकरवादात बसतात, असे संघ परिवारास वाटते काय\nआता थोडेसे दलित साहित्यिक-विचारवंतांविषयी. संघ परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमास डॉ. नरेंद्र जाधव उपस्थित राहतात. इतकेच नव्हे तर संघात आणि दलित समाजात सेतू म्हणून भूमिका बजावण्याची आपली तयारी आहे, असेही सांगतात. दुसरीकडे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या दलित साहित्यिका��च्या चर्चासत्रास महाराष्ट्रातून काही दलित साहित्यिक उपस्थित राहतात, याचा अर्थ काय\nभारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे काही दलित विचारवंत, लेखक जर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्रास वा संघ पुरस्कृत संघटनांच्या कार्यक्रमांना हजर राहिले, तर त्यांचे ते स्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. मात्र, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय नाही. मग काही दलित लेखक-विचारवंतांचे संघ पुरस्कृत कार्यक्रमास जाण्याचे प्रयोजन ते काय नाही. मग काही दलित लेखक-विचारवंतांचे संघ पुरस्कृत कार्यक्रमास जाण्याचे प्रयोजन ते काय त्यांचे जाणे निर्हेतूक असते की, सहेतूक असते त्यांचे जाणे निर्हेतूक असते की, सहेतूक असते पण संघप्रेमी दलित विचारवंत, लेखकांनाच तरी दोष का द्यावा पण संघप्रेमी दलित विचारवंत, लेखकांनाच तरी दोष का द्यावा सर्वांना आज सत्तेची आणि पदांची घाई झाली आहे. दलित नेते म्हणूनच आजवर काँग्रेसच्या नादी होते, आता ते भाजप-सेनेकडे आहेत. काही दलित विचारवंत-लेखकांचेही असेच होत आहे. आंबेडकरी चळवळीची ही पिछेहाटच आहे, दुसरे काय\nठाम आणि निश्चित भूमिका असणारे लेखन\nमानवी बुद्धी आणि ज्ञान\nमहाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने…\nइस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण\nसंघ बदलला की दलित विचारवंत\n‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’\nडॉ. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AC-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2-2/", "date_download": "2018-12-10T13:01:31Z", "digest": "sha1:VIPROKDAMCRTQVXBSBKWEH6DFMASBS45", "length": 15114, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या;…\nअजि���दादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या…\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”…\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nपिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद\nदेहूरोड येथील संदीप बोयतच्या धर्मेंद्रना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nबावधन येथील खंडोबा मंदिरात चोरी; ४४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nचाकण येथे ‘गायछाप’ या तंबाखू विक्री कंपनीचा ट्रेडमार्क वापरुन बनावट तंबाखू…\nचाकणमध्ये देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nरामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nवैजनाथ पाटलाचा अभिमान; त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – मराठा क्रांती…\nधुळेकरांनी आमदार गोटेंना चोख उत्तर दिले – गिरीश महाजन\nअहमदनगर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती; शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा\nखासदार उदयनराजे भोसलेंनीही धमकी दिली; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप\nवादग्रस्त श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीत २ हजार मतांनी विजयी\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्न�� उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\nधक्कादायक: दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाने आईलाच पेटवले\nपहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव; भारताला मालिकेत १-० अशी आघाडी\nराम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय…\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा…\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications ४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\n४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\nनवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी विक्रम प्रस्थापित केला आहे. बांग्लादेश विरोधात किट्स येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये गेलने ५ षटकार ठोकून पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६६ चेंडूमध्ये ७३ धावा चोपल्या. तसेच ५ षटकार ठोकून आफ्रिदीची बरोबरी केली.\nआफ्रिदी आणि गेल या दोघांनीही आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये ४७६ षटकार मारले आहेत. आफ्रिदीने हा विक्रम ५२४ सामन्यांत केला होता. तर गेलने केवळ ४४३ सामन्यामध्ये विक्रम केला आहे. दरम्यान, एकदिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडीजचा बांग्लादेशने २-१ असा पराभव केला. तरीही चर्चा बांग्लादेशच्या विजयाच्या नव्हे, तर गेलच्या खेळीच्या रंगल्या आहेत.\nख्रिस गेलची शाहीद आफ्रिदी\nPrevious articleनिगडीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास तीन पिस्तुल आणि दहा काडतुसांसह अटक\nNext articleनिगडीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास तीन पिस्तुल आणि दहा काडतुसांसह अटक\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\nखासदार उदयनराजे भोसलेंनीही आपल्या धमकी दिली; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप\nवादग्रस्त श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीत २ हजार मता���नी विजयी\nधुळे महापालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; ५० जागांवर विजय\nलोहा नगरपरिषद, शेंदुर्णी आणि मौदा नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले\nपहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव; भारताला मालिकेत १-० अशी आघाडी\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\nवैजनाथ पाटलाचा अभिमान; त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – मराठा क्रांती...\nधुळेकरांनी आमदार गोटेंना चोख उत्तर दिले – गिरीश महाजन\nअहमदनगर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती; शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा\nधुळ्यात भाजपला पुन्हा धक्का; अनिल गोटे करणार शिवसेनेचा प्रचार\nअकोल्यात जुगार खेळणाऱ्या तीन नगरसेवकांसह २८ जणांना अटक\nचिखलीत घरफोडी; नऊ तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास\nपिंपरी-चिंचवड भाजप युवती आघाडी उपाध्यक्षपदी पावनी केठा, सरचिटणीसपदी श्वेता पाठक, रोहिणी...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएकही आश्वासन पूर्ण न केल्याने भाजपची नोंदणी रद्द् करा – शिवसेना...\nशिवसेनेच्या विद्यमान आमदारांवर शेजारच्या दोन मतदारसंघांतही आमदार निवडून आणण्याची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/nanded-university-27736", "date_download": "2018-12-10T14:17:11Z", "digest": "sha1:PGH3J2AXLYQ6TKTEFJXJXIRSXH3LVFEW", "length": 15333, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded university अंतिम परीक्षेवेळी द्यावा लागणार पदवीसाठीचा अर्ज | eSakal", "raw_content": "\nअंतिम परीक्षेवेळी द्यावा लागणार पदवीसाठीचा अर्ज\nजयपाल गायकवाड - सकाळ वृत्तसेवा\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nनांदेड - विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन तीन-चार वर्षे झाली तरी बहुतांश विद्यार्थी पदवी घेण्यासाठी अर्ज सादर करीत नाहीत. असे विद्यार्थी नोकरी किंवा पुढील प्रवेशासाठी आवश्‍यकता भासल्यास तातडीने पदवी प्रमाणपत्र देण्याची विनंती करतात. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर ताण येतो; तसेच विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ती टाळण्यासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा अर्जासोबतच पदवीसाठीचा अर्ज भरून घ्यावा, असा निर्णय येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.\nनांदेड - विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर���ण होऊन तीन-चार वर्षे झाली तरी बहुतांश विद्यार्थी पदवी घेण्यासाठी अर्ज सादर करीत नाहीत. असे विद्यार्थी नोकरी किंवा पुढील प्रवेशासाठी आवश्‍यकता भासल्यास तातडीने पदवी प्रमाणपत्र देण्याची विनंती करतात. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर ताण येतो; तसेच विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ती टाळण्यासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा अर्जासोबतच पदवीसाठीचा अर्ज भरून घ्यावा, असा निर्णय येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.\nविद्यापरिषदेच्या बैठकीत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अर्जासोबत पदवीसाठीचा अर्ज (Convocation Form) भरून घेण्यात यावा असा निर्णय झाला आहे. याअनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक, संचालक उपकेंद्र लातूर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. 2017 मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून हा निर्णय अमलात येणार आहे.\nपदवी प्रमाणपत्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 180, तर अनुपस्थित राहून पदवी पोस्टाने हवी असणाऱ्यांसाठी 223 रुपये शुल्क आकारले जाईल. अर्जासोबत प्रथम व द्वितीय वर्षाच्या गुणपत्रिकेची प्रत जोडावी लागेल. पदवी अर्ज परीक्षा अर्जासोबतच दीक्षांत विभागामध्ये सादर करावा लागेल. उपस्थित राहून पदवी स्वीकारणारे, पोस्टाने पदवी स्वीकारणाऱ्यांची स्वतंत्र यादी, शुल्क, सादर केलेले पुरावे आदी बाबी महाविद्यालयांना एकाच वेळी सादर कराव्या लागतील. उपस्थित राहून पदवी स्वीकारणारे विद्यार्थी दीक्षांत समारंभास अनुपस्थित राहिल्यास त्यांचे पदवी प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात पाठविले जाईल. ते संबंधितास देण्याची व्यवस्था महाविद्यालयास करावी लागेल. त्यासाठी महाविद्यालयांना एक स्वतंत्र नोंदवही ठेवावी लागेल.\nपदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन चार-पाच वर्षे झाली तरी बहुतांश विद्यार्थी पदवी घेण्यासाठी अर्ज सादर करीत नाहीत. पुढील प्रवेश किंवा नोकरीसाठी आवश्‍यकता भासल्यावर विद्यापीठाकडे तशी मागणी केली जाते. त्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा प्रशासकीय ताण कमी होईल.\nडॉ. रवी सरोदे, परीक्षा नियंत्रक\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राज��नामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nआमदार गोटेंविरुद्ध गुन्हा; दोन समर्थक अटकेत\nधुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार...\nसहकार मंत्र्यानी यादी बदललेल्या 17 कोटीच्या प्रस्तावाला मुहुर्त\nसोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T13:56:49Z", "digest": "sha1:2QKUOTKEON3ZLZ3G3KIDAZPDSAEJSOFO", "length": 7352, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्यात वाढविणाऱ्या फिलीप्सचा प्रकल्प विस्तार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिर्यात वाढविणाऱ्या फिलीप्सचा प्रकल्प विस्तार\nनवी दिल्ली: फिलीप्स कंपनीने मेक ��न इंडिया मोहीम हाती घेत भारतासाठी आणि निर्यातीसाठी भारतात उत्पादन वाढविण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ भारतात उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हणाले.\nआरोग्यसेवा क्षेत्रातील संशोधनासाठी फिलीप्स आरोग्य तंत्रज्ञान कंपनीमधील फिलीप्स आरोग्य तंत्रज्ञान सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.\nउत्पादन विकसित करण्यापासून उत्पादन निर्मितीपर्यंत केंद्राने आता काम सुरू केले आहे. पारंपरिक उत्पादन करण्याव्यतिरिक्त नवीनीकरण, अभियांत्रिकी, विपणन, ग्राहक सेवा, खरेदी, गुणवत्ता आणि नियमित सेवा यांचाही समावेश केला आहे. जगभरातील 90 पेक्षा अधिक देशांमध्ये केंद्राने 1000 प्रणाली वितरित केल्या आहेत.\nयातील बऱ्याच यंत्रणा भारतात वितरीत केल्या असून त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. आगामी काळात भारतातील उत्पादन आणखी वाढविण्यासाठी पुण्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येत आहे. पुण्यात विकसित झालेली उत्पादने इतर देशातही तयार करण्यात येतात, असे कंपनीने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिट फंड कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा\nNext article#लक्षवेधी: राज्यांची आर्थिक स्थिती वेगाने सुधारणे गरजेचे\nसाद-पडसाद: सतर्कतेमुळे दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक लूट टळणार\nआयात महागल्याने कार कंपन्यांकडून दरवाढ चालूच\nकंपन्यांकडून इलेक्‍ट्रिक वाहनांना दुय्यम महत्त्व\nसातत्याने अनियमित सेवा ; एअर डेक्‍कनची महाराष्ट्रातील सेवा बंद\nएच1बी व्हिसाचे नियम झाले कडक\nमहाराष्ट्र बॅंकेच्या अधिकारी संघटनेचे नागपूरला अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_382.html", "date_download": "2018-12-10T13:51:34Z", "digest": "sha1:WFNAALSU2DBRWWFUDLZH4PFKR6Z26M37", "length": 9433, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कृषी अधिकाऱ्यांनी घेतला ‘हुमणी’च्या नुकसानीचा आढावा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्���्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nकृषी अधिकाऱ्यांनी घेतला ‘हुमणी’च्या नुकसानीचा आढावा\nतालुक्यातील टाकळी गावात हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागामार्फत त्याची नुकतीच पाहणी करण्यात आली. या आढावा फेरीत ‘हुमणी’चे आक्रमण कसे परतावून लावायचे, याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला.\nयावेळी टाकळी परिसरातील बाळासाहेब देवकर, अरुण देवकर, राहुल देवकर आदी शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या हुमणीच्या प्रादूर्भावाची यावेळी पाहणी कृषीविभागामार्फत करण्यात आली. हुमणी अळीसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन कृषी विभागात आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांना कृषी अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली. जिल्ह्यात आलेल्या ‘हुमणी’च्या आक्रमणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या रोगामुळे ऊस पिकाचे वाटोळे झाले आहे. काही ठिकाणी पाटाचे आणि विहिरीचे आणि देऊनही हुमणी अळीमुळे ऊस पांढराफटक पडला आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांतच जिल्ह्यातील कारखान्यांचे बॉयलर धडाडणार आहेत. मात्र त्यापूर्वीच ऊसावर आलेली ‘हुमणी’ची ही संक्रांत ऊसाचे वजन घटविणार का, अशी शंका ऊसउत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.\nत्यानंतर प्रत्यक्ष टाकळी गावातील शेतकऱयांच्या शेतात पाहणीसाठी पायोनियरचे कृषी कीटकनाशक शास्त्रज्ञ भरत दवंगे, कृषी अधिकारी आढाव, सोनवणे, कोल्हे, माजी सभापती सुनील देवकर, बाळासाहेब देवकर, अरुण देवकर, मोनू राहणे, मंगेश देवकर, पोपट जगदाळे, अर्जुन वाकचौरे आदींसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशेतकऱ्यांना ‘कॉम्बो लाईट ट्रॅप’ मोफत द्या\nऊसकार्यक्षेतील सुमारे एकशे पन्नास ते दोनशे एकर शेतीतील ऊसाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ऊसासह मका, कांदा, गिन्नी गवत या सारख्या पिकांवरही याचा प्रादूर्भाव झाला असल्याचे लक्षात आहे. शासनाने शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत कॉम्बो लाईट ट्रॅप मोफत द्या.\nसुनील देवकर, माजी सभापती.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदिरानेच केला वहिनीचा विनयभंग\nसंगमनेर/प्रतिनिधी मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणार्‍या एका 23 वर्षीय महिलेवर तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/feedback?start=76", "date_download": "2018-12-10T13:58:13Z", "digest": "sha1:BKIYHWCXP7TDYHTWSLNS4XWDRPK52SF6", "length": 8902, "nlines": 183, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nनांव व ई मेल आयडी\n76 खूप छान वेब आहे खुप प्रश्नांची उत्तरे याठिकाणी मिळतात\n77 अतिशय सुंदर वेबसाईट\nही वेबसाईड ओपन केल्यामुळे महसुल विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या तर्फे आपले हार्दिक अभिनंदन...\nसर एक विनंती होती की या मध्ये महसुल विभागातील लघुटंकलेखक/लघुलेखक/स्वीय सहायक यांचा समावेश करावयाचा राहीला आहे.कृपया त्यांचा देखील यामध्ये समावेश करावा ही आग्रहाची नम्र विनंती.\n80 प्रथमत: आपल्याला धन्यवाद लोकांना चांगले व यथोचित (कायदेशिर)मार्गदर्शन करतात त्याबद्दल .\nआपन विचारलेल्या प्रश्नाला दिलेले उत्तर फारच समर्पक वाटते परंतू आपन म्हणता त्याप्रमाणे महसुल कर्मचारी सामान्य जनतेला सहकार्य करत नाही.(काही सन्मानिय अपवाद आहेत.)\n81 माझी जमिन महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी संपादीत झाली आहे. मला पुर्नवसनाची जमीन देण्यात आली होती परंतु काहि कारणास्तव सदर जमिन मला मिळाली नाही. आता मला पुर्नवसनाची जमीन मिळण्यासाठी काय करावे लागेल.\n82 मी तलाठी असून मला आपण जोइन करून घ्याव हि विनंती\n83 एखाद्या प्रश्ना चे उत्तलर माहीत असेल व ते द्यायचे असेल ते कसे नोंदवावे त्याेची पध्द ती काय आहे\n84 Sir मेम्बर होण्यासाठी काय करावे कृपय�� मेल करण्यास विनंती ahe\n85 अत्‍यंत छान वेबसाईट बनवली आहे. ती आंम्‍हा सर्वांना पुढील कालावधीसाठी फारच उपयुकत आहे.\n87 नोंदणी सर्व शासकीय कर्मचा-यांकरीता उपलब्‍ध करावी ही विनंती\n90 महत्वाच्या घडामोडी या सदरातील दिलेल्या बातम्यांची तारीख समजत नाही.\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/node/1730", "date_download": "2018-12-10T13:36:29Z", "digest": "sha1:LHCG6CKY6BP3B64PS3X6ISVFR74OOPZH", "length": 28799, "nlines": 188, "source_domain": "www.baliraja.com", "title": " शेतमालाच्या भावाची लढाई | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / शेतमालाच्या भावाची लढाई\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nतेजराव मुंढे यांनी मंगळ, 09/10/2018 - 23:14 ह्यावेळी प्रकाशित केले.\n\" शेतीत राबताना आलेले अनुभव\"......\nशेतकरी कुटुंबात जन्माला आलो १९७९साली मैट्रीकची परिक्षा देऊन नापास झालो.आणि शेती करायला लागलो..वडिल मोठे भाऊ शेतीत राबायचे त्यांच्या सोबतच शेतीची कामे करायचो त्याकाळी खळे करायचे म्हणजे १०-१२बैलाची मळणीची पाथ असायची हायब्रिड-ज्वारीचे खळे म्हणजे छोटेसे युद्धच.जमिन खोऱ्याने ओढून त्यावर सायंकाळी ४-५वाजता पाणी शिंपडायचे ते जमिनीवर थोडे वाहिले पाहिजे.मग ते रात्रभर ओलेचिंब भिजणार सकाळी दिवस निघाल्यावर बैलाची पाथ धरायची म्हणजे त्याला\" खळखुरातणे \"असे म्हणायचे ते साधारण दुपारी १२वाजेपर्यंत जमिन चोपडी,टणक बनवायची.हे टणक खळे जवळपास महिना २महिने कामी यायचे..त्यावर ज्वारी,तुर,मटकी,हुलगे.\nकधीतरी गहू -हरभरा या खळ्यावर व्हायचा.\nतसेच त्याकाळी शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीवर मोट असायची.'चामड्याची मोट 'या मोटामध���ये साधारण १००लिटर पाणी वर यायचे मोटाला नाडा -सौंदड(सोल)२बैल सकाळी ५वाजता मोट गळ्यात घातली तर दुपारी २तास बैलांना आराम.चारा घालणे आणि पुन्हा मोट गळ्यात असे साधारण दिवसभराचे २०गुंठे (आर)क्षेत्र भिजवल्या जायचे .नांगरटी सुरु झाली की ६बैल मोठा नांगर,चार बैल नांगरी .ही नागरटी साधारण महिना २महिने चालायची अशी ही आमची ढोर मेहनतीची कामे करायचो.\nनेमके १९८०-८१मध्ये आम्ही इंजिन घेतले या इंजिनने मात्र ओलित चांगले व्हायचे त्याकाळात आमच्या बुलढाणा जिल्ह्यात साधारण ५%ओलित असावे.त्याकाळी नदीलाही पाणी विहिरीला पाणि असायचे.इंजिन तुरळक असल्यामुळ् त् आम्ही भाड्याने द्यायचो.ते बालगाडीत घालायचे .दुसऱ्या तिसऱ्या विहिरीवर न्यायचे.इंजिन उचलायचे .पाईप टाकायचे इ.साहित्य वाहून न्यावे लागत असे.नंतरच्या काळात १९८४पर्यंत फार बदल झाला.मोटाच्या ठिकाणी इंजिन .इंजिनच्या ठिकाणी विद्युत मोटार आली.बैलाची पाथ चालवणे .खळे करणे बंद झाले ,त्याठिकाणी मळणीयंत्र आले .बैलाची नांगरटी बंद होऊन ट्रैक्टर आले.हा बदल फक्त ५वर्षात झाला.\nआम्ही शेतामध्ये भाजीपाल्याचे पिके घेवु लागलो उसाचे पिकही घेवु लागलो पाणि दिल्यामुळे कापुसही भरपुर होऊ लागला.आमच्याकडे २५एकर शेती.आता मात्र राब- राब राबुन पिकं घ्यायचे याच काळात विद्न्यान तंत्रद्न्यान आल्यामुळे आम्ही कपीशीचे सीड-प्लॉट (म्हणजे संकरित करणे).दोरा-पुंगळीचे सिडस् सकाळपासुन संध्याकाळपर्यंत अगदी गुंतुन महिला, मजूर इ.मिळून काळजीने काम करायचे मात्र उत्पादन फार कमी यायचे.त्या सिड-प्लॉटलाही भाव नाही.भाजीपाला भाड्याला पुरत नसे अशा स्थितीत आम्ही ऊस लावला.उसाला भाव ३००₹टन.बुलडाणा जिल्ह्यातील त्याकाळी एकमेव साखर कारखाना (जिजामाता सहकारी साखर कारखाना म.दुसरबीड) हा कारखाना मुर्दाड .ऊसाच्या टोळ्या पळवापळवी, ट्रक पळवापळवी.ऊसाचे गुऱ्हाळ सरकारी अधिकारी गुऱ्हाळावर येऊन इंजिन -चरख व इतर साहित्य जप्त करायचे.अशा प्रकारची दंडेलशाही.१९७८-७९ मध्ये ज्वारीची लेव्ही शेतकऱ्यावरील बँक कर्जासाठी शेतकऱ्याची भांडीकुंडी व टिनपत्र जप्तीची कारवाई करायचे.कापसाची एकाधिकार शाही .व्यापाऱ्यांना पुर्णपणे बंदी.कापूस उधार विकायचा.३टप्यात पैसे अशा प्रकारे शेतकरी सरकारकडून त्रासून सोडला असता मी तारुण्यात असतांना या जुलुम शाहीचा तिटकारा ���ायचा. ऑक्टोंबर १९८४साली बारडोली (गुजरात)ते टेहरे (महाराष्ट्र)मा.शरद जोशींनी महाराष्ट्रात प्रचारयात्रा काढली होती.\nसर्वच राजकिय पुढारी चाटबाज-हरामखोर शेतकऱ्याचं नाव घेवुन स्वार्थ साधणारे असा मनामध्ये जबरदस्त राग व न्यूनगंड.माझे मन या चळवळीकडे जाईना.परंतु मा.शरद जोशी यांची मराठवाड्यातून ही प्रचार यात्रा जालना -राजूर-भोकरदन जाणार आहे याची माहिती मला आमचे त्याकाळचे कै.श्रीरामबापू चव्हाण यांनी दिली.आमचे गांव मराठवाड्याला लागून अगदी १०कि.मी.अंतर कै.श्रीरामबापू चव्हाण काळेगांवचे त्यांची मुलगी आमच्या गांवात दिलेली असल्यामुळे त्यांचे जावई उद्धवराव देशमुख,सलिमखॉं पठाण व मी तेजराव मुंढे काळेगांवला शेतकरी संघटनेची सभा आहे म्हणून गेलो.रात्रीची सभा होती रात्री ९वाजता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेषराव मोहिते ,रमेश चिल्ले,हिम्मतराव बनकर हे वक्ते म्हणून होते.कै.श्रीरामबापू चव्हाण हे शेतकरी संघटनेचे हाडाचे कार्यकर्ते.बापूंनी फार मेहनत घेवुन हा कार्यक्रम केला होता .\nशेषराव मोहिते ,रमेश चिल्ले ,हिम्मतराव बनकर आणि आयोजक कै.श्रीरामबापू चव्हाण यांनी शेतकऱ्यावर होणारे अन्याय, शेतीचा धंदा तोट्यात शेतमालाचा रास्त भाव व मा.शरद जोशी यांनी परदेशातील नोकरी सोडून स्वत:च्या घरावर ठेवलेले तुळशीपत्र, आय एस आय झालेला माणूस स्वित्झर्लँड मधील गडगंज पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्याचं नेतृत्व करतो.व सरकार विरुद्ध या माणसानं बंड पुकारलं .लढा उभारला.शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव,शेतकऱ्याची कर्जमुक्ती इ.विषयावर या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.\nबारडोली ते टेहरे ही प्रचारयात्रा चालु होती आणि ३१ऑक्टोबर १९८४ रोजी प्रचंड जाहिर सभा होऊन समारोप होणार आहे आणि शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकल्या जाणार आहे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमासाठी जाण्याची तयारी केली आणि आम्ही या कार्यक्रमाला गेलो.शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला छातीवर लावला .टेहऱ्यातील सभेसाठी शेकडो वाहने या प्रचार यात्रेत सामिल झाले.\nआणि सभास्थळी सकाळी १०वा पोहचलो तम उन्हात शेतकरी बसत होते लाखो शेतकरी प्रथमच डोळ्यांनी पाहिले.डोळ्याचे पारणे फिटले.सभेला सुरुवात होणार ११वाजता लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली .काहीच समजत नव्हते.१२वाजता शेतकरी संघटनेचे नेते सर्वश्री मा.अनिल अण्णा गोटे,मा.विजय जावंधिया,रामचंद्र बापू पाटिल,माधवराव मोरे व मा.शरद जोशी यांचे आगमन झाले.२-३नेत्यांची त्रोटक भाषणे झाली.मा.शरद जोशी साहेब भाषणासाठी उभे राहिले..माझ्या आयुष्यात मी शरद जोशी प्रथमच पाहिले.डोळ्याचे पारणे फिटले.साहेब पाहिले आणि विश्वस्वरुप पाहिल्याचा भास झाला.ज्या माणसाने एवढा समाज जमवला.शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा ऊभारला.मी मनोमन धन्य झालो होतो पण अघटित घडले एवढे परिश्रम घेवुन साहेबांनी जमवलेला लाखो समाज होऊ घातलेलं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य लांबलं.या देशाच्या पंतप्रधानाची दिवसाढवळ्या गोळ्या घालुन हत्या झाल्याचं जाहिर झालं...आणि या मेळाव्यात शेतकऱी आंदोलनाची घोषणा होणार पण देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे श्रीमती इंदिरा गांधीना श्रद्धांजली आम्हाला वाहावी लागली .\nआता मी शेतकरी संघटनेचा पुर्णवेळ कार्यकर्ता झालो होतो.शेतकरी संघटनेची अनेक पुस्तके वाचली.शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव, शेतकरी कर्जमुक्ती,महिलांचे प्रश्न इ.विषयावर आम्ही शेतकरी संघटनेचं रान पेटवण्यास सुरुवात केली.माझ्या सोबतच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कै.फुलचंद कोटेचा,बबनरीव चेके,अहमदखॉं पठाण ,उत्तमराव गिते इ.कार्यकर्त्यांनी मराठवाड्यातून आणलेला वणवा पेटवण्याचे काम सुरु केले.तिकडून बुलडाणा जिल्ह्याची शेतकरी संघटनेची तोफ कै.किसनराव शेवाळे गुरुजी,कै.शंकर महाराज घुबे ,एकनाथ पाटिल थुट्टे,वामनराव जाधव इ.कार्यकर्त्यांनी शेतमालाच्या भावाची लढाई केली विविध आंदोलने केली तुरुंगवास भोगला.शरद जोशी यांनी आम्हाला वाघाचे डोळे दिले.डोळ्यात डोळे घालण्याची ताकद दिली.शेतीचा धंदा तोट्यात चालतो याचं गमक समजलं.आम्ही जिवंत असेपर्यंत शेतमालाच्या भावाची आमची लढाई चालूच राहणार आहे.आमच्यावर एवढा पगडा संघटनेचा पडला की मुलाचं नावही शरदच ठेवलं.\nझाशीच्या राणीने १८५७साली उठाव केला या लढ्यात पाहिजे त्या प्रमाणात जनतेने सहकार्य न केल्यामुळे १००वर्ष देशाचं स्वातंत्र्य लांबलं.तसेच मा.शरद जोशींनी पुकारलेल्या लढ्यात शेतकऱ्यानी पाहिजे त्या प्रमाणात सामिल न झाल्यामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करतो आहे.देशात २७०शेतकऱ्यांच्या संघटना झाल्या.युगात्मा शरद जोशी गेले शेतकऱ्याचं स्वातंत्र्य १००वर्ष लांबलं हे मान्य करावे लागले हे अनुभवाचे बोल\n- श्री तेजराव मुंढे\nदेऊळगांव राजा तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना,\nविदर्भ राज्य आंदोलन समिती बुलडाणा जिल्हा समन्वयक\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/566113", "date_download": "2018-12-10T13:53:36Z", "digest": "sha1:O7POXT63SCW7FTQRCCH4XHALYFSE4QHT", "length": 7815, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बाळासाहेब वड्डर यांचे आमरण उपोषण मागे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाळासाहेब वड्डर यांचे आमरण उपोषण मागे\nबाळासाहेब वड्डर यांचे आमरण उपोषण मागे\nचिकोडी जिल्हा घोषणेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी 36 वा दिवस ओलांडला आहे. तसेच माजी आमदार बाळासाहेब वड्डर यांचा आमरण उपोषणाचा पाचवा दिवस होता. बाळासाहेब वड्डर यांची प्रकृती खालावत होती. याची दखल घेत चिकोडीचे संपादना महास्वामी व चिंचणीचे अल्लमप्रभू महास्वामी यांनी सोमवारी आंदोलनस्थळी धाव घेत सदर उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सदर विनंतीस मान देऊन बाळासाहेब वड्डर यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र जिल्हा मागणीसाठी साखळी उपोषण जैसे थे सुरूच राहणार आहे.\nचिकोडी जिल्हा घोषणा होईपर्यंत आमरण उपोषण मागे न घेण्याच्या निर्णयावर ठाम असलेले माजी आमदार बाळासाहेब वड्डर यांची समजूत घालताना उभय स्वामींनी चिकोडी जिल्हा घोषणेसाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 15 मार्च पर्यंत बेळगाव जिह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे सदर आमरण उपोषण मागे घ्यावे, असे उभय स्वामीजींनी बाळासाहेब वड्डर यांना सांगितले. तसेच सदर आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती स्वामीजींनी केली. यानंतर नारळ पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यास भाग पाडले.\nयासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा आंदोलनाचे प्रमुख बी. आर. संगाप्पगोळ म्हणाले, चिकोडी जिल्हा रचनेसंदर्भात दोन शिष्टमंडळे मुख्यमंत्र्यांना भेटून आली. पहिले शिष्टमंडळ हे खासदार हुक्केरी यांच्या नेतृवात तर दुसरे शिष्टमंडळ एआयसीसीचे सचिव आमदार सतिश जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली गेले होते. दरम्यान दोन्हीही शिष्टमंडळांना मुख्यमंत्र्यांनी चिकोडी जिल्हा रचनेबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.\nयावेळी माजी आमदार दत्तू हक्यागोळ, सुरेश ब्याकुडे, बसवराज ढाके, माजी जिल्हा पंचायत सदस्य मलगौडा नेर्ले, बी. एम. पाटील, रावसाहेब कमते, बी. एन. पाटील बंबलवाड, ए. के. पाटील जनवाड, संजू बडिगेर, धोंडीबा हक्यागोळ आदीसह अनेकजन उपस्थित होते.\nखंडणी वसुलीसाठी अपहरणाचा नवा फंडा\nमहामार्गावरील अपघातात महिला ठार\nविजेच्या धक्क्मयाने हेस्कॉम कर्मचारी जखमी\nहालसिद्धनाथ यात्रेची भ���्तीमय वातावरणात सांगता\nमी कोणाचे पैसे चोरलेले नाहीत बँकेचे पैसे परत देण्यात तयारःविजयमल्या\nजिवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलतअसतानाच ऍड. सदावर्तेंवर हल्ला\nलिंगायत विभक्त धर्मःप्रस्ताव केंद्रातर्फे फेटाळला\nधुळे महापालिका : अनिल गोटेंच्या पत्नी हेमा गोटे विजयी\nधुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा, 49 जागांसह स्पष्ट बहुमत\nइंदिरा कँन्टीन मधील खाद्य पदार्थात आळय़ा\nअहमदनगर निवडणूक : शिवारायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार छिंदम विजयी\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nभारताची ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/shetkari?page=1", "date_download": "2018-12-10T13:09:23Z", "digest": "sha1:JJAOIIDHTFUYX3PXPVHDZC67KXJOYJWO", "length": 16190, "nlines": 244, "source_domain": "www.baliraja.com", "title": " शेतकरी चळवळ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / शेतकरी चळवळ\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n14 - 11 - 2016 ये तू मैदानात : शेतकरी गीत गंगाधर मुटे 1,778\n09 - 09 - 2015 शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ admin 1,177\n08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९१ (७ अंक) admin 511\n08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९२ (२२ अंक) admin 519\n08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक २१ जुलै २०१२ admin 503\n08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ (१ अंक) admin 517\n17 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ गंगाधर मुटे 1,279\n16 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ गंगाधर मुटे 1,219\n15 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ गंगाधर मुटे 1,136\n25 - 12 - 2015 अखेरची मानवंदना गंगाधर मुटे 1,644\n13 - 12 - 2015 निवले तुफान आता गंगाधर मुटे 836\n26 - 09 - 2015 नका घेऊ गळफास गंगाधर मुटे 2,443\n11 - 09 - 2015 बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक 919\n31 - 08 - 2015 ऐंशीतले सिंहावलोकन संपादक 1,233\n10 - 07 - 2015 पायाखालची वीट दे....\n01 - 07 - 2015 कृषिदिनानिमित्त काय करावे\n06 - 04 - 2015 हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम\n03 - 04 - 2015 वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन admin 672\n15 - 03 - 2015 गोवंश हत्या बंदी नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी गंगाधर मुटे 1,248\n15 - 06 - 2011 नाचू द्या गं मला गंगाधर मुटे 1,901\n04 - 12 - 2014 मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन गंगाधर मुटे 998\n21 - 11 - 2014 शरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार गंगाधर मुटे 547\n25 - 11 - 2014 शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार गंगाधर मुटे 706\n21 - 09 - 2014 वृत्तपत्रातील बातम्या संपादक 893\n16 - 08 - 2014 लासलगाव रेल्वे रोको आंदोलन गंगाधर मुटे 1,063\n13 - 08 - 2014 संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी गंगाधर मुटे 1,167\n13 - 08 - 2014 पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत गंगाधर मुटे 660\n14 - 07 - 2014 स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी व बैठकीचा वृत्तांत गंगाधर मुटे 2,365\n27 - 03 - 2014 शरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश गंगाधर मुटे 1,067\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nपहाटे पहाटे तुला जाग आली (4)\nकापसाचा उत्पादन खर्च. (4)\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (4)\n‘होऊ दे रे आबादानी’च्या निमित्ताने (3)\nशेतकरी संघटना लोगो, बिल्ला (3)\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी व बैठकीचा वृत्तांत (3)\nएक होती मावशी (3)\nअ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर (3)\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत (3)\nमहाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात (3)\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक क��मी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nवांगे अमर रहे - पुस्तक प्रकाशन\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T12:33:50Z", "digest": "sha1:6MKHY4A6JZC2D7A77QXCJD4CLAUFVLG6", "length": 6906, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिकेचा उजेड तर महावितरणचे लोड शेडिंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालिकेचा उजेड तर महावितरणचे लोड शेडिंग\nसातारा ः सदरबझार परिसरातील खांबावर सुरू असलेले दिवे.\nअजब कारभाराने सातारकर त्रस्त\nसातारा, दि.9 ( प्रतिनिधी)- शहरात प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. एका बाजूला महावितरणने अघोषित लोड शेडिंग सुरू केले आहे तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्या खांबांवर रात्री ऐवजी दिवसा दिवे सुरु ठेवले जात असल्याचा प्रकार सध्या घडत आहे.\nमागील काही दिवसांपासून शहरात दुपारच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात झाली. त्याचे प्रमाण आता वा���त चालले असून तीन ते चार तास सलग पुरवठा खंडित केला जात आहे. त्याचा परिणाम शहरातील व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात तर होतच आहे त्याचबरोबर ऑक्‍टोबर हिटमुळे हैराण झालेल्या सातारकरांना उकाड्यात दिवस काढावा लागत आहे. त्यामुळे आता नागरिक व नेत्यांनी महावितरणच्या अघोषित लोड शेडिंग विरोधात आवाज उठवण्याची मागणी होत आहे. तर दुसऱ्याबाजूला पालिकेच्या रस्त्यांवर लावलेले दिवे हे रात्रीचे बंद आणि सकाळी चार तास चालू असल्याचे प्रकार आता रोज घडू लागलेत. मंगळवारी सकाळी शहरातील दिवे हे कित्येक तास सुरू होते. मात्र, त्याबाबतची माहिती पालिकेला मिळून देखील तात्काळ बंद करण्यात आले नाहीत. त्यामुळे पालिकेला कर भरणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोनजाई डोंगरावर श्री सोनजाई देवी नवरात्र उत्सवाचे आयोजन\nNext articleराशीनच्या 13 कोटींच्या योजनेस मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-12-10T13:09:24Z", "digest": "sha1:ESNEEHZBABUYTD5KPUZXSBDASOGM34XA", "length": 8458, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोसायटींमधील समस्यांसाठी आमदार सरसावले! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोसायटींमधील समस्यांसाठी आमदार सरसावले\nपिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध सोयट्यांमधील नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांकडून अपेक्षीत किंवा निर्धारित केलेल्या सुविधा मिळत नाहीत. सोसायटीचा प्लॅन, सॅंक्‍शन ते बिल्डिंग कम्पिशन, सोसायटी हॅन्ड ओव्हर करण्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. विकसकांच्या मनमानीमुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य सदनिकाधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.\nआमदार लांडगे यांनी मतदार संघातील नागरिकांना आवाहन केले आहे की, गेल्या 4 ते 5 वर्षामधील बिल्डर तथा विकसक यांच्यासोबत आपल्या प्रस्तावित किंवा कार्यरत असलेल्या सोसायटीचा प्लॅन, सॅंक्‍शन ते बिल्डिंग कम्प्लिशन, सोसायटी हॅन्ड ओव्हर संदर्भात कोणत्याही समस्येसाठी किंवा तक्रारीबाबत सर्व फ्लॅटधारकांची यादी व संपर्क क्रमांक, ��िल्डर तथा विकसक यांचे नाव व संपर्क क्रमांक तसेच सोसायटीची संपूर्ण माहिती या सर्वांची संबंधित सर्व माहिती सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सोसायटी लेटर हेडवर माझ्या जनसंपर्क कार्यालयात द्यावी. तसेच, ई-मेल अथवा व्हाट्‌सअपद्वारे माझ्याकडे पाठवावी.\nसमतोल विकासासाठी सामोपचाराने मार्ग…\nभोसरी मतदारसंघाचा समतोल विकास साधायचा असेल तर आपला व बिल्डर तथा विकसक यांचेमधील वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी मी पुढाकार घेत आहे. याबाबत संबंधित बिल्डर तथा विकसकांनी तशी तयारी न दर्शवल्यास संबंधित शासकीय कार्यालयाद्वारे त्यांचेवर कडक कारवाई करण्यास मी कटिबद्ध आहे. भोसरी मतदारसंघातील पिं. चिं. महानगरपालिका व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील तयार झालेल्या गेल्या 4 ते 5 वर्षापासून किंवा त्यापूर्वीही जर काही सोसायटी व बिल्डर तथा विकसक यांचेशी जे काही वाद असतील ते सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असेही आमदार लांडगे यांनी भोसरीकरांना केलेल्या जाहीर आवाहनात म्हटले आहे.\nसमस्यांबाबत संपर्क क्रमांक :\nआमदार महेश लांडगे : 9922609666\nपरिवर्तन हेल्पलाईन : 9379909090\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवी दिल्लीत रेशनदुकानदारांचे “जेल भरो’ आंदोलन\nNext articleनिरव मोदी घोटाळा इतिहासजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_830.html", "date_download": "2018-12-10T13:02:58Z", "digest": "sha1:GQBOOTT5Y7MWVLRJHIUXMLRBZCQQ4BNH", "length": 6667, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अळसुंदेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात | Lokmanthan News", "raw_content": "\nलोकमंथन Live Updates :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nLive अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा अंतिम निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प ...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्य���तून आत...\nअळसुंदेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात\nरयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्ताने कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामा अनारसे होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मुख्याध्यापक वसंत चटाले, बाळासाहेब साळुंके, नारायण नेटके, सुभाष तनपुरे, छगन गदादे, तुकाराम गाडे, भानुदास गार्डी, देवराव अनारसे, गोपीनाथ गाडे, साहेबराव गदादे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अनिल टकले, दत्तात्रय अनारसे, सोमनाथ अनारसे, नरसिंग साळुंके, कुशाबा साळुंके, हरी गदादे, समीर यादव या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.\nलोकमंथन Live Updates :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nLive अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा अंतिम निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प ...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदिरानेच केला वहिनीचा विनयभंग\nसंगमनेर/प्रतिनिधी मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणार्‍या एका 23 वर्षीय महिलेवर तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/566312", "date_download": "2018-12-10T13:27:22Z", "digest": "sha1:BE6SH5RFSRFCEYSGYM6NC7SDZIMJBJ2H", "length": 7219, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कचरावेचक मुलांचा बहारदार नृत्याविष्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कचरावेचक मुलांचा बहारदार नृत्याविष्कार\nकचरावेचक मुलांचा बहारदार नृत्याविष्कार\nअवनिच्या स्वाभिमानी बाल हक्क अभियान आणि बाल अधिकार मंचतर्फे आयोजित ‘आता आमचेही ऐका’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. वीटभट्टी, उसतोड, प्लॅस्टिक मुक्त शाळा आणि कचरावेचक कुटूंबातील मुलांनी यावेळी बहारदार नृत्याविष्कार सादर केला. शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार होते.\nकार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष मधुकर बाचूळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दररम्यान, कार्यक्रमाच्या सुरूवातीस पर्यवरण रक्षण आणि मानवा कडून होणाऱया प्रदुषणाचे व्हिडीओ यावेळी दाखविण्यात आले. तसेच नाटय़गीतांमधून वृक्ष संवर्धन, शेतीचे महत्व, पाणी हेच जीवन, गड किल्ले संवर्धन आदी विषयांवर मुलांनी प्रकाशझोत टाकला. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागातील वीटभट्टीतील मुले, आनंद शाळा, बाल अधिकार मंच, डे-केअर सेंटर, बालगृह, प्लॅस्टिक मुक्त शाळा आदी ठिकाणांतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा व बालविकास अधिकारी नितीन मस्के, नगररचना शाखेचे सहाय्यक संचालक संजय चव्हाण, करवीरचे कार्यकारी दंडाधिकारी उत्तम दिघे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रिया चोरगे, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, नाटय़ दिग्दर्शक सुनिल माने तसेच सुवानीती सहाय्यता मंचचे भूषण कटककर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अरूण चव्हाण उपाध्यक्ष अनुराधा भोसले, सचिव जयसिंग कदम, जिल्हा समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे, अमोल कवाळे, अमर कांबळे, विक्रांत जाधव, आदींनी केले.\nखंडपीठास न्यू कॉलेजचा सक्रिय पाठिंबा\nसंदेश कोळी कराटे स्पर्धेसाठी मलेशियास रवाना\nजलतरण स्पर्धेत सई, श्रीमयी शेडगे यांचे यश\nइचलकरंजी काँग्रेस व माजी आमदारांची सखोल चौकशी व्हावी\nमी कोणाचे पैसे चोरलेले नाहीत बँकेचे पैसे परत देण्यात तयारःविजयमल्या\nजिवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलतअसतानाच ऍड. सदावर्तेंवर हल्ला\nलिंगायत विभक्त धर्मःप्रस्ताव केंद्रातर्फे फेटाळला\nधुळे महापालिका : अनिल गोटेंच्या पत्नी हेमा गोटे विजयी\nधुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा, 49 जागांसह स्पष्ट बहुमत\nइंदिरा कँन्टीन मधील खाद्य पदार्थात आळय़ा\nअहमदनगर निवडणूक : शिवारायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार छिंदम विजयी\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nभारताची ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नाग��रीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-12-10T13:38:41Z", "digest": "sha1:YJF6WUG7TOCWMD3A2CUCCQ7SA32UROFK", "length": 7488, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण व्हियेतनाम - विकिपीडिया", "raw_content": "\nViệt Nam Cộng hòa (व्येतनाम चोंग-होआ)\n← इ.स. १९५४ – इ.स. १९७५ →\nसर्वात मोठे शहर तो क्वॉक - दाहर दू - त्राच नेह्म(१९५४-६७)\nतो क्वॉक - काँग मिन्ह - लिएम चिन्ह(१९६७-७५)\nराष्ट्रप्रमुख -१९५५-६३ न्गो दिन्ह दिएम\n-१९६३-७५ न्गुयेन वान थिउ\nअधिकृत भाषा व्हियेतनामी, फ्रेंच\nक्षेत्रफळ १,७३,८०९ चौरस किमी\n–घनता २९१.८/चौ.किमी. प्रती चौरस किमी\nदक्षिण व्हियेतनाम (व्हियेतनामी: Việt Nam Cộng hòa, व्येतनाम चोंग-होआ) हा आग्नेय आशियातील वर्तमान व्हियेतनामाच्या दक्षिण भागावर इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. इ.स. १९५०च्या दशकात याला \"व्हियेतनामचे राज्य\" (इ.स. १९४९-५५) या नावाने आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली; तर पुढे \"व्हियेतनामचे प्रजासत्ताक\" (इ.स. १९५५-७५) या नावाने यास आंतरराष्ट्रीय मान्यता होती. सायगाँ येथे याची राजधानी होती. इ.स. १९५४च्या जिनिव्हा परिषदेत व्हियेतनामाची साम्यवादी व बिगर-साम्यवादी अशी फाळणी झाल्यावर \"दक्षिण व्हियेतनाम\" व \"उत्तर व्हियेतनाम\" अशा संज्ञा रूढ झाल्या. व्हियेतनाम युद्धात दक्षिण व्हियेतनाम अमेरिकेच्या बाजूने सहभागी झाला.\n\"व्हियेतनामाच्या प्रजासत्ताकाची राज्यघटना (इ.स. १९५६)\" (इंग्लिश मजकूर).\n\"व्हियेतनामाच्या प्रजासत्ताकाची राज्यघटना (इ.स. १९६७)\" (व्हियेतनामी मजकूर). २४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१८ रोजी ०२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823339.35/wet/CC-MAIN-20181210123246-20181210144746-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4807365613921678489&title=Oral%20Cancer%20Day%20Celebrated%20in%20Satara&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-12-10T15:33:16Z", "digest": "sha1:2WLB3SHR4SIEXS5TI54MMJ6ZYWLJXOB7", "length": 9397, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आँको लाइफ’तर्फे मौखिक कर्करोग दिन साजरा", "raw_content": "\n‘आँको लाइफ’तर्फे मौखिक कर्करोग दिन साजरा\nसातारा : शेंद्रे येथील आँको लाइफ कॅन्सर सेंटरतर्फे मौखिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून २७ जुलै रोजी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मौखिक कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी रुग्णालयातील कर्करोग शल्यचिकित्सक विभाग, दंत विभाग आणि कर्करोग प्रतिबंध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिराचे आयोजन केले होते.\nया प्रसंगी रुग्णालयाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उदय देशमुख, कर्करोग प्रतिंबध विभागाचे प्रमुख डॉ. अर्जुन शिंदे, कर्करोग शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मनोज लोखंडे रेडीएशन तज्ञ डॉ. करण चंचलानी व दंत विभागाचे प्रमुख डॉ. नकुल परशरामी यांच्यासह रुग्ण, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हॉस्पिटलच्या समुपदेशक निलम राजपूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.\nसमाजात कर्करोगाविषयी अनेक गैरसमज असल्याने कॅन्सर हा शब्द ऐकल्यावर अनेकदा रुग्णांचे मनोबल ढासळते. म्हणूनच आँको लाइफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती व रुग्ण प्रबोधन व्हावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते. अत्याधुनिक उपाचार पद्धती व अद्ययावत तंत्रज्ञानाची सांगड घालत उपचार उपलब्ध करून देण्याचा सेंटरचा प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले.\nया प्रसंगी दंतरोग तज्ञ डॉ. परशरामि यांनी १००हून अधिक नागरिक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मोफत मौखिक तपासणी केली. या वेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी कॅन्सरविषयी, तसेच त्यांना ‘आँको लाइफ’द्वारे दिलेला विश्वास व उपचारपद्धतीचा विशेष दाखला देत डॉक्टरांप्रती सद्भावना व्यक्त केली.\nडॉ. मनोज लोखंडे यांनी मौखिक कर्करोगविषयी काही ठळक मुद्दे अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘प्रत्येकाने तंबाखूजन्य पदार्थांपासून स्वत:ला मुक्त केले, तर नक्कीच तोंडाचा कर्करोग होण्यापासून स्वत:चे रक्षण करू शकतो; तसेच कोणतीही लक्षणे दिसल्यास वेळ वाया न घालवता योग्य डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.’\nTags: आँको लाइफ कॅन्सर सेंटरकॅन्सरसाताराकर्करोगमौखिक कर्करोग दिनडॉ. नकुल परशरामीSataraCancerAnco Life Cancer CenterOral Cancer DayDr. Nakul Parsharamiप्रेस रिलीज\nसातारा जिल्ह्यात महिलेवर यशस्वी ब्रॅकीथेरपी ‘आयपीसी’तर्फे मोफत तपासणी शिबिर कृष्णा कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण ‘जयवंतराव भोसले म्हणजे एक कुशल नेतृत्व’ प्रकाश पिसाळ विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5261438650310054820&title=Zarina%20Wahab,%20James%20Cagney,%20Donald%20Sutherland&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-10T15:45:15Z", "digest": "sha1:UZBZDBVA3FXSG34LRYMFV6YA4PNGW4RR", "length": 12558, "nlines": 132, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "झरिना वहाब, जेम्स कॅग्नी, डॉनल्ड सदरलँड", "raw_content": "\nझरिना वहाब, जेम्स कॅग्नी, डॉनल्ड सदरलँड\nअभिनेत्री झरिना वहाब, चतुरस्र अभिनयाने गाजलेला नृत्यनिपुण अभिनेता जेम्स कॅग्नी आणि आठ वेळा गोल्डन ग्लोबसाठी नामांकनं मिळवणारा अभिनेता डॉनल्ड सदरलँड यांचा १७ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१७ जुलै १९५९ रोजी विशाखापट्टनममध्ये जन्मलेली झरिना वहाब ही हिंदीबरोबरच मल्याळम, तेलुगू, तमिळ भाषेत गाजलेली दाक्षिणात्य अभिनेत्री. अत्यंत साधीसुधी, घरेलू स्त्रीच्या भूमिकेत ती छाप पाडून जायची. १९७४ साली देव आनंदच्या ‘इश्क इश्क इश्क’ सिनेमातल्या छोट्याशा भूमिकेतून तिने हिंदी सिनेमात एंट्री घेतली आणि दोनच वर्षांत बासू चॅटर्जी यांच्या ‘चितचोर’मधून तिने अमोल पालेकरबरोबर सिनेमाच्या नावाप्रमाणेच दर्शकांची मनं जिंकली. पाठोपाठच आलेला ‘घरोंदा’ हा सिनेमा तिला फिल्मफेअरआठी नामांकन देऊन गेला होता. जागेच्या शोधात असणाऱ्या प्रेमिकांच्या जीवनात येणारं वादळ आणि त्याला खंबीरपणे तोंड देऊन जगणारी ‘छाया’ तिने सुरेखच साकारली होती. अगर, तुम्हारे लिये, अन���ढ, सलाम मेमसाब, सावन को आने दो, सितारा, जजबात, अमृत, दिल मांगे मोअर, अशा सिनेमातल्या तिच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. ‘माय नेम इज खान’ या सिनेमातली तिची भूमिका तिला ‘ग्लोबल इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन ऑनर्स’चा पुरस्कार देऊन गेली.\n१७ जुलै १८९९ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला जेम्स कॅग्नी हा चतुरस्र अभिनेता म्हणून ओळखला जातो. विनोदी, गुन्हेगारी आणि रोमँटिक अशा सर्वच प्रकारच्या सिनेमांतून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तो नृत्यनिपुणही होता आणि त्याने स्टेजवरूनही दमदार भूमिका गाजवल्या होत्या. ‘सिनर्स हॉलिडे’ हा त्याचा पहिलाच सिनेमा गाजला आणि लगोलग ‘वॉर्नर ब्रदर्स’ने त्याच्याशी करार करून टाकला होता. ‘दी पब्लिक एनिमी’मधला त्याचा उलट्या काळजाचा गुन्हेगार गाजला. फूटलाइट परेड, ए मिडसमर नाइट्स ड्रीम यांसारख्या संगीतिकांमधून त्यानं कामं केली होती. एंजल्स विथ डर्टी फेसेस, इच डॉन आय डाय, दी रोअरिंग ट्वेंटीज, ओक्लाहामा कीड, दी स्रॉरबेरी ब्लाँड, लेडी किलर, जी मेन, व्हाइट हीटमधल्या त्याच्या भूमिका लोकांना आवडल्या होत्या. ‘यँकी डूडल डँडी’आणि ‘लव्ह मी ऑर लीव्ह मी’मधला त्याचा अभिनय अविस्मरणीय म्हणावा लागेल. ‘यँकी डूडल डँडी’बद्दल त्याला अकादमी पुरस्कार मिळाला होता. ऑर्सन वेल्ससारखा दिग्दर्शक तर त्याला ‘कॅमेऱ्यासमोरचा दी ग्रेटेस्ट अॅक्टर’ मानायचा\n१७ जुलै १९३५ रोजी सेंट जॉनमध्ये (कॅनडा) जन्मलेला डॉनल्ड सदरलँड हा एक चांगला अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. आठ वेळा गोल्डन ग्लोब नामांकन मिळून, त्यापैकी दोन वेळा गोल्डन ग्लोब आणि एकदा एमी पुरस्कार मिळवलेल्या सदरलँडने आपल्या अभिनयाने अनेक उत्तमोत्तम सिनेमे गाजवले आहेत. ‘थ्रेशोल्ड’ सिनेमासाठी त्याला कॅनडियन अकॅडमी अॅवॉर्ड मिळालं आहे. दी डर्टी डझन, मॅश, केली’ज हिरोज, क्ल्युट, डोन्ट लूक नाऊ, १९००, आय ऑफ दी नीडल, ए ड्राय व्हाइट सीझन, बफी दी व्हॅम्पायर स्लेयर यांसारख्या फिल्म्समधून त्याने आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावली आहे. त्याला एक एमी आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.\nयांचाही आज जन्मदिन :\nप्रमुख दलित साहित्यिक बाबूराव बागुल (जन्म : १७ जुलै १९३०, मृत्यू : २६ मार्च २००८)\nलेखिका मृणालिनी जोगळेकर (जन्म : १७ जुलै १९३६, मृत्यू : ३१ मार्च २००७)\nनाटककार आणि कादंबरीकार अनिल बर्वे (जन्म : १७ जुलै १९४८, मृत्यू : सहा डिसेंबर १९८४)\nयांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\n‘लढवय्ये ते लढले... हल्लेखोरांसमोर नच नमले’\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/buldhana/khamgaon-case-murder-kamble-murder-case-against-six-people/", "date_download": "2018-12-10T16:43:55Z", "digest": "sha1:WELKYP5EBLWUXR73DBB7FUWOY7OOI75N", "length": 26808, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Khamgaon: A Case Of Murder In Kamble Murder Case Against Six People | खामगाव : कांबळे मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुं���ांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nखामगाव : कांबळे मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल\nखामगाव : येथील चांदमारी भागात गेल्या एक वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीत सुरेश वाल्मीक कांबळे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासाअंती सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा ६ डिसेंबर रोजी दाखल झाला.\nठळक मुद्देचांदमारी भागातील वर्षापूर्वीची घटनासीआयडीने केलेल्या तपासाअंती आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल\nखामगाव : येथील चांदमारी भागात गेल्या एक वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीत सुरेश वाल्मीक कांबळे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासाअंती सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा ६ डिसेंबर रोजी दाखल झाला.\nयासंदर्भात सीआयडी बुलडाणा पोलीस निरीक्षक योगेश पवार यांनी शहर पोस्टेला ६ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील मृतक सुरेश वाल्मीक कांबळे याच्याविरुद्ध शहर पोस्टेला अप नं. २९0/१६ भादंवि कलम ४५२, ३२३, ५0४ नुसार गुन्हा दाखल झाल्यामुळे तो ३ ऑगस्ट २0१६ बुलडाणा कारागृहात न्यायबंदी होता. ८ सप्टेंबर २0१६ रोजी त्याला डोके दुखणे, उलटी, मळमळ होत असल्���ाने सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे भरती करण्यात आले होते. ९ सप्टेंबर २0१६ रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासात त्याला २८ व २९ ऑगस्ट २0१६ रोजी सहा आरोपींनी जबर मारहाण करून जखमी केले होते. या जखमांमुळे तो मरण पावला असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्यावरुन हा गुन्हा दाखल झाला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबलात्कार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला सक्तमजुरी\nनागपुरात शिवसेना पदाधिका-याच्या घरासमोर फेकला सुतळी बॉम्ब\nचांदेश्वरी घाटात युवकाचा खून\nखरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी\nमांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या मुलीला सात तास ठेवले डांबून\nभाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले\nसहा महिन्यांतच शेगाव-पंढरपूर रस्त्याचे पितळ उघडे; रस्त्याला ‘ठिगळ’\nबुलडाण्यात घुमतोय 'स्वच्छ भारत का ईरादा'चा आवाज\n‘स्वाभिमानी’च्या दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत\nराम मंदिराच्या उभारणीसाठी सज्ज व्हा; हुंकार सभेत जितेंद्रनाथ महाराजांचा एल्गार\nउद्योगांचा सीएसआरचा दीड हजार कोटींचा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरा - राजू शेट्टी\nझालर क्षेत्र व विकास केंद्रांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्या��� नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/prakash-ambedkars-calls-maharashtra-bandh/", "date_download": "2018-12-10T16:39:43Z", "digest": "sha1:4VBCIKAOJSHMG4LEY6YM3YFJTI5LOZY5", "length": 31502, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Prakash Ambedkar'S Calls Maharashtra Bandh | भीमा कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची उद्या महाराष्ट्र बंदची हाक | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आण�� आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव कें��्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nभीमा कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची उद्या महाराष्ट्र बंदची हाक\nभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.\nमुंबई - भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हे आवाहन केलं. यावेळी त्यांनी राज्यभरात उमटत असलेल्या हिंसक पडसादावर बोलताना सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी. सर्वसामान्यांना त्रास होईल असं काही करु नका असं म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषद��साठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी बंदचे आवाहन केलं आहे.\n'त्यादिवशी ग्रामीण एसपींना फोन करत होतो, पण आऊट ऑफ कव्हरेज होते. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा माझा आरोप आहे', असं प्रकाश आंबेडकर बोलले आहेत. यावेळी त्यांनी पोलिसांची कुमक घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप केला. तसंच कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचं अनुदान बंद करावं अशी मागणीही केली.\nदरम्यान काही आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरु आहेत. आज सकाळी 11:45 वाजता काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. त्यामुळे अर्ध्या तासांनंतर हार्बर सेवा सुरळीत सुरू झाली.\nएका तासानंतर हार्बर रेल्वेवरील गोवंडी येथे अडकलेल्या रेल्वे सुरू झाली असून. गोवंडी रेल्वे स्थानक ते चेंबूर स्थानकदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त आहे. चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रिक्षा रोको करण्यात आला. सायनमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.\nसोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी माहिती पडताळून घ्या\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. मुलुंड, कुर्ला परिसरात बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसंच सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी माहितीची खात्री करुन घेतल्यानंतरच पोस्ट करावे, असेही सांगण्यात आले आहे. आंदोलनामुळे इस्टर्न एक्स्प्रेसवरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, चेंबूर नाक्यावरील वाहतूक अद्यापही खोळंबलेली आहे.\nसोशल मीडियावर अफवा पसरवणा-यांवर कारवाई करू - मुख्यमंत्री\nभीम कोरेगाव प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार आहे. या घटनेत ज्या युवकाचा मृत्यू झाला. त्याची हत्या समजून सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. याचबरोबर, मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यभरात ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्याठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्यांवर कारवाई करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यभरात हिंसक पडसाद, मुलुंडमध्ये फो़डल्या 8 बस\nभीमा कोरेगाव शौर्य दिन\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\n‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्ष���क\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2000", "date_download": "2018-12-10T15:59:24Z", "digest": "sha1:CAVFXERGSEGUNM4WA5VPEVWIIOLKI2OT", "length": 19751, "nlines": 86, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nचोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'\n- अल्प भू-धारक शेतकऱ्यांना ठरु शकतो फायदेशीर\nतालुका प्रतिनिधी / देसाईगंज : शेती हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेला विषय आहे. शेती करीत असतांना शेती ही प्रामुख्याने मजुर केंद्रित आहे. जास्तीत - जास्त लोकांना रोजगार पुरवणारी आहे. शेतीत पूर्वमशागत ,लागवड ,काढणी ,विपणन करतांना मजुराच्या मोठ्याप्रमाणात समस्या निर्माण होतात. किंबहुना मजुर वेळेवर उपलब्ध न झाल्यास वेळेवर शेतीची कामे होऊ शकत नाही . त्यामुळे शेतकऱ्यांना तोटाही सहन करावा लागतो. मजुरांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होतो .त्यामुळे शेती ही तोट्यात जाते.शेतीच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी शेतीच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे. यासाठी शेतीमध्ये यांत्रिकीकरण शिवाय पर्याय नाही. हीच बाब हेरुन अनेक शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडेल अशा लहान -लहान यांत्रिकीकरणाच्या शोधात असतात. अशाच शोधात असतांना देसाईगंज तालुक्यातील चोप येथिल शेतकऱ्याने स्वतः आपल्या कल्पनेतून ट्रॅक्टरच्या साह्याने चालणारा बहुपयोगी \"पल्टी डोजर \" बनविला आहे.\nबहुपयोगी पल्टी डोजर बनविणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे अशोक बोंडूजी नाकाडे. दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अशोक यांना लहानपणापासूनच शेतीची आवड आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जीत १ एकर शेती आहे. पूर्वी कृषी मित्र म्हणून काम पाहत असतांनाच सोबतच शेतीत छोटे -छोटे यांत्रिक प्रयोग करण्याचा छंद जोपासला .यापूर्वी त्यांनी ट्रॅक्टर वर चालणारे पाणीफेकणारे पंप सुध्दा तयार केले . ते शेतकऱ्यांना काही प्रमाणात उपयोगी ठरले. सध्या शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कुठलेही तांत्रिक शिक्षण घेतले नसतांना ट्रॅक्टर यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलाच्या सहकार्याने वेल्डींग चा घरीच छोटासा व्यवसाय सुरु केला.\nदिवसेंदिवस वेळेवर मजुर उपल्बध नसल्याने शेतीच्या कामात अडचणी येतात. शेतकऱ्यांना धुरे भरणे,जमिन सपाटीकरण करणे,धान उचलणे ,शेणखत शेतीत नेऊन टाकणे यासारखी शेतीची कामे करावी लागतात.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते.यावर काहीतरी उपाय शोधला पाहीजे या कल्पनेतून अशोकने ट्रॅक्टर वर चालणारा बहुपयोगी असा पल्टी डोजर घरी उपलब्ध असलेल्या वेल्डींग मशिनच्या साह्याने बनविला . यासाठी त्यांनी भंगारात पडलेल्या लोखंडाचा वापर करुन खर्चात बचत केली. पल्टी डोजरचे भाग बनवितांना बकेट बनविण्यासाठी १८ एमएम चा लोखंडी पत्रा,४ बाय २ आकाराचे लोखंडी एंगल, बकेट स्प्रींग पट्टा, होन्डा गाडीचे जुने शॉकअप वापरले. यासाठी त्यांना साधधारणतः २० ते २२ हजार रुपयाचा खर्च आला. या यंत्राचा वापर शेतकऱ्यांना शेती सपाटीकरणासाठी ,शेणखत उचलण्यासाठी ,बैलगाडीत भरण्यासाठी ,कडधान्य गोळा करण्यासाठी,तणस बैलगाडीत किंवा ट्रॅक्टर ट्रालीत भरण्यासाठी ,झाडाची खोड उचलण्यासाठी , खुले धान्य उचलण्यासाठी, धान्याचे बोरे उचलण्यासाठी, मुरुम, माती उचलण्यासाठी उपयोग होतो. त्यासाठी फक्त वेगवेगळी बकेट शेतकऱ्यांना वापरावी लागेल , असे त्यांचे म्हणणे आहे.\nहा यंत्र बनविण्यासाठी अशोक सह दोन व्यक्तींना दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागला. यंत्र बनविण्यासाठी कमी खर्च लागत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहज परवडणारा आहे. त्यासाठी शेतकऱ्य���कडे कोणत्याही क्षमतेचा ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. अशोक यांनी आपला यंत्राचा वापर आयसर कंपनीच्या ट्रँक्टरच्या साह्याने करीत आहे. या यंत्राचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास मोठ्याप्रमाणात मजुरांची गरज शेतकऱ्यांना भासणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन शेती जास्त फायदेशीर ठरेल असे त्यांचे म्हणणे आहे.\nअशोक नाकाडे या शेतकऱ्याने बनविलेला पल्टी डोजर अल्पभूधारक शेतकऱ्यांना बहुउपयोगी ठरल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर होईल . त्यांचा हा यांत्रिकीकरणाचा प्रयोग परीसरात आगळावेगळा असून कौतूकाचा विषय ठरत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nगडचिरोलीत मिनीडोरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार\nहिंगणघाट तालुक्यात वाघाने घातले थैमान : नागरीक भयभीत\nबल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात\nचामोर्शी - मुल मार्गावर चालत्या बसची मागील चाके निखळली, प्रवासी बचावले\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nभिमा कोरेगाव प्रकरण : गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\nअरततोंडी आणि परसवाडी येथील अनुदानित आश्रमशाळांवर नेमले प्रशासक\nदेसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात देसाईगंज पोलिसांना यश\nगडचिरोली शहरात एकाच ठिकाणी आढळले दोन विषारी घोणस साप\nगडचिरोली पोलिस दलातून १६ कर्मचाऱ्यांनी घेतला निरोप\nअंत्यविधीसाठी नेत असलेली मुलगी निघाली जिवंत\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nजकार्तात विमान समुद्रात कोसळले, शेकडो प्रवासी दगावल्याची भीती\nऔरंगाबादच्या भाविकांना घेता येणार चांदीच्या गणेश मूर्तीचे दर्शन , विदर्भातील खामगावात साकारली जात आहे ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती\nमोहफुलाचा सडवा केला नष्ट : असरअल्ली पोलिसांची कारवाई\nजलसमृद्धी सोबत शेती सबलीकरणाचे शासनाचे पाऊल : राजे अम्ब्रीशराव आत्राम\nबहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्��ठेप, हजार रूपयांचा दंड : गडचिरोली न्यायालयाचा निकाल\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\nकेरळ राज्याला राष्ट्रवादीचे सर्व खासदार,आमदार एक महिन्याचा पगार देणार : नवाब मलिक\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nवर्ध्यात युवतीची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या\nजि. प. उपाध्यक्षांची अन्यायग्रस्त रोजगार सेविकेच्या उपोषणस्थळी भेट\nदारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू\n‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान \nतण नाशक फवारणी करताना कुरखेडा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nसरपंच, सरपंचाचा पती, मुलगा आणि ग्रामसवेक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nबल्लारपूर - गोंदिया पॅसेंजरने वाघांच्या दोन बछड्यांना उडविले\nरक्तदाना संदर्भातील नियमावलीमध्ये बदल, मलेरिया झालेल्या रुग्णास आता तीन वर्ष करता येणार नाही रक्तदान\nमराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा, विधानसभेत १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nपेंढरी उपविभागाच्या संघाने जिंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग\nबारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिका मराठीतून लिहिण्याची संधी\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्दबातल\nआधार नसेल तरी सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही\nअखेर मित्रानेच मित्राची हत्त्या केल्याचे झाले उघड, आरोपींना गुजरात राज्यातुन अटक\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nबांबू क्षेत्राचे सशक्तीकरण , बांबू प्रवर्तन प्र���िष्ठान महाराष्ट्र कंपनीची स्थापना\nपोहरादेवी विकासासाठी १०० कोटी, बंजारा अकादमी स्थापणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nदोडूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका राहते गैरहजर, गावकऱ्यांनी उपकेंद्राला ठोकले कुलूप\nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-12-10T14:53:55Z", "digest": "sha1:SGYS6O4EYZACVDMJFEDKGWWMYM2H3CNX", "length": 4076, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२८९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२८९ मधील मृत्यू\nइ.स. १२८९ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२८० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१३ रोजी ००:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/khadse-jhatting-committee-shock-42478", "date_download": "2018-12-10T15:45:49Z", "digest": "sha1:TA4LRAFYPMMDXSNJKJMBILHNTX4ADOQG", "length": 13447, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Khadse Jhatting Committee shock खडसे यांना झोटिंग समितीचा झटका | eSakal", "raw_content": "\nखडसे यांना झोटिंग समितीचा झटका\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nनागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या डी. झोटिंग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अर्ज फेटाळून लावले. यामुळे चौकशीची प्रक्रिया लांबणीवर नेण्यासोबत सक्षम साक्ष, पुरावे सादर करण्याचा त्यांचा दुसरा प्रयत्नही फसला. यावर शनिवारी (ता. 29) अंतिम सुनावणी होणार असून, त्यानंतर समिती अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.\nनागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या डी. झोटिंग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अर्ज फेटाळून लावले. यामुळे चौकशीची प्रक्रिया लांबणीवर नेण्यासोबत सक्षम साक्ष, पुरावे सादर करण्याचा त्यांचा दुसरा प्र���त्नही फसला. यावर शनिवारी (ता. 29) अंतिम सुनावणी होणार असून, त्यानंतर समिती अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.\nमहसूलमंत्री असताना खडसे यांनी पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा नातेवाइकांना कमी दरात दिल्याचा आरोप आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश डी. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. समितीने पुण्याचे जिल्हाधिकारी, महसूल व एमआयडीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदविली. त्याचप्रमाणे खडसे यांचीही साक्ष नोंदविली.\nत्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना उलट तपासणीसाठी परत बोलाविण्याबरोबरच समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप घेतला होता. समितीने जिल्हाधिकाऱ्यांना बोलाविण्यास नकार दिला. दुसऱ्या अर्जावर अंतिम निर्णयाच्यावेळी निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. या आदेशावर आक्षेप घेत तो मागे घेण्याचा अर्ज खडसे यांनी नव्याने केला. यावर सुनावणी घेत हा आदेश मागे घेण्यास नकार देत तो फेटाळून लावला.\nप्रत्येक्ष कागदपत्रांद्वारे मिळालेली माहिती, स्पष्टीकरण आणि समितीसमोर दिलेली साक्ष यांत अंतर आहे. समितीसमक्षही साक्ष वेळोवेळी बदलल्याचे समितीने आदेशात नमूद केल्याची माहिती आहे. काही मुद्दे उरल्यास ते मांडण्याची मुभा खडसे यांना दिली. शनिवारी, (ता. 29) अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती एमआयडीसीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील चंद्रशेखर जलतारे यांनी दिली.\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nसरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस - नाना पटोले\nगेवराई - कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे फायदे होत असताना अशा कृषी आयोजकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांचे अनुदान बंद करीत आहे. हे...\nश्रीरामाचे नव्हे, तर नथुरामाचे भक्त - कन्हैयाकुमार\nऔरंगाबाद - \"\"मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशवासीयांना केवळ लालीपॉप दिले. सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही, म्हणूनच निवडणुकीच्या...\n'मंदिर नाही तर मत नाही\nनवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) \"...\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-10T15:08:59Z", "digest": "sha1:TSDY5RI6TFANFXQZCETLLU5Z2Y3G4N52", "length": 1880, "nlines": 40, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "२०२१ मध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना - MPSC Current Affairs", "raw_content": "\n२०२१ मध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना\nकेंद्रातील मोदी सरकारने देशातील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) २०२१ या वर्षी स्वतंत्र जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कधीही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात आलेली नाही.\nमोदी सरकारने जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचा कालावधी ५वर्षांवरून कमी करत तो ३ वर्षे केला आहे. म्हणजेच २०२१ मधील जनगणनेचे संपूर्ण आकडेवारी २०२४ या वर्षी प्रसिद्ध होईल.\nयाआधी जातीवर आधारित जनगणना १९३१ साली झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4788", "date_download": "2018-12-10T16:12:37Z", "digest": "sha1:CFPVWY4ARNDHQIJGKA6Y6ARBFR5FC5AD", "length": 13440, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nप्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील इंदाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा कुलूप तोडून एल.इडी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री लंपास केली . सदर घटना २० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .\nशाळेतील पहिल्या वर्गाचा कुलूप तोडून विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे आधार असलेले एल.इडी टीव्ही व संच अज्ञात चोरट्यांनी सोमवारच्या मध्यरात्री उडविले. हि बाब दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस येताच मुख्याध्यापकानी पोलीस पाटील , तंमुस अध्यक्ष , सरपंच , व शाळा व्यवस्थापन समितीच्या लक्षात आणून दिली . याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली आहे . पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत .\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\nआर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nबागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nसूर्यडोंगरीच्या दारूबंदीसाठी आठ गावांतील महिलांचा गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा\nओडिशामध्ये जवानांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा : शस्त्रसाठा जप्त\nमाजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार\nकोईलारी ग्रामपंचायत व जि. प. शाळेतील साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविले\nविजय मल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासवून आठ जणांना ४५ ;लाखांचा गंडा\nपुसद पोलिस ठाण्यातील शिपायाची गोळी झाडून आत्महत्या\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू\nउद्या ९ ऑगस्ट ला स्मृतिशेष श्रीकृष्ण उबाळे यांचे द्वितीय स्मृती दिवस\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू\nचिमूरात अवैध वाहतूक करणाऱ्या साई ट्रॅव्हल्स च्या मालकाची एस टी आगार प्रमुखास चिरडून ठार मारण्याची धमकी\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक\nतहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nजीवाश्म पार्कमुळे सिरोंचाचे नाव जागतिक पातळीवर कोरले जाणार, वडधम येथील जीवाश्म जगात सर्वात अतिप्राचीन\nउमरेड - चिमूर मार्गावर मालेवाडा जवळ भीषण अपघात, २ शालेय विद्यार्थी ठार\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात कर्मचाऱ्यांचे ’बर्थ डे’ सेलिब्रेशन, कारवाईचे संकेत\nमानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या\nभारतीय किसान संघाचा सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nअखेर सिकलसेल, एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू\nजि.प. चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणजे समाजमन जपणारा नेता\nनागपूरमध्ये क्रेनच्या धडकेत तीन महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nझारखंड मधील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्रातील रासेयो स्वयंसेवकांनी उंचावला महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान\nनिहायकल जंगलातील चकमकीत ठार झालेल्या एका नक्षलीची ओळख पटली\nजि. प. उपाध्यक्षांनी केली गडअहेरी येथील कमी उंचीच्या पुलाची पाहणी\nपर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक उभारण्याला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस\nहिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणारे ५ संशयित दहशतवादी पोलिसांच्या अटकेत\nकेंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे आंतरिक सुरक्षा पदकाचे वितरण\nलगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, गुन्हा दाखल\nपेंढरी उपविभागाच्या संघाने जिंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग\nदीड लाख रूपयांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिली अर्ध्याच रक्कमेची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात ���रोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\n'त्या' बसमधील प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा पालकमंत्र्यांनी केला गौरव\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा झाला जिल्हा वर्धापन दिन\nबेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवकास चिमूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nआष्टी येथे नदीपात्रात मगर मृतावस्थेत आढळली\nमयूर गहात यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन\nड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करणार दारुची डिलिव्हरी थेट घरी \nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-10T15:14:25Z", "digest": "sha1:TFDUSZS7CNDASCAU2EAPWSJQUXHE24WG", "length": 12430, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "राणेंना उमेदवारी दिल्यास सर्व विरोधक एकत्र: पृथ्वीराज चव्हाण | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news राणेंना उमेदवारी दिल्यास सर्व विरोधक एकत्र: पृथ्वीराज चव्हाण\nराणेंना उमेदवारी दिल्यास सर्व विरोधक एकत्र: पृथ्वीराज चव्हाण\nपुणे: विधानपरिषदेसाठी भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र येतील, असे सूचक वक्तव्य राज��याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘उद्योग आणि रोजगाराची सद्यःस्थिती’ विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आले होते. आता विधानपरिषदेसाठी राणेंना उमेदवारी दिल्यास विरोधक एकत्र येतील, असे वक्तव्य त्यांनी केले.\nदेशाची रोजगार स्थिती चिंताजनक आहे. औद्योगिक क्षेत्रात विभागीय समतोल राखण्यात अपयश येत आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया अशा कोणत्याही योजनांचा उद्योग वाढीवर परिणाम होताना दिसत नाही. राज्यात एकही नवीन उद्योग आलेला नाही. केवळ करार केले जात आहेत. मोदी सरकार विकासदराचे आकडे फुगवून सांगत आहे. मात्र, सलग सहा तिमाहीत विकासदराची घसरण झाली आहे. जागतिक बँकेचा दाखला देऊन उद्योग-व्यवसायातील सुलभतेमधील क्रमवारी १०० व्या क्रमांकावर आल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, हा क्रमाक भूषणावह नाही. नोटाबंदीचा तुघलकी निर्णय लागू झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था थंडावली आहे. तब्बल २० लाख रोजगार नष्ट झाले आहेत. त्याचा परिणाम रोजगारनिर्मिती आणि नवीन उद्योग गुंतवणुकीवर झाल्याची टीकाही त्यांनी केली.\nबुलेट ट्रेनचा निर्णय चुकीचा असून त्याऐवजी देशातील रेल्वेव्यवस्थेच्या सुधारणेसाठी काकोडकर समितीच्या शिफारशी लागू कराव्या. स्मार्ट सिटीसारख्या फसव्या प्रयोगाऐवजी सुनियोजित नगररचना असलेली नवी शहरे निर्माण केली पाहिजेत. काळा पैसाधारकांवरील कारवाईबाबत केंद्र सरकार गंभीर नाही, असा घणाघातही त्यांनी केला.\nकाँग्रेसच्या नेतृत्त्वासाठी राहुल गांधी सज्ज\nयुपीएचे सरकार असताना राहुल गांधी यांना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची विनंती काँग्रेसमधील नेत्यांनी केली होती. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला होता. त्याऐवजी त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम करून युवा नेतृत्त्वाची फळी निर्माण केली. आता ते काँग्रेसचे नेतृत्त्व हाती घेण्यास सज्ज झाले आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.\nनारायण राणेंबाबत चर्चा करायला मोठा नेता नाही: महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nईच्छाशक्तिने चिमुरडीने ठेंगणा केला लिंगाणा\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्���ी\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/bayako-navache-ajab-rasayan/", "date_download": "2018-12-10T16:21:32Z", "digest": "sha1:MYV2KDF3QEZIYJBNFC4CYLNRKGFK5LP3", "length": 22225, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बायको नावाचे अजब रसायन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeसाहित्य/ललितललित लेखनबायको नावाचे अजब रसायन\nबायको नावाचे अजब रसायन\nJuly 21, 2018 विजय माने ललित लेखन, विनोदी लेख, साहित्य/ललित\n“घरची थोडी तरी कामे करत जा. हॉटेलवर आल्यासारखे घरी येता आणि सकाळी उठल्या उठल्या आॅफिसला जाता\nमला खात्री आहे, बर्‍याच नवरेमंडळीना हे वाक्य थोडयाफार दिवसांनी ऐकायला लागतेच. चला, खूपच मनावर घेउुन काय करावे म्हटलं तरी हिलाच आवडत नाही. कारण आपण केलेले कामच त्या दर्जाचे असते. ओल्या कपडयाने साधा टीव्ही पुसला तरी मागे हुसेनच्या पेंटिंगसारखे फरकाटे ठेउुन जातो. एकदा पायात काहीतरी आले म्हणून निरखून पाहिल्यावर कळले की पेन्सिलच्या आत लीडच नाही. पेन्सिलवालेही फसवाफसवी करायला लागले असे म्हणत ती बिनलीडाची पेन्सिल कचर्‍याच्या डब्यात टाकली आणि घरातल्या अजून एका कामाला हातभार लावल्याचे समाधान घेतोय न घेतोय इतक्यात हिने कुठल्यातरी कारणावरून घर डोक्यावर घेतले. दरवाजा धरून ठेवायला जसा आडणा असतो तसे हिचे केस धरून ठेवायला लागणारे जे अवजार होते ते बिनलीडाची पेन्सिल समजून मी डस्टबिनमध्ये फेकले होते.\nतेव्हापासून मी घरच्या कामाच्या भानगडीत पडत नाही. घरातली सगळी कामे हिच करते. घरच्या लक्ष्मीला हाउुसवाईफ म्हणणे म्हणजे तमाम गृहिणींचा घोर अपमान आहे. एका अल्लड किंवा बिनधास्त आयुष्य जगणार्‍या मुलीपासून हाउुसवाईफ होणे हे खूप मोठे स्थित्यंतर आहे. अतिशय सुखाचे आयुष्य आणि त्याचबरोबर स्वत:चे जन्मदाते आईबाबा सोडून लग्नाआधी साधी ओळखही नसलेल्या माणसाचा संसार फुलवायला त्या नवीन घरी आलेल्या असतात.\nत्या घरी असतात म्हणूनच आपल्याला निवांतपणे आॅफिसमध्ये काम करता येते. नाहीतर आॅफिस सोडले तर आपला तसा काही उपयोगच नसतो. उदाहरणच पाहू, आपल्याच एरियातले लाईटबिल भरायचे आॅफिस नेमके कुठे असते हे आपल्याला माहित नसते. वाण्याला एकवेळ आपले नाव ठाउुक नसेल पण बायकोने फोनवरून सांगितलेले सामान तो गुमानपणे घरी टाकून जातो. इस्त्रीवाला तर दारात आल्यावर समोर उभा राहून स्माईल करणारा माणूस कोण आहे ते कळत नाही पण त्याला बघताच ती कपडयाचा ढीग त्याच्याकडे सोपवते. मोजून कपडे घेणे वगैरे सोपस्कार तोच पार पाडतो. पोरं तर चांगलं सांगूनही आपलं ऐकत नाहीत. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कोण माणूस अशा नजरेने आपल्याकडे पहातात पण आई ओरडली तरी मुकाटयाने अभ्यासाला बसतात आणि कारटी आगाव झाली आहेत असं आपल्याला उगीचच वाटतं.\nबाजारपेठ आणि आपला सबंध तसा पेपरातली बातमी वाचण्यापुरताच येतो. भाज्यांचे प्रत्यक्षातले भाव आपल्याला ठाउुक नसतात. कांदा तीस रुपये किलो म्हणजे महाग की स्वस्त हे तिला स्वच्छ विचारल्याशिवाय कळण्यास मार्ग नाही. मेथीची जुडी वीस रुपयाला झाली आहे ही बातमी ऐकल्यावर आपल्या भुवया उंचावल्या जातात.\n“अहो असे काय बघताय स्वस्त झालीये भाजी. महिन्यापूर्वी हीच जुडी तीस रुपयाला मिळायची.” अजून धक्कादायक माहिती मिळते.\n“अगं एकेक रुपयाला माझी आत्या विकायची.”\n“त्याला झाली वीस वर्ष.”\nआपला नाष्ता, डबा, पोरांना उठवणं, त्याचं आवरणं, त्यांची शाळा यातले आपल्याला काही ठाउुकच नसतं. पण हिला ते अंगवळणी पडलेलं असतं. म्हणून बायकोची किंमत रोज कळत नाही. ती कुठेतरी गेल्यावर जेव्हा आपल्याच घरात एकटयाने रहायचा प्रसंग येतो तेव्हा सगळे समजल्यासारखे होते. सकाळी उठल्यावर दूधवाल्याने दूधच टाकले नाही म्हणून आपण त्याच्यावर चडफडतो. चार मजले उतरून वाण्याच्यातून आपण दूध घेउुन येतो आणि चहा करून पिल्यावर बाजूच्या काकी सकाळी टाकलेली दूधाची पिशवी आणून देतात. मग एक मांजर दूधाला सोकावलेले असल्याचे समजते आणि त्यासाठी आपल्या हिने दूधवाल्याला बाजूच्या काकींच्या कापडी पिशवीत दूध टाकायला सांगितलेले असते हे बॅकग्राउुंड मिळते.\nपेपरवाला तिला ताई म्हणून हाक मारून पेपरचे बिल देउुन जातो. मग पैसे आल्यावर बरोबर लक्षात ठेउुन त्याचा व्यव्हार तीच मिटवते. कुणाचे काय, कुणाचे काय हे अक्षरश: आपल्या आवाक्याबाहेरचे असते. आपल्याला दिवसभर आॅफिसच्या एसीत बसून कंटाळा येतो आणि हिने दिवसभर घरात काम करून थकू नये अशी अपेक्षा करतो.\nती माहेरी गेली की घरातली आपल्याला हवी असणारी वस्तू शोधावी. ऐंशी टक्के मिळणार नाही. वाजवीपेक्षा जास्त असॉर्टेड असणारे वीस टक्क्यात बसतात. अहो लोकांना भात लावायचा कुकर सापडत नाही. मग फोन केला की “कशाला हवाय” म्हणजे घरचा कुकर वापरून हा माणूस आत दगड वगैरे शिजवतो की काय ही त्यांना शंका\n“अगं सांग ना, भात टाकेन म्हणतोय.”\n“हे बघा, एकच वाटी तांदूळ घ्या…”\n“आधी कुकर कुठे आहे ते सांगितलंस तर घेईन.”\nतिथेच म्हणजे घरात कुठेही किचन, बेडरुम आणि हॉल सोडून किचनच्या बंद खिडकीच्या बाहेर ग्रीलमध्ये कुकर ठेवणारी गृहलक्ष्मी सापडल्यास आश्चर्य नसावे. हे लोक चिमण्या आणि कबुतरांना घरटी बनवायला उघडा कुकर ग्रीलमध्ये ठेवतात की काय कळत नाही.\n” वरून ही दमदाटी\nमग हिने फोनवरून सांगायचे आणि होम मिनीस्टरच्या कार्यक्रमातल्याप्रमाणे कसलाही मागमूस नसताना आपण ते शोधायचे ही मोहिम सुरु होते. कुठून अवदसा सुचली आणि भा��� बनवायला घेतला असे होउुन जाते. तो भात बनविण्यापेक्षा बाहेर जाउुन चायनिज खाल्लेले परवडले असे एक मन सांगत असते.\n“आणि थोडंसंच मीठ टाका. नाहीतर टाकाल बचकभर.”\nकसलातरी आवाज ऐकू गेल्यावर ती विचारते, “मिठाची बरणी नाही ना घेतली\n“वाटलंच मला. वेंधळेपणा नाहीच जाणार. अहो ती मोठया मिठाची बरणी आहे. ते नका टाकू.”\n“मग कशाला आणलंय ते मोठं मीठ घरात\n“जाउु दे हो. तुम्ही पण ना…ती पिवळ्या झाकणाची छोटी डबी मिळते का पहा कुठे.”\n“आता त्यात काय आहे\nआता मोठं मीठ (जे खारट असतं) आणि पिठ्ठी साखरेसारखं मॅग्नेशियम, आयोडीन वगैरे असणारं मीठ याच्या चवीत काय फरक आहे हे मला अजूनही उमजलेले नाही.\nपण टीव्हीवरच्या सीरीयल पाहून घरोघरी प्रगती झालेली आहे. छोटया छोटया फॅन्सी आकाराच्या अनेक बाटल्या घरी आहेत. पिझ्झा खाताना बुच फिरवून तंबाखू किंवा तपकिरीसारखा तत्सम पदार्थ त्या पिझ्झ्यावर टाकायचा असतो तसाही एक प्रकार आमच्याकडे आहे. कधी फळे खायची म्हटलं की फळांच्या फोडी केल्या की अजून एक कसलातरी मसाला हिने घरी आणून ठेवला आहे तो घेणे सक्तीचे असते. नाहीतर घरी भांडणे होतात. सिंपल\nपण विदाउुट भांडणाचा संसार म्हणजे बिनमीठाच्या पक्वान्नाप्रमाणे असतो. खूप गोड पण ‘ती’ चव नाही. संसार म्हटलं की भांडण आली, भांडयांची आदळआपट आली, मध्ये मध्ये लुडबुडणारी पोरं आली, बायकोचा त्रागा, नवर्‍यावर विजय, माझा, तुझा, पोरांचा वाढदिवस, ते कमी की काय म्हणून लग्नाचाही वाढदिवस, विसरलेली गिफ्ट्स, मग रुसवे फुगवे आणि कसा का असेना गोड शेवट आला. कधी कधी हा लेकाचा शेवट लवकर यावा असे वाटत असते पण दोन्हीही उमेदवारांना आधी दुसर्‍याने माघार घ्यावी असे वाटत असते. काही चतुर उमेदवार तर भांडणाचे चिन्ह दिसताच पांढरे निशाण फडकवतात (हे पुरुषच असतात, ते वेगळे सांगायला पाहिजे का\nत्यामुळे आम्हा सर्व वेंधळया पुरुषांना सांभाळून घेत संसाराचा गाडा चौखुर उधळत असला तरी व्यवस्थित हाताळून घरोघरी सुखी संसार करणार्‍या रणरागिणींना साष्टांग दंडवत\nब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3534", "date_download": "2018-12-10T15:53:16Z", "digest": "sha1:MZSHQOA5XW7T7BWUFH56SUTDE7TS4GO3", "length": 6436, "nlines": 115, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र\nडॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार २०१६\nRead more about डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार २०१६\nडॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार २०१५\nRead more about डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार २०१५\nएक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.\n\"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती\n\"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा.\"\n\"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो.\"\n\"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव.\"\n\"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो.\"\nओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.\n'मुक्तांगणची गोष्ट' - डॉ. अनिल अवचट\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं हे रौप्यमहोत्सवी वर्षं. डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. अनिल अवचटांनी हे केंद्र सुरू केलं त्याला निमित्त ठरला त्यांच्या एका स्नेह्यांचा व्यसनाधीन मुलगा. दारू, गर्द यांचं विश्व किती भयप्रद आहे, हे या निमित्तानं अवचट दांपत्याच्या ध्यानी आलं. 'गर्द' ही लेखमालिका अनिल अवचटांनी व्यसनाधीनांच्या आयुष्यावर लिहिली, आणि त्यातून जन्म झाला 'मुक्तांगण'चा.\nRead more about 'मुक्तांगणची गोष्ट' - डॉ. अनिल अवचट\nनवीन खाते उघडून म���यबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-10T15:11:37Z", "digest": "sha1:HHI3KM7SKVNTRN4WDRVE4BVNQ23R4T2U", "length": 7082, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा हिल सायक्‍लोथॉनमध्ये प्रकाश ओलेकरने मारली बाजी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा हिल सायक्‍लोथॉनमध्ये प्रकाश ओलेकरने मारली बाजी\nसातारा, दि. 25 (प्रतिनिधी)- यंग इन्स्पिरेशन चॅरिटेबल सोसायटीमार्फत झालेल्या द्वितीय सातारा हिल सायक्‍लोथॉन मध्ये प्रकाश ओलेकर याने 60 किमी च्या मुख्य स्पर्धेमध्ये 1.43.36 एवढे विक्रमी वेळ घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर अनुक्रमे विजय सपकाळ द्वितीय तर निकेत पाटील याचा तिसरा क्रमांक आला.\nमुलींमध्ये मनवी पाटील ही 2.25.06 वेळेवसह प्रथम, चैताली शिलदनका द्वितीय तर प्रांजली पाटोळे हिचा तिसरा क्रमांक आला.\nदरम्यान 60 किमी मुख्य स्पर्धा व 15 किमी फन राईडची सुरवात तालीम संघ मैदान इथून माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ध्वज दाखवून सुरुवात झाली. तालीम संघ, राजवाडा, समर्थ मंदिर, बोगदा, यवतेश्‍वर मार्गे कास व परत तालीम संघ अशा मार्गावर मुख 60 किमी स्पर्ध पार पडली. यामध्ये स्त्री व पुरुष मिळून साधारण 210 स्पर्धकांचा सहभाग होता. तसेच तालीम संघ मैदानावरून सुरु झालेल्या 15 किमी फन राईडमध्ये 200 लोकांनी भाग घेऊन उत्साहात स्पर्धा पूर्ण केली.\nआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सातारा हिल सायक्‍लोथॉनचे अध्यक्ष प्रफुल्ल शाह, उपाध्यक्ष अलनकर जाधव, माजी अध्यक्ष मंगेश जाधव, सचिव सुनिल गंबरे, विशाल जगदाळे, अक्षय जाधव व इतर सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन कट्टा ग्रुप शाहूपुरी यांच्यावतीने करण्यात आले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहात्मा फुले पुण्यतिथी सोहळ्यास कटगुणमध्ये प्रारंभ\nNext articleवडूज येथे शिवसैनिकातर्फे महाआरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/international/here-women-get-equal-pay-men/amp/", "date_download": "2018-12-10T16:41:57Z", "digest": "sha1:WUBF7FA76WXHBVK5FHEQJJJCRNCQ66DT", "length": 5692, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Here women get equal pay as men | इथे मिळते महिलांनाही पुरुषांइतकेच वेतन | Lokmat.com", "raw_content": "\nइथे मिळते महिलांनाही पुरुषांइतकेच वेतन\nमहिला कर्मचा-यांच्या वेतनापेक्षा पुरुषांना जास्त वेतन देणे बेकायदा ठरवणारा जगातला पहिला देश आईसलँड बनला आहे. पुरूष आणि महिला यांना समान वेतन देणारा कायदा एक जानेवारी २०१८ पासून अमलात आला.\nमहिला कर्मचा-यांच्या वेतनापेक्षा पुरुषांना जास्त वेतन देणे बेकायदा ठरवणारा जगातला पहिला देश आईसलँड बनला आहे. पुरूष आणि महिला यांना समान वेतन देणारा कायदा एक जानेवारी २०१८ पासून अमलात आला. २५ पेक्षा जास्त कर्मचाºयांची नियुक्ती करणाºया कंपन्यांना त्या समान वेतनाचा कायदा पाळतात, असे सरकारकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. हा कायदा मोडल्यास कंपन्यांना जबर दंड भरावा लागेल. पुरूष आणि महिला यांच्या वेतनातील फरक २०२२ पर्यंत दूर करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी (८ मार्च) या कायद्याची घोषणा केली गेली होती. आईसलँडीक विमेन्स राईट्स असोसिएशनच्या डॅग्नी ओस्क अराडोट्टीर पिंड म्हणाल्या की, केल्या जाणाºया प्रत्येक कामाचे मूल्यमापन करण्यासाठी कंपन्या आणि संघटनांसाठी हा कायदा म्हणजे मुळात एक यंत्रणा आहे. पुरूष आणि महिला यांना मालक समान वेतन देतो की नाही हे निश्चित झाल्यावर त्यांना या यंत्रणेद्वारे प्रमाणपत्र मिळते. या नव्या कायद्याला संसदेत आईसलँडच्या युती सरकारने पाठिंबा दिला तसेच विरोधकांनीही. संसदेत निम्म्या सदस्य या महिला आहेत.\nलेखा व कोषागार कर्मचाऱ्यांच्या विभागीय स्पर्धांंचे उद्घाटन\nपिंपरी परिसरात इमारतीवरून पडून पेंटरचा मृत्यू\nनागपुरात मेट्रोतर्फे मॉक ड्रिलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण\nसफाई कामगारांना ‘फिक्स पे’ ऐवजी वेतनश्रेणी\nउपाशी राहून चालविल्या रेल्वेगाड्या : लोकोपायलटचे उपोषण आंदोलन\nअगुस्ता वेस्टलँड घोटाळ्यातील आरोपीचे दुबईतून प्रत्यार्पण\nहिंसाचारानंतर फ्रान्समध्ये इंधन दरवाढ अखेर मागे\n यूट्यूब व्हिडीओतून 7 वर्षांच्या मुलानं कमावले 1.5 अब्ज रुपये\n...तर खनिज तेलाचा व्यापार थांबवून जगात हाहाकार उडवू; इराणचा इशारा\n या यंत्राच्या सहाय्याने हवेतून मिळवता येणार पिण्याचे पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i071104003929/view", "date_download": "2018-12-10T15:42:10Z", "digest": "sha1:P5OAWCOA3SXIGO6VHIKDEN4SDF7TTE32", "length": 8943, "nlines": 122, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री शिवलीलामृत", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री शिवलीलामृत|\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - सप्ताह-पारायण पध्दति\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय पहिला\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय दुसरा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय तिसरा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय चवथा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय पाचवा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय सहावा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय सातवा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय आठवा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय नववा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय दहावा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय अकरावा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय बारावा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय तेरावा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय चौदावा\nभगवान शंकराची ��ृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nश्रीशिवलीलामृत - अध्याय पंधरावा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-10T15:02:03Z", "digest": "sha1:7DNV42WNHNKOZ5F5AQFZB53NXP6ME7BW", "length": 8825, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाच्या मुलाला एनआयएने केले अटक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाच्या मुलाला एनआयएने केले अटक\nदहशतवादी संघटनेच्या प्रमुखाच्या मुलाला एनआयएने केले अटक\nश्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या राजधानी श्रीनगरमधून हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सैयद सलाउद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. सैयद शकील अहमद असे त्याचे नाव असून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) टेरर फंडिंग प्रकरणी त्याला केली आहे.\nएनआयए, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तरित्या कारवाई करत शकील अहमदला रामबाग स्थित राहत्या घरातून अटक केली. शकील मूळ व्यवसायाने लॅब टेक्निशियनचा आहे. एनआयएच्या अनुसार, छापे मारताना अनेक महत्वाची कागदपत्रे आणि पुरावे हाती लागले आहेत.\nदरम्यान, सैयद सलाउद्दीनला एकूण पाच मुले असून पहिला मुलगाही मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये आहे.\nसोशल मीडियाचा वापर विष पेरण्यासाठी करू नका\nचारा घोटाळा प्रकरण : लालू प्रसाद यादव रांची कोर्टात आले शरण\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63500", "date_download": "2018-12-10T15:17:22Z", "digest": "sha1:MLZBUEQL5H2DJM7TCYDIJLSLLEACINQV", "length": 8350, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लागते ठेच छोट्याशा दगडांनीच मित्रा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लागते ठेच छोट्याशा दगडांनीच मित्रा\nलागते ठेच छोट्याशा दगडांनीच मित्रा\nनको मागु संकटात मदत कुणाचीच मित्रा\nपुढे चाल ना तू ठाम पावलांनीच मित्रा\nरक्तही थिजलेलेे चिघळलेल्या या जखमा\nपहा कसा केला वार आप्तांनीच मित्रा\nसुधार ना तू तुझ्या चुका या छोट्या छोट्या\nलागते ठेच छोट्याशा दगडांनीच मित्रा\nनजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगला\nचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा\nनको जगुस आता कधीही मिठासारखे तू\nवापरलय चवीपुरते तुला मित्रांनीच मित्रा\nनको ढासळू देऊस तूच कधी स्वतःला\nविटा ढासळलेल्या नेल्या सर्वांनीच मित्रा\nनजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगला\nचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>> मस्त\nनजरेत स्वतःच्याच कायम रहा\nनजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगलाचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा>>>\nजरेत स्वतःच्याच कायम रहा\nजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगलाचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>>> खुप सुंदर निखिलजी छान\nधन्यवाद मित्रानौ आपल्या प्रतिसादा मुळेच लिहिण्याचा हुरुप वाढतोय....☺\nधन्यवाद अक्षयजी देवी जी अन\nधन्यवाद अक्षयजी देवी जी अन सायुरी जी\nरक्तही थिजलेलेे चिघळलेल्या या\nरक्तही थिजलेलेे चिघळलेल्या या जखमा\nपहा कसा केला वार आप्तांनीच मित्रा\nजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगलाचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>>>\nशक्यतो कविता गझलांच्या वाटेला\nशक्यतो कविता गझलांच्या वाटेला जाणं होत नाही. पण आत्ताच तुमची एक गझल सहजच वाचली ती आवडली म्हणून ही सुद्धा वाचली. ही पण आवडली.\nधन्यवाद सर्व प्रतीसाद देणाऱ्या मित्रांना..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.mimaharashtracha.com/blog/loksabha-2014-candidates-in-maharashtra/", "date_download": "2018-12-10T15:18:45Z", "digest": "sha1:LOPIVIE2KNNMNJFRHKNGBA3TJU75PDHW", "length": 35359, "nlines": 160, "source_domain": "www.mimaharashtracha.com", "title": "Loksabha 2014 Candidates in Maharashtra | मी महाराष्ट्राचा", "raw_content": "\nपरिपूर्ण माहिती महाराष्ट्राच्या राजकारणाची..\nNandurbar Bhartiya Janata Party Heena Gavit लोहमार्ग दुहेरीकरणाला गती द्यावी, राजीव गांधी विद्युतीकरण योजनेतून विजेचे जाळे उभारावे, पर्यटनाच्या विकासासाठी दीडशे कोटींची मदत द्यावी, पंतप्���धान ग्रामसडक योजनेतून पाडे रस्त्यांनी जोडावेत, महामार्गाचे विस्तारीकरण करावे.\nJalgaon Bhartiya Janata Party A. T. Nana Patil भुसावळ-सुरत मार्गाचे दुपदरीकरण करावे, पाडळसे मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, जिनिंग उद्योगाला प्रोत्साहन आणि आजारी उद्योगांबाबत ठोस पावले उचलावीत, कजगाव मालधक्का पुन्हा सुरू करावा, महामार्गाचे चौपदरीकरण करावे\nRaver Bhartiya Janata Party Raksha Khadse भुसावळ-सुरत लोहमार्गाचे दुहेरीकरण करावे, केळीला फळाचा दर्जा मिळवून द्यावा, रखडलेल्या औद्योगिक विकासाला चालना द्यावी, मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करणे, भुसावळ जंक्‍शनचे आधुनिकीकरण करणे\nBuldhana Nationalist Congress Party Krushnarao Ingale जालना-खामगाव लोहमार्ग झाला पाहिजे, शेगाव विकास आराखडा परिणामकारक झाला पाहिजे, लोणार वर्ल्ड हेरिटेज म्हणून विकसित व्हावे, युवकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण व्हाव्यात, पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास व्हावा, उद्योग, व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे.\nAkola Bhartiya Janata Party SANJAY DHOTRE मीटरगेजच्या कामाला गती द्यावी, स्वतंत्र विद्यापीठासाठी पाठपुरावा करावा, बंद उद्योगांतील कामगारांचे प्रश्‍न सोडवावेत.\nAmravati Nationalist Congress Party Navneet Rana अमरावती - नरखेड मार्गावर पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अमरावती विमानतळाचा विकास करून विमानसेवा सुरू करावी, बंद सूत गिरण्या, साखर कारखाने यांना जीवदान द्यावे, रेल्वे वॅगन कारखान्याचे काम युद्धपातळीवर व्हावे, मेळघाटचे विजेसह विविध प्रश्‍न सोडवावेत.\nWardha Bhartiya Janata Party Ramdas Tadas धरणांची कामे पूर्ण करून सिंचनाचा प्रश्‍न सोडवावा, कृषिकर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, मोठे उद्योग उभारून रोजगाराचा प्रश्‍न सोडवावा, नद्यांचे खोलीकरण करावे आणि ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधावेत, सर्वांगीण विकासावर भर देऊन योजना राबवाव्यात\nRamtek Shivsena Krupal Tumane रामटेक-भंडारा लोहमार्ग व्हावा, औद्योगीकरणाला चालना देऊन बेरोजगारी संपवावी, शासकीय कार्यालयांचे कामकाज पारदर्शक करावे, जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे.\nNagpur Aam Aadmi Party Anjali Damaniya नागपूर-वर्धा- नांदेड रेल्वेमार्ग करावा, नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्यावा, जेएनएनयूआरएम'च्या दुसऱ्या टप्प्यातून कामे सुरू करावीत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आणि रेल्वे स्थानक करावे, कार्गो हब विकसित करावा, नागपुरात \"आयआयटी' सुरू करावी.\nBhandara-Gondiya Bhartiya Janata Party Nana Patole शेतक���ी व मजुरांचे उत्पन्न वाढावे, बेरोजगार तरुणांना स्थानिक उद्योगांत रोजगार मिळावा, विडी कामगार, मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या सुटाव्यात, प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज दिले जावे, इतर मागासवर्गीय विद्यार्थांना विद्यावेतन व कामगारांना किमान वेतन मिळावे.\nGadchiroli-Chimur Bhartiya Janata Party Ashok Nete कोळसा खाणी आणि इतर उद्योगांमुळे होणारे प्रदूषण रोखावे, शेतजमिनीला योग्य भाव मिळावा, वनकायद्याने अडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत व शेतीच्या पाण्याची समस्या सुटण्यासाठी प्रयत्न व्हावेत, रस्ते \"टोल फ्री' होण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, उड्डाणपुलांची कामे मार्गी लावावीत व शहरातील वाहतुकीची समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.\nChandrapur Aam Aadmi Party Wamanrao Chatap गडचिरोली वडसा लोहमार्गासह अन्य प्रश्‍न मार्गी लावावेत, वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण करावी, सिंचनाच्या सुविधांचा विस्तार करावा व शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था करावी, जिल्हा विकास प्राधिकरण स्थापन करावे व त्याच्या माध्यमातून औद्योगिक विकास साधावा.\nYavatmal-Washim Shivsena Bhavana Gawali वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग त्वरित व्हावा, कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगाची निर्मिती व्हावी, सिंचन क्षमतेवर भर द्यावा, शेतकरी आत्महत्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, एमआयडीसीमध्ये उद्योग उभारण्याची गरज, बंद सूतगिरण्या सुरू कराव्यात.\nHingoli Nationalist Congress Party Suryakanta Patil पूर्णा- अकोला रेल्वेमार्गावर गाड्यांची संख्या वाढावी, माहूर-वर्धा रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागावे, केंद्राचे आदिवासी भागासाठी विशेष प्रकल्प व्हावेत, तांत्रिक तसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा हव्यात, माहूर, औंढा नागनाथचा तीर्थक्षेत्र विकास व्हावा.\nNanded Bhartiya Janata Party Digamber Pawar (PATIL) मनमाड - मुदखेड लोहमार्गाचे दुहेरीकरण करावे, नांदेड - बिदर रेल्वेमार्गाचा प्रश्‍न सोडवावा, नांदेड विमानतळावरून पूर्ववत विमानसेवा सुरू व्हावी, औद्योगिक भागाचा विकास व्हावा, सीताफळ, केळीसाठी प्रक्रिया उद्योग उभारावा, गुरुद्वारांमुळे पर्यटन, तीर्थक्षेत्र विकासाकडे लक्ष द्यावे.\nParbhani Nationalist Congress Party Vijay Bhambale मुदखेड-मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण करावे, लोअर दुधना प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, कृषिपूरक प्रक्रिया उद्योग-धंदे सुरू व्हावेत, औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योग सुरू ���रावेत, राष्ट्रीय महामार्ग 222 चे चौपदरीकरण, वळण रस्त्याचे काम व्हावे\nJalna Aam Aadmi Party Dilip Mhaske जालना-खामगाव लोहमार्गाचे काम त्वरेने पूर्ण करण्यात यावे, जनशताब्दी एक्सप्रेस जालन्यातून सोडावी, जालना हे औद्योगिक व व्यापाराचे केंद्र असून मोठ्या उद्योगांची अपेक्षा, मोसंबीवर प्रक्रिया उद्योगाची गरज असून, त्याचे केंद्र जालन्यामध्ये व्हावे, जालन्यात नागरी सुविधांची वानवा असून, त्या सुधारण्यासाठी विशेष निधी हवा.\nAurangabad Aam Aadmi Party Subhash Lomate पर्यटन विकासासाठी भरीव निधी हवा, औरंगाबादसह मराठवाड्यातील लोहमार्ग दुहेरी हवा, नव्या लोहमार्गांचे सर्वेक्षण व्हावे, शहरातील पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी हवा, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये स्थानिकांचा सहभाग असावा, नवीन उद्योग येण्यासाठी प्रयत्न व्हावेत.\nDindori Aam Aadmi Party Dnyaneshwar Mali नार-पार सह मांजरपाडा २ प्रकल्प मार्गी लावावा, रेल्वे आणि विमानसेवा प्रश्न सुटावेत, औद्योगिकिकरणाला चालना मिळावी, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज मुलभूत सुविधा मिळाव्यात, शेतीमाल विक्री व्यवस्था बळकट करावी.\nNashik Aam Aadmi Party Vijay Pandhare किकवी धरणाला पर्यावरण खात्याची मान्यता हवी, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी हवा, रखडलेल्या औद्योगिकिकरणाला चालना द्यावी, नाशिक-पुणे लोहमार्गाचे काम सुरु करावे, कांद्याला हमीभाव देऊन निर्यातमूल्य निश्चित करावे.\nPalghar Bhartiya Janata Party CHINTAMAN WANGA लांब पल्ल्यांच्या गाड्यांना वाढीव थांबे द्यावेत आणि उपनगरी रेल्वेसेवेत वाढ करावी, डहाणू ते नाशिक लोहमार्गाची उभारणी व्हावी, मच्छीमारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढावा, सागरी द्रुतगती मार्गाचे अर्धवट अवस्थेमधील काम पूर्णत्वाकडे न्यावे, पश्‍चिम पट्ट्यातील प्रत्येक घरामध्ये नैसर्गिक वायूचा पाइपलाइनद्वारा पुरवठा, औद्योगीकरणाला चालना देऊन रोजगारनिर्मितीकरिता प्रयत्न करावेत.\nBhiwandi Bhartiya Janata Party Kapil Patil भिवंडी-मुंबई लोकल सुरू करावी. महामार्गावर उड्डाणपूल बांधावेत. यंत्रमागधारकांसाठी योजना राबवावी. पिण्याच्या पाण्याची योजना राबवावी. अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी प्रयत्न करावेत. रस्त्यांची कामे करावीत आणि इतर विकास योजना राबवाव्यात, भिवंडी-मुंबई लोकल सुरू करावी, महामार्गावर उड्डाणपूल बांधावेत, यंत्रमागधारकांसाठी योजना राबवावी, पिण्याच्या पाण्याची योजना राबवावी, अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी प्रयत्न करावेत, रस्त्यांची कामे करावीत आणि इतर विकास योजना राबवाव्यात.\nKalyan Maharashtra Navnirman Sena Raju Patil लोकल रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, रेल्वे टर्मिनसची प्रलंबित मागणी पूर्ण करावी, युवकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, चिंताजनक महागाई आटोक्‍यात आणावी, करवाढीला लगाम घालावा.\nThane Aam Aadmi Party Sanjeev Sane रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करून लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, धरणे आणि पर्यावरण प्रकल्पांच्या मंजुरीच्या रखडलेल्या कामाला वेग द्यावा, \"जेएनएनयूआरएम' योजनेतून निधी मिळवून विकासाला वेग द्यावा, प्राप्तिकराची मर्यादा वाढवावी आणि वाढत्या महागाईला आळा घालावा, महामार्गावरील विविध कामे पाठपुरावा करून मार्गी लावावीत.\nMumbai North West Aam Aadmi Party Medha Patkar पश्‍चिम रेल्वे मार्ग सहापदरी करण्याच्या कामाला गती द्यावी, नरिमन पॉइंट ते बोरिवली या सागरी महामार्गाला केंद्राची परवानगी मिळवावी, पश्‍चिम रेल्वेवरील राममंदिर रोड रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण करावे, वर्सोवा कोळीवाड्यातील घरांची दुरुस्ती, पुनर्बांधणी या बाबींवर तोडगा काढावा, जोगेश्‍वरी गुंफा परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्‍न सोडवावा.\nMumbai North East Aam Aadmi Party Mayank Gandhi मुंबईतील सर्व डंपिंग ग्राउंड याच मतदारसंघात नकोत, मुलूंडपासून घाटकोपरपर्यंत विक्रोळी आणि भांडूपला अधिक जलद लोकल थांबवाव्यात, टिळक नगर, कन्नमवार आणि पंतनगरच्या म्हाडा कॉलनीचा पुनर्विकास वेगाने व्हावा, भांडूप वेस्टपासून घाटकोपरपर्यंत जलवाहिनीच्या शेजारील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, उंच भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा.\nMaval Shivsena Shrirang Barne उद्योगांचे स्थलांतर रोखा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के विकसित भूखंड द्या, लोणावळा-पुणे रेल्वे चौपदरीकरण करा, जुन्या महामार्गाचे देहूरोड हद्दीत रुंदीकरण करा, लष्कराच्या संरक्षण क्षेत्राचा प्रश्‍न सोडवा.\nPune Aam Aadmi Party Subhash Ware मेट्रो प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, \"जेएनएनयूआर' योजनेतून जादा बसगाड्या मिळाव्यात, आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लागावा, मोनोरेल आणि नदी सुधारणा योजनेसाठी केंद्राने निधी द्यावा, पुण्याचा खासदार नागरिकांना उपलब्ध असणारा असावा.\nBaramati Nationalist Congress Party Supriya Sule दुष्काळी भागात पाण्याची सोय करा, ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबवा, युवकांना रोजगार मिळतील, असे ��ोठे प्रकल्प आणा, अविकसित भागात शिक्षणाच्या सुविधा द्या. स्वयंरोजगाराच्या संधी वाढवा, दुष्काळी भागात पाण्याची सोय करा, ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबवा, युवकांना रोजगार मिळतील, असे मोठे प्रकल्प आणा, अविकसित भागात शिक्षणाच्या सुविधा द्या, स्वयंरोजगाराच्या संधी वाढवा.\nShirur Maharashtra Navnirman Sena Ashok Khandebharad खेड येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, 'एमआयडीसी' विस्तार व भूमिपुत्रांच्या रखडलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, भोसरी व हडपसरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्राचा निधी आणावा, पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वेमार्ग रखडलेल्या धरणांसाठी केंद्राचा निधी आणणे.\n, दौंड-मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण करा, कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लावा, नगर, सुपे औद्योगिक वसाहतीचा विस्तार करा, नगरलाही विमानतळ असावा, माळढोक अभयारण्याचा प्रश्‍न सोडवा\nShirdi Indian National Congress Bhausaheb Wakchaure पाटपाण्याचे समान न्याय वाटप व्हावे. शिर्डी विमानतळ मार्गी लावा. शिर्डी विकास प्राधिकरणाचा प्रश्‍न सोडवा. शिर्डी बाह्यवळण रस्ता करा. निळवंडे धरण व कालवे वेगाने करावेत.\nBeed Bhartiya Janata Party Gopinathrao Munde नगर - बीड - लोहमार्गाचे काम पूर्ण करावे धुळे - सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करावे बीड येथील बाह्यवळण रस्ता व उड्डाणपूल बांधावा कृष्णा खोऱ्याचे 16 टीएमसी पाणी मिळवून द्यावे टेक्‍स्टाईल पार्क उभारावा औद्योगिक वसाहत उभारावी\nOsmanabad Shivsena Ravi Gaikwad तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा. मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे असावी. उद्योगांचे जाळे उभे करा. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती हवी. दुग्धविकासाचे प्रकल्प उभे करा.\nLatur Bhartiya Janata Party Dr. Sunil Gaikwad आदर्श रेल्वे स्थानक व्हावे व नवीन रेल्वे गाड्या सुरू व्हाव्यात. नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती द्यावी. जिल्ह्यात आणखी सिंचनाच्या सुविधा व्हाव्यात. प्रमुख शहरांसह गावांचा पाणी प्रश्‍न सुटावा. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांची बांधणी व्हावी.\nSolapur Bhartiya Janata Party Sharad Bansode मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्‍यांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावा. सोलापूर शहरातील रस्ते, पाणी, सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न सुटावा. रोजगार निर्माण करणारे उद्योग यावेत. विडीवरील व्हॅट रद्द करावा. पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात\nMadha Swabhimaani Sadashiv Khot \"उजनी'च्या पाणीवाटपाचा प्रश्‍न कायमचा सोडवा. जिल्ह्यात औद्योगिक विकास व्हावा. एमआयडीसीबाबत आश्‍वासनाची पूर्ती व्हावी. पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासाला प्राधान्य हवे शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारावेत माण, खटाव, सांगोला भागातील दुष्काळाचा प्रश्‍न सोडवावा.\nSangli Bhartiya Janata Party SanjayKaka Patil म्हैसाळ, टेंभू, ताकारी, आरफळ योजनांसाठी निधी मिळवून त्यांच्या कामांना गती द्यावी. टेंभू योजनेला \"एआयबीपी'ची मान्यता हवी. शहरांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडून औद्योगिक विकासाला चालना द्यावी. पुणे- कोल्हापूर रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करावे. केंद्राचे विविध प्रकल्प आणि मोठे कारखाने आणून रोजगार निर्मितीला चालना द्यावी. ग्रामीण महिलांसाठी रोजगार निर्मितीवर भर आणि शेतीमाल प्रक्रियेला चालना देणारे प्रकल्प हवेत.\nSatara RPI Sanjay Sakpal मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत. नवीन रेल्वेमार्गांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करावा. नियोजित औद्योगिक वसाहतीच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लावावा, एसईझेडचे मोठे उद्योग येण्यासाठी प्रयत्न हवेत. राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते पुणे या टापूच्या सहापदरीकरणाचे काम वेगाने व्हावे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाकरिता निधीसाठी प्रयत्न करावेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रिसर्च सेंटरची वेगाने उभारणी व्हावी.\nKolhapur Nationalist Congress Party DHANANJAY MAHADIK रस्ते, आरोग्य, शिक्षण या प्रश्‍नांवर तोडगा काढावा प्रलंबित प्रकल्प मार्गी लावावेत रेल्वेसेवा अधिक परिणामकारक व्हावी विमानसेवा गतिमान करावी औद्योगीकरणाला चालना द्यावी\nHatkanangle Aam Aadmi Party Raghunath Patil एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न व्हावेत दुर्गम भागात मूलभूत सुविधा पुरवाव्यात ग्रामीण, पालिका क्षेत्रातील सुविधांकडे लक्ष द्यावे दुष्काळी पट्ट्यातील समस्यांवर उपाय हवेत पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखावे उद्योगधंदे वाढीकरिता पुढाकार घ्यावा, बेरोजगारी रोखावी\nBal Thakre (बाळासाहेब ठाकरे)\nजागे व्हा आणि जागे करा…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6", "date_download": "2018-12-10T15:52:58Z", "digest": "sha1:AZUJQZIRVS3MXEVLUTZDSVKUVGWTXXCH", "length": 4941, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १५० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ��े सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १७० चे - पू. १६० चे - पू. १५० चे - पू. १४० चे - पू. १३० चे\nवर्षे: पू. १५३ - पू. १५२ - पू. १५१ - पू. १५० - पू. १४९ - पू. १४८ - पू. १४७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १५० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/gurudas-kamat-free-all-posts-42303", "date_download": "2018-12-10T16:08:08Z", "digest": "sha1:2TK7LCN42JWQJMRKFCNG6AVKYHRUP4VA", "length": 12593, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gurudas Kamat is free from all posts गुरुदास कामत सर्व पदांवरून मुक्त | eSakal", "raw_content": "\nगुरुदास कामत सर्व पदांवरून मुक्त\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nमुंबई - कॉंग्रेस नेते व गांधी घराण्याचे निष्ठावंत कार्यकर्ते गुरुदास कामत यांना आज कॉंग्रेसने सर्व पदांवरून मुक्त केले. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची निवड केल्यानंतर ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. गुजरातच्या प्रभारीपदाचा त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. मात्र तो स्वीकारण्यात आलेला नव्हता.\nमुंबई - कॉंग्रेस नेते व गांधी घराण्याचे निष्ठावंत कार्यकर्ते गुरुदास कामत यांना आज कॉंग्रेसने सर्व पदांवरून मुक्त केले. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची निवड केल्यानंतर ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. गुजरातच्या प्रभारीपदाचा त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. मात्र तो स्वीकारण्यात आलेला नव्हता.\nआज मात्र कामत यांच्या मागणीचा कॉंग्रेसने स्वीकार करत त्यांना पक्षातील सर्व महत्त्वाच्या जबाबदारीतून मुक्त केले.\nकामत हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, लवकरच ते कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतील, असा दावा केला जात आहे. मुंबईत गुरुदास कामत हे कॉंग्रेसचे सर्वाधिक वजनदार नेते मानले जातात. मात्र महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले होते. त्यावरून कामत व निरुपम असा संघर्ष पेटला होता. कॉंग्रेसने यावर तोडगा का���ण्याचे प्रयत्न केले; पण कामत सहमत झाले नाहीत.\nफेब्रुवारीपासूनच त्यांनी वारंवार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे जबाबदारीतून मुक्त करा, यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. आज कॉंग्रेस अध्यक्षांच्या निर्णयाचे कामत यांनी स्वागत करत पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.\nनेत्यांच्या बेकायदेशीर बॅनरबाजीवर कारवाई गरजेची\nडेक्कन : आपण आपल्या नेत्यांना काय म्हणायचे तेच कळत नाही. डेक्कन परिसरात दिशा दर्शक फलकावरच बॅनर लावले आहे. सोनिया गांधी यांच्या वाढदिवस निमित्ताने...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/sai/", "date_download": "2018-12-10T15:33:00Z", "digest": "sha1:5VK2MC2HT2PCBSWZZFKOVZIBGXVLVB2W", "length": 24189, "nlines": 154, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Sai - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग १ ( Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 1 ) ‘श्रीश्वासम्’ या उत्सवाची सर्वच श्रद्धावान उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवाबद्दलची माहिती सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: देणार आहेत. हा उत्सव ही जीवनातील सर्वोच्च भेट मी तुम्हाला देत आहे, असे बापुंनी या वेळी सांगितले. ‘श्रीश्वासम्’ची माहिती देणार्‍या या विशेष प्रवचनाबद्दलची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६\nहेमाडपंतांच्या मनात शिरडीत असताना एकदा एका गुरुवारी `दिवसभर रामनाम घ्यावे’ हा भाव आदल्या दिवशी दृढतेने दाटला आणि साईनाथांनी आपल्या भक्ताच्या त्या पवित्र संकल्पाला सत्यात कसे उतरवले, हे आपण श्रीसाईसच्चरितात वाचतो. जेव्हा मी भगवंताच्या प्रेमाने पवित्र संकल्प करतो, तेव्हा तो भगवंत त्या संकल्पास सत्यात कसा उतरवतो हेच यावरून लक्षात येते. भगवंत तर हे करण्यास तत्पर आणि समर्थच असतो, श्रद्धावानाने भगवंताच्या आणि त्याच्या आड कशालाही येऊ न देण्याबाबत दक्ष रहायला हवे, याबद्दल\nश्रीसाईसच्चरित वाचताना त्या ध्वनीची स्पन्दने आमच्या मनात उत्पन्न होत असतात. मोठ्याने वाचले काय किंवा मनातल्या मनात वाचले काय, ही ध्वनिस्पंदने उत्पन्न होत राहतात. मनातल्या मनात वाचण्यात तर अधिक ताकदीची स्पंदने उत्पन्न होतात. म्हणून श्रीसाईसच्चरित वाचताना ते स्वत: प्रेमाने ऐकणेदेखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून या स्पंदनांचा स्वीकार करता येईल. श्रीसाईसच्चरित कसे वाचावे याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री साईसच्चरितात नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीच्या प्रसुतीच्या वेळेस साईनाथांनी अदभुतलीला करुन उदी पाठवली. याची कथा आपण वाचतो, त्या कथेच्या आधारे बापूंनी सद्‌गुरुतत्त्वाचे अदभु���सामर्थ आणि भक्ताचा पूर्ण विश्वास याबद्द्ल सविस्तर सांगितले. काळ, दिशा आणि अंतर या त्रिमितीला वाकवून भक्तासाठी अदभुतलीला करण्यास सदगुरुतत्व समर्थ आहेच. फक्त गरज असते ती भक्ताच्या विश्वासाची ही गोष्ट बापूंनी स्पष्ट\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रा��वरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nमनुष्याच्या जीवनातील दुःखाची व्याख्या, त्यावर कशाप्रकारे मात करावी आणि पुरुषार्थाने समग्र जीवनविकास कसा साधावा. हे बापूंनी ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. (How to overcome sorrows and fullfil your life by doing purushartha Aniruddha Bapu Marathi Discourse 23-Jan-2014) ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll\n[four_fifth_last] Importants, Modus Operendi of Chandika Kul, meaning of Kul explane by Bapu in his Pravachan (परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २३ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्रध्दावानांच्या जीवनात चण्डिका कुलाचे महत्व व कार्यपध्दती, तसेच कुल म्हणजे काय हे समजावले. जो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll\nAniruddha Bapu’s Marathi Discourse 23 Jan 2014 – Explaning the Meaning of Mahishasur (परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनंक २३ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे” महिषासुर शब्दाचा अर्थ सांगितला,” जो येथे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.) ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll [btn link=”http://www.aniruddhafriend-samirsinh.com/durga-mantra-yeh-algoritham-bapu-pravachan/” color=”orange”] हिंदी[/btn]\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्र��साईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nसाई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||\nआज मागची दीड दोन वर्ष बापूंची “श्रीसाईसतचरित्रावर” हिंदीतून प्रवचनं चालू आहेत. त्याआधी बापूंनी श्रीसाईसच्चरित्रावरील “पंचशील परीक्षा” सुरू केल्या (फेब्रुवारी १९९८) व त्या परिक्षांच्या प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही घेतली. त्यावेळेस आम्हा सर्वांना श्रीसाईसच्चरित्राची नव्याने ओळख झाली. ११ फेब्रुवारी १९९९ मध्ये बापूंनी पंचशील परीक्षांना का बसायचं हे समजावून सांगितलं. बापू म्हणतात, “आपल्याला प्रत्येकाला ओढ असते की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, जे काही कमी आहे ते भरून काढायचय, पण हे कसं करायचं हे\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – नवम्बर २०१८\nचीन का प्रभुत्व रोकने के लिए भारत के प्रयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://grievances.maharashtra.gov.in/mr/honble-chief-ministers-message", "date_download": "2018-12-10T15:53:14Z", "digest": "sha1:FWNXI4HE24YJH5O3J7CHWEMWM6ECLWXG", "length": 3556, "nlines": 34, "source_domain": "grievances.maharashtra.gov.in", "title": "मा. मुख्यमंत्री यांचा संदेश | Grievance Redressal Portal", "raw_content": "\nमा. मुख्यमंत्री यांचा संदेश\nमा. मुख्यमंत्री यांचा संदेश\n“आपले सरकार- तक्रार निवारण प्रणाली” वरआपले स्वागतआहे.मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. तक्रार नोंदविणे, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे इ. बाबी आता नागरिक शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होते.\nतक्रारींना २१ दिवसात प्रशासनाकडून प्रतिसाद दिला जातो. तक्रार निवारणासंदर्भातील माहितीसुद्���ा ऑनलाईन पद्धतीनेच कळविण्यात येते. तक्रार निवारणाबाबत तक्रारदारास \"समाधानी\" किंवा \"असमाधानी\" असल्याचा अभिप्रायही देता येतो.\nमाहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी या पोर्टलची निश्चित मदत होईल, अशी मला अशा आहे.\nनागरिकानीं या संकेतस्थळाचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा.\nमाहिती तंत्रज्ञान संचालनालयच्या सहकार्याने मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबईचा उपक्रम.\n© संकेतस्थळ रचना महाराष्ट्र शासनाच्या अधीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/nagpur-aamdar-niwas-rape-victim-girl-attempts-suicide-41430", "date_download": "2018-12-10T15:43:24Z", "digest": "sha1:QUGUWD4S2UB4BDTOOYQS364IUPALGQYI", "length": 16732, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur aamdar niwas rape victim girl attempts suicide आमदार निवास बलात्कार प्रकरणातील पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nआमदार निवास बलात्कार प्रकरणातील पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nनागपूर: नागपूरमधील आमदार निवासात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी (ता. 21) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आज (शनिवार) दिली.\nठाकरे यांनी सांगितले की, 'पीडित मुलगी प्रचंड तणावाखाली आहे. शिवाय, संशयित आरोपीच्या ओळखीच्या लोकांनी पीडित मुलीच्या कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. यामुळे नैराष्य आलेल्या मुलीने शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने यामधून ती वाचली आहे.'\nनागपूर: नागपूरमधील आमदार निवासात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी (ता. 21) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आज (शनिवार) दिली.\nठाकरे यांनी सांगितले की, 'पीडित मुलगी प्रचंड तणावाखाली आहे. शिवाय, संशयित आरोपीच्या ओळखीच्या लोकांनी पीडित मुलीच्या कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. यामुळे नैराष्य आलेल्या मुलीने शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने यामधून ती वाचली आहे.'\nदरम्यान, येथील आमदार निवासात एका अल्पवयीन मुलीवर सराफ व्यावसायिक आणि त्याच्या मित्राने सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे आमदार निवास हे \"व्यभिचारा'चे केंद्र झाले असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सराफ व्यावसायिक मनोज विनोद भगत (वय 45) आणि रजत तेजलाल मद्रे (वय 19) यांना अटक केली आहे. आरोपींना 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nपीडित मुलगी 17 वर्षांची असून, दीड वर्षापासून ती मुख्य आरोपी मनोज भगतच्या दुकानात विक्रेती म्हणून काम करत होती. वेतन वाढवून देण्याचे आमिष दाखवून मनोज तिच्याशी लगट करायचा. मार्च महिन्यात तिचे वेतन त्याने वाढवले होते. त्यासाठी बाहेर फिरायला जाण्याची अट त्याने ठेवली होती. भोपाळला एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात आहे, असे तिच्या घरी खोटे सांगून मनोज 14 एप्रिलला तिला घेऊन गेला. मात्र, भोपाळला न जाता मनोजने तिला मित्र रजत मद्रे याच्या खोलीवर नेले. तेथे दारू पिल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी लॉंग ड्राइव्हवर नेऊन येथील काटोल रोडवरील जंगलात कार उभी करून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. रात्री आठ वाजता ते आमदार निवासात आले. तेथे आधीच आरक्षित करून ठेवलेल्या तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 320 मध्ये नेले. रात्री दहा वाजताच्या सुमारास रजत मद्रेसुद्धा तेथे आला. आमदार निवासात दोन दिवस रजत आणि विनोद यांनी तिच्यावर अत्याचार केला.\nघटना अशी उघडकीस आली...\nआमदार निवासात दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर 17 एप्रिलला सकाळी संबंधित मुलीला मनोजने घरी सोडून दिले. त्यानंतर दुपारी पुन्हा तिच्या घरी येऊन सोबत चलण्यास म्हटले. मात्र, तिने नकार दिला. या वेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मनोजने तिच्या आईला \"ही भोपाळला आली नव्हती, ती कुठे गेली होती विचारा', असे सांगितले. तो निघून गेल्यानंतर मुलगी घाबरली आणि तिने घरातून पळ काढला. तिच्या आईने पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेतला आणि मोबाईल लोकेशन घेतले. त्या वेळी काटोल रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला शोधून चौकशी केली आणि तिने दिलेल्या माहितीवरून आरोपींना अटक केली.\nस्मार्ट पदपथाचे पाइपलाइनसाठी खोदकाम\nपुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-atpadi-mumbai-st-bus-accident-62658", "date_download": "2018-12-10T16:20:20Z", "digest": "sha1:2PMPHP2CS3SKV4BNQW4W6NVSUSEHCRXF", "length": 12278, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara news Atpadi-Mumbai St bus accident आटपाडी-मुंबई एसटीला अपघात; 8 जखमी | eSakal", "raw_content": "\nआटपाडी-मुंबई एसटीला अपघात; 8 जखमी\nगुरुवार, 27 जुलै 2017\nआटपाडीहून मुंबईकडे जात असलेली एसटी बस आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास माणगंगा नदीच्या पात्रात कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nसातारा : दहिवडीजवळ (ता. माण) फलटण रस्त्यावर माणगंगा नदीच्य�� पुलावरुन आटपाडी-मुंबई बस सुमारे वीस फूट खाली कोसळली. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, आटपाडीहून मुंबईकडे जात असलेली एसटी बस आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास माणगंगा नदीच्या पात्रात कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये १५-२० प्रवासी होते. आठ जण जखमी असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nजखमींपैकी चौघांना सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर किरकोळ जखमींवर दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nनितीश कुमार सहाव्यांदा भाजपच्या पाठिंब्यावर बिहारचे मुख्यमंत्री\nअमित शहा, स्मृती इराणी राज्यसभेतून संसदेत\nकोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला\nनितीशकुमारांचा 'आतला' आवाज अन्‌ 'बाहेर'चे प्रतिसाद...\nपंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ​\nबिहारमध्ये 'दिल-दोस्ती दोबारा'; नितीशकुमारांना भाजपचा पाठिंबा\nशेततळे खोदून अनेक शेतकरी सरकारी अनुदानापासून वंचित​\nकल्याण-डोंबिवलीत महावितरणाद्वारे संवाद मेळावा​\nपुणे: अज्ञात मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचा खून, आरोपीला अटक​\nनागाच्या विषावर तस्करांचा ‘दंश’​\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहा हजारांचा दंड​\nदुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nमोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी...\nगांधीनगरातून निघाली पाचजणांची अंत्ययात्रा\nवणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ...\nलोणंद-निरा रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी\nलोणंद : लोणंद - निरा रस्त्यावर बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपासमोर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिकअप व बोलेरो...\nमद्यपींनी कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली बाटली\nपाली : मध्यधुंद अवस्थेत मार्ग विचारण्यासाठी आलेल्या तरुणांना चांगुलपणाचा सल्ला देणार्‍या पालीतील एका विजवितरण महामंडळाच्या कर्मचार्याच्या...\nदारुची नशा निष्पापाच्या जीवावर बेतली\nबारामती : दारुच्या नशेत गाडी चालवून एका तेरावर्षीय निष्पाप मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल शहर पोलिसांनी तिघांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा...\nपतीला व्यायामासाठी घेऊन गेली अन् जीव गमावून बसली\nपुणे (वडगाव निंबाळकर) : आजारी पती बरोबर सकाळी बाहेर फिरायला चाललेल्या दांपत्याला कारची ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर, पती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5513799623894670672&title=Sri%20Lankan%20Film%20Festival%20In%20Pune&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2018-12-10T16:14:54Z", "digest": "sha1:ZRIXXLCULOGHKOD5PJKHWINJNQ4ULB6P", "length": 11323, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन", "raw_content": "\nश्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन\nपुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) १० ते १३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत लॉ कोलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीआयसी’ने आयोजित केलेला हा सलग ११वा चित्रपट महोत्सव आहे.\nहा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. आपल्या शेजारच्या देशांमधील चित्रपटांना भारतात स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पीआयसी’तर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे विशेष सहकार्य मिळते. यावर्षीच्या श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन श्रीलंकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, पटकथाकार धर्मसिरी बंदरनायके यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता होईल.\nयाआधी या महोत्सवात बांग्लादेश, अफगाणिस्तान, कझाकीस्थान, इराण, नेपाळ आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात आले होते. यावर्षी भारताशी सांस्कृतिक साधर्म्य असलेल्या श्रीलंकेतील चित्रपट पुणेकर रसिकांना पाहायची संधी मिळणार आहे. या महोत्सवाची संकल्पना ही मिश्र असून, यामध्ये उघडपणे असलेल्या आणि लपविलेल्या आकांक्षा यांमधील परिणाम दाखविणारे ‘हंसा विलक आणि लेट हर क्राय’ हे चित्रपट, कित्येक वर्षे लोकांच्या हृदयात आणि नागरिकांच्या मनात अंतर्भूत असलेल्या २५ वर्षांच्या अंतर्गत युद्धाचे अनपेक्षित परिणाम विषद करणारे ‘विथ यू, विदाउट यू’ आणि ‘दी फोरसेकन लॅंड’ हे चित्रपट, अंधश्रद्धा आणि अपरिचित प्रेम यांवर भाष्य करणारा ‘वैष्णवी’, अनपेक्षितपणे समोर येणाऱ्या भूतकाळातील गोष्टी सांगणारा ‘फ्लॉवर्स ऑफ द स्काय’ यांबरोबरच ‘अलोन इन दी व्हॅली’, ‘संकरा’, ‘दी हंट’ आदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.\nमहोत्सवात दाखविण्यात येणारे अनेक चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेले असून, यातील अनेकांनी भारतीय दिग्दर्शकांबरोबरही कामे केलेली आहेत. श्रीलंकेच्या प्रसन्ना विथनागे यांच्या ‘विथ यू, विदाउट यू’ आणि ‘फ्लॉवर्स ऑफ द स्काय’ या दोन चित्रपटांचे संकलन हे भारतातील श्रीकर प्रसाद यांनी केले आहे.\nयाबरोबरच सत्यजित रे यांच्या ‘प्रतिद्वंद्वी’मध्ये काम केलेल्या बंगालच्या धृतीमन चॅटर्जी यांनी अशोका हंदागामा यांच्या ‘लेट हर क्राय’ या चित्रपटात भूमिका वठविली असून, हा चित्रपट या महोत्सवादरम्यान पुणेकरांना पाहता येणार आहे. याबरोबरच विमुक्थी जयसुंदरा हे नुकतेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय ज्युरींच्या समितीत सामील झाले होते. या महोत्सवासाठी श्रीलंकेच्या एशियन फिल्म सेंटरचे संचालक, लेखक, संपादक, चित्रपट समीक्षक अॅश्ली रत्नविभुषणा यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.\nउद्घाटन : शुक्रवार, १० ऑगस्ट २०१८\nवेळ : सायंकाळी सहा वाजता\nकालावधी : १० ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०१८\nस्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कोलेज रस्ता, पुणे\nTags: पुणेपीआयसीपुणे इंटरनॅशनल सेंटरश्रीलंकन चित्रपट महोत्सवPunePune International CenterPICSri Lankan Film Festivalप्रेस रिलीज\n‘हवामानबदल साक्षरतेची चळवळ बनावी’ ‘नवीन उद्योगांसाठीचे झोनिंग अॅटलास आवश्यकच’ ‘जातीय भेदभाव मोठे आव्हान’ ‘चित्रपटांमुळे भारत इस्रायल संबंध अधिक दृढ’ ‘आर्थिक क्षेत्राला पूरक सेवा व्यवस्थांचे जाळे आवश्यक’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज ���्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nप्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये ‘पुणे सेव्हन एसेस’ संघाची घोषणा\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/four-boys-injured-fire-114336", "date_download": "2018-12-10T16:36:57Z", "digest": "sha1:QFR3ZDDADLNPL64QAHOF6Z2SHC7TK2AP", "length": 13228, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "four boys injured in fire आगीत चार मुले गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nआगीत चार मुले गंभीर जखमी\nरविवार, 6 मे 2018\nआडूळ - विद्युत तारांच्या घर्षणामुळे घराला आग लागल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. पाच) सायंकाळी पाचच्या सुमारास पारूंडी तांडा (ता. पैठण) येथे घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.\nपारूंडी तांडा येथील विठ्ठल श्रीचंद राठोड यांच्या घराच्या एका बाजूला किराणा, तर दुसऱ्या बाजूला कापड दुकान आहे. शनिवारी दुकानात बसले असताना सायंकाळी त्यांच्या घरातून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी हे पाहून आरडाओरड करीत घराकडे धाव घेतली व घरातील वीजपुरवठा बंद केला.\nआडूळ - विद्युत तारांच्या घर्षणामुळे घराला आग लागल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. पाच) सायंकाळी पाचच्या सुमारास पारूंडी तांडा (ता. पैठण) येथे घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.\nपारूंडी तांडा येथील विठ्ठल श्रीचंद राठोड यांच्या घराच्या एका बाजूला किराणा, तर दुसऱ्या बाजूला कापड दुकान आहे. शनिवारी दुकानात बसले असताना सायंकाळी त्यांच्या घरातून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी हे पाहून आरडाओरड करीत घराकडे धाव घेतली व घरातील वीजपुरवठा बंद केला.\nआग आटोक्‍यात आणण्यासाठी त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा रवी राठोड (वय १८), हरीश राठोड (१७), कुशाल चव्हाण (वय १६), जितेंद्र राठोड (१४) हे घरातील आग विझविताना गंभीररीत्या भाजले. आगीची तीव्रता एवढी भयानक होती, की रवी राठोड याच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला होता. नागरिकांनी त्यांना घराबाहेर ओढ��न आग विझवून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेले. तांड्यावरील ग्रामस्थांनी पाण्याने आग आटोक्‍यात आणली. या आगीत घरातील टीव्ही, कपाट, फॅन, फर्निचर, कपडे यासह महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.\nआग लागली त्या वेळी विठ्ठल राठोड यांची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती. याच घरात स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर होता; मात्र सुदैवाने यात सिलिंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nशिरपूर येथे वीज पडून महिलेचा मृत्यू\nवणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील शिरपूर येथे शनिवारी (ता. 8) सायंकाळी सहा वाजता वीज पडून महिलेचा मृत्यू झाला; तर अन्य किरकोळ जखमी झाले. सुचिता महादेव...\nविजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल : जिल्हाधिकारी\nकोरेगाव भीमा : ''येत्या एक जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून हा...\nअदानीच्या वीज देयकांची तपासणी\nमुंबई : अदानी इलेक्‍ट्रीसिटी मुंबई लि.कडून ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने प्राप्त झालेल्या देयकांच्या अनुषंगाने तपासणी आणि उपाययोजनांबाबत...\nएकलहरे औष्णिक वीज केंद्रात सौर प्रकल्प\nएकलहरे - राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रात जे २१० मेगावट अथवा कमी क्षमतेचे वीज संच आहेत, ते कालानुरूप बंद करण्यात आले आहेत. त्या संचाच्या जागी सौर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-12-10T16:17:30Z", "digest": "sha1:4VLXW3PDBS6R5TLUOS3XAXYV4IOZRVAV", "length": 3387, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अरुणाचल प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:अरुणाचल प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघ\n\"अरुणाचल प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nपश्चिम अरुणाचल (लोकसभा मतदारसंघ)\nपूर्व अरुणाचल (लोकसभा मतदारसंघ)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१४ रोजी १६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-10T16:10:42Z", "digest": "sha1:FWPFQWOOBLUQCTPFDOIOFMR5SCMHFL37", "length": 11296, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कर्ज फेडण्यास बिल्डर अपयशी ठरल्याने धोनीच्या फ्लॅट्सचा लिलाव | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news कर्ज फेडण्यास बिल्डर अपयशी ठरल्याने धोनीच्या फ्लॅट्सचा लिलाव\nकर्ज फेडण्यास बिल्डर अपयशी ठरल्याने धोनीच्या फ्लॅट्सचा लिलाव\nरांची : भारतीय संघांचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या दोन फ्लॅट्सचा लिला�� होणार आहे. धोनीचे फ्लॅट्स असलेल्या\nझारखंडमधील इमारतीच्या बिल्डरला कर्ज चुकवता न आल्यामुळे ‘हुडको’ (हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा लिलाव करणार आहे.\nरांचीतील डोरंडा भागात हॉटेल युवराजजवळ ‘शिवम प्लाझा’ नावाची इमारत आहे. या बिल्डिंगमध्ये धोनीच्या नावे अकराशे आणि नऊशे चौरस फूट क्षेत्राचे फ्लॅट्स आहेत. बिल्डर दुर्गा डेव्हलपर्स हुडकोचे सहा कोटी रुपयांचे कर्ज चुकवू न शकल्यामुळे पूर्ण प्रकल्पासाठी लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे धोनीलाही याची झळ सोसावी लागत आहे.\nशिवम प्लाझाच्या लिलावाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अलाहाबादमधील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने लिलावाची आधार किंमत निश्चित करण्याची सूचना दिली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम हुडकोच्या खात्यात जमा होणार आहे.\nधोनीच्या फ्लॅटसह विक्री झालेल्या सर्व फ्लॅट्सचा लिलावात समावेश होणार आहे.\nदुर्गा डेव्हलपर्सने ‘शिवम प्लाझा’साठी हुडकोकडून 12 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ‘ग्राऊण्ड प्लस 10’ अशी या इमारतीची रचना होती. जमिन मालकाचा दुर्गा डेव्हलपर्ससोबत वाद झाल्यामुळे सहा कोटींचं कर्ज दिल्यानंतर हुडकोने उर्वरित कर्जाची रक्कम देणं थांबवलं. त्यामुळे सहा मजल्यांनंतर बांधकाम स्थगित झालं. कर्जाची रक्कम परत करण्यास दिरंगाई केल्यामुळे हुडकोने ‘दुर्गा डेव्हलपर्स’ला काळ्या यादीत टाकलं.\nधोनीने ‘शिवम प्लाझा’मध्ये तीन मजल्यांवर फ्लॅट्स खरेदी केले होते. त्यापैकी दोन मजल्यांवरील फ्लॅट्स दुसऱ्या प्रकल्पात हस्तांतरित करण्यात आले आहेत. तळ मजल्यावरील दोन फ्लॅट्ससाठी धोनीने दीड कोटी रुपये मोजले आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.\nसंतोष धर्माधिकारी, प्रशांत पवार, आकाश पाडाळीकर, अनुपम झा तिसऱ्या फेरीत\nस्वबळावर लढून, एकहाती सत्ता आणायची : आदित्य ठाकरे\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्���ांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/author/sailee_paralkar/", "date_download": "2018-12-10T15:31:59Z", "digest": "sha1:KPTP5JYMAPWHWIC3CZQWCFMVMW227A3D", "length": 9045, "nlines": 97, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Sailee Paralkar, Author atSamirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n“हितगुज” स्त्रियांसाठी ई- मासिक\nहरि ॐ, स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालविलेले, स्त्रीजीवनाला सर्वांगांनी परिपूर्ण व संपन्न करण्यासाठी घडविलेले ई- स्त्रीमासिक- “हितगुज” लवकरच प्रकाशीत होणार आहे. ह्यासाठी सर्व स्तरांवरील, तसेच अगदी कौटुंबिक जीवनापासून नोकरीपर्यंत, स्वत:ची अपत्ये सांभाळण्यापासून स्वत:चा व्यवसाय करण्यापर्यंत, स्वजनांची सेवा करण्यापासून सामाजिक सेवा करण्यापर्यंत – अशा विविध क्षेत्रात असणा‍र्‍या किंवा कुठल्याही क्षेत्रात नसणार्‍यासुद्धा सश्रद्ध स्त्रीसाठीचे हे मासिक म्हणजे तीचे हक्काचे व्यासपीठ आणि मार्गदर्शकसुद्धा. एवढेच नव्हे, तर स्त्रीसाठी मनोरंजनाची विविध द्वारे उघडून देणारे असे – खास फक्त\nअधिकृत अनिरुद्ध उपासना केंद्रांबाबत सूचना\nहरि ॐ आपण सर्व श्रद्धावानांनी अनिरुद्ध पौर्णिमेचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला. ह्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील अधिकृत ‘अनिरुद्ध उपासना केंद्���ां’ना पादुका वितरण करण्याचा व नवीन मान्यता मिळालेल्या केंद्रांना पादुका प्रदान करण्याचा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘पादुका’ स्वरूपात आपले लाडके सद्गुरु बापूच आपल्याबरोबर येत आहेत’ ह्या भावनेने उपस्थित श्रद्धावान भक्तिभाव चैतन्यामध्ये चिंब न्हाऊन निघाले, हे आपण सगळ्यांनीच अनुभवले. ह्या वर्षी नव्याने मान्यता मिळालेल्या ७२ ‘अनिरुद्ध उपासना केंद्रां’ना\nनवरात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन\n॥ हरि ॐ॥ २०१७ च्या अश्‍विन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. खाली दिलेल्या पूजन विधीमध्ये परमपूज्य सद्गुरुंनी सांगितलेले बदल करून ते सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहचवित आहोत. ह्यापुढे नवरात्रीत (चैत्र व अश्‍विन) त्याप्रमाणे पूजन करावे. प्रतिष्ठापना : १) अश्विन तसेच चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी एक इष्टिका ओल्या पंचाने, हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावी. (रामनाम वहीच्या कागदापासून बनविलेली इष्टिका मिळाल्यास वरील कृती करण्याची आवश्यकता नाही. जर साधी\nभारत ने पाकिस्तान पर दबाव बढाया\nसंयुक्त राष्ट्रसंघ के आम सभा में – विदेश मंत्री स्वराज ने पाकिस्तान की धज्जियां उड़ाई संयुक्त राष्ट्रसंघ: अमरिका पर ९/११ का हमला करने वाले ओसामा बिन लादेन को पाकिस्तान में ढेर किया गया है, पर मुंबई पर २६/११ का भीषण हमला करनेवाला हाफिज सईद पाकिस्तान में मुक्त घूम रहा है, इसकी तरफ ध्यान केंद्रित करते हुए विदेश मंत्री स्वराज ने पाकिस्तान ने आतंकवादी कार्रवाइयों पर आजतक किए नजरअंदाजी पर कड़ी\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – नवम्बर २०१८\nचीन का प्रभुत्व रोकने के लिए भारत के प्रयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T16:31:10Z", "digest": "sha1:JEZER6PN6YO7L7SBE7D2A5SUWQ6WMRRC", "length": 1834, "nlines": 40, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "‘सभ्यता द्वार’ - MPSC Current Affairs", "raw_content": "\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते पटनामधील सम्राट अशोक कन्वेंशन केंद्र परिसरात ‘सभ्यता द्वार’ याचे लोकार्पण करण्यात आले आहे.\nपटनामध्ये गांधी मैदानाच्या उत्तरेकडे बापू सभागृह आणि ज्ञान भवन यांच्या दरम्यान गंगा ��टावर ३२ मीटर उंचीचा आणि ८ मीटर रुंद इतका विशाल सभ्यता द्वार तयार करण्यात आला आहे.\n५ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या या द्वारावर भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि सम्राट अशोक यांचे संदेश कोरलेले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-12-10T14:54:04Z", "digest": "sha1:HZWO5N2TL4QTJZ4VFW7NR6ILECZZKUDO", "length": 11528, "nlines": 293, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उत्तर प्रदेशमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्यांविषयी लेख.\nएकूण ७२ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७२ उपवर्ग आहेत.\n► अमरोहा जिल्हा‎ (१ प)\n► अमेठी जिल्हा‎ (३ प)\n► अलाहाबाद जिल्हा‎ (२ प)\n► अलीगढ जिल्हा‎ (१ क, २ प)\n► आंबेडकर नगर जिल्हा‎ (४ प)\n► आग्रा जिल्हा‎ (१ क, ४ प)\n► आझमगढ जिल्हा‎ (२ प)\n► इटावा जिल्हा‎ (२ प)\n► उन्नाव जिल्हा‎ (२ प)\n► एटा जिल्हा‎ (२ प)\n► औरैया जिल्हा‎ (२ प)\n► कनौज जिल्हा‎ (२ प)\n► कानपूर जिल्हा‎ (५ प)\n► कानपूर देहात जिल्हा‎ (४ प)\n► कुशीनगर जिल्हा‎ (१ क, ३ प)\n► कौशांबी जिल्हा‎ (१ प)\n► गाझियाबाद जिल्हा‎ (२ प)\n► गाझीपुर जिल्हा‎ (२ प)\n► गोंडा जिल्हा‎ (२ प)\n► गोरखपूर जिल्हा‎ (१ क, ३ प)\n► गौतम बुद्ध नगर जिल्हा‎ (४ प)\n► चंदौली जिल्हा‎ (२ प)\n► चित्रकूट जिल्हा‎ (२ प)\n► जलौन जिल्हा‎ (२ प)\n► जौनपूर जिल्हा‎ (२ प)\n► झांसी जिल्हा‎ (३ प)\n► देवरिया जिल्हा‎ (१ प)\n► पिलीभीत जिल्हा‎ (२ प)\n► प्रतापगढ जिल्हा‎ (२ प)\n► फतेहपुर जिल्हा‎ (१ प)\n► फरुखाबाद जिल्हा‎ (२ प)\n► फिरोझाबाद जिल्हा‎ (२ प)\n► फैझाबाद जिल्हा‎ (१ क, ३ प)\n► बदाउं जिल्हा‎ (२ प)\n► बरैली जिल्हा‎ (३ प)\n► बलरामपूर जिल्हा‎ (३ प)\n► बलिया जिल्हा‎ (२ प)\n► बस्ती जिल्हा‎ (२ प)\n► बहराईच जिल्हा‎ (३ प)\n► बांदा जिल्हा‎ (२ प)\n► बागपत जिल्हा‎ (२ प)\n► बाराबंकी जिल्हा‎ (२ प)\n► बिजनोर जिल्हा‎ (२ प)\n► बुलंदशहर जिल्हा‎ (२ प)\n► मथुरा जिल्हा‎ (४ प)\n► महाराजगंज जिल्हा‎ (२ प)\n► महोबा जिल्हा‎ (२ प)\n► मिर्झापूर जिल्हा‎ (२ प)\n► मुझफ्फरनगर जिल्हा‎ (२ प)\n► मेरठ जिल्हा‎ (१ क, २ प)\n► मैनपुरी जिल्हा‎ (२ प)\n► मोरादाबाद जिल्हा‎ (२ प)\n► मौ जिल्हा‎ (१ प)\n► रामपुर जिल्हा‎ (२ प)\n► राय बरेली जिल्हा‎ (४ प)\n► लखनौ जिल्हा‎ (१ क, ४ प)\n► लखीमपुर खेरी जिल्हा‎ (१ प)\n► ललितपूर जिल्हा‎ (३ प)\n► वाराणसी जिल्हा‎ (१ क, ६ प)\n► शाहजहानपुर जिल्हा��� (२ प)\n► श्रावस्ती जिल्हा‎ (३ प)\n► संत कबीर नगर जिल्हा‎ (२ प)\n► संत रविदास नगर जिल्हा‎ (२ प)\n► सहारनपुर जिल्हा‎ (१ प)\n► सहारनपूर जिल्हा‎ (२ प)\n► सिद्धार्थ नगर जिल्हा‎ (२ प)\n► सीतापूर जिल्हा‎ (२ प)\n► सुलतानपुर जिल्हा‎ (१ प)\n► सोनभद्र जिल्हा‎ (२ प)\n► हमीरपूर जिल्हा‎ (३ प)\n► हरदोई जिल्हा‎ (२ प)\n► हाथरस जिल्हा‎ (२ प)\n\"उत्तर प्रदेशमधील जिल्हे\" वर्गातील लेख\nएकूण ७७ पैकी खालील ७७ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:उत्तर प्रदेश - जिल्हे\nगौतम बुद्ध नगर जिल्हा\nप्रतापगढ जिल्हा (उत्तर प्रदेश)\nसंत कबीर नगर जिल्हा\nसंत रविदास नगर जिल्हा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी १६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4-40-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-10T16:10:36Z", "digest": "sha1:S5QNBKB5O7O32W3LEHDXEVOI3DZKPRGI", "length": 6690, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फळे स्पर्धेत 40 स्पर्धकांचा सहभाग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफळे स्पर्धेत 40 स्पर्धकांचा सहभाग\nकराड : यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनात फळे स्पर्धेत मांडण्यात आलेली फळांचे परीक्षण करताना परीक्षक.\nरामफळ, आवळा, सिताफळ प्रथम\nकराड, दि. 27 (प्रतिनिधी) – येथे यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनस्थळी सोमवारी घेण्यात आलेल्या फळे स्पर्धेत जिल्ह्यातील 40 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांचा सहभाग पाहून आयोजकांनी प्रथम तीन क्रमांकाबरोबरच उत्तेजनार्थही क्रमांक काढले.\nस्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक-छाया पावशे (जखिणवाडी – रामफळ), दत्तात्रय परायणे (सोमर्डी-आवळा), गोपाळ गोरे (आंधळी- सिताफळ) यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक – अरूण घनवट (पिंपळ – डाळिंब), शिवाजी सोनवणे (शिंदेवाडी- चिक्‍कू), स्वरूप सस्ते (निगडी- डाळिंब) यांना मिळवला. तृतीय क्रमांक – प्रकाश शिंदे (परखंडी -लिंबू), विजय लिगाडे (उरगी – ड्रॅगनफळ), दादासो धुमाळ (धुमाळवाडी-सिताफळ), उत्तेजनार्थ क्रमांक महोदव भोईटे (हिंगणगाव-नारळ), दत्तात्रय मलकमीर (बिदाल -ऍपलबोर), अभिनव शिंदे (परखंडी-आवळा), शरफुद्दीन काझी (धावड��ाडी-चिंच), सिद्धेश मगर (वाझोली-पपई), शिवाजी कदम (निगडी-द्राक्षे) यांनी पटकावला.\nपरीक्षक म्हणून शंकर खोत, सुधीर चिवटे, विकास देशमुख, राजन धोपटे यांनी काम पाहिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाबळेश्‍वरचे पोलीस पाटील आंदोलनात सहभागी होणार\nNext articleदु:खाने भरलेल्या जगात मानवाला विनोदाची देणगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/challenge-appointment-additional-judges/", "date_download": "2018-12-10T16:42:48Z", "digest": "sha1:WN63LWIER3TBIYGYAUNQI2RFD3FMY3FW", "length": 26742, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Challenge The Appointment Of Additional Judges | अतिरिक्त न्यायाधीशांच्या नियुक्तीला आव्हान | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्या���ाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nअतिरिक्त न्यायाधीशांच्या नियुक्तीला आव्हान\nमुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नियुक्तीला एका वकिलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. शिंदे जिल्हा न्यायाधीश असताना जनहितार्थासाठी त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली होती\nमुंबई - मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नियुक्तीला एका वकिलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\nन्या. शिंदे जिल्हा न्यायाधीश असताना जनहितार्थासाठी त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली होती, तसेच त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करणा-या कॉलेजियमपुढे यापूर्वी दोनदा त्यांच्या नावाची शिफारस केली होती, परंतु दोन्ही वेळी ती फेटाळण्यात आली, असे व्यवसायाने वकील असलेले उल्हास नाईक यांनी याचिकेत म्हटले आहे. न्या. शिंदे यांची नियुक्ती रद्दबातल ठरवावी, अशी विनंती उल्हास नाईक यांनी याचिकेद्वारे केली आहे. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी याचिकाकर्त्यांनी तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्यापुढे प्रेझेंटेशन करून न्या. शिंदे यांच्या चौकशीची विनंती केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांच्यापुढेही प्रेझेंटेशन केले होते. तपास प्रलंबित असताना न्या. शिंदे यांची अनावधानाने उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केल्याचेही याचिकेत म्हटले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए कोर्टाची मंजुरी\nPlastic Ban : रामदास कदमांनी नात्यांमध्ये वाद निर्माण करू नये - राज ठाकरे\nप्लास्टिकबंदीमागे 'वेगळंच' कारण; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'\n'क'मध्ये उलगडला जेष्ठ कवयित्री अरुणा ढेरेंचा काव्यप्रवास, त्यांच्या अनरेड, अनहर्ड कवितांची रंगली मैफिल\nऔरंगाबाद : प्लास्टिक बंदीने उद्योग संकटात\n नीटमध्ये ५३५ गुणांचे झाले ११० गुण\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\n‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा है���ोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/accelerated-two-cars-accident-near-fresh-petrol-pump-two-killed/", "date_download": "2018-12-10T16:42:29Z", "digest": "sha1:GTYGILP6ZWFVMIXXDLDCW4AO62AI5NZM", "length": 26436, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Accelerated Two Cars Accident Near Fresh Petrol Pump; Two Killed | द्रुतगतीवर ताजे पेट्रोलपंपाजवळ दोन कारचा अपघात; दोन ठार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ���यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nद्रुतगतीवर ताजे पेट्रोलपंपाजवळ दोन कारचा अपघात; दोन ठार\nलोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील ताजे पेट्रोलपंपाजवळ आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन कारच्या भीषण धडकेत एका व्यक्तीसह नऊ महिन्याच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला\nलोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील ताजे पेट्रोलपंपाजवळ आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन कारच्या भीषण धडकेत एका व्यक्तीसह नऊ महिन्याच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला तर एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत.\nसुमित जमपाल रोचलानी (वय 28 रा. उल्हासनगर) व ह्रतीका सुमित रोचलानी (वय 9 महिने) अशी मृतांची नावे आहेत. तर वीणा ज्ञानचंद रोचलानी (वय 48), क्रिशा सुमित रोसलानी (वय 20) रवी तुळशीदास रोचलानी (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताजे पेट्रोल पंपाजवळील फुडमॉल येथिल सर्व्हिस रस्त्याने मुंबईच्या दिशेने येत असलेली इर्टिगा कार क्र. (एमएच 47 के 4459) हिला मागून वेगात आलेली स्विफ्ट कार क्र. (एमएच 05 सीएम 1215) ची जोरात धडक बसली.\nयामध्ये दोन्ही कार रस्त्याच्या कडेला पटली झाल्या. दोन्ही कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचाराकरिता निगडी येथिल लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढिल तपास कामशेत पोलीस करत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसौदी अरेबियात आजपासून महिला चालविणार गाड्या\nडीएसकेंच्या जप्त आलिशान गाड्यांचा होणार लवकरच लिलाव\nबिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू\nमद्यधुंद कारचालकाने पाच जणांना उडविले, नागरिकांनी दिला कारचालकास चोप\n...म्हणून त्यानं वडिलांच्या मृतदेहासह 60 लाखांची बीएमडब्ल्यू कार केली दफन\nऑटोमोबाइल क्षेत्राला अच्छे दिन; मे महिन्यात दररोज विकली 73,632 वाहनं\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nकुत्र्यांची पिल्ले व ढेकणांनी त्रस्त हाेऊन विभक्त झालेली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी\nपुरुषोत्तम महाकरंडकावर कोकणचा झेंडा\nथोर साहित्यिक उत्तम तुपेंच्या शासन पूर्णपणे पाठीशी उभे राहणार : दिलीप कांबळे\nरस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर सीसीटीव्ही वॉच\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s6300-point-shoot-digital-camera-black-price-p6pS9.html", "date_download": "2018-12-10T15:27:26Z", "digest": "sha1:HCIS2KGBHI7AAQLQT56Y7TT7T2CBKI2V", "length": 20954, "nlines": 460, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनि��ॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Oct 11, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकक्रोम, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 11,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 50 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nअपेरतुरे रंगे f/3.2 - f/5.8\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 27 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 25 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 10 cm\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nड़डिशनल डिस्प्ले फेंटुर्स Anti-reflection Coating\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 25 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nड़डिशनल फेंटुर्स Vibration Reduction\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्६३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरन���र सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=435&Itemid=625&limitstart=6", "date_download": "2018-12-10T14:56:14Z", "digest": "sha1:AGA4YX72OSUSTTNMJMA73SECWTSZW64T", "length": 8255, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "क्रांती", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nमध्येच ती पिशवी खाली ठेवून त्या तोंडावरून हात फिरवी. त्या डोळयांवरून हात फिरवी.. सूर्याच्या किरणांचा स्पर्श होताच मिटलेली कमळे उघडतात. मिनी मनात म्हणे,'' माझ्या गोड बोटांचा स्पर्श होऊन ही नेत्रकमळं नाही का उघडणार\nती मधून मधून तो हात हातातं घेई. मध्येच अंगाला हात लावून पाही. हळूहळू ते अंग कढत लागू लागले अंगात उष्णता आली. मिनीला आशा वाटू लागली. थंडगार शरीर गरम होऊ लागले. डॉक्टर आले. त्यांनी तपासले. ते म्हणाले, ''यांना आता ताप चढेल. हे बरं लक्षण आहे. परंतु ताप लवकर उतरेलच असं नाही. मनुष्याला दोन प्रकारचा धोका असतो. टेंपरेचर अगदी खाली गेलं तरी धोका. एका धोक्यातून हे वाचले. आता दुसर्‍या धोक्यातून वाचतात का पाहावं. सारखं जवळ कोणी तरी बसलं पाहिजे. ताप वाढू द्यायचा नाही. फार वाढू लागला की, लगेच बर्फाची पिशवी धरायची. यांना शुध्दही लवकर नाही येणार. ताप जाईल तेव्हाच शुध्द येईल. तोंड उघडून पाणी घालीत जा, दूध वगैरे घालीत जा. शौचास किंवा लघवीस आपोआप होईलच. मी औषध पाठवून देतो.''\nडॉक्टरचे औषध सुरू झाले. मिनीची शुश्रूषा सुरू झाली. कोणी तिला शुश्रूषा करण्याचे शिकविले तिच्या हृदयाने. मिनी आजार्‍याला क्षणभर विसंबत नसे. निजली तर एकदम दचकून जागी होई व रोग्याजवळ येऊन उभी राही. मग बाप म्हणायचा,''मिने, नीज शांतपणे. अशाने तू आजारी पडशील.''\n''मी आजारी पडून हे बरे होणार असतील, तर पडू दे मला आजारी.''\n''मग तुझी कोण शुश्रूषा करील मी तर म्हातारा होत चाललो मी तर म्हातारा होत चाललो \n''हे मग माझी शुश्रूषा करतील.'' मिनी हसून म्हणे.\nत्यांना एके दिवशी मीना कोठे सापडेना. मीना कोठे आहे, मिनी कोठे आहे, पिता म्हणू लागला. मीना कोठे गेली कोणासच माहीत नव्हते. एवढया उजाडत कोठे गेली होती मिनी आजार्‍याच्या जवळ ठेवण्यासाठी फुले आणायला का ती गेली होती आजार्‍याच्या जवळ ठेवण्यासाठी फुले आणायला का ती गेली होती परंतु इतक्या लवकर जात नसे. मग कोठे गेली परंतु इतक्या लवकर जात नसे. मग कोठे गेली श्रीनिवासराव कावरेबावरे झाले. तोच मिनी हळूच आली.\n''���िने, कोठे गेली होतीस उजाडता\n''डोंगरावरील देवीला.'' ती म्हणाली.\n''आजपर्यंत कधी गेली नाहीस. आजच कुठलं हे वेड'' पित्याने उत्सुकतेने विचारले.\n''वेड लागायची एक वेळ असते, बाबा, ती वेळ आली की, सार्‍यांना वेड लागतं.'' ती म्हणाली.\nकधी प्रार्थना न करणारी मिनी देवीची प्रार्थना करू लागली. आईच्या तसबिरीसमोर उभी राहून तिचे आशीर्वाद मागू लागली. त्या संन्याशाचे ती सारे करी. ती त्याला दूध देई, पाणी देई, ती त्याचे कपडे बदली. चादर बदली, ते कपडे ती स्वतः धुवी. त्यांच्या घडया घालून ठेवी. सुंदर फुले उशाशी ठेवी. रोग्याचे पाय चेपी. त्यांचे हात कुरवाळी. त्याचे अंग कढत पाण्यात टॉवेल भिजवून स्वच्छ पुसून काढी. त्याची सेवा तो तिचा मेवा होता, तो तिचा मोक्ष होता.\nरोगी बरा होईल का ही मिनीला चिंता होती. ती चिंता तिच्या तोंडावर दिसे. ती फार खात-पीत नसे. नेहमी जागरण. मिनी अशक्त दिसू लागली. पिता दुःखी झाला.\nपरंतु एके दिवशी संन्याशाचे डोळे उघडले. त्या वेळी तेथे सारी निजलेली होती. मुक्तांचा दिवस ती बध्दांची रात्र. बध्दांची जेथे जागृती तेथे मुक्त पुरुषाला झोप. संन्याशाला काय दिसले समोर जवळच एका आरामखुर्चीत मिनी निजली होती. तिच्या हातात संन्याशाचा हात होता. संन्यासी डोळे मिटी, पुन्हा उघडी. आपला हात कोणाच्या हातात आहे याची त्याला अद्याप जाणीव नव्हती. संपूर्ण जाणीव अद्याप यावयाची होती. परंतु त्याने आपला हात पाहिला. तो हात मोकळा नव्हता. संन्यासी अडकला होता. आपला हात हळूच सोडवून घ्यावा असे त्याला वाटले. परंतु झोपलेली सेविका जागी होईल म्हणून त्याने आपला हात तेथेच राहू दिला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/parents-are-misguided-about-mr-vaccines-159347", "date_download": "2018-12-10T16:16:32Z", "digest": "sha1:UD4CYIJQCAPD76D6GAXLNHB3KRP4BK4E", "length": 14724, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parents are misguided about MR vaccines लसीबाबत पालकांची दिशाभूल | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 8 डिसेंबर 2018\nपुणे - आपण ‘एमएमआर’च्या लसीचे तीन डोस देत आहोत, त्यामुळे सरकारतर्फे लहान मुलांना देण्यात येणारी गोवर आणि रुबेला (एमआर) लस देण्याची गरज नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती शहरातील काही बालरोगतज्ज्ञ पालकांना देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘एमआर’ लसीकरण मोहीम सुरू असेपर्यंत बालरोगतज्ज्ञांनी ‘एमएमआर’ची लस देऊ नये, असे आवाहन बालरोगतज्���्ञांच्या संघटनेने केले आहे.\nपुणे - आपण ‘एमएमआर’च्या लसीचे तीन डोस देत आहोत, त्यामुळे सरकारतर्फे लहान मुलांना देण्यात येणारी गोवर आणि रुबेला (एमआर) लस देण्याची गरज नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती शहरातील काही बालरोगतज्ज्ञ पालकांना देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘एमआर’ लसीकरण मोहीम सुरू असेपर्यंत बालरोगतज्ज्ञांनी ‘एमएमआर’ची लस देऊ नये, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने केले आहे.\nराज्यात २७ नोव्हेंबरपासून एक महिना ते पंधरा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाला गोवर आणि रुबेलाप्रतिबंधक लस देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या दरम्यान बालरोगतज्ज्ञांनी त्यांच्या दवाखान्यात देण्यात येणारी ‘एमएमआर’ ही लस देऊ नये. ही मोहीम संपल्यानंतर ती पूर्ववत द्यावी. ‘एमआर’ आणि ‘एमएमआर’ या दोन्ही लसींमध्ये किमान एक महिन्याचे अंतर असण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने हे आवाहन केले आहे. मात्र, शहरातील काही खासगी डॉक्‍टर या आवाहनाला हरताळ फासत सर्रास बालकांना ‘एमएमआर’ची लस देत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात ही लस घेणे योग्य नाही, त्यावर माहिती नाही, अशी मुक्ताफळेही उधळत आहेत. ‘इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय ललवाणी म्हणाले, ‘‘‘एमआर’ आणि ‘एमएमआर’ हे दोन्ही ‘लाइव्ह व्हायरस’ आहेत, त्यामुळे या दोन्ही लसीकरणात एक महिन्याचे अंतर निश्‍चित केले आहे, त्यामुळे ‘एमएमआर’ची लस घेतल्याच्या दिवसापासून एक महिन्याने पालकांनी आपल्या मुलाला ‘एमआर’ची लस द्यावी.’’\nकाही खासगी बालरोगतज्ज्ञ ‘एमएमआर’ लस देतात. ही लस घेण्याचे प्रमाण पाच ते दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नाही, त्यामुळे देशातील शंभर टक्के बालकांना गोवर आणि रुबेला ही लस देण्यात येत आहे. या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन\nसार्वजनिक आरोग्य विभागाने पालकांना केले आहे.\nकाही बालरोगतज्ज्ञ लसीकरणाबाबत दिशाभूल करणारी माहिती देत असल्याच्या घटना कानावर आल्या आहेत. बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने या मोहिमेला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. पालिकेने याबाबत ०२०-२४४८७७०० या दूरध्वनी क्रमांकावर ‘हेल्पलाइन’ सुरू केली आहे.\n- डॉ. रामचंद्र हंकारे, प्रमुख, आरोग्य विभाग, महापालिका\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T15:37:35Z", "digest": "sha1:DDHVAR62CAYBFM3B262EUWJQCZ3QR2Z5", "length": 3090, "nlines": 42, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "आयुष राष्ट्रीय संस्थांच्या परिषदेचे उदघाटन - MPSC Current Affairs", "raw_content": "\nआयुष राष्ट्रीय संस्थांच्या परिषदेचे उदघाटन\nदेशातील आयुष संस्थांचा शैक्षणिक दर्जा, संशोधन, रुग्णालय सुविधांमध्ये दर्जात्मक बदल आणि या संस्थांना पथदर्शी संस्था म्हणून नावारुपाला आणण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्लीत आयोजन केले आहे.\nही परिषद 17 आणि 18 जुलै रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे होणार आहे.\nपरिषदेच्या उदघाटन सोहळ्याला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत आयुष सचिव वैद्य राजेश कोटे यांची उपस्थिती असणार आहे.\nपरिषदेत दोन दिवस विविध आरोग्य विद्यापीठांचे कुलगुरु, नामांकित संशोधन संस्थांचे संचालक, आयआयटी, डीएसटी, डीबीटी, युजीसी या संस्थांमधून सुमारे शंभर व्यावसायिक परिषदेत सहभागी होणार आहेत.\nपरिषदेदरम्यान भारतीय क्रीडा प्राधीकरण आणि आयआयटीसोबत परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://granthottejak.org/sansthekadil-parikshane.html", "date_download": "2018-12-10T14:57:03Z", "digest": "sha1:YJLCXKPRLPNDH22BJYZK7FZSKQXIRVXT", "length": 46737, "nlines": 105, "source_domain": "granthottejak.org", "title": "Maharashtra Granthaottejak Sanstha ::: Deccan Vernacular Translation Society", "raw_content": "\nमराठी भाषेचा मूलभूत इतिहास\nमराठी भाषेचा मूलभूत इतिहास\nन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी इ.स. 1894 मध्ये पुण्यात स्थापन केलेल्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था या संस्थेकडे बरीच जुनी कागदपत्रे, पुस्तक परीक्षणे, हस्तलिखित पुस्तके संग्रही आहेत. कागद पत्रांमध्ये लेखकांनी संस्थेला लिहिलेली पत्रे, गव्हर्नर वैगेरे सरकारी अधिकार्‍यांशी झालेला पत्रव्यवहार, संस्थेकडे पारितोषिकासाठी आलेल्या पुस्तकांची परिक्षणे, तसेच हस्तलिखित पुस्तकांत शिंदे घराण्याचा पद्यमय इतिहास आहे. न्या. रानडे यांनी दीर्घकाळ झगडून ब्रिटिश सरकारकडून पेशवे दप्तर मिळवले होते, ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीस छापून प्रसिध्द करण्यात आले, त्यांचे नऊ भाग संस्थेकडे आहेत.\nया एकंदर संग्रहातील अंशात्मक भाग जरी नजरेखालून घातला तरी खूपच उद्बोधक माहिती हाती लागते. भाषा, इतिहास, समाज, वाड.मय या संदर्भात अभ्यासकांना ती महत्त्वाची वाटेल असे त्याचे मूल्य आहे.\nया पुढील लेखातून परीक्षणे आणि पत्रव्यवहार यांच्या फायली आपण चाळणार आहोत. अभ्यासकांना हे सर्व उपयुक्त वाटले, त्यात रस वाटला तर त्यांनी संस्थेच्या कार्यालया�� येऊन हा जुना ठेवा अवश्य पाहावा, अभ्यासावा. त्यांना विनामूल्य सेवा दिली जाईल.\tकाही निवडक परीक्षणे पाहू.\nमहाराष्ट्राचा पुण्यग्राम हे वि. वि. करमरकर यांनी लिहिलेले पुस्तक 1926 मधे पारितोषिकासाठी संस्थेकडे आले. त्यावर तीन परीक्षकांनी परीक्षण लिहिले.\nएक परीक्षक म्हणतात – या पुस्तकात पुण्याचा थोडा प्राचीन इतिहास देऊन शहरातील पेठांची, संस्थांची, स्थळांची माहिती दिली आहे. ती अत्यंत संक्षिप्त आहे. प्राथमिक शाळेतील मुलास उपयोगी पडेल अशी आहे. पुणे गॅझेटियर घेऊन त्यातून ही माहिती उद्धृत केली आहे. चित्रे, नकाशे, भरपूर माहिती यायोगे ते अधिक उपयुक्त करता आले असते. पारितोषिक देण्यासारखा कोणताही गुण नाही.\nदुसरे परीक्षण – माहिती त्रोटक आहे. बर्‍याच स्थळांची वर्णने नाहीत. पूर्वी गायकवाड यांनी पुणे शहराचे वर्णन म्हणून प्रसिध्द केलेले पुस्तक यापेक्षा भरपूर माहितीचे आहे. ऐतिहासिक दृष्ट्या यातील माहिती काहीच नाही, असे वाटते. भाषा साधारण, वाड्मयात नवी भर नाही. बक्षिस देऊ नये.\nतिसरे परीक्षण – अनेक महत्त्वाच्या इमारती व संस्थांचा उल्लेख नाही. उदा. फर्ग्युसन कॉलेज, सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी, भांडारकर संस्था, पंचहौद मिशन, मिशन हॅस्पिटल, नवी पेठ, न्यू पूना कॉलेज, लष्कर. पेशवाई बुडाल्यानंतर ‘पुणे शहर’ नावाचे पुस्तक एका ख्रिस्ती लेखकाने प्रसिध्द केले होते. त्यावरून त्या काळातील कल्पना वाचून आज काही गोष्टींबद्दल आश्चर्य वाटते. येथील प्रमुख लोक, त्यांचे संस्थांच्या रुपाने उद्दोग, मुख्य चळवळी, वर्तमानपत्रे, लायब्रर्‍या यांचा प्रस्तुत पुस्तकात उल्लेख नाही. पण हा भाग हरि रघुनाथ भागवत यांनी पुण्यासंबंधीच्या आपल्या पुस्तकात लिहिला आहे. तो वाचकांना जास्त मनोरंजक वाटेल. प्रस्तुत पुस्तक उपयुक्त असल्याने अल्प बक्षिस द्यावे.\nपुण्यासंबंधी आणखी तीन पुस्तके यापूर्वीच प्रसिध्द झालेली आहेत, ही माहिती आपल्याला वरील परीक्षणातून समजते. पुण्याविषयीच्या अभ्यासकांना संशोधनासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल असे वाटते.\nसंगीत विवाह रहस्य या नावाचे नाटकाचे पुस्तक सन 1926 मध्ये पारितोषिकासाठी आले होते. त्यावर परीक्षकांचे म्हणणे असे –\nप्रस्तुत नाटक अगदी साधारण दर्जाचे आहे. सामाजिक नाटकाच्या लेखकात आवश्यक असलेले सूक्ष्म समाज निरीक्षण कोठेच दिसत नाही. रुढ विवाह ��ध्दतीपेक्षा पाश्चात्यांची प्रीती विवाह पध्दती अनुकरणीय ठरवताना एकांगी विचार दिसतो. विवाहासारख्या महत्त्वाच्या संस्कारावर लिहिताना लेखकावर एक प्रकारची जबाबदारी असते ही जबाबदारीची जाणीव प्रस्तुत लेखकात जागृत दिसत नाही. स्वभावपरिपोष, कथानक मांडणी, रसपरिपोष, भाषा वगैरे बाबतीत लेखकाचा नवशिकेपणा जाणवतो. लग्नापूर्वी परपुरषाला आलिंगन हे आपल्या संस्कृतीत विपरीत वाटणार, रंगभूमीच्या दृष्टीने कथानक सदोष आहे. सर्व दृष्टीने विचार करता नाटक बक्षिसपात्र नाही.\nनाट्यलेखनाकडे किती दृष्टींनी पाहणे आवश्यक आहे, ते या परिक्षणातून दिसून येते. मोजक्या शब्दात परीक्षकाने बरेच काही सांगितले आहे. ‘लग्नापूर्वी परपुरुषाला आलिंगन’ ही गोष्ट परीक्षकाला खटकली, पण लेखकाला नाही. यावरून सामाजिक दृष्ट्या तो संक्रमण काळ होता, हे लक्षात येते. (या पुस्तकावरील एकच परीक्षण उपल्बध आहे.)\n‘हुंड्याचा हंडा’ हे आणखी एक नाटक सन 1930 मध्ये पारितोषिकासाठी आले. विनायक कृष्ण सुभेदार या पंधरा वर्षे वयाच्या मुलाने ते लिहिले आहे. चार अंकी पण सत्तावीस पानी हे छोटे पुस्तक त्याच्या वडीलांनी मुलाच्या मृत्यूनंतर त्याची स्मृती म्हणून छापले आहे. हुंड्याच्या दुष्ट चाली पासून एका कुटुंबावर कशा प्रकारचा प्रसंग ओढवला त्याचे हे हृदयद्रावक चित्र आहे. बालग्रंथकारास उचित असे हे आहे. एका परीक्षकाने म्हटले आहे – नाटक स्वतंत्रपणे लिहिले आहे. भाषा शुध्द व सोपी आहे. आक्षेपार्ह असे काही नाही. पुस्तक बरे आहे बक्षिस द्यावे असे वाटत नाही.\nदुसर्‍या परीक्षकाने महत्त्वपूर्ण शेरा मारला आहे. तो म्हणतो, हा लेखक जगला असता तर त्याचे हातून उच्च दर्जाची साहित्य सेवा घडली असती. दहा रूपये बक्षिस देण्यास हरकत नाही.\nसायकलचे परिणाम (सन 1930)\nशरीररचना, सायकलचे फायदे व दुष्परिणाम, ते लक्षात ठेवण्याचे नियम, उपाय वगैरे विषय हाताळले आहेत. एका परीक्षकाने म्हटले आहे, सायकल वापरणार्‍यांनी एकदा तरी वाचावे, किंवा संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. सवड असल्यास 20 – 25 रू. पर्यंत बक्षिस द्यावे.\nदुसर्‍या परीक्षकाने म्हटले आहे, सायकलचा वापर अलीकडे अशिक्षित वर्गात जास्त दिसतो. शिकलेले थोडे आढळतात.\nपंचाऐंशी वर्षांपूर्वी सायकलवर पुस्तक लिहीले गेले होते आणि त्या काळात सायकलचा वापर अशिक्षितात जास्त होता, ही माहिती य�� परीक्षणातून आपणांस मिळते. दर दहा पंधरा मैलावर भाषा बदलते, म्हणतात. तशी कालानुसार सुध्दा बदलते. सवड असल्यास 20-25 रु. पर्यंत बक्षिस द्दयावे, असा उल्लेख एका परीक्षणात आहे. वेळ असेल तर अशा अर्थी सवड शब्द आज आपण वापरतो. परंतु या परीक्षणात शक्य असेल तर या अर्थी वापरला आहे. अर्थाच्या छटा कशा थोड्या थोड्या बदलत जातात, ते यावरुन दिसून येते.\nश्री शारदा दूतिका (उत्तरार्ध)\nकवि – दत्तात्रय अनंत आपटे\nवै.का.राजवाडे यांनी 30-10-1914 रोजी परीक्षण लिहिले ते त्यांच्याच शब्दात -\nया काव्यातले दोष काढता काढता मला कंटाळा आला, निरर्थक शब्दः लंभन (लाभ) सौख्यकदंबा (स्त्रीलिंगी) अपसव्यांग (डावीबाजू) मालिका (माळी)..असे भलत्या अर्थी किंवा अशुध्द लिहिलेले, व्याकरणाने किंवा नवीन बनविलेले शब्द ज्यांचा अन्वय लागत नाही किंवा ज्यात शब्द भलते ठिकाणी घातले आहेत असे प्रयोग कशा तरी ओढून आणलेल्या कल्पना व गद्दयाला योग्य अशी जाग जागी घातलेली भाषा... हे सर्व लक्षात घेऊन ह्या लेखकाला काव्याची खरी कल्पना येण्यास त्याने किती तरी उत्तम काव्याचे परिशीलन आणि तेही किती तरी काळ केले पाहिजे असे कोणी तरी सुचवावे, असे प्रथम मनात आले. कारण असे न केल्यास आणखीही परीक्षणासाठी अशीच काव्ये सोसायटीकडे येतील आणि माझ्या सारख्यांना उगाच त्रास होईल. पण हे नाजूक काम कोणीही पत्करणार नाही, अशी खात्री असल्यामुळे सध्या मी एवढेच म्हणतो की हे काव्य बक्षिसास अगदीच अपात्र आहे. ज्या विचित्र कल्पनांमुळे माझ्या मनाचा या काव्याविरुध्द कल झाला त्याचे थोडे मासले देतो. –\nशारदा दिसल्याबरोबर कवि म्हणतो –\nमान मनाची अपाप लवुनी ध्यानमग्न ते झाले\nभावे अर्चुनी वाक् देवाला वंदन शतदा केले\nया ओळीत मनाला मान दिली आहे. मन ती मान लवविते व शंभरवेळा नमस्कार करिते. मनाला मान असते या कल्पनेने कोलरीजने आपल्या एका ग्रंथात एका दुकानदाराने रचलेल्या दोन ओळी दिल्या आहेत, त्याची आठवण येते. हा दुकानदार जिच्यावर प्रेम करतो ती त्याच्याकडे ढुंकूनही पाहात नाही. तेव्हा त्रासून तो म्हणतो - आता मला हा प्रेमाचा त्रास नको माझ्या अन्तःकरणाची तंगडी त्याच्या शृंखलेने बांधून घेणार नाही. अन्तःकरणाची तंगडी व मनाची मान या कल्पना सारख्याच हास्योत्पादक आहेत. झाडे पर्वताच्या निरनिराळ्या भागांवर असतात. या बद्दल कवि म्हणतो-\nकाहींना निजशिरी का��ींना धरीतो आपुल्या हाती\nस्कंधी खेळवी कुणास तुडवी करणा चरणा घाती.\nपर्वताचे पाय कोणते व हात कोणते, झाडांना पायाखाली केव्हा तुडवितो\nराजवाडे यांनी अशी आणखी एक दोन उदाहरणे देऊन शेवटी म्हटले आहे, अशा कल्पनांमुळे उत्प्रेक्षांचे दोन चार ठिकाणी लांब च-हाट ओढल्यामुळे व भाषा व विचार गद्याला योग्य असल्यामुळे या ग्रंथाला बक्षिस देऊ नये.\nदुसरे परीक्षण आ.स.दळवी यांचे आहे. ते लिहितात, रा. आपटे हे अनंत तनय या नावाने प्रसिध्द कवि आहेतच. त्यांचे हे काव्य पूर्वार्धासारखे सरस झाले आहे. आणि सोसायटीकडून बक्षिस देण्यास पूर्णपणे योग्य आहे.\nएखादा ग्रंथ परीक्षणासाठी कोणाकडे द्यावा, हे ठरविणे किती महत्त्वाचे आहे, ही गोष्ट वरील दोन परीक्षणांवरुन लक्षात येऊ शकेल. राजवाडे यांची विद्वत्ता, व्यासंग, बहुश्रुतता आणि स्पष्टवक्तेपणा त्यांच्या परीक्षणातून दिसून येतो. कोलेरिजच्या लिखाणातील दिलेलं उदाहरण येथे चपखल बसतं. बक्षिस देऊ नये, असे सांगताना त्यांनी दोषांची सोदाहरण चर्चा केली आहे. भाषा विचार कल्पना काव्याला योग्य नाही, हेही त्यांनी सांगितले आहे. दोषपूर्ण शब्दांचाही उल्लेख केला आहे. त्यांचं परीक्षण आदर्श आहे असं म्हणता येईल.\nश्रुतिबोध या ग्रंथावर वै.का.राजवाडे यांनी परीक्षण लिहिले आहे. परीक्षणाच्या शेवटी, वै.का.राजवाडे (सही) फर्गुसन कॉलेज, 3 ऑगस्ट 1914 असे लिहिले आहे. परीक्षण त्यांच्याच शब्दात असे -\nऋग्वेदाचे अमुक त-हेने केलेले भाषांतर बरोबर अमुक त-हेने केलेले चुकीचे असे म्हणणे योग्य होणार नाही. कारण कित्येक शब्द दुर्बोध झालेले आहेत. कित्येक ठिकाणी अन्वय लावणे कठिण जाते. सायणही एकाच शब्दाचे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे अर्थ देतो. हल्लीच्या विद्वानांमध्येही अर्थासंबंधी फरक पडतो. श्रुतिबोधकारांनी काही काही ठिकाणी केलेले भाषांतर मला पसंत पडले नाही. तथापि ते चुकीचे आहे असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. पहिल्या काही ऋचांमध्ये भक्त, भक्ति वगैरे शब्द घालून वेदामध्ये भक्तिरस भरला, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो माझ्या मते बरोबर नाही. अग्नी, इंद्र वगैरेंची स्तुती केली आहे व काही गोष्टी विषयी विनवणी केली आहे एवढेच काय ते म्हणता येईल. अग्निमीळे या ऋचे मध्ये अग्नीला पुरोहीत, ऋत्विक, होता अशी विशेषणे लावली आहेत. यज्ञातील या संज्ञा विशिष्ट अर्थी त्या काळी रुढ झाल्या असल्या पाहिजेत. त्यांचा यौगिक अर्थ घेणे चुकीचे होईल. पण तसे यौगिक अर्थ भाषांतरात घेतले आहेत. पहिल्या तीन अंकात ऋचेचा अन्वय न देता नुसता अर्थ दिला आहे. पुढच्या अंकापासून अन्वय देण्यास सुरवात केली आहे ते यथायोग्य आहे.\n‘वेदकालिन सुधारणा तारायंत्र वगैरेंनी मोजणे म्हणजे तिला कमीपणा आणणे, जर्मन लोक वेदाचा अभ्यास करतात, ह्यावरून वेदात काही विशेष अर्थ असला पाहिजे, वेदांसारखे माधुर्य प्रचुर काव्य दुसरे कोणतेच नसेल’, अशी विधाने विचारी मनुष्य बहुतकरून करणार नाही. छपाई जितकी चांगली असावी, तितकी नाही. निदान संहिता व पादपाठ ही अतिशय शुध्द असावयास हवी होती. ऋगवेदाच्या भाषांतरासारखे बिकट भाषांतर दुसरे कोणतेही नसेल. भाषांतराची 508 पृष्ठे सोसायटीकडे आली आहेत. पृष्ठास बारा आणे देणे अप्रशस्त होणार नाही. त्या हिशेबाने रु. 381 होतात. इतके बक्षिस भाषांतरकर्त्यास द्यावे.\nयाच पुस्तकावर दुसरे परीक्षण वि.स.घाटे डेक्कन कॉलेज यांचे असून त्यावर दिनांक आहे 9-6-1914.\nआपला अत्यंत पूज्य व पुरातन ग्रंथ जो ऋग्वेद त्याचे मराठी रुपांतर करण्याचा प्रयत्न अत्यंत उपयुक्त व प्रशंसनीय आहे, यात शंका नाही. भाषांतर एकंदरीत बरे झाले आहे. पुष्कळ ठिकाणी भाषांतर योग्य किंवा अयोग्य याबद्दल मतभेद असणे अत्यंत संभवनीय आहे. परंतु भाषेच्या स्वरुपाकडे नजर फेकली असता अशा त-हेचा मतभेद अपरिहार्य आहे. निरनिराळी जर्मन, इंग्रजी भाषांतरे पाहून व त्यातून योग्य ते निवड़ून तेच वाचकास सादर करावयाचे अशा त-हेचा प्रयत्न केलेला दिसत नाही. ...मराठी वाचकांचे लक्ष्य ऋग्वेदाकडे ओढण्याचे अत्यंत... कार्य श्रुतिबोधापासून होत आहे. या करिता त्यास 200 रु. बक्षिस देण्याची मी शिफारस करतो.\nराजवाडे यांचे परीक्षण खूप सविस्तर नसले तरी त्यात अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे. स्वतःची मते न लादता त्रयस्थपणे विचार केला आहे. काही ठिकाणचे भाषांतर मला पसंत नाही. तथापि ते चुकीचे आहे असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. हे वाक्य माझ्या म्हणण्याची प्रचिती देईलच. जे निश्चितपणे चूक आहे, त्यास चूक म्हणून, योग्य तिथे योग्य म्हटले आहे. दुसरे परीक्षक घाटे यांनासुध्दा भाषांतरा बद्दल शंका वाटते. राजवाडेंप्रमाणे त्यांनीही तो दोष न मानता मतभेदाचा मुद्दा म्हटले आहे. हे भाषांतर म्हणजे बांडगुळे नव्हे, हा नवा मुद्दा त्यांनी मांडला आहे.\nलेखक – श्री. म. माटे\n31-10-22 रोजी लिहिलेले परीक्षण\nपरीक्षकाचे नाव कळू शकत नाही.\nपरीक्षकाच्या शब्दात - विषयाचे विवेचन वाचणार्‍याच्या मनाला पटेल अशा प्रकारे केलेले आहे. भाषा वक्तृत्व पूर्ण असून विचारसरणी सुसंबध्द व तर्कशुध्द आहे. निर्णय अस्पृशांस जवळ करावे असा आहे. या विरुध्द मत असणार्‍या लोकांचे शक्य असणारे सर्व आक्षेप लेखकाने कल्पनेने उद्धृत करुन त्या सर्वांस बिनतोड उत्तरे देऊन निःपक्षपाती वाचकास निःसंदेह केले आहे, यात संशय नाही. अस्पृश्यतेच्या फैलावामुळे हिंदी समाजाच्या राजकीय हिताचे अगणित नुकसान झाले आहे, हे फारच मार्मिक रीतीने वर्णिले आहे. त्याचप्रमाणे हिंदी राष्ट्राच्या हितशत्रूंस अस्पृश्यतेच्या रुढीमुळे राष्ट्रीय भावनेस दडपून टाकण्यास अनुकूल परिस्थिती कशी सहज प्राप्त झाली आहे व तिचा ते कसा फायदा घेत आहेत याचे भेसूर चित्र लेखकाने मोठ्या कुशलतेने हृदयस्पर्शी भाषेत रेखाटले आहे. इतके असूनही लेखक विषयाची दुसरी बाजू विसरलेला नाही. केवळ उच्च वर्णांकडेच सर्वतोपरी दोष आहे व अस्पृश्य मानलेल्या जातींवरील अस्पृश्यतेचा शिक्का काढून घ्यायचाच अवकाश की सर्व ठीक होईल, असे मानणारा हा लेखक नाही. अस्पृश्य जातींना आपली रहाणी, वागणूक, नैतिक कल्पना, ज्ञान सुधारण्याकरीता किती प्रयत्न केले पाहिजेत व अशी सर्व बाजूंनी सुधारणा केल्याशिवाय नुसत्या ब्राह्मणांस व एकंदर उच्च मानिलेल्या जातीस शिव्या देऊन भागावयाचे नाही हेही लेखकाने निर्भीड रीतीने पुढे मांडीले आहे. एकंदरीने या विषयासंबंधाने लेखकास विलक्षण कळकळ आहे. विषयाचे प्रतिपादन फारच परिणामकारक झाले आहे. माझ्या मते अशा पुस्तकास 50 रु. पर्यंत पारितोषिक द्यावे.\nदुसरे परीक्षण आ.स.दळवी यांनी दि. 17-10-1922 रोजी लिहिले आहे. परीक्षण त्यांच्याच शब्दात असे –\nरा.श्री. म. माटे, एम.ए. यांचे अस्पृश्य विचार हे छोटे पुस्तक वाचून पाहिले. अस्पृश्यांच्या निरनिराळ्या जाती, त्यांची लोकसंख्या, त्यांची राहणी, त्यांचे उद्दोग धंदे व त्यांची शोचनीय स्थिती या विषयी माटे यांनी मोठ्या कळकळीने विवेचन केले आहे. त्यांना ही स्थिती कशी प्राप्त झाली याचा विचार करताना जुन्या वर्णाश्रम धर्मावर व ते कथन करणार्‍या शास्त्रकारांवर रा. माट्यांनी तोंडसुख घेतले आहे. परंतु जी व्यवस्था प्राचीन का��ी होऊन गेली ती अंमलात आणणार्‍यांना आता शिव्या देऊन ती सुधारता येईल असे रा.माट्यांना वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. अस्पृश्यांचे अस्पृश्यतेपासून कसे निवारण करावे, ह्या विषयी योग्य उपाय सुचविण्याचे व ते कोणी व कसे अंमलात आणावयाचे ह्याचा विचार करण्याचे रा.माटे यांचे मुख्य कर्तव्य होते. परंतु ते त्यांनी योग्य रीतीने बजावले नाही, हे येथे नमूद केले पाहिजे. सबब हे पुस्तक बक्षिस देण्यास योग्य आहे असे मला वाटत नाही.\nपहिले निनावी परीक्षण वाचता क्षणी आपल्या लक्षात येते की, पुस्तकाच्या लेखकाने, पुस्तक-विषयाचा सर्व बाजूंनी विचार केला आहे. याचाच अर्थ असा की, परीक्षकानेही पुस्तकाचा सर्व अंगांनी विचार करुन समतोल परीक्षण केले आहे. लेखकाची भाषा, त्याचे विचार कसे आहेत, हे सांगून लेखकास प्रतिपाद्य विषयासंबंधी किती तळमळ आहे, याचाही उल्लेख केला आहे. अस्पृश्यतेचे चित्र भेसूर असून अस्पृश्य जातींना त्यांच्या सुधारणेसाठी विविध क्षेत्रात खूपच प्रयत्न करायला हवेत, हेही नमूद केले असून अंतिमतः या लिखाणाचा निर्णयसुध्दा लेखकाने सांगितला आहे, याची दखल परीक्षकाने घेतली आहे. म्हणूनच असे म्हणता येईल की, परीक्षकाने पाल्हाळ न लावता मोजक्याच शब्दात पुस्तकाचे चित्र चांगले रेखाटले आहे. पारितोषिकाचा निर्णय करण्यास ते उपयुक्त ठरेल असे आहे.\nदुसरे परीक्षक दळवी यांचे परीक्षण एकांगी आणि पारितोषिक द्यावे की नाही याचा निर्णय करणार्‍यांची दिशाभूल करणारे आहे असे वाटते. वर्णाश्रम धर्म आणि कास्तकार यांच्या विषयी लेखकाने जे लिहिले आहे त्यामुळे चिडून जाऊन परीक्षण लिहीले आहे असे जाणवते. आपली मते, भावना आणि विचार बाजूला ठेवून परीक्षण करणे आवश्यक आहे.\n‘कुलाब्याची दांडी’ या प्रा.ना.सी. फडके यांच्या कादंबरीवरील परीक्षण 3-6-1926 रोजी लिहिलेले. परीक्षकाचे नाव नाही, एकच परीक्षण आढळले ते असे –\nभाषा मोहक आणि चटकदार. वर्णने बरी आहेत. लेखक कसलेला आहे. पण स्वभाव वैचित्य, स्वभाव परिपोष सापडत नाही. सामाजिक कादंबरीत उच्च ध्येय हवे व रुढ दोष दाखवले पाहिजेत तर उपयुक्तता वाढते. ब्राम्हण कुमारिकेची गर्भपात शस्त्रक्रिया दाखवणे वाड्मय दृष्ट्या योग्य नव्हे.\nकादंबरी सरस उठलेली नाही, सध्या बर्‍यावाईट कादंबर्‍यांचा सुळसुळाट आहे. म्हणून विशेष गुण असल्याशिवाय कादंबरीला बक्षिस देऊ ��ये. ही कादंबरी दुय्यम प्रतीची आहे. नावाजलेल्या लेखकाने बरी कादंबरी लिहिली म्हणून पारितोषिक देणे श्रेयस्कर नाही.\n‘स्मरणशक्ती कशी वाढवावी’ – ले.रा.स.जोशी या पुस्तकावर 9-3-1926 रोजी परीक्षण लिहिले आहे. परीक्षकाचे नाव कळू शकत नाही.\n‘रानडे यांचे पर्पेच्युअल कॅलेंडर’ (सर्वकालीन कालदर्श) परीक्षकाचे नाव आणि परीक्षणाचा दिनांक आढळत नाही, परीक्षण असे –\nहा कालदर्श फारच चांगला साधला आहे. कल्पकतेचा उपयोग करून आदर्श बनविला आहे. त्याबद्दल रा.रानडे यांचे सकौतुक अभिनंदन करणे योग्य आहे. संस्थेच्या अडचणीमुळे बक्षिस देता आले नाही तरी पसंतीदर्शक व अभिनंदनपर पत्र पाठविणे उचित होईल.\n(एकच परीक्षण उपलब्ध आहे.)\nवेदाच्या काळाचा इतिहास – ले. थत्ते, परीक्षक चिं.वि.वैद्य\nहिंदुस्तानचा भूगर्भशास्त्रीय इतिहास मला अवगत नसल्याने पुस्तक समग्र वाचता आले नाही व कळलेही नाही. कित्येक मते ग्रंथकर्त्यांची मला बरी वाटली नाहीत. पण ही गोष्ट मतवैचित्र्याची आहे पुस्तक मधून मधून मी वाचले. त्यावरून यातली मराठी भाषा सुगम व सरळ नसून विषयाची मांडणीही दुर्बोध आहे. विषयही बहुतेक कल्पनेवर रचण्याचा असून ऐतिहासिक अनुमान दृढता दिसत नाही. यातील ऋचांचे लावलेले अर्थ कितपत ग्राह्य आहेत हे ठरविणे कठीण आहे. पण त्यात ऐतिहासिक दृष्टि लावलेली नाही, असे मला वाटते. तथापि या विषयावर मत देण्यास योग्य नाही.\nया पुस्तकावर दुसरे परीक्षण आहे, पण परीक्षकाचे नाव नाही. त्यात म्हटले आहे –\nथत्ते यांनी 370 पानावर आधारभूत ग्रंथांची यादी दिली आहे. तींत 12 ग्रंथ नमूद केले आहेत. पण याशिवाय रामायण, महाभारत वगैरे आणखी 25 ग्रंथ नमूद करावयास हवे होते. मी त्यापैकी दोनचार पुस्तके वाचली असतील नसतील. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथावर मत देण्याचा मला अधिकारच नाही.\nवरील दोन परीक्षणे वाचल्यावर कोणालाही सहजच मनात येईल की या दोघा परीक्षकांनी ग्रंथ स्वीकारलाच का मत देण्याचा अधिकार नाही, ग्रंथ पूर्ण वाचला नाही, मला कळला नाही, असे लिहून वर मतप्रदर्शन केलेच आहे. असे केल्याने इतरांची मने अकारण कलुषित होतात. परीक्षकांनी जबाबदारीने लिहीणे आवश्यक आहे.\nत्या आधीच्या परीक्षणात ना.सी.फडके यांच्या कादबंरीवर परीक्षण आहे. लेखक प्रसिध्द असला तरी परीक्षकाने त्याचा प्रभाव पडू न देता सडेतोड मते व्यक्त केली आहेत. गुण आणि दोष दोन्ही दाखवले आहेत, ब्राम्हण कुमारिकेची गर्भपात शस्त्रक्रिया दाखवल्या बद्द्ल परीक्षकाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून त्या काळातील समाजाची मानसिकता लक्षात येते. कादंबरी सरस उठलेली नाही या वाक्यातील उठलेली हा शब्द प्रयोग आजच्या काळाच्या तुलनेत वेगळा वाटतो. आपण सरस उतरलेली किंवा ‘वठलेली’ असे शब्द वापरतो. नव्वद शंभर वर्षांपूर्वी कादंबरी लेखन मोठ्या प्रमाणावर होत होते, असे दिसते.\n‘स्मरणशक्ती कशी वाढवावी’ आणि ‘पर्पेच्युअल कॅलेंडर’ या पुस्तकांवरून असे दिसते की, शंभर वर्षांपूर्वी सुध्दा असे विषय हाताळले जात होते.\nमुखपृष्ठ संस्थेविषयी स्थापना वाङ्मयीन ठेवा संस्थेचे कार्य आगामी योजना छायाचित्र दालन कार्यकारिणी संपर्क\n© महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था l Site By: Dimension", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5349636285180819240&title=Rollball%20Federation%20Trophy%202018&SectionId=4680044131784613002&SectionName=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-12-10T15:11:12Z", "digest": "sha1:FZYDI2YBNUCPKQATBJEE3MPH3EV3H26Q", "length": 10234, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "महाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद", "raw_content": "\nमहाराष्ट्र, जम्मू काश्मीर संघाला विजेतेपद\nपुणे : गुवाहाटीमधील नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन करंडक स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने, तर मुलींच्या गटात जम्मू काश्मीर संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना विजेतेपद पटकावले.\nमुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने आसाम संघाला १०-१ असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाकडून आदित्य गनेशवाडे, मिहीर साने व सौरभ भालेराव यांनी प्रत्येकी दोन तर, योगेश तायडे, अजिंक्य जमदाडे, भार्गव घारपुरे यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचला. एकतर्फी झालेल्या लढतीत आसाम संघाकडून दीपज्योती याने एक गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.\nमुलींच्या गटात अतितटीच्या लढतीत जम्मू काश्मीर संघाने आसाम संघाला २-१ असे पराभूत केले. जम्मू काश्मीर संघाच्या अंकिता चोप्रा व सिमरन रैना यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. आसाम संघाकडून मनीषा प्रधान हिने एक गोल करताना संघासाठी दिलेली लढत अपुरी ठरली.\nतत्पूर्वी, मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने जम्मू काश्मीर संघाला ६-५ असे पराभूत केले. महाराष्ट्र संघाकडून संजोग तापकीरने दोन, आदित्य गणेशवडेने दोन, तर मिहीर साने आणि योगेश तायडे यांनी प्रत्येकी एक गोल करून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहचवले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात जम्मू काश्मीर संघाकडून रक्षक जनदैलने चार, तर अमरितपाल सिंग याने एक गोल केला; पण त्यांची ही झुंज विजयासाठी कमी पडली.\nउपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत आसाम संघाने उत्तर प्रदेश संघाला ७-४ असे पराभूत केले. आसाम कडून बी. ए कारगिलने पाच, तर मनदीप मान, संजीब कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केला. उत्तर प्रदेशकडून सचिन सैनीने दोन, गोविंद गौर आणि त्रिभुवन याने प्रत्येकी एक गोल केला. मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत जम्मू काश्मीर संघाने राजस्थान संघावर १-० अशा फरकाने मात केली. जम्मू काश्मीर संघाकडून कव्नीत कौरने एक गोल करून आपल्या संघला विजयी केले, तर राजस्थान संघला भोपळा ही फोडता आला नाही.\nदुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये सामन्यात आसाम संघाने महाराष्ट्र संघला २-१ असे पराभूत केले. आसाम संघाच्या मनीषा प्रधानने दोन गोल केले व संघचा विजयाचा मार्ग सुकर केला. महाराष्ट्र संघाकडून कर्णधार मानसी मारणेने एक गोल केला; परंतु तिने दिलेली लढत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत पोचविण्यास अपयशी ठरली.\nTags: रोलबॉल फेडरेशन करंडकपुणेगुवाहाटीआसामPuneGuwahatiAssamRollball Federation Trophyप्रेस रिलीज\nवैष्णवी आडकर, इरा शहा गुवाहाटी सुपर सिरीजच्या विजेत्या साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nरत्नागिरीतील कलाकारांच्या चित्र-शिल्पांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.vinaysahasrabuddhe.in/Archive-detail?id=2", "date_download": "2018-12-10T15:43:04Z", "digest": "sha1:NGXW3ZJCWNP4RONR45Q3TW6UYP5TDZLJ", "length": 2344, "nlines": 52, "source_domain": "www.vinaysahasrabuddhe.in", "title": "Vinay Sahasrabuddhe", "raw_content": "\nस्वयंसेवी चळवळीतील 'दोन प्रवाह' निम-राजकीय अ-राजकीय\nरत्नागिरी, चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुर, कोपरगाव, औरंगाबाद, आंबेजोगाई, नादेड, शेंदुर्णी, भगूर, नासिक, येवला, खोपोली, कल्याण... सावरकर समताज्योतीचा संचार\nअलीगढ विद्यापीठात विद्याथ्र्यासमोर भाषण करताना पं. नेहरु म्हाणाले होते... 'तुम्हाला या भूतकालाविषयी काय वाटते \nपुर्वंचलाचे आव्हान- राणी गायडिंलो यांची हाराका चळवळ\nपुर्वंचलाचे आव्हान- आर्थिकद्रष्टच्या मागासलेल्या नागभूमीत ही प्रशन्नता, ही चैन ही उधळपट्टी आली कुठून \nपुर्वंचलाचे आव्हान- चेरापुंजीच्या रामकृष्ण आश्रमावरही हल्ले, दगडफेक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-10T15:56:10Z", "digest": "sha1:ERNNHKAQG224KPJDLYT77ZTF2WWDKZZG", "length": 2953, "nlines": 45, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "१०० रुपयांची नवीन नोट - MPSC Current Affairs", "raw_content": "\n१०० रुपयांची नवीन नोट\nरिझर्व्ह बँकेकडून ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात शंभर रुपयांची नवीन नोट जारी करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून शंभर रुपयांची नवीन नोट बाजारत येत असूनही शंभर रुपयांची जुनी नोटही चलनात असणार आहे. देवास येथील मुद्रण छपाई केंद्रात या नोटेची छपाई सुरु झाली आहे.\nनवीन १०० रुपयाच्या नोटेची वैशिष्ट्ये-\n100 रुपयांच्या या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा असणार आहे.\nया नोटेमध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीची (बावडी) झलक दिसणार आहे.\nतसेच या नोटेचा आकार जुन्या१०० रुपयाच्या नोटेपेक्षा कमी आहे.\nम्हैसूर येथील ज्या प्रिटींग प्रेसमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले होते. त्याच, प्रिंटिंग प्रेसमध्ये या 100 रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले आहे.\nविशेष म्हणजे या नोटेसाठी वापरण्यात आलेला कागद आणि शाई ही स्वदेशी आहे.\nभारतीय चलनातील जुन्या 100 रुपयांच्या 100 नोटांचे वजन 108 ग्रॅम होते. तर या नव्या 100 नोटांचे वजन 80 ग्रॅम असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://swateebapat.blogspot.com/2018/11/blog-post_11.html", "date_download": "2018-12-10T14:49:50Z", "digest": "sha1:LQZJNEREYLDGH44OFJ2AIZJL6MOICJNG", "length": 21616, "nlines": 158, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: इलू, इलू,इलू,इलू, !", "raw_content": "\nइलू -इलू , इ���ू -इलू \nखडगपूर आय आय टी ची मुख्य इमारत\nया दिवाळीत अगदी अचानकच खडगपूर आय आय टी मधे जाण्याचा आणि दिवाळीचे तीन-चार दिवस तिथल्या गेस्टहाऊसमध्ये राहण्याचा योग आला. सध्या तेथे माझा भाचा जयदीप इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. दिवाळीमध्ये जयदीपला फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सुट्टी असल्यामुळे, त्याला इतक्या लांबून घरी येणे शक्य होणार नव्हते. जयदीपला भेटायला माझा भाऊ शिरीष हा खडगपूरला जाणार होता. मग मी आणि आनंदनेही त्याच्याबरोबर जायचे ठरवले.\n\"दिवाळीच्या तुमच्या सुट्टीच्या दिवशी आपण काय करू या तुझ्या आवडीचं काहीतरी करू या ना तुझ्या आवडीचं काहीतरी करू या ना\" आम्ही जयदीपला विचारले.\n\"दिवसा काय करायचे ते आपण ठरवू. पण संध्याकाळी मात्र तुम्ही आर पी हॉलवर, म्हणजे आमच्या हॉस्टेलवर 'इलू' बघायला या\" जयदीप मोठ्ठ्या उत्साहाने म्हणाला.\n\"ते काय असतं ते मी आत्ता नाही सांगणार. ते तुम्ही बघायलाच हवे. नुसतं सांगून तुम्हाला कळणारच नाही\" आमच्या प्रश्नाला बगल देत जयदीप उत्तरला.\nखडगपूर आयआयटीमध्ये अनेक हॉल्स अथवा हॉस्टेलस आहेत. बरेचसे हॉल्स मुलांचे आहेत आणि काही हॉल्सवर फक्त मुलीच राहतात. त्या प्रत्येक हॉलवर 'इलू' साजरे होणार होते. तसेच कुठल्या हॉलवर किती वाजता ते साजरे होणार आहे, याचे वेळापत्रकही दिले गेले होते.\nAGV चे निरीक्षण करताना शिरीष\nलक्ष्मीपूजनाच्या, म्हणजे खडगपूर आय आय टीच्या सुट्टीच्या दिवशी, आम्ही आय आय टी चा विस्तृत कॅम्पस जयदीपबरोबर पायी हिंडून पहिला. जयदीपने आम्हाला सगळी डिपार्टमेंटस दाखवली. जयदीप Automated guided vehicle (AGV) वर काम करतो. त्याने त्यांची ती 'मनुष्य विरहित' चालणारी गाडी आम्हाला दाखवली आणि त्यांच्या त्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती दिली. ब्रिटिशांनी वसवलेल्या 'हिजली डिटेन्शन कॅम्प'च्या आवारात खडगपूर आयआयटी आज उभी आहे. त्या कॅम्पच्या मुख्यालयाची दिमाखदार इमारत बघितली. स्वातंत्र्य संग्रामात तिथे बळी पडलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही आदरांजली वाहिली. दिवसभर पायी भटकून आम्ही खूप दमलो होतो. चालून चालून झालेली आमची दमणूक बघून जयदीपने असे सुचवले की आम्ही राधाकृष्णन हॉल आणि त्याला लागूनच असलेला जयदीपचा राजेंद्रप्रसाद हॉल या दोनच हॉलचे 'इलू' बघावे. ती सूचना आमच्याही पथ्यावरच पडली. 'इलू' बघायला आम्हाला राधाकृष्णन ���ॉलवर (आर के) हॉलवर आठ वाजता आणि जयदीप राहात असलेल्या राजेंद्रप्रसाद (आर पी) हॉलवर आठ वाजून वीस मिनिटांनी पोहोचायचे होते.\nदिवसभराची रपेट करून आम्ही चार-साडेचारला गेस्टहाऊस मध्ये येऊन झोपलो ते सहा सव्वासहाला उठलो. चहा प्यायला शिरीषला आणि जयदीपला आमच्या खोलीमध्ये बोलावण्यासाठी त्यांच्या खोलीवर फोन केला तर तिकडून काही उत्तरच आले नाही. परत थोड्यावेळाने फोन केला, त्यांच्या खोलीच्या दाराची घंटी वाजवली तरीही काहीच उत्तर आले नाही, हे बघून मी आणि आनंद चांगलेच चक्रावलो होतो. इतक्यात शिरीष मोठ्या विजयी मुद्रेने जयदीपला घेऊन बाहेरून आला. 'इलू'च्या वेळी घालायला आपल्याकडे चांगला कुडता नाही हे अचानकच जयदीपच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्याला घेऊन कुडता खरेदीच्या मोहिमेवर शिरीष बाहेर पडला होता. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कॅम्पसमधली आणि बाहेरचीही बरीचशी दुकाने बंदच होती. गावातल्या सगळ्या गल्लीबोळातून 'सायकलरिक्षाने फिरून झाल्यावर, आता काही कुठेही कुडता मिळणार नाही अशा निष्कर्षाला आल्यावर, अचानक एका छोट्याशा दुकानात त्यांना जयदीपच्या मनासारखा कुडता मिळून गेला होता. त्यामुळे जयदीप आणि शिरीष दोघेही अतिशय आनंदले होते.\nमी आणि जयदीप 'इलू' बघायला तयार\nनवा कुडता घालून जयदीप त्याच्या हॉलवर सायकलवरून पसार झाला. आम्हीही तयार होतोच. जयदीपच्या पाठोपाठच आम्ही चालत-चालत आर के हॉल कडे निघालो. बाहेर पडलो तर आमच्या डोळ्यावर आमचा विश्वासच बसेना. आधीचे दोन दिवस, अगदी साधेच टीशर्ट आणि जीन्स घातलेली, आणि सायकल मारत भराभर इकडून तिकडे जाणारी आय आय टी मधली अभ्यासू मुले-मुली आम्ही बघत होतो. पण त्या दिवशी संध्याकाळी ती सगळी मुले-मुली चक्क नटलेली होती. मुलांचे रंगीबेरंगी कुडते काय आणि मुलींचे भरजरी कपडे, साड्या, नट्टापट्टा आणि दागदागिने काय, सगळे वातावरण अगदी फुलून गेले होते. मुलामुलींच्या आणि आमच्या सारख्या इतर पालकांच्या घोळक्याबरोबर आम्ही आर के हॉलपर्यंत आठच्या आधीच पोहोचलो. पण आम्ही पोहोचायच्या आधीच तिथे प्रचंड गर्दी झालेली होती. हॉलसमोरच्या पटांगणात उभ्या केलेल्या बांबूच्या २०-२२ फुटी भव्य चटयांवर, पणत्यांच्या साहाय्याने पौराणिक देखावे सादर केले होते. त्याचसोबत रांगोळ्यांनी रंगवलेली पौराणिक चित्रे आणि त्यावर सोडलेला अल्ट्रा-व्हायोलेट झोत असे 'हाय-टेक' देखावेही होते. सर्व हॉल्सची पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची मुले महिनाभर खपून हे देखावे तयार करतात. प्रत्येक हॉल वेगवेगळ्या आशयांचे देखावे सादर करतो आणि नामांकित परीक्षकांच्या मते ज्या हॉलचे देखावे सर्वोत्कृष्ट ठरतात, त्या हॉलला बक्षीस मिळते. एखादा हॉल यावर्षी नेमका कुठला देखावा सादर करणार आहे, हे फक्त त्या-त्या हॉलच्या मुलांनाच माहिती असते. हे जे टॉप सिक्रेट ठेवलेले असते ते त्या स्पर्धेच्या वेळीच बाहेर पडते. विजेवर चालणारे सगळे दिवे बंद करून फक्त हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्या जातात आणि अचानक अंधारात आपल्यासमोर हे सुंदर देखावे तयार होतात. या नेत्रदीपक इल्युमिनेशन स्पर्धेचे संक्षिप्त रूप म्हणजेच 'इलू' हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळले\nजयदीपच्या आर पी हॉलचे या वर्षीचे 'इलू '\nआर के हॉल चे देखावे पाहिल्यानंतर आम्ही जयदीपच्या आर पी हॉलवर गेलो. पणत्या पेटवणे चालू असताना 'आता काय-काय दिसणार' अशी कमालीची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सगळ्या पणत्या पेटल्या आणि तिथलेही सुरेख देखावे आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले. पाच चटयांवर, केवळ पणत्यांच्या साहाय्याने जणू संपूर्ण महाभारत रेखाटले होते. द्रौपदी-वस्त्रहरण, द्रोणाचार्य आणि एकलव्य, भीष्म-परशुराम युद्ध, कर्णाच्या रथाचे चिखलात रुतलेले चाक, बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्माचार्य, असे देखावे अगदी हुबेहूब होते. हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्यामुळे अमावास्येच्या अंधाऱ्या रात्रीचे आकाश उजळून निघाले होते. उभ्या चटयांवरच्या त्या देखाव्यांचे प्रतिबिंब जमिनीवरच्या कृत्रिम तळ्यातील पाण्यामध्ये पडल्यामुळे ते दृश्य फारच सुरेख दिसत होते. पणत्यांच्या प्रकाशामुळे प्रचंड जनसमुदायाच्या डोळ्यांच्या पणत्याही लखलखत होत्या. हवेत तरंगणारे अनेक रंगीत आकाशकंदील एकापाठोपाठ आकाशात सोडलेले होते. शोभेच्या दारूकामाने आसमंत उजळून निघाला होता. आरपी हॉलची मुले घोषणा देत होती. इतर मुले-मुली त्यांना प्रोत्साहन देत होती. भरपूर फोटो काढले जात होते. फ्लॅश उडत होते. तरुणाईच्या जल्लोषामुळे आणि त्यांच्यातल्या ऊर्जेमुळे वातावरण भारल्यासारखे झाले होते. गेले दोन दिवस पाहिलेल्या त्या 'अभ्यासू' मुला-मुलींचे हे वेगळेच रूप, त्यांचे टीम स्पिरिट, त्यांच्यामधले ते चैतन्य, त्��ांच्यातल्या कलागुणांची, कल्पकतेची आणि हरहुन्नरीपणाची एक वेगळीच झलक आम्हाला पाहायला मिळाली. जयदीपच्या आर पी हॉलला, या वर्षीच्या 'इलू' चे पहिले बक्षिस मिळाल्याचे जयदीपने आम्हाला मोठ्ठ्या अभिमानाने सांगितले आणि आम्हाला खूप कौतुक वाटले.\nआर पी हॉलच्या 'इलू' समोर जयदीप\nबऱ्याच वर्षांनंतर खडगपूर आय आय टीमधील दिवाळीच्या निमित्ताने 'इलू' हा शब्द मी ऐकला. पूर्वी एका हिंदी गाण्यात हा शब्द मी ऐकला होता.\n\"इलू, इलू, इलू, इलू,S S, इलू का मतलब आय लव्ह यू \" असं ते गाणं होतं.\nखडगपूर आय आय टी मधलं ऊर्जस्वल वातावरण, शिक्षणाचा दर्जा, तिथे घडत असलेली, अनेक कलागुणसंपन्न अशी भावी पिढी, आणि 'इलू' हे सगळं बघून मी भलतीच भारावून गेले आहे. तुम्हाला हसायला येईल, आणि कदाचित तुम्ही माझी चेष्टाही कराल. पण खरंच सांगते, या ट्रिपहून आल्यापासून मी खडगपूर आय आय टी ला उद्देशून \"इलू, इलू, इलू, इलू,S S, इलू का मतलब आय लव्ह यू \" हे गाणं गुणगुणते आहे, पण फक्त माझ्या मनांतल्या मनांतच बरं का\nखुप छान. असं नेहमी तु नवनवीन लिहीत जा.\nकाय सुंदर वर्णन केलेले आहेससगळं उत्साहाने भरलेलं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं\nखूप छान.. भारलेल्या वातावरणाची अनुभूतीच जणू तुझ्या लिखाणातून आली. मुलांचं कौतुक आहे खरंच..\nमस्त आहे लेख , केरळच्या गुरुवायूर मंदिरात एकाचवेळी हजारभर पणत्या त्या देवळाच्या भिंतींवर लावतात याची आठवण झाली \nएकदा जावे असे वाटते\nतुमच्या इतकीच आमचीही उत्सुकता वाढली होती. IIT मध्ये शिकणारी तरुण पिढी महाभारत आठवते हे जाणून आनंद झाला.\nस्वाती छान लिहल आहेस असे अनुभव तुझ्यामुळे आम्हाला वाचनातून घेता येतात धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/40-lakh-hecter-irrigation-state-40987", "date_download": "2018-12-10T16:23:41Z", "digest": "sha1:OT5JO6GQ4UDGRBKE3YCCPZG32GTUNYTH", "length": 13108, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "40 lakh hecter irrigation in state राज्यात 40 लाख हेक्‍टरचे विक्रमी सिंचन झाल्याचा दावा | eSakal", "raw_content": "\nराज्यात 40 लाख हेक्‍टरचे विक्रमी सिंचन झाल्याचा दावा\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nमुंबई - प्रत्यक्ष सिंचनाच्या आकडेवारीची झाकली मूठ सुटली असून, मागील वर्षात जलसंपदा विभागाने आजपर्यंतच्या इतिहासात विक्रमी सिंचन क्षेत्र वाढवल्याचा दावा केला आहे. आजपर्यंत राज्याचे सिंचन क्षेत्र कधीही 32 लाख हेक्‍टरच्या पुढे गेले नसल्याचे आकडेवारीवरून दिसत अस���ाना यंदाच्या वर्षात मात्र राज्याचे प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 40 लाख हेक्‍टर इतके झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nयाबाबत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता, अपुरे मनुष्यबळ असतानाही जलसंपदा विभागाने काटेकोर नियोजनामुळे हा विक्रम केल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यात मागील वर्षी उत्तम पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली होती. पाचही महामंडळांच्या क्षेत्रात जून 2016 मध्ये निर्मित सिंचन क्षेत्र 49 लाख 25 हजार हेक्‍टर होते, तर, 2016-17 मध्ये प्रत्यक्ष सिंचनाचे उद्दिष्ट 42 लाख 51 हजार हेक्‍टर इतके ठेवण्यात आले होते. यापूर्वी 2013-14 मध्ये सर्वाधिक 32 लाख 46 हजार हेक्‍टर इतके प्रत्यक्ष सिंचन झाले होते. मात्र, यंदाच्या चालू वर्षात यामध्ये विक्रमी वाढ होऊन प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 40 लाख हेक्‍टर इतके झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. यामधे खरीप व रब्बी हंगामात 37 लाख 22 हजार हेक्‍टर प्रत्यक्ष सिंचन झाले, तर सध्या उन्हाळ्यात उपलब्ध पाणीसाठ्यातून दोन लाख 80 हजार हेक्‍टरचे सिंचन होणार असल्याचे नियोजन केले आहे.\nराज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात प्रत्यक्ष सिंचनाची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता ही आकडेवारी समोर आली असून, राज्यात विक्रमी सिंचनाचे क्षेत्र वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने ठरवलेल्या उद्दीष्टापैकी 94 टक्‍के सिंचन साध्य करण्यात यश मिळाल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nस्मार्ट पदपथाचे पाइपलाइनसाठी खोदकाम\nपुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिव��सी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nशौच्छास गेला अन बिबट्याचा शिकार झाला; जागीच मृत्यू\nचिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/golmaal-again-golmaal-4-parineeti-chopra-meri-pyaari-bindu-ajay-devgn-43204", "date_download": "2018-12-10T16:28:42Z", "digest": "sha1:ONAZ6ADDEIKJ2WIPNQ3Q7VVJ34VQ24J7", "length": 11769, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "golmaal again, golmaal 4, parineeti chopra, meri pyaari bindu, ajay devgn, परिणीतीची सेटवरची मजा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 3 मे 2017\n\"गोलमाल अगेन'ची टीम जोरदार शूटिंगमध्ये बिझी आहे; पण \"गोलमाल अगेन'ची हिरोईन परिणीती चोप्रा सध्या तिच्या आगामी \"मेरी प्यारी बिंदू' चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे.\nगोलमाल अगेनच्या सेटवर परिणीती आपल्या सहकलाकारांबरोबर शूटिंग करत असतानाच त्यांनी परिणीतीबरोबर नुकताच एक प्रॅंक केला. तिच्या आगामी \"मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटाचे त्यांनी अनोख्या प्रकारे प्रमोशन करत तिची खिल्ली उडवली.\n\"गोलमाल अगेन'ची टीम जोरदार शूटिंगमध्ये बिझी आहे; पण \"गोलमाल अगेन'ची हिरोईन परिणीती चोप्रा सध्या तिच्या आगामी \"मेरी प्यारी बिंदू' चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे.\nगोलमाल अगेनच्या सेटवर परिणीती आपल्या सहकलाकारांबरोबर शूटिंग करत असतानाच त्यांनी परिणीतीबरोबर नुकताच एक प्रॅंक केला. तिच्या आगामी \"मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटाचे त्यांनी अनोख्या प्रकारे प्रमोशन करत तिची खिल्ली उडवली.\nत्याचं झालं असं की, परिणीतीचे या चित्रपटातील नाव बिंदू आहे तर \"गोलमाल अगेन' या चित्रपटातील कलाकार अजय देवगण, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, अर्शद वारसी, कुणाल खेमू यांनी अभिनेत्री बिंदूचे भले मोठे पोस्टर आणले होते आणि परिणीतीला बाजूला करून त्यांनी त्या पोस्टरबरोबरच फोटो काढायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सेटवर परिणीतीची खूप खिल्ली उडवली आणि खूप मजा केली.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n'कॉमेडीकिंग' भाऊ कदम अभिनित 'नशीबवान'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना या ट्रेलरमध्ये...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nअनुप जलोटा आणि माझ्यात 'हेच' खरे नाते: जसलीन\nमुंबईः ‘बिग बॉस 12’च्या सीझनमध्ये पासष्ट वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा व त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू यांची प्रेमकहाणी चर्चेत आली होती....\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/bhimakoregaonviolence-maharashtra-bandh/amp/", "date_download": "2018-12-10T16:40:38Z", "digest": "sha1:4WQEMZPCJYATT2MPJZPMRKB2USZVC4KY", "length": 2368, "nlines": 32, "source_domain": "www.lokmat.com", "title": "#BhimaKoregaonViolence: Maharashtra bandh | #BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण | Lokmat.com", "raw_content": "\n#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण\nभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.\nजलसंधारण मंत्री राम शिंदे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर\nकाँग्रेसचा 'मोदी लॉलिपॉप' मिळाला का इंधन दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन\nशिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ...\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-wai-satara-confussion-ncp-youth-58962", "date_download": "2018-12-10T15:47:41Z", "digest": "sha1:XPFZC3FALTOG27NQWJBWFFLTZQOWJMG4", "length": 18201, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news wai-satara confussion for ncp youth ‘राष्ट्रवादी युवक’साठी वाई-साताऱ्यात रस्सीखेच | eSakal", "raw_content": "\n‘राष्ट्रवादी युवक’साठी वाई-साताऱ्यात रस्सीखेच\nबुधवार, 12 जुलै 2017\nॲड. विजयसिंह पिसाळ व नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांतून होणार निवड\nसातारा - विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रवादीने पक्ष संघटनेचा पाया मजबूत करण्यावर भर दिला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विविध सेलच्या निवडी या याच व्यूहरचनेचा भाग आहे. ‘युवक’च्या अध्यक्षपदासाठी वाईचे ॲड. विजयसिंह पिसाळ व साताऱ्यातील नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. श्री. पिसाळ हे शांत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे,\nॲड. विजयसिंह पिसाळ व नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांतून होणार निवड\nसातारा - विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रवादीने पक्ष संघटनेचा पाया मजबूत करण्यावर भर दिला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विविध सेलच्या निवडी या याच व्यूहरचनेचा भाग आहे. ‘युवक’च्या अध्यक्षपदासाठी वाईचे ॲड. विजयसिंह पिसाळ व साताऱ्यातील नगरसेवक बाळासाहेब ख��दारे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. श्री. पिसाळ हे शांत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे,\nतर श्री. खंदारे हे आक्रमक पिंडाचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.\nपक्षाचा वरून आलेला कार्यक्रम राबविण्याशिवाय कोणताही ठोस कार्यक्रम ‘राष्ट्रवादी युवक’ला जिल्ह्यात राबविता आला नाही. नाही म्हणायला विरोधी नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन आणि निषेधाचे काही उपक्रम झाले. मात्र, युवा वर्गाला आकर्षित करू शकेल, अशा उपक्रमांची नावे पक्षाच्या येथील नेत्यांनाही चटकन सांगता येणार नाहीत, अशी युवा सेलची परिस्थिती आहे.\nयुवा संघटनेचा केवळ उपयोग केला जातो, असा काही कार्यकर्त्यांचा ‘फादर बॉडी’वर आरोप आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जास्तीतजास्त युवकांना संधी द्यावी, असे संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सूचित केले होते. ‘साहेबांचा’ शब्द प्रमाण मानणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र, सातारा जिल्ह्यात हे सूत्र काही केल्या पाळले नाही. त्यामुळे युवक संघटन अधिक खोकले होत गेले.\nआज या युवा संघटनेला नैराश्‍याच्या गर्तेतून बाहेर काढायचे असेल, तर व्यापक लोकसंघटन, दांडगा संपर्क, युवकांना आकर्षित करू शकणारे कार्यक्रम, सत्ताधारी भाजपच्या विरोधात रान उठविणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने ‘राष्ट्रवादी’ युवकच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे पाहात आहे. वयाच्या निकषानुसार वाईचे ॲड. पिसाळ व साताऱ्यातील खंदारे ही दोन नावे आघाडीवर आहेत. श्री. पिसाळ यांना आमदार (कै.) मदनराव पिसाळ यांचा राजकीय वारसा आहे. मातोश्री अरुणादेवी पिसाळ यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे.\nशशिकांत पिसाळ यांनीही जिल्हा परिषदेवर काम पाहिले आहे. उच्चशिक्षित असलेल्या ॲड. पिसाळ यांनी गेल्या दोन वर्षांत वाईत चांगले संघटन उभे केले आहे. मंचच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय झाले आहेत.\nनगरसेवक खंदारे यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. यापूर्वी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ‘आक्रमकता हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे’ या तत्त्वज्ञानाला अनुसरून श्री. खंदारे यांच्या कामाची पद्धत सातारकरांनी ते नगरसेवक झाल्यापासून पाहिली आहे. अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची क्षमता ते बाळगून आहेत. याच आक्रमकतेमुळे ते स्व��: काही वेळा अडचणीतही आले आहेत. मात्र, त्याची पर्वा ते करत नाहीत. पिसाळ व खंदारे या दोघांतून एकाची निवड पक्षाला करायची आहे.\nशिवेंद्रसिंहराजे भोसले व मकरंद पाटील आग्रही\nदोन्ही नावांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मकरंद पाटील आग्रही आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची यावरून एकमत होत नाहीये. ‘मिस्टर क्‍लीन’बरोबरच आक्रमक कार्यकर्त्याच्या हातात युवक संघटनेची सूत्रे देण्याचा मधला व सर्वमान्य पर्याय पुढे येऊ शकतो. संघर्ष टाळून दोघांच्याही कौशल्याचा लाभ पक्षाला करून घेण्याच्या दृष्टीने अध्यक्षाबरोबरच कार्याध्यक्षपदही निर्माण केले जाण्याची शक्‍यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली. पक्षाचे जिल्ह्यातील नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांची लक्ष लागले आहे.\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार प्राध्यापिका निलंबित\nसिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या ...\nगडचिरोलीच काय, घरी पण जाईन; पोलिस अधिकाऱ्याचे आमदाराला उत्तर (व्हिडिओ)\nकोल्हापूर : महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातच नगरसेवक मतदानासाठी येणार असल्याने...\nविदर्भात काँग्रेसकडून भाजपचा गड उद्ध्वस्त; 27 वर्षांनी काँग्रेसची सत्ता\nनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे 3600 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते व आमदार विजय...\nशेंदुर्णी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा\nशेंदुर्णी (ता जामनेर) : शेंदुर्णी नगरपंचायतीची पहिली निवडणूक रंगली असून यात भाजपच्या 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत राखले. पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवह��र\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-british-nandi-42925", "date_download": "2018-12-10T15:37:18Z", "digest": "sha1:DRHFXEBXJWA5NPYBBS5NUHOMYPECGPZS", "length": 17441, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhing Tang by British Nandi ला साबादेना : एक कावा! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nला साबादेना : एक कावा\nसोमवार, 1 मे 2017\n...हल्ली बिल्डर लोक काय काय ऑफर देतात. बेडरुमला एसी, सैपाकघरात फ्रिज, ग्यास, ओव्हन, एक ऍक्‍टिव्हा स्कूटर किंवा नॅनो अशाही सुविधा देतात. एका बिल्डरने तर फ्लॅट बुक केल्यास लग्न लावून देऊ, असेही सांगितले. पण ही ऑफर नसून धमकी आहे, असे वाटून अनेक अविवाहितांनी काढता पाय घेतला.\nमेसर्स सोमाजी गोम्स कंस्ट्रक्‍शन्स प्रा. लि.\n'वेगन वर्ल्ड', तळमजला (जुना गोरक्षकरवाडा)\nबिबवेवाडीपासून अवघ्या साडेतीन तासावर,\nविषय : 'कळतात बरे हे कावे' ऊर्फ बिल्डरांच्या ऑफर्स.\nजय महाराष्ट्र. आपण बांधत असलेल्या 'ला साबादेना' नावाच्या चाळीस मजली टॉवरमध्ये बुकिंग सुरू झाले असून, महाराष्ट्र दिनी बुकिंग करणाऱ्याला एक मारुती ब्रेझा (डिझेल), सिंगापूर ट्रिप (दोघांसाठी) आणि एक गोल्ड कॉइन (एक) असे भेट देणार असल्याचे पेपरमधल्या जाहिरातीत वाचले. वाचून आनंद झाला. लगेच निघणार होतो, पण 'चेकबुक घेऊनच या' हे जाहिरातीतले वाक्‍य खटकले. थांबलो, आणि कुठलाही पुणेकर जे करतो ते केले. पत्र लिहायला घेतले\nआपल्या टॉवरमध्ये जळीतप्रूफ लिफ्ट असून दिवाणखान्यात इटालियन मार्बल, खिडक्‍यांना मच्छरजाळी आणि कपडे वाळत घालायला स्वतंत्र तारा बांधून देण्याची आपण दिलेली हमी स्तुत्य आहे. इटालियन मार्बल कोणीही देते, पण तारा नाव सोडा हल्ली कपडे वाळत कुठे घालावेत, हा प्रश्‍न बऱ्याच लोकांना सतावत असतो. आमच्या ओळखीचा एक गृहस्थ ओल्या कपड्यांचे पिळे प्लास्टिकच्या पिशवीतून दररोज हपिसात घेऊन जातो व तेथील गच्चीत सुकवून संध्याकाळी घरी आणतो.\nसदर गृहस्थाची तक्रार त्याच्या वरिष्ठांकडे केली असता 'मीसुद्धा तिथे�� कपडे सुकवतो' असे त्यांनी सांगितल्याने तक्रारदाराने नोकरी आणि आंघोळ एकाच दिवशी सोडल्याचे ऐकिवात आहे. खरे खोटे माहीत नाही. ज्याप्रमाणे कोकिळ पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडे घालून जातो, त्याप्रमाणे शेजारच्यांच्या तारेवर आपले कपडे सुकविणाऱ्यांचेही प्रमाण सोसायट्यांमध्ये वाढीस लागल्याचे समजते. अशा परिस्थितीत आपण कपडे वाळत घालायच्या तारा पुरवत आहात, ही निश्‍चितच कौतुकास्पद गोष्ट आहे.\nमहाराष्ट्र दिनाच्या पवित्र दिवशी 'ला साबादेना'मध्ये फ्लॅट बुक करणाऱ्याला हेलिकॉप्टरमधून चक्‍कर मारून आणण्याची तुमची ऑफरसुद्धा मस्तच आहे. गेल्या पाडव्याला आमचे एक शेजारी वसईला फ्लॅट बघायला गेले होते. हेलिकॉप्टरने वर आभाळात नेल्यावर बिल्डरने त्यांच्याकडून चेक काढून घेतले. 'बऱ्या बोलाने सह्या केल्या नाहीत, तर खाली बघा' असे त्याने (वर) सांगितले. अधिक वर जाणे सदर शेजाऱ्याला अधिक जवळचे गेले असते. कारण तो आभाळात बराच वर गेला होता' असे त्याने (वर) सांगितले. अधिक वर जाणे सदर शेजाऱ्याला अधिक जवळचे गेले असते. कारण तो आभाळात बराच वर गेला होता परिणामी, शेजारी गेल्या अक्षय तृतीयेला वसईला राहायला गेले. (अंघोळीला) दर रविवारी आमच्याकडे येतात. असो.\n...हल्ली बिल्डर लोक काय काय ऑफर देतात. बेडरुमला एसी, सैपाकघरात फ्रिज, ग्यास, ओव्हन, एक ऍक्‍टिव्हा स्कूटर किंवा नॅनो अशाही सुविधा देतात. एका बिल्डरने तर फ्लॅट बुक केल्यास लग्न लावून देऊ, असेही सांगितले. पण ही ऑफर नसून धमकी आहे, असे वाटून अनेक अविवाहितांनी काढता पाय घेतला. आपणही अशा काही सुविधा देणार आहात का\n 'ला साबादेना' ह्या आपल्या गृहसंकुलात मांसाहार करणाऱ्यांना जागा नाकारण्यात येते, अशी तक्रार आमच्या कानावर आली आहे. हे खरे असेल, तर आपले काही खरे नाही, हे बरे जाणून असा. हा सरळ सरळ मराठी माणसाला हद्दपार करण्याचा कट आहे, हे न कळण्याइतके आम्ही दूधखुळे नाही. किंबहुना आपण मोठ्या हुशारीने आपल्या गृहसंकुलाचे नाव 'ला साबादेना' असे ठेवले आहे. प्रथमदर्शनी ते फ्रेंच वाटत असले तरी वस्तुत: ते 'साबूदाणा' असे आहे, असे आम्हाला एका इटालियन माणसाने सांगितले आहे. खरे खोटे ठाऊक नाही; पण तसे ते असावे, असा आमचा वहीम आहे. असले प्रकार करणार असाल, तर तुम्ही जे काही करता तेच घर-इच्छुक मराठी लोक करतील. आम्ही कांदाही खात नाही, असे सांगून फ्लॅट घेतील, आणि पझेशननंतर तुमच्या वरील पत्त्याच्या दारात कोळंबी, अंडी ह्यांची साले आणि अन्य उर्वरित मजकूर आणून टाकतील. तेव्हा सावध\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\n'भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा'\nधुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे....\nभिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस\nवज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2018-12-10T14:55:39Z", "digest": "sha1:WTDGUGSK6Y4PTV5WFBRSRSIJIP6I5GXO", "length": 3649, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:न्यूयॉर्क शहरातील बोरो - विकिपीडिया", "raw_content": "\n\"न्यूयॉर्क शहर���तील बोरो\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/raazi-movie-trailer-launch-108792", "date_download": "2018-12-10T15:44:14Z", "digest": "sha1:6OZWDKPVISCAHW5TBCOATHJYWRCOWY2P", "length": 12838, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "raazi movie trailer launch 'वतन के आगे कुछ नहीं..मै भी नहीं' - Raazi ट्रेलर | eSakal", "raw_content": "\n'वतन के आगे कुछ नहीं..मै भी नहीं' - Raazi ट्रेलर\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nभारतातले एक काश्मिरी वडील आपल्या मुलीला गुप्तहेरी करण्यासाठी तिचे लग्न करून पाकिस्तानात पाठवतात. जिला यासंबंधी काही माहिती नसते. तेथील सर्व खाजगी व महत्त्वाची माहिती भारताला पुरविण्याचे काम तिच्याकडे असते. भारताचे कान व डोळे बनून राहण्याची सूचना तिला दिली जाते.\nमुंबई : बबली अभिनेत्री आलिया भट ही कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडण्यात अग्रेसर आहे. आता ती दिसणार आहे अॅक्शन थ्रिलर भूमिकेत. 'राझी' या सिनेमाच्या नुसत्या ट्रेलरनेच प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. आलिया या सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसेल. आलिया सहमत असे तिच्या भूमिकेचे नाव आहे.\n‘जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन्स’ची निर्मिती असलेला 'राझी' हा देशभक्तीवरचा सिनेमा असला, तरी त्याचे कथानक हे हटके आहे. भारतातले एक काश्मिरी वडील आपल्या मुलीला गुप्तहेरी करण्यासाठी तिचे लग्न करून पाकिस्तानात पाठवतात. जिला यासंबंधी काही माहिती नसते. तिच्या पतीची भूमिका विकी कौशल या अभिनेत्याने साकारली आहे. तो पाकिस्तानी अधिकारी असतो. तेथील सर्व खाजगी व महत्त्वाची माहिती भारताला पुरविण्याचे काम तिच्याकडे असते. भारताचे कान व डोळे बनून राहण्याची सूचना तिला दिली जाते. त्याप्रमाणे ती पुढील कारवाया कशा करते हे सिनेमातच बघणे औत्सुक्याचे ठरेल.\nराझीच्या ट्रेलरमधला 'वतन के आगे कुछ नहीं..मै भी नहीं' हा डायलॉग सध्या चांगलाच गाजतोय.\nही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवरून या राझी या सिनेमाचे कथानक घेतले आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी नेहमीप्रमाणे एक उत्तम सिनेमा द्यायचा प्रयत्न केला आहे हे या ट्रेलरवरून कळते. या आधी त्यांनी 'तलवार' सारखा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचे चित्रीकरण कश्मीर, पंजाब आणि मुंबईमध्ये झाले असून येत्या ११ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\n'कॉमेडीकिंग' भाऊ कदम अभिनित 'नशीबवान'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना या ट्रेलरमध्ये...\nअनुप जलोटा आणि माझ्यात 'हेच' खरे नाते: जसलीन\nमुंबईः ‘बिग बॉस 12’च्या सीझनमध्ये पासष्ट वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा व त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू यांची प्रेमकहाणी चर्चेत आली होती....\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nमहिलांचे नेतृत्व ‘लिज्जत’ने तयार केले\nपुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले....\nसुभाष घईंविरोधातील तपास बंद\nमुंबई - फिल्ममेकर सुभाष घई यांच्या विरोधात अभिनेत्री केट शर्मा हिने केलेल्या तक्रारीचा तपास वर्सोवा पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे मी टूच्या...\n''साताऱ्यात माझंच चालत''ची तोडफोड\nसातारा : फाइट या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ''साताऱ्यात फक्त माझेच चालते'' हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:01:03Z", "digest": "sha1:KLQTAJOW6FT4YDIMS5ZTAU644JWCZKYV", "length": 8610, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दोन हजारची नोटाबंदी नाहीच- शिवप्रताप शुक्ला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news दोन हजारची नोटाबंदी नाहीच- शिवप्रताप शुक्ला\nदोन हजारची नोटाबंदी नाहीच- शिवप्रताप शुक्ला\nइंदूर : दोन हजारच्या नोटा बंद करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी सोमवारी येथे केली. सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई पूर्णपणे थांबविल्याने या नोटा चलनातून लवकरच बाद होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.\nया पार्श्वभूमीवर शुक्ला म्हणाले की, सध्या तरी सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव नाही. गेल्या काही महिन्यांत काही राज्यांत जाणवत असलेली चलनतुटवडा लक्षात घेऊन पाचशे रुपयांच्या नोटांचा पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणत्याही एटीएममध्ये चलनतुटवडा नाही.\nईव्हीएम आणि व्हिव्हिपॅटमधील मते जुळवून पहा- कॉंग्रेस\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठा��रे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC", "date_download": "2018-12-10T16:16:34Z", "digest": "sha1:XK7IAZL7K2TDAZ4QTV3QEFL5KPT77RQP", "length": 4021, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवाब - विकिपीडिया", "raw_content": "\nनवाब ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील स्थानिक शासकांना सार्वभौम शासकाने दिलेली पदवी होती. ही पदवी सहसा मुसलमान शासकांना दिली जायची तर हिंदू शासकांना राजा किंवा महाराजा ही पदवी दिली जायची.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१७ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/5377-2/", "date_download": "2018-12-10T15:16:10Z", "digest": "sha1:Q4WHT6SHUNRW7WFLNT6KJLGYZPGDYAWB", "length": 17511, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "शेतकऱ्यांचा संप…'मराठा मोर्चा' होण्याची भीती का? | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंन��� केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome लोकसंवाद शेतकऱ्यांचा संप…’मराठा मोर्चा’ होण्याची भीती का\nशेतकऱ्यांचा संप…’मराठा मोर्चा’ होण्याची भीती का\nएखाद्या लाटेचा अंदाज वर्तविणे आजकाल अवघड झाले आहे. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने निवडून येतील, मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे जिल्हानिहाय निघतील आणि शेतकरी संपाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज कोणीच व्यक्त केला नव्हता. सांगलीसारख्या जिल्ह्यात 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पराभूत होईल…मराठ्यांच्या एका मोर्चात सहभागी असणाऱ्यांची संख्या 15 ते 20 लाखांवर जाईल, हे कोणीच अपेक्षित धरले नव्हते. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत घडत आहे.\nनगर जिल्ह्यातील पुणतांब्यातून संपाची पहिली हाक दिली गेली. संघटना, पक्ष, नेते यांचे कोणतेच एकमुखी नेतृत्त्व नसताना शेतकऱ्यांचा संप फार काही प्रभाव पाडेल, असे वाटत नव्हते. परिणाम झाला तरी तो विशिष्ट भागापुरता होईल, असेही वाटत होते.\nप्रत्यक्षात विदर्भापासून ते कोल्हापूरपर्यंतचे शेतकरी संपात या ना त्या मार्गाने सहभागी झाले आहेत. यात स्वखूषीने सहभागी झालेले किती आणि झुंडशाहीच्या दबावापुढे वाकलेले किती हे अद्याप समजून येत नाही. तरी पण अनपेक्षित असा प्रतिसाद दिसून येत आहे.\nकेंद्रात मोदी सरकार आले आणि शेतीच्या क्षेत्रात पोपटपंचीच्या पुढे काही घडले नाही, ही वस्तुस्थिती आहे. जमिनीची आरोग्य तपासणी, लिंबोळीयुक्त युरीया अशा ‘लिपस्टिक’ बाबींवरच लक्ष केंद्रीत केले आहे. खरा मुद्दा आहे तो शेती परवडण्याचा आणि त्यातून आपल्या कुटुंबाची प्रगती साधण्याचा. यासाठी आवश्‍यक असतो तो शेतीमालाला भाव. तो भावच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळेनासा झाला आहे. गेल्या हंगामातील उच्चांकी भावावरून सगळ्याच शेतमालाची घसरगुंडी सुरू झाली. ही घसरगुंडी होत असताना केंद्र आणि राज्य सरकार नुसते बघत बसले. उलट शेतीमालाचे भाव कमीच व्हावेत, अशी या सरकारांची इच्छा होती. भाव होता तेव्हा शेतकऱ्याकडे माल नव्हता. तेव्हा सरकारने तूरडाळ आयात करण्यासाठी एक हजार कोटी खर्च केले. शेतकऱ्याकडे तूरीसारखा माल प्रचंड आला तेव्हा सरकारने टप्प्याटप्प्याने उपाययोजना केली. प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला झगडावे लागले. त्यात भाकड जनावरांचा, गायींचा आणि म्हशींच्याही विक्रीचा गोंधळ केंद्र आणि राज्य सरकारने करून ठेवला. व्यावहारिक निर्णय न घेता भावनेच्या आहारी याबाबत निर्णय घेतले गेले. त्यामुळेच हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधी पक्षांचा डांगोरा सर्वत्र ऐकू गेला.\n‘मराठा मोर्चा’ होण्याची भीती का\nमराठा मोर्चाच्या वेळच्या मागण्या आठवा. या मागण्या अशा होत्या की त्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्या होत्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा न्यायालयाच्या परीक्षणाच्या अधीन आहे. कोपर्डीतील आरोपींना शिक्षा देण्याचा मुद्दा न्यायालयावर अवलंबून आहे. शिवस्मारकाचा मुद्दाही विविध परवानग्या आणि खर्चाच्या कसोटीत अडकला आहे. शेतकरी संपाच्या मागण्याही या थोड्याशा अशाच परस्परावलंबी आहेत. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा म्हणजे काय करा, पण कशी हे कोणी सांगत नाही. सातबारा कोरा करा, असे म्हणताना राज्याच्या तिजोरीवर भार येणार आहे. तरीही एक लाख रूपयांपर्यंतचे कर्ज सरकार एक वेळ माफ करेलही. त्याने सारे प्रश्‍न सुटतील का हे कोणी सांगत नाही. सातबारा कोरा करा, असे म्हणताना राज्याच्या तिजोरीवर भार येणार आहे. तरीही एक लाख रूपयांपर्यंतचे कर्ज सरकार एक वेळ माफ करेलही. त्याने सारे प्रश्‍न सुटतील का मराठा मोर्चाला प्रतिवाद म्हणून इतर समाजांनीही मोर्चे काढले. अशीच प्रतिक्रिया शेतकरी संपाच्या विरोधात शहरी वर्गातून आली तर\nखुल्या बाजारपेठेचे स्वप्न शरद जोशींनी पाहिले. एखाद्या मालाचे भाव वाढले की सरकार त्याची आयात करून देशातील शेतकऱ्याची कोंडी करते. असे प्रकार बंद झाले तरी या जागृतीचे यश समजायला हवे. आता जी माध्यमे शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देतायत त्यांनी मालाचे भाव वाढल्यानंतर महागाईचा आगडोंब म्हणून सरकारला शेतमाल आयात करण्यासाठी भाग पाडू नये. सध्या जे सोशल मिडियावाले शेतकऱ्यांचे दूध रस्त्यावर फेकतानाच्या पोस्टला लाइक करत आहेत त्यांनी दुधाचे भाव वाढल्यावर ते ‘डिस लाइक’ करू नये. छोट्या शेतकऱ्याच्या समस्यांचा आवाज या निमित्ताने मोठा व्हायला हवा. बागायतदार तर नेहमीच आंदोलनात अग्रेसर असतात. पण तुरीच्या प्रश्‍नाच्या निमित्ताने छोट्या शेतकऱ्याच्या समस्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे हे आंदोलन फार लांबवून शेतकऱ्यांचे दूरगामी नुकसानच आहे. त्याला भरीला घालणारी मंडळी खरचं शेतकरी हित पाहत आहेत का, याचा विचार करायला हवा. दूध, भाजीपाला यांच्या रूपाने शेतकऱ्याच्या हातात आता दोन पैसे मिळत असताना ते देखील ही मंडळी संपाच्या नावाखाली हिरावून घेत आहेत. कोणत्याही आंदोलनाचे यश हे त्याच्या यशस्वी माघारीपणावर असते. ही माघार चुकली की गिरणी कामगारांच्या संपाची आठवण येते. लाखोंचे मराठा मोर्चे निघूनही सरकारने फार काही केले नाही, अशी जी भावना निर्माण झाली, ती शेतकरी संपाबाबत होऊ नये, एवढीच इच्छा\nविनोद खन्नांच्या पत्नीची ‘गुरदासपूर’साठी दावेदारी\nघोषणांचा महापूर, मात्र शेतकरी कोरडाच..\nभाई वैद्य यांचे विचार कायम स्मरणात राहतील…\n‘मिड ब्रेन एक्टीव्‍हेशन’ जादू नव्‍हे; तर मानवी मेंदुची शक्ती\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहो��विण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%95/", "date_download": "2018-12-10T15:34:39Z", "digest": "sha1:UQQ4BA6XXLOXQBIJBQQVZGV4PVL4BJDT", "length": 6818, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धोकादायक रस्त्यावर “साथ’कडून रिफ्लेक्‍टर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधोकादायक रस्त्यावर “साथ’कडून रिफ्लेक्‍टर\nलोणंद – लोणंद-निरा रोडवरील पाडेगाव हद्दीतील धोकादायक ठरत असल्याले टोलनाका शेड दैनिक प्रभात आणि पाडेगाव ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे काढुन टाकण्यात आले. परंतु शेडचा अर्धवट अवस्थेतील पाया / दुभाजक धोकादायक स्थितीत उभे असल्याने व रात्रीच्या वेळी ते दिसत अथवा लवकर समजून येत नसल्याने मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, तसेच वाहनांचे नुकसानही होऊ शकते.\nयामुळे साथ प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्यावतीने येथील दुभाजक तसेच कठडे रात्री अपरात्री दिसावे यासाठी आवश्‍यक त्या ठिकाणी रेडियम व रिफ्लेक्‍टर बसविण्यात आले. यासाठी पाडेगावचे सरपंच हरिश्‍चंद्र माने, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला, रूपेश ढावरे, दीपक बाटे, कृष्णात गुलदगड, नवनाथ चव्हाण यांनी परिश्रम घेतले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकामाच्या ठिकाणी माहिती फलक बंधनकारक\nNext articleपूर्ण कर्ज फेडण्यास तयार, पण… – विजय मल्या\nओगलेवाडीत वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी\nकोडोलीमध्ये “सभापती आले आपल्या दारी’\nरेल्वे रुंदीकरणात भूसंपादनाचा वाद चिघळणार\nपाटणचा विकास कराडला जावून सांगण्याची वेळ का येते\nशेततळ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर\nकराडमधून श्रीक्षेत्र शिर्डीकडे साईबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-congress-established-gandhi-as-a-political-brand/", "date_download": "2018-12-10T15:17:48Z", "digest": "sha1:XHHF3TTQR3W32FCPR45WIU6KSQYW3IK4", "length": 9256, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसने गांधी आडनावाचा राजकीय ब्रॅन्ड केला : जेटली यांची टीका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेसने गांधी आडनावाचा राजकीय ब्रॅन्ड केला : जेटली यांची टीका\nनवी दिल्ली: कॉंग्रेसने गांधी या आडनावाचा राजकीय ब्रॅन्ड केला, अशा शब्दामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. 2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेसचे आव्हान भाजप आनंदाने स्वीकारेल, असेही त्यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.\n“सरदार पटेल यांच्या वडिलांचे नाव होते.’ असे शिर्षक असलेल्या पोस्टमध्ये जेटली यांनी कॉंग्रेसच्या घराणेशाहीमध्ये गुणवत्ता आणि योग्यतेला कोणतेच स्थान नाही. केवळ एकाच घराण्याभोवती सर्वांनी गर्दी केली आहे, असे म्हटले आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबीयांच्या नावांचा उल्लेख केल्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्‍वभुमीवर जेटली यांनी ही पोस्ट लिहीली आहे.\n“अपरिचित कुटुंबातील पंतप्रधान मोदी आणि गुणवत्तेपेक्षा केवळ घराणेच असलेल्यांमध्ये 2019 ची निवडणूक व्हावी, असे कॉंग्रेसला वाटत असेल, तर भाजप हे आव्हान स्वीकारायल तयार आहे. हाच निवडणूकीचा अजेंडा होऊ द्यावा.’ असेही जेटली यांनी म्हटले आहे.\nकॉंग्रेसकडून पंतप्रधानांच्या आईचे वय हा निवडणूकीतील वादाचा विषय केला गेला. वडिलांच्या अनभिज्ञतेबाबत शेरेबाजी केली गेली. भारतात घराणेशाही निर्माण करणे हाच कॉंग्रेसचा हेतू आहे. प्रसिद्ध घराणे नाही हा राजकीय मुद्दा केला गेला आहे. लक्षावधी राजकीय कार्यकर्ते सर्वसामान्य पार्श्‍वभुमी असलेला कुटुंबातून आहेत. मात्र कॉंग्रेसच्या निकषानुसार ते अपयशी ठरतील. कॉंग्रेसने आडनाव हा राजकीय ब्रॅन्ड केला आहे. देशातील रस्ते, शहरे, पूल, विमानतळ, रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज, स्टेडियम सारे काही गांधी राजघराण्याशी जोडले. जणू काही इतरांशी काहीही संबंधच नाही, असे त्यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबुध-पुसेगाव रस्ता खड्ड्यात\nNext articleनगर महापालिका रणसंग्राम: प्रचारपत्रकातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी गायब\nसर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्ष नेतेपदाबाबतच्या तरतूदीसंदर्भात केंद्राकडे मागवला खुलासा\nमला येड्डीयुरप्पांच्या सर्टिफिकेटची गरज नाही : कुमारस्वामी\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\nउर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल- नरेंद्र मोदी\n#VijayMallya : काँग्रेस सत्तेत असताना ‘लूट’ केलेल्याला भाजपा सत्तेत आल्यावर ‘शासन’ : जेटली\nभाजपाला पटेलांचा पुतळा उभारता आला मात्र राम मंदिर बांधता आले नाही: ओमर यांची खोचक टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa-global-desh/hillary-wave-continues-share-market-15803", "date_download": "2018-12-10T15:37:57Z", "digest": "sha1:SBEZVF7BC2OVVQXVILNESPWF5HVCRHJW", "length": 13280, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "hillary wave continues at share market शेअर बाजारात 'हिलरी लाट’ कायम | eSakal", "raw_content": "\nशेअर बाजारात 'हिलरी लाट’ कायम\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\nहिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता वाढली असली तरी जोखीमही वाढली आहे. माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात मोठे चढउतार मागील काही काळात झाल्याने गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत.\nमुख्य मार्केट स्ट्रॅटेजिस्ट, जिओजित बीएनपी परिबास फायनान्शियल सर्व्हिसेस\nमुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता वाढल्याने जगभरातील शेअर बाजारातील तेजी मंगळवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 132 अंशांनी वाढून 27 हजार 591 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वाढून 8 हजार 543 अंशांवर बंद झाला.\nअमेरिकेच्या निवडणुकीतील कौलाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. हिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता. यातच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार आणखी सुधारणा करेल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तूट भरून काढेल, असे म्हटल्याने शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले. सेन्सेक्‍सची सुरवात सकाळी चांगली झाली. मात्र, त्यानंतर विक्रीचा जोर वाढला. निर्देशांक बंद होताना पुन्हा त्यात वाढ झाली. अखेर सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 132 अंशांनी वाढून 27 हजार 591 अंशांवर बंद झाला. वाहननिर्मिती, तेल व नैसर्गिक वायू, बॅंका, फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांवर खरेदीचा जोर दि���ून आला.\nआशियाई देशांतील शेअर बाजारही आज वधारले. हॉंगकॉंगच्या हॅंगसेंग निर्देशांकात 0.47 आणि चीनच्या शांघाय निर्देशांकात 0.46 टक्के वाढ झाली. जपानचा निक्केई निर्देशांक मात्र, स्थिर राहिला. युरोपीय देशांतील शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली. ब्रिटन 0.10, जर्मनी 0.05 आणि फ्रान्स 0.15 टक्के वाढ सुरवातीच्या सत्रात झाली.\n'पाकिस्तानला एक डॉलरचीदेखील मदत नको'\nन्यूयॉर्क : पाकिस्तान दहशतवाद्यांना सतत आश्रय देत असून हेच दहशतवादी अमेरिकी सैनिकांची हत्या करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांच्या...\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nमनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/gujarat-railway-station-where-modi-sold-tea-gets-eight-crore-development-work-41423", "date_download": "2018-12-10T16:26:39Z", "digest": "sha1:OOKLXOC43YVWZ7ELDOWMDOVH2Q7D4JPO", "length": 11014, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "gujarat railway station where modi sold tea gets eight crore for development work मोदींनी चहा विकलेल्या स्टेशनचा होणार विकास | eSakal", "raw_content": "\nमोदींनी चहा विकलेल्या स्टेशनचा होणार विकास\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nगुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील​ वडनगर हे मोदींचे जन्मठिकाण असून, याठिकाणी ते वडीलांसह चहा विकत होते.\nअहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकलेल्या गुजरातमधील वडनेरा स्टेशनच्या विकासासाठी आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.\nगुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर स्टेशनवर मोदी चहा विकत होते. मोदींची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर हे रेल्वे स्टेशन आणखी प्रकाशझोतात आले होते. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी या स्टेशनच्या विकासासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.\nसचाना गावातील इन्लँड कंटेनर डेपोच्या उद्घाटनासाठी सिन्हा आले होते. यावेळी त्यांनी स्टेशनच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी मंजूर केला. लवकरच या स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. वडनगर हे मोदींचे जन्मठिकाण असून, याठिकाणी ते वडीलांसह चहा विकत होते.\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय...\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56189", "date_download": "2018-12-10T15:25:51Z", "digest": "sha1:ZBQAP3LZCZQKECNQHLVFMSE7QOCT3IL5", "length": 31890, "nlines": 212, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मानाचि लेखक संघटनेतर्फे चित्रपट लेखन कार्यशाळा - सर्वांसाठी खुली. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मानाचि लेखक संघटनेतर्फे चित्रपट लेखन कार्यशाळा - सर्वांसाठी खुली.\nमानाचि लेखक संघटनेतर्फे चित्रपट लेखन कार्यशाळा - सर्वांसाठी खुली.\nइथे मायबोलीवर अनेक लेखक आहेत. काही खूप वर्षांपासून लिहित आहेत. काही नुकते लिहिते झालेत. काही केवळ मायबोलीमुळे लिहिते झालेत. आपल्यातले अनेक जण केवळ आनंदासाठी लेखन करतात तर लेखन हा काहींचा व्यवसाय आहे.\nलेखकाला लेखनाचा खरा आनंद मिळतो तो ते लेखन जास्तीत जास्त लोकांनी वाचलं की आणि त्या लेखनासाठी जर कोणी व्हिटॅमिन एम देणार असेल तर\nलेखन हे जेव्हा केवळ कागदावर (किंवा ब्लॉगवर) असतं तेव्हा (comparatively) कमी लोक ते वाचतात. पण जर तेच लेखन दृक्श्राव्य माध्यमातून मालिका नाटक किंवा चित्रपट बनून सर्वांच्या समोर येतं तेव्हा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आणि लेखकसुद्धा प्रसिद्ध होतो ( आणि व्हिटॅमिन एम सुद्धा मिळतं)\nपण आपण लिहिलेलें लेखन म्हणजेच कथा जशाच्या तशा दृकश्राव्य माध्यामातून म्हणजेच नाटक मालिका अथवा चित्रपट माध्यमातून दिसतात का दिसू शकतात का का त्यावर काही वेगळे संस्कार करावे लागतात आपल्या कथेचा चित्रपट बनावा ह्यासाठी आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने लिहायची आवश्यकता आहे का\nचित्रपट लेखनाचे हे तंत्र समजून घेण्यासाठी मानाचि ह्या लेखक संघटनेने चित्रपट लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे आणि आपली मायबोली ह्या कार्यशाळेसाठी ऑनलाईन मिडिया पार्टनर आहे.\nह्या कार्यशाळेबद्दल अधिक सांगण्यापूर्वी मानाचि ह्या संघटनेबद्दल थोडसं.\nमराठी मालिका, मराठी नाटक आणि मराठी चित्रपट ह्या माध्यमांसाठी लिहिणार्‍या लेखकांसाठी ह्याच माध्यमातल्या लेखकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली लेखकांची संघटना म्हणजे मानाचि.\nजून २०१४ मध्ये काही मालिका लेखक whatsapp groupच्या निमित्ताने एकत्र आले आणि गप्पांच्या ओघात त्यांना जाणवले की आपल्या समस्या सामाईक आहे. ह्या समस्या सोडवणे, तसेच लेखकांचे हक्क (intellectual property and copyrights) त्यासंदर्भातील नियम कायदे, ह्याबाबतची जागरुकता मराठी लेखकांमध्येही निर्माण करणे तसेच लेखकमंडळींच्या उत्कर्षाकरीता काही उपक्रम राबवणे हे दृष्टिकोन ठेवून प्रयत्न सुरु झाले. पण त्याआधी विखुरलेल्या लेखकांना एकत्र आणून त्यांच्यात परस्पर समन्वय प्रस्थापित करणे आवश्यक होते. याच गरजेतून प्रेरणा घेत आणि ६ मे २०१५ ह्या दिवशी मा.ना.चि. (मालिका नाटक चित्रपट) ह्या लेखक संघटनेची स्थापना केली गेली.\n१. मा.ना.चि. लेखक संघटनेची घटना तयार करणे जी सर्व सदस्यांसाठी बंधनकारक असेल.\n२. बौद्धिक संपदा आणि कॉपीराईट्स संबधित हक्कांबाबत लेखकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यासंदर्भातील नियम आणि कायदे यांच्या पालनावर भर देणे.\n३. मालिका नाटक आणि चित्रपट ह्या माध्यमातील लेखकांच्या कामासंदर्भात मसुदे तयार करणे व या करारांच्या पालनाकरिता आग्रही राहाणे.\n४. प्रत्येक माध्यमातील लेखनकार्यासाठी किमान मानधन निश्चित करणे.\n५. मालिका आणि चित्रपट लेखनसंदर्भातील मानधनासाठी असलेला 'क्रेडिट पिरियड' रद्द करून घेणे.\n६. नाट्यपरिषदेचा नाटककार संघ पुनरुज्जीवित करणे\n१. रायटर्स फार्म - इथे लेखक रुजतात.\n२. बौद्धिक संपदा आणि कॉपीराईट्स संबधित हक्कांबाबत लेखकांसाठी कार्यशाळा.\n३. मराठी दृकश्राव्य माध्यमात कार्यरत असलेल्या लेखकांचे संमेलन आणि त्यांच्यासाठी पुरस्कार सोहळा.\n४. लेखकांसाठी असलेल्या देशांतर्गत आणि विदेशी स्कॉलरशिप्सची माहिती मिळवून देणे आणि त्याकरीता मदत करणे.\n'रायटर्स फार्म - येथे लेखक रुजतात'\nमानाचि ह��या संघटनेने स्थापना झाल्यानंतर 'रायटर्स फार्म - येथे लेखक रुजतात' या उपक्रमाअंतर्गत जुलैमध्ये मालिका लेखन कार्यशाळा घेतली. ह्या कार्यशाळेसाठी पु. ल. देशपांडे अकादमीने साहाय्य केले. ह्या कार्यशाळेला जवळ जवळ ५०० लोकांनी प्रतिसाद दिला. ११, १२ व १८, १९ जुलै असे चार दिवस चाललेल्या ह्या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक एन.चंद्रा यांनी केले. ह्या कार्यशाळेमध्ये विवेक आपटे, शिरीष लाटकर, सचिन दरेकर, अभिजीत गुरू, चिन्मय मांडलेकर, अरूणा जोगळेकर, अंबर हडप, कौस्तुभ दिवाण, राजेश देशपांडे, आशिष पाथरे, महेंद्र कदम व सचिन मोटे यांनी कथानक, पटकथा-संवाद, विनोदी लेखन, ईत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. तांत्रिक बाबी व निर्मात्यांच्या दृष्टीकोनाबद्दल अतुल केतकर, मंदार देवस्थळी, सचिन गोस्वामी यांनी माहिती दिली. याचबरोबर संघटनेतील ज्येष्ठ व अनुभवी लेखकांबरोबर परीसंवाद झाला. यात पुरूषोत्तम बेर्डे, आनंद म्हसवेकर, अरविंद औंधे, सुहास कामत, राजीव जोशी, अण्णा कर्पे, संभाजी सावंत यांचा सहभाग होता. चॅनल हेड श्री.निलेश मयेकर व श्री.संजय उपाध्ये ह्यांनी या कार्यक्रमाला अजुनच रंगत आणली. समारोपाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री विजय पाटकर उपस्थित होते. सचिन गोस्वामी या निर्माता दिग्दर्शकांच्या विनंतीला मान देऊन विजय पाटकर ह्यांनी \"यापुढे चित्रपटाच्या प्रसिद्धीवर लेखक, गीतकारांची नावे छापणे बंधनकारक असेल\" अशी महत्वपूर्ण घोषणा केली आणि काहीच दिवसांत ती अमलात आणली.\n'रायटर्स फार्म - येथे लेखक रुजतात' या उपक्रमाअंतर्गत संघटनेने ऑगस्ट महिन्यात सहा दिवसांची एकांकिका लेखन कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार, 'बोधी' चळवळीचे प्रणेते तसेच 'मानाचि'चे माननीय सदस्य श्री. प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते झाले. १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान झालेल्या या कार्यशाळेत प्रत्यक्ष लेखनावर अधिक भर देण्यात आला व प्रत्येक शिबीरार्थीकडून एकांकिका लिहून घेण्यात आल्या. यासंबंधी शिबीरार्थिंना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.अनिल बांदिवडेकर, देवेंद्र पेम,अंबर हडप, गणेश पंडित, राजीव जोशी, अानंद म्हसवेकर, वामन तावडे, संभाजी सावंत, विश्वास सोहोनी, सुनिल हरिश्चंद्र व प्रदिप राणे ही मंडळी उपस्थित होती.समारोपाच्या वेळी सुप्रसिद्ध नाटककार व 'अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट' (मुंबई विद्यापीठ) चे संचालक श्री.शफाअत ख़ान व 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष श्री.विजय पाटकर हे उपस्थित होते. चित्रपट महामंडळाच्या नव्याने अमलात आणल्या गेलेल्या निर्णयाचे यावेळी जोरदार स्वागत झाले. मान्यवरांनी अशा कार्यशाळांची गरज अधोरेखित करून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.\nआता दिवाळीच्या मुहुर्तावर संघटनेने चित्रपट लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. पुरुषोत्तम बेर्डे, अभिराम भडकमकर, समर नखाते, अशोक राणे, संजय पवार, अनिल झणकर हे चित्रपट क्षेत्रातले मान्यवर चित्रपट लेखनाच्या विविध अंगांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.\nचित्रपट लेखन कार्यशाळा ६, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री ९ ह्यावेळेत पु.ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी येथे असेल. ह्या कार्यशाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुढील लिंकवर असलेला फॉर्म भरून पाठवावा. अपूर्ण भरलेले फॉर्म रिजेक्ट केले जातील. आपण मायबोलीवर अथवा इतर कुठेही लेखन केले असल्यास त्याची माहिती द्यावी.\nनिवडसमितीकडून फॉर्मची चाचपणी झाल्यावर उमेदवाराला कळवले जाईल. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य ह्या तत्त्वावर ह्या कार्यशाळेत प्रवेश मिळणार आहे. १ नोव्हेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ह्या कार्यशाळेसाठी मानाचिचा संपर्क क्रमांक ९१६७७६७२३८. ईमेल आयडी: manachi.upakram@gmail.com\nतेव्हा मायबोलीवरील माझ्या लेखकू मित्र मैत्रिणींनो चित्रपट लिहिणे हे जर तुमचे स्वप्न असेल तर वरील लिंकवर क्लिक करा आणि व्हा ह्या मानाचिच्या कार्यशाळेत सामील.\nभेटूच ६ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता पु ल देशपांडे अकादमी मध्ये.\nआपली मायबोली ह्या कार्यशाळेसाठी ऑनलाईन मिडिया पार्टनर आहे.\nमानाचि लेखक संघटनेतर्फे चित्रपट लेखन कार्यशाळा\nरायटर्स फार्म - इथे लेखक रुजतात\nछान उपक्रम , वल्लरी. खुप खुप\nछान उपक्रम , वल्लरी. खुप खुप शुभेच्छा ...\nमस्त उपक्रम... फी किती\n.....वल्लरी, तु ही असणार का तिथे\nयावेळी नवरा पुण्याबाहेर असल्याने बेबीसिटिंग मॅनेज होणार नाही, पण पुढची बॅच असल्यास नक्की येणार.\nछान उपक्रम , वल्लरी. खुप खुप\nछान उपक्रम , वल्लरी. खुप खुप शुभेच्छा ...\nव्वा.... छान, असे काही घडायला\nव्वा.... छान, असे काही घडायला हवेच होते.\nकार्यशाळा मुंबईला असल्याने भाग घेणे शक्य होणार नाही. मात्र मानाचि ने काही उपयुक्त टीप्स असलेली मार्गदर्शनपर पुस्तिका प्रसिद्ध केली तर ती मात्र जरुर घेईन. किंबहुना, अन्य उपक्रमांबरोबरच, लेखन कसे करावे याबाबत काहीएक पुस्तक/ग्रंथ संपादित केला गेला तर तो दीर्घकालिक उपयुक्त ठरेलच, शिवाय, कुणी सांगावे, पुढेमागे विद्यापिठीय अभ्यासक्रमातही लावला जाऊ शकेल.\nवक्ट्रुत्व/भाषण कलेवर पुस्तके उपलब्ध आहेत ( पण तिथे व्यक्तिगत आत्मविश्वासाचाही संबंध असल्याने त्यांचा कितपत उपयोग होतो याबाबत मी साशंक आहे) पण लेखनाबाबत मात्र, व्यक्ति कशीही असली, तरी निव्वळ लेखनविषय व मांडणी-प्रस्तुती संदर्भाने अनेक बाजुंनी मार्गदर्शन होऊ शकते/घेतले जाऊ शकते.\nअसे काही पुस्तक/ग्रंथ निर्माण झाला तर मी पहिल्यांदी तो घेईन.\nअगदी निव्वळ जुगवुन लिहायचे ठरवले तरीही लेखकास खरे तर वास्तव जगातील असंख्य घटना/स्थाने/घडामोडींची माहिती असावी लागते, तरच त्याचे जुगवुन लिहीलेले \"वास्तव\" भासते. जिथे सत्यकथाच आहे, तिथे तर प्रश्नच नाही. तरी, लेखाकाने त्याचे जनरल नॉलेज कुठल्या प्रांतात/भागात कशा पद्धतीने काय सोर्सेस वापरुन वाढवावे यावरही मार्गदर्शन, वा अशी काही सुची निर्माण झाल्यास ति अतिशय उपयोगी ठरेल. असो.\nउपक्रमास परत एकदा शुभेच्छा देतो...\nसा अर्च राखी खूप आभार. अर्च\nसा अर्च राखी खूप आभार.\nअर्च मी असनारच एवधी चांगली संधी सोडून कसे चालेल.\nलिम्बू काका शुक्र शनि रवि अहे कार्य्क्रम. पुण्याचे बरेच जन आहेत. प्रयत्न करा. इतर सूचनांवर नक्की विचार करू\nअनु आपन येउ शक्क्ला असतात खूप बरे वाटले अस्ते.\nमायबोलीच्या टॅलेंटेड लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा असे मनापासून वाटते.\nफी किती आहे वल्लरी\nधन्स कविन. फी रु ३०००\nधन्स कविन. फी रु ३०००\n छान उपक्रम. अशा उपक्रमांची खरच गरज आहे.\nमला यायला नक्की आवडेल. हे मुंबई मध्ये असल्याने पाहावं लागेल जमतय का.\nलिंबूकाका म्हणतात तस माहिती पुस्तिका वगेरे काढली तर मस्तच ..\nहर्पेन आशिका - धन्यवाद. प्रकु\nहर्पेन आशिका - धन्यवाद.\nप्रकु - तुम्ही नक्की प्रयत्न करा यायचा,\nमालिका चित्रपट आणि नाटक ह्या माध्यमांसाठी लिहिणार्‍या अनुभवी आणि नवोदित लेखकांना भेटल्यावर त्यांच्याबरोबर बोलल्यावर जाणवले की खरच मानाचि सारख्या संघटनेची आणि अशा उपक्रमांची खूप गरज आहे.\nवैयक्तिक बोलायचे तर मानाचिची सदस्य झाल्याने मला खूप काही शिकायला ��िळाले आणि मानाचिमध्ये मी इंट्रोड्युस झाले तेही मायबोलीमुळे, मायबोलीवरच्या कौतुक शिरोडकर मुळे. कौतुक आणि मायबोलीवरच पूर्वी लिहिणारे निनाद शेट्ये हेदेखील मानाचिचे सदस्य आहेत.\nतर मायबोलीच्या लेखकांनो स्वतःच्या लेखनाला दृकश्राव्य माध्यामात कसे आणता येईल अथवा लेखक म्हणून दृकश्राव्य माध्यमात कसे काम करता येईल हे समजून घेण्याची शिकण्याची संधी सोडू नका.\nजस्ट क्युरिऑसिटी म्हणून सहभागीही व्हायला आवड्लं असतं\nअन्जू, मानुषी ताई धन्यवाद.\nअन्जू, मानुषी ताई धन्यवाद.\nमायबोलीकरांच्या प्रतिसादासाठी मानाचितर्फे मायबोलीकर लेखक मित्र मैत्रिणींचे आणि मायबोली प्रशासनाचे आभार.\nमानाचि तर्फे होणार्‍या ह्या चित्रपट लेखन कार्यशाळेचे उद्घाटन उद्या दुपारी ३ वाजता पु. ल देशपांडे अकादमी, प्रभादेवी इथे होणार आहे. उद्घाटनाला पु. ल. देशपांडे अकादमीचे श्री आशुतोष घोरपडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे श्री विजय पाटकर उपस्थित असतील. कार्यशाळेचे उद्घाटन श्री किरण शांताराम ह्यांच्या हस्ते होईल. उद्घाटन समारंभासाठी मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण.\nउद्घाटनाला येणार्‍या आणि कार्यशाळेत सहभागी होणार्‍या मायबोलीकरांचा एकत्र फोटो काढून टाकूच.\nफोटो क्रेडिट - सचिन दळवी\nफोटो क्रेडिट - सचिन दळवी (PHOTO PLANT)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/category/international/", "date_download": "2018-12-10T16:27:10Z", "digest": "sha1:NF3Y3I32CDJR6OL4CNHJMZHBZLY5B5PF", "length": 5390, "nlines": 56, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "International Archives - MPSC Current Affairs", "raw_content": "\n49 वा IFFI महोत्सव\n20 ते 28 नोव्हेंबर 2018 या काळात 49 वा ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (IFFI) गोवा येथे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन पुढील चित्रपटाने केले जाणार आहे.\nफीचर फिल्म – ‘ओलू’ (मल्याळम चित्रपट)\nनॉन-फीचर फिल्म – ‘खरवस’ (मराठी चित्रपट)\nभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) –\nभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना सन 1952 मध्ये करण्यात आली आहे.\nपहिला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९५२ साली मुंबईमध्ये आयो��ित करण्यात आला होता. हा महोत्सव पहिल्या वर्षी बिगर स्पर्धात्मक स्वरूपातील असून त्यामध्ये भारतासह २३ देश व UNO चा सहभाग होता.\nसन २००३ पर्यंत या महात्सवाचे आयोजन भारतातील वेगवेगळ्या राज्यात व शहरात केले जात होते. परंतु २००४ पासून गोवा हे एकमेव राज्य यासाठी निश्चित करण्यात आले.\nत्यामुळे आता प्रत्येक वर्षी नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यामध्ये हा महोत्सव गोव्यामध्ये १० दिवसांसाठी आयोजित केला जातो. एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा ही संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करते.\n12वी एशिया यूरोप मिटिंग (ASEM)\n16 ऑक्टोबर 2018 रोजी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहरात 12वी ‘एशिया यूरोप मिटिंग’ (ASEM) शिखर परिषद भरविण्यात आली होती.\n‘ग्लोबल पार्टनर्स फॉर ग्लोबल चॅलेंजेस’ या विषयाखाली ही परिषद आयोजित केली गेली होती.भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी या पारिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.\nया पारिषदेमध्ये व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये आशिया व युरोपमधील संबंध बळकट करण्यासाठी चर्चा करण्यात आली.\n‘एशिया यूरोप मिटिंग’ (ASEM) –\nएशिया-युरोप मिटिंग (ASEM) हा एक संयुक्त आशियाई-युरोपीय मंच आहे. या परिषदेचे आयोजन युरोपीय संघाकडून केले जाते.\nया मंचाची स्थापना 1996 साली करण्यात आली़ असून या ठिकाणी एकूण 53 सदस्य देशांचा सहभाग आहे.\nयुरोपीय संघ (EU) आणि युरोपीय कमिशनचे 15 सदस्य देश, दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (Association of Southeast Asian Nations -ASEAN) याचे 7 सदस्य देश तसेच चीन, जपान व दक्षिण कोरिया हे स्वतंत्र देश यांच्या दरम्यान संबंध आणि सहकार्याच्या विविध प्रकारांना चालना देण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2018-12-10T15:45:34Z", "digest": "sha1:6IWWI3WGCGK6THEDQELQHQCYVT5U2F7M", "length": 7487, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इमरान ताहिर - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मोहम्मद इमरान ताहिर\nजन्म २७ मार्च, १९७९ (1979-03-27) (वय: ३९)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पिन\nआं.ए.सा. पदार्पण (९९) २४ फेब्रुवारी २०११: वि वेस्ट ईंडीझ\nशेवटचा आं.ए.सा. २४ फेब्रुवारी २०११: वि वेस्ट ईंडीझ\n२०१०–सद्य डॉल्फिन क्रिकेट संघ\n२०१० वार्विकशायर (संघ क्र. १)\n२००८–२००९ हॅपशायर (संघ क्र. ४२)\n२००७–२००९ टायटन्स क्रिकेट संघ (सं�� क्र. १०)\n१९९८–९९, २००४–०७ वॉटर & पावर\nए.सा. प्र.श्रे. लि.अ. T२०\nसामने १ १२८ ९७ ३७\nधावा – १,८४५ ३०४ ४७\nफलंदाजीची सरासरी – १४.५२ १३.८१ ६.७१\nशतके/अर्धशतके –/– –/३ –/– –/–\nसर्वोच्च धावसंख्या – ७७* ४१* १३\nचेंडू ६० २५,२६५ ४,२५८ ८२२\nबळी ४ ५४७ १४४ ४०\nगोलंदाजीची सरासरी १०.२५ २४.९३ २२.३९ २१.७०\nएका डावात ५ बळी – ४१ ३ –\nएका सामन्यात १० बळी – ९ – –\nसर्वोत्तम गोलंदाजी ४/४१ ८/७६ ५/२७ ३/१३\nझेल/यष्टीचीत १/– ५९/– २१/– ९/–\n२४ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nस्मिथ(ना.) • ए.बी. • अमला • बोथा • डुमिनी • प्लेसिस • इंग्राम • कॅलिस • मॉर्केल • पार्नेल • पीटरसन • स्टाइन • ताहिर • त्सोत्सोबे • विक •प्रशिक्षक: झिल\nदक्षिण आफ्रिका संघ - २०१५ क्रिकेट विश्वचषक\n1 अमला • 8 स्टेन • 10 मिलर • 12 डी कॉक (†) • 17 डी व्हिलियर्स (क व †) • 18 डू प्लेसी • 21 डुमिनी • 27 रोसू • 28 बेहर्डीन • 65 मॉर्कल • 69 फॅंगिसो • 75 फिलान्डर • 87 अ‍ॅबट • 94 पार्नेल • 99 ताहिर • प्रशिक्षक: डॉमिंगो\nइ.स. १९७९ मधील जन्म\nइ.स. १९७९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२७ मार्च रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-12-10T15:53:34Z", "digest": "sha1:Z5PHITVCYOACTM7GIZHTCHREWQXRYFIX", "length": 5052, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नान्सी - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १५ चौ. किमी (५.८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७०० फूट (२१० मी)\n- घनता ७,०२२ /चौ. किमी (१८,१९० /चौ. मैल)\nफ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nनान्सी हे ईशान्य फ्रान्समधील लोरेन प्रांतातील एक शहर आहे.\nफ्रान्स मधील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०१५ रोजी १७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ek-kalpanik-patra/", "date_download": "2018-12-10T15:24:02Z", "digest": "sha1:TVQ7RNFG3QA66U3PBQDMUMYFVIR567LR", "length": 11204, "nlines": 139, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "एक काल्पनीक पत्र – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeनियमित सदरेमनातली गोष्टएक काल्पनीक पत्र\nAugust 4, 2018 Guest Author मनातली गोष्ट, वैचारिक लेखन\nकाय बर आहे ना नाही म्हटलं तुझा वाढदिवस जवळ येतोय म्हणून म्हटलं थोडी विचारपुस करावी तुझी. काय आहे या सोशल मिडिया नसलेल्या जमान्यात तु स्वतंत्र झालास पण आता याच सोशल मिडियावर तुझ्याबद्दल काही लिहीलं नाही तर एक वेगळाच शिक्का बसण्याची भिती असते रे.\n(अहं तुझी नव्हे, तुलाही माहित आहे कोणाची ते)\nतुझा वाढदिवस असला कि एक वेगळाच आनंद असतो आम्हाला. पण या आनंदावरही कधी कधी विरजण पडु लागतं रे जेव्हा तुझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच…” दिल्लीत भूकेमुळे ३ लहान मुलींचा मृत्यू” असं काही कानी पडलं की. माहित नाही का पण हिम्मत होत नाही रे माझी असं काही ऐकण्याची. तु कसं सहन करतो रे हे सगळं\nमला नाही वाटत तुलाही हे सहन होत असेल. तुलाही वाटत असेल ओरडावं आपणही इथल्या बहीऱ्या झालेल्या सरकारच्या कानठळ्या बसाव्या इतकं. तुलाही वाटतच असेल ना त्या लेकरांसाठी आवाज उठवावा\nम्हणजे बघ ना पंतप्रधानांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासुन अगदी १०-१५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका घरात खायला काही नसल्यामुळे कोणाचा मृत्यू होतो, तर कधी कधी मृतदेह न्यायला इथे कधी कोणाला सरकारी रूग्णवाहिका मिळत नाही. का होत असेल रे हे असं\nतु तोच आहेस ना रे जो दुसऱ्या देशांंनाही कृषीची निर्यात करतो तु तोच आहेस ना ज्याची १८% साक्षरता होती १९४७ मध्ये आणि आता ७४% च्या आसपास पोहोचलास तु . कुठे गेली रे मग ही ���ाक्षरता तु तोच आहेस ना ज्याची १८% साक्षरता होती १९४७ मध्ये आणि आता ७४% च्या आसपास पोहोचलास तु . कुठे गेली रे मग ही साक्षरता अर्थात शिक्षणाने साक्षरता येते पण सुशिक्षित प्रगल्भता येत नाही त्याला तु तरी काय करणार म्हणा.\nकाय दोष काय होता रे त्या लहान बाळांचा की तुझ्या कुशीत असतानाही त्यांचा फक्त भुकेमुळे मृत्यू व्हावा ” त्या बाळांच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता” असं ऐकुन तुलाही त्या रात्री जेवण गेलं नसणार हेही कळतयं रे मला.\nइच्छाच होत नाहीये रे काही बोलण्याची. पण काय करणार हे ऐकुन मन अगदी सुन्न झालयं. म्हणून हे थोडसं बोलुन गेलोय. आणि हो काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ कर.\n( नाव सांगणंं गरजेचचं आहे का\nमराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-10T15:01:16Z", "digest": "sha1:WU75JXPNGQEALF32BAPXQTEIGJ5S2B7Y", "length": 11098, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दया हे धर्माचे प्रतिक – भोसले महाराज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदया हे धर्माचे प्रतिक – भोसले महाराज\nशेवगाव – दया हे धर्माचे प्रतिक मानले जाते. भुतदया ज्यांचे वर्तणुकीत ठायी ठायी भरलेली असते त्यांचे बाजु��ा धर्म म्हणजे पर्यायाने परमेश्‍वर असतो. स्व. चंद्रकांत दादा भालेराव यांचे सतकर्मातून धर्माचाच परिचय होतो असे प्रतिपादन मच्छिंद्र महाराज भोसले यांनी केले.\nप्रति माहूरगड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री. रेणुकामाता देवस्थानचे निर्माते भगवतीभक्त स्व. चंद्रकांत भालेराव यांचे मासिक पिंडदानविधी व स्मृतीस्थळ भुमिपूजन सोहळाप्रसंगी आयोजित किर्तनसेवा सादर करताना ते बोलत होते.\nसमर्थ हनुमान देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज, श्री रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत भालेराव, शिवसेना नेते रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर सरपंच विजय पोटफोडे, कृष्णा महाराज ताठे, काका महाराज मुखेकर, भागवत मरकड, बाळासाहेब चौधरी, रेणुका प्रॉडक्‍शनचे अध्यक्ष योगेश भालेराव, अॅड. नितीन भालेराव पाथर्डीचे नगराध्यक्ष सुभाष घोडके, मंगलताई, जयंती आणि योगीता भालेराव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.\nभोसले महाराज म्हणाले, पवित्र आणी पावित्र्य यांचा अनोखा प्रवाही कृती अनुनय ज्यांचे हयातीत व निर्वाणानंतरही जाणवत असतो, त्यांचेच समाधी सोहळे, मासिक पिंडदान व स्मृतीस्थळ उभारली जातात. स्व. भालेराव यांनी पोलीस खात्यात सेवा करूनही आपल्या कोणालाही अंगुलीनिर्देश करू दिला नाही. त्यांची तीनही मुले सुसंस्कारी निघाली, हा त्यांच्या सतधर्माच्या वागणुकीचा परिचय आहे.\nरेणुकामाता मल्टीस्टेटचे राजेंद्र नांगरे, अश्‍वलिंग जगनाडे, सुरेश चौधरी, संदीप बोरुडे, बाबा गरड, अनिल बोरुडे, भागचंद खैरे, सदाशिव कळमकर, राहुल वाघमारे, दत्ता कोळगे तुषारदेवा वैद्य, आप्पा कुलकर्णी, श्रीमंत घुले, मदन म्हस्के, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.\nसामाजिक दायित्वाच्या माध्यमातून स्व.चंद्रकांत दादा भालेराव यांचे भावी पिढीला चिरकाल स्मरण रहावे, यासाठी त्यांचे स्मरणार्थ एक अद्यावत रूग्णवाहिकेची व वृद्धाश्रम तसेच वारकरी शिक्षण संस्थेची सुविधा देवस्थानच्या वतीने लवकरच करण्याचा मानस यावेळी प्रशांत भालेराव यांनी व्यक्त केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिवसा कडक उन्ह,रात्री बोचरी थंडी\nNext articleछत्तीसगढ : नक्षलवादी हल्ल्यात सहा जवानांसहित एक नागरिक जखमी\nकेंद्राने दुष्काळासाठी निधी जाहीर करावा\nशिवसैनिकावरील हल्ल्यातील टोळक्‍यापैकी चौघांना अटक\nएक कोटी मिळाल्याने तांड्यांवर आनंदोत्सव साजरा\nनाफेडमार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा\nकोल्हार-नांदूरशिंगोटे राष्ट्रीय महामार्गाने जोडणार\nभाव नसल्याने कांद्याचे मोफत वाटप\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/marin-cilic-and-borna-coric-put-croatia-2-0-up-in-final/", "date_download": "2018-12-10T15:54:46Z", "digest": "sha1:VNWARX64BIOOBP45QH3XLPGNUWRILIFN", "length": 7054, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉरिक, चिलचच्या विजयामुळे क्रोएशिया डेव्हिस कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉरिक, चिलचच्या विजयामुळे क्रोएशिया डेव्हिस कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर\nलिली (फ्रान्स ) – जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर असणारा मरीन चिलीच आणि बोर्ना कोरीच यांच्या एकेरीतील विजयाच्या जोरावर क्रोएशिया संघाने डेव्हिस कप फायनल्समध्ये फ्रान्स संघावर 2-0 अशी आघाडी घेत आहे.डेव्हिस कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पुढील एक सामनाही जिंकला तर ते प्रितिष्ठित डेव्हिस कप इतिहास दुसऱ्यांदा जिंकतील.\nगतविजेत्या फ्रान्समध्ये डेव्हिस कप चषकाचे अंतिम सामने चालू आहेत. मरीन चिलीचने फ्रान्सच्या अनुभवी विल्फ्रेड सोंगाला 6-3, 7-5, 6-4 असे पराभूत केले. तिसऱ्या सेटमध्ये सोंगाच्या दुखापतीने डोकेवर काढले होते.\nतत्पूर्वी, पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 12व्या स्थावर असणाऱ्या बोर्ना कोरीचने जेरेमी चार्डि याचा 6-2, 7-5,6-4 असा विजय मिळवत क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनगर महापालिका रणसंग्राम : उमेदवारांकडून पक्षनिष्ठा टांगल्या वेशीवर\nNext articleसोक्षमोक्ष : स्वायत्त संस्थांचा गळा घोटणारे सरकार\nकाॅमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप : काश्मीरच्या अजमत बीवीने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास\n#IND_vs_AUS 1st Test : भारताचा ऐतिहासिक विजय; मालिकेत 1-0 आघाडी\nहाॅकी विश्वचषक 2018 : जाणून घ्या ‘क्राॅसओव्हर’ आणि ‘उपांत्यपूर्व’ लढतीचे वेळापत्रक\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\nआजी-माजी आमदारांसह खासदारांचा लागणार कस\nमध्य प्रदेशच्या या सलामीवीराकडून 24 वर्ष जूना विक्रम मोडीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-election-news-bjp-shivsena-456666-2/", "date_download": "2018-12-10T15:19:13Z", "digest": "sha1:2XO6JPLKDJSYS3HVC3EIFZARHQX4XVUN", "length": 12603, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवसेनेची एकीकडे युतीची बोलणी अन्‌ दुसरीकडे उमेदवारी जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवसेनेची एकीकडे युतीची बोलणी अन्‌ दुसरीकडे उमेदवारी जाहीर\nनगर महापालिका निवडणूक 2018 : शिवसेनेकडून 32 उमेदवारांची यादी जाहीर\nपालकमंत्र्यांच्या चर्चेनंतर उमेदवार जाहीर\nपाडव्या दिवशी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी पालकमंत्र्यांबरोबर युतीबाबत चर्चा केली. पालकमंत्र्यांनी युतीला सकारात्मक प्रतिसाद दिली होता. या चर्चेनंतर अर्ध्यातासाने लगेच गाडे, सातपुते यांच्या स्वाक्षरीने शिवसेनेची पहिली 19 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.\nनगर – महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात शिवसेनेने आघाडी घेतली असून आतापर्यंत 32 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिली 19 उमेदवारांची पाडव्याची दिवशी जाहीर केली तर दुसरी 13 उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी जाहीर केली आहे.\nयादीत विद्यमान 14 उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान, एकीकडे युतीची बोलणी सुरू असल्याचे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड सांगत असतांना दुसरीकडे मात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे युतीबाबत प्रश्‍न चिन्ह उभे राहिले आहे.\nमहापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली व दुसरी यादी राठोड, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली. त्या शिवसेनेने प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आल�� आहे. विद्यमान महापौर सुरेखा कदम यांना प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय याच प्रभागातून राष्ट्रवादीमधून शिवसेनेत दाखल झालेले चंद्रशेखर बोराटे, भाजपमधून शिवसेनेत आलेले दत्तात्रय कावरे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.\nपहिल्या यादीत प्रभाग क्रमांक 1 मधून दीपाली बारस्कर, प्रभाग क्रमांक 4 मधून योगिराज गाडे, प्रभाग क्रमांक 5 मधून राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या कलावती शेळके, प्रभाग क्रमांक 7 मधून अशोक बडे व कमल सप्रे, प्रभाग क्रमांक 8 मधून रोहिणी शेडगे, पुष्पा बोरुडे,प्रभाग क्रमांक 9 मधून सुरेश तिवारी, प्रभाग क्रमांक 13 मधून उमेश कवडे, सुभाष लोंढे, प्रभाग क्रमांक 14 मधून माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रभाग क्रमांक 15 मधून मनसेच्या सुवर्णा जाधव, विद्याताई खैरे, अनिल शिंदे, प्रभाग क्रमांक 16 व 17 मधून दिलीप सातपुते व मोहिनी लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.\nशनिवारी दुपारी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात नव्या उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांच्या पत्नीचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून चंद्रकांत बारस्कार, प्रभाग क्रमांक 2 मधून प्रियंका तवले, प्रभाग क्रमांक 6 मधून रवींद्र वाकळे, प्रभाग क्रमांक 7 मधून रिता भाकरे, अक्षय कातोरे, प्रभाग क्रमांक 8 सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रभाग क्रमांक 12 मधून मंगल लोखंडे, प्रभाग क्रमांक 13 मधून संगीता बिज्जा, सुवर्णा गेन्नापा, प्रभाग क्रमांक 14 मधून सुरेखा भोसले, रेखा भंडारी, प्रभाग क्रमांक 15 मधून परसराम गायकवाड यांचा समावेश आहे.\nशिवसेनेने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली खरी पण दुसरीकडे भाजपबरोबर युती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राठोड यांनी युती करण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतांना शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने युतीची शक्‍य आता धुसर झाल्याचे दिसत आहे. अद्याप भाजपकडून उमेदवारांची चाचणीच सुरू आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअयोध्येत वादग्रस्त ठिकाणी बुद्धमूर्तीची स्थापना करावी\nNext articleनगर मनपा निवडणूक 2018 : आघाडीपूर्वी राष्ट्रवादीतर्फे इच्छुकांच्या मुलाखती\nकेंद्राने दुष्काळासाठी निधी जाहीर करावा\nशिवसैनिकावरील हल्ल्य��तील टोळक्‍यापैकी चौघांना अटक\nएक कोटी मिळाल्याने तांड्यांवर आनंदोत्सव साजरा\nनाफेडमार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा\nकोल्हार-नांदूरशिंगोटे राष्ट्रीय महामार्गाने जोडणार\nभाव नसल्याने कांद्याचे मोफत वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-jamkhed-news-457960-2/", "date_download": "2018-12-10T16:00:47Z", "digest": "sha1:DSFMBAX7AJZ7NADH5J3V7JUS6YUCWP7E", "length": 9052, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार\nजामखेड – तालुक्‍यातील राजुरी येथील रहिवासी व पुणे येथे सीआरपीएफमधील जवान योगेश गौतम काळदाते (वय 32) यांचे आजाराने निधन झाले असून, राजुरी गावात शोककळा पसरली आहे. आज सकाळी साडेदहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nमयत झालेले जवान योगेश काळदाते हे 13 वर्षांपासून सीआरपीएफ या सैन्यदलात होते. सध्या ते पुणे कॅम्पमध्ये नोकरीला होते. श्रीनगर, दिल्ली व पुणे येथे नोकरी केली. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या आजाराचे निदान झाले होते. पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती जास्त खलावत गेल्याने अखेर त्यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यातील रूग्णालयामध्ये निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रविवारी दुपारी बारा वाजता त्यांच्या राजुरी गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, मंगेश आजबे, सरपंच गणेश कोल्हे, डॉ. तानाजी राळेभात, सागर कोल्हे, पोपट पिसाळ, आपत्कालीन व्यवस्थापनचे मेजर डी. ई. सोनफुले, आर.एम. गोरे, संदिप धेंडे, भरत पवार, राजू गोरे, बाळासाहेब फंदाडे, सुभाष शिंदे, रामा गोरे, बाळासाहेब भोंडवे, वैभव चव्हाण व संजय होलेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-2)\nNext article#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-3)\nपाथर्डीत पत्रकारांसाठी मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन\nपाडळीच्या उपसरपंचपदी सुंबे बिनविरोध\nकेंद्राने दुष्काळासाठी निधी जाहीर करावा\nशिवसैनिकावरील हल्ल्यातील टोळक्‍यापैकी चौघांना अटक\nएक कोटी मिळाल्याने तांड्यांवर आनंदोत्सव साजरा\nनाफेडमार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/sanghs-organization-says-taj-mahal-symbol-womens-insults-important-art/", "date_download": "2018-12-10T16:39:31Z", "digest": "sha1:BN43RDZTKLSUZ5LLVFFIZCRGGISD36XZ", "length": 30319, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sangh'S Organization Says Taj Mahal Is A Symbol Of Women'S Insults, But Important For Art | संघाची संघटना म्हणते ताजमहाल महिलांच्या अपमानाचे प्रतीक, पण कलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलि��ांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तल���ठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nसंघाची संघटना म्हणते ताजमहाल महिलांच्या अपमानाचे प्रतीक, पण कलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण\nभाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे.\nनवी दिल्ली - जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालवरून सध्या वाद पेटला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ताजमहाल हे महिलांच्या अपमानाचे प्रतीक आहे. मात्र कलात्मकदृष्ट्या पाहिल्यास ताजमहाल हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे.\nअखिल भारतीय इतिहास संघटन योजनेचे संघटना सचिव बालमुकुंद म्हणाले, ताजमहाल हा आमचा ठेवा आहे आणि त्याचे संरक्षण केले पाहिजे. कलात्मकदृष्ट्या पाहिल्यास ताजमहाल हा आमच्या देशाचा गौरव आहे. जगभरातून त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक येतात. हजारो भारतीय कलाकारांच्या कलेचे त्यातून प्रदर्शन होते. तो आपला ठेवा आहे आणि जर कुणी तसे मानत नसेल तर ते चुकीचे आहे.\"\nमात्र कलेचे प्रतीक असला तरी ताजमहाल हा प्रेमाचे प्रतीक मानता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ताजमहाल प्रेमाचे प्रतीक असू शकत नाही कारण एखाद्या महिलेच्या पतीला मारणे, त्यानंतर तिला रखैल म्हणून ठेवणे, पुढे 17 वर्षांत 14 अपत्ये जन्माला घालणे आणि शेवटी 14 व्या अपत्याच्या जन्मावेळी त्या महिलेचा मृत्यू होणे. त्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीशी विवाह करणे, हे भारतीय संस्कृतीनुसार प्रेम ठरू शकत नाही. ऐतिहासिकदृष्ट्या हा महिलेचा अपमान आहे. पण कलेचा नमुना म्हणून ताजमहालचा अभिमानच असला पाहिजे.\nजगभरातल्या करोडो पर्यटकांची पसंती असलेला ताजमहाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय इतिहासातला कलंक आहे, असे उद्गार काढले. तर भाजपाचे नेते विनय कटियार यांनी ताजमहाल हे मुळचे शिवमंदीर असून त्याचे नाव तेजोमहाल होते असा दावा केला. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र या विषयावर मौन बाळगले आहे. तर, काही पुरातत्व तज्ज्ञांनी ताजमहालच्या खाली हजारो खोल्या असल्याचा दावा केला आहे. ताजमहालच्या बाबतीत अनेक बाबी जाणुनबुजून गुप्त ठेवण्यात आल्याचा दावा करणारा व ताजमहाल जेवढा वर आहे, तितकंच बांधकाम त्याच्याखाली आहे असे सांगणारा एक व्हिडीयो सध्याप्रचंड व्हायरल झाला आहे.\nप्रत्येक देशातील ऐतिहासिक वास्तूमागे कितीतरी इतिहास लपलेला असतो. हा इतिहास रोमांचकारी असतो तर कधीकधी थक्क करणारा असतो. पण एखाद्या ऐतिहासिक वास्तूमागील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असतेच असं नाही. कधी-कधी राजकीय नेते या गोष्टी सामान्य माणसांपासून मुद्दामहून लपवतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचपैकी एक वास्तू म्हणजे भारताची शान असलेला ताजमहल. काही जणांचा दावा आहे की ताजमहलबाबतही अशा काही गोष्टी आहेत ज्याविषयी मुद्दाम गुप्तता पाळली गेली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nताजमहाल कि भगवान शंकराचा तेजोमहल, पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nयोगी आदित्यनाथ हातात झाडू घेऊन करणार ताजमहालची सफाई\nशिव मंदिर तोडून मुगलांनी ताजमहाल बांधला - विनय कटियार\nताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे - योगी आदित्यनाथ\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण��याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n'नाईस दॅट मिस्टर पटेल', राहुल गांधींकडून उर्जित पटेलांना शाबासकी\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nउर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल, राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/morsi-badie-death-penalty-was-canceled-16694", "date_download": "2018-12-10T15:35:55Z", "digest": "sha1:GJYDBPUBRMRKVFTPDZMCHWNO66XYRKUW", "length": 12174, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "morsi & badie the death penalty was canceled मोर्सी, बदेई यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द | eSakal", "raw_content": "\nमोर्सी, बदेई यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nकैरो - इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहंमद मोर्सी आणि मुस्लिम ब्रदरहूडचे सर्वोच्च नेते मोहम्मद बदेई यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा अपिलीय न्यायालयाने मंगळवारी रद्द केली.\nकैरो - इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहंमद मोर्सी आणि मुस्लिम ब्रदरहूडचे सर्वोच्च नेते मोहम्मद बदेई यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा अपिलीय न्यायालयाने मंगळवारी रद्द केली.\nदेशात झालेल्या २०११ मधील उठावादरम्यान तुरुंग फोडून मोठ्या प्रमाणात कैदी पळाल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अपिलीय न्यायालयाने अन्य २१ जणांची जन्मठेपेची शिक्षाही रद्द केली आहे. बदेई यांच्यासह पाच जणांनी मृत्युदंडाच्या शिक्षेला आव्हान दिले होते. त्यांच्यावरील खटल्याची पुन्हा सुनावणी होणार आहे. मोर्सी आणि ब्रदरहूडच्या नेत्यांना जून २०१५ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. वादी अल-नत्रून हा तुरुंग फोडून कैदी पळाले होते.\nयाप्रकरणी तुरुंगाच्या इमारतीला आग लावणे, खून करणे, शस्त्रे लुटणे आणि कैद्यांना पलायनास मदत करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात\nआले होते. मोर्सी यांना अन्य दोन खटल्यांत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराण, लेबनॉनमधील दहशतवादी गट हिज्बुल्ला आणि पॅलेस्टाईनमधील हमाससाठी हेरगिरी केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तसेच, राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित कागदपत्रे चोरून कतारला दिल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत.\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nसर्जिकल स्ट्राईकचा केला बाऊ; लष्करी अधिकाऱ्याचेच मत\nनवी दिल्ली : दोन वर्षापूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा गरज नसताना बाऊ करण्यात आल्याचे, मत या कारवाईत...\n‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी...\nअमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तीन जणांना अटक\nजम्मू : जम्मूमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून, त्यात एका आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याचा समावेश...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/themb-bhar/", "date_download": "2018-12-10T15:20:26Z", "digest": "sha1:3A4XMXJZD57DDJJN64H7JTO2TTJIYPLJ", "length": 9393, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "थेंबभर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nAugust 5, 2018 सुभाष नाईक हलकं फुलकं\nग्लासभर व्हिस्की, थेंबभर पाणी\nरोज ग्लास मी सात-आठ हाणी\n‘हें खा, तें घ्या, तें नको’\nतरिही अजुन मी भरतो पेला\nग्लासभर पाणी, थेंबभर हाला.\nहाणणें : भरपूर रिचवणें\n४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nसुभाष नाईक यांचे साहित्य\nश्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर\nLGBTQI : सुप्रीम कोर्ट झिंदाबाद \nLGBTQI जनांसाठी नवी आशा\nवनमाळी सांवळा (श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानें )\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/zilla-parishad-officers-employees-strike/", "date_download": "2018-12-10T14:56:11Z", "digest": "sha1:QTR2XMFYMYNVWQCJEQPES5WSEDI4LGBV", "length": 7002, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपावरच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपावरच\nपुणे – राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तीन दिवस संप पुकारला आहे. या संपाचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे आठ हजार कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील 84 बुधवारी कामावर रुजू झाले आहेत.\nदरम्यान, काही कार्यालयांमध्ये कर्मचारी नसल्यामुळे कामांमध्ये अडथळे आले. परंतु, संपाबाबत नागरिकांना माहिती असल्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात फारशी वर्दळ नव्हती. या संपामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश होता. तर, जिल्हा परिषदेतील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा दुसऱ्या दिवशीही बंदच राहिल्या तर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनीच सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन केल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशरीफपुत्रांचा समावेश काळ्या यादीत; पासपोर्ट स्थगित\nNext articleफक्‍त 2 टक्‍के लोकांची शेअरबाजारात गुंतवणूक\nकांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची कांदेगिरी\nशरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘कांदा महोत्सव’\nसातारा-पुणे महामार्ग पूर्ण करण्यास मार्चची “डेडलाइन’\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. शाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%8F%E0%A4%B2._%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%AE", "date_download": "2018-12-10T15:02:16Z", "digest": "sha1:IDL3V7ABGRIJZLPQNBVICO5QBNIHX3N3", "length": 7675, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फाउ.एफ.एल. बोखुम - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफराइन फ्युर लायबेसयुबुंगन बोखुम १८४८ फुसबालगेमाइनशाफ्ट\nफाउ.एफ.एल. बोखुम (जर्मन: Verein für Leibesübungen Bochum 1848 Fußballgemeinschaft ; उच्चार : फराइन फ्युर लायबेसयुबुंगन बोखुम १८४८ फुसबालगेमाइनशाफ्ट ; रोमन लिपीतील लघुरूप : VfL Bochum) हा जर्मनीतील एक फुटबॉल क्लब आहे. नोर्ड र्‍हाइन-वेस्टफालन राज्यातील बोखुम शहरात ह्या संघाचे मुख्यालय आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (जर्मन मजकूर)\nएफ.से. आउग्सबुर्ग • बायर लेफेरकुसन • एफ.से. बायर्न म्युन्शन • बोरूस्सिया डोर्टमुंड • बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख • आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट • एस.से. फ्राईबुर्ग • फोर्टुना ड्युसेलडॉर्फ • ग्र्योथर फ्युर्थ • हानोफर ९६ • हांबुर्गर एस.फाउ. • टे..एस.गे. १८९९ होफनहाईम • १. एफ.एस.फाउ. माइंत्स ०५ • १. एफ.से. न्युर्नबर्ग • एफ.से. शाल्क ०४ • फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट • वेर्डर ब्रेमन • फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन • आलेमानिया आखन • आर्मिनिया बीलेफेल्ड • के.एफ.से. युर्डिंगन ०५ • फाउ.एफ.एल. बोखुम • बोरूस्सिया नेउनकर्शन • एस.फाउ. डार्मश्टाट ९८ • डायनॅमो ड्रेस्डेन • आइनट्राख्ट ब्राउनश्वाइग • एफ.से. एनर्जी कोटबस • एस.से. फोर्टुना क्योल्न • एफ.से. हान्सा रोस्टोक • हेर्था बे.एस.से. • एफ.से. ०८ होम्बुर्ग • १. एफ.से. काइझरस्लाउटर्न • कार्ल्सरुहेर एस.से. • किकर्स ऑफेनबाख • एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग • १. एफ.सी. क्योल्न • १. एफ.से. लोकोमोटिव्ह लाइपझिश • एस.से. प्रेउसन म्युन्स्टर • रोट-वाईस एसेन • १. एफ.से. जारब्र्युकन • एफ.से. सेंट पॉली\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/security-cameras/top-10-hikvision+security-cameras-price-list.html", "date_download": "2018-12-10T16:17:40Z", "digest": "sha1:BPR25BTQWUPVQMEDBAMYZ6DL5PEGPDYS", "length": 14991, "nlines": 345, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 शिकविसीओं सेंचुरीत्या कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 शिकविसीओं सेंचुरीत्या कॅमेरास Indiaकिंमत\nशीर्ष 10 शिकविसीओं सेंचुरीत्या कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 शिकविसीओं सेंचुरीत्या कॅमेरास म्हणून 10 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग शिकविसीओं सेंचुरीत्या कॅमेरास India मध्ये शिकविसीओं 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 गब Rs. 8,000 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nऍक्टिव्ह फील फ्री लिफे\nशीर्ष 10शिकविसीओं सेंचुरीत्या कॅमेरास\nशिकविसीओं हायब्रीड विडिओ रेकॉर्डर 5 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 4 टब\nहिक व्हिसिओन 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 2 गब\nशिकविसीओं D&S 7104 हवी श 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 4 टब\nहिक व्हिसिओन 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 गब\nशिकविसीओं डिजिटल विडिओ रेकॉर्डर 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 4 टब\nहिक व्हिसिओन 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 64 गब\nशिकविसीओं आप कॅमेरा 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 4 टब\nशिकविसीओं डिजिटल विडिओ रेकॉर्डर 8 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 4 टब\nशिकविसीओं तुरबो HD| अनालॉग कॅमेरा 0 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 0 गब\nशिकविसीओं 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 गब\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-10T16:01:09Z", "digest": "sha1:GLQ3NN6ZTOYG7W27C3F4NUF32O5DILHR", "length": 10402, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रितेश देशमुखचा मुलगा राहिलचे फिटनेस चॅलेंज | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news रितेश देशमुखचा मुलगा राहिलचे फिटनेस चॅलेंज\nरितेश देशमुखचा मुलगा राहिलचे फिटनेस चॅलेंज\nकेंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरू केलेल्या #HumFitToIndiaFit चॅलेंजला देशभरातील नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. भारतात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बॉलीवुडमधील कलाकारांसह राजकीय नेत्यांनी यात सहभाग नोंदविला होता. याच प्रकारे आता #BachceFitTohDeshFit चॅलेंजची सुरूवात करण्यात आली आहे. हे चॅलेंज मराठमोळ्या रितेश देशमुखच्या दोन वर्षिय मुलगा राहिल याने दिले आहे.\nलहान मुलांच्या फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर खुपच स्तुती करण्यात येत आहे. जेनेलियाने आपला मुलगा राहिलचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात राहिल ऍडव्हेंचर्स ऍक्‍टिव्हिटी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत जेनेलियाने लिहिले की, राहिलने आपल्या बाबाचे #FitnessChallenge स्वीकार केले आहे.\nआता तो बच्चा गॅंगला चॅलेंज देत आहे… #BachceFitTohDeshFit. चिमुकल्या राहिलने #BachceFitTohDeshFit हे चॅलेंज अनेक स्टारकिड्‌सना दिले आहे. यात सलमान खानचा भाचा आहिल, करीना-सैफ यांचा मुलगा तैमूर, करण जोहरचे मुले (यश-रूही), तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य य���ंचा समावेश आहे.\nजेनेलियाने पोस्ट केलेल्या व्हिडिओला करण जोहरने ट्‌वीट करत म्हटले की, OMG याला बघा. हा तर रॉकस्टार आहे. दरम्यान, यापूर्वी अजय देवगनचा मुलानेही फिटनेस चॅलेंच दिले होते. तो व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.\nगायक गुरू रंधावाला यास यूट्युबवर सर्वाधिक व्ह्यूज\nलग्न कधी होणार माहित नाही – वरुण धवन\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjps-kumbhakarna-will-wake-says-uddhav-thackeray-158730", "date_download": "2018-12-10T15:44:42Z", "digest": "sha1:E77HAR64UUFV7EXBPSFZIRFB7P5U5E4A", "length": 14564, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP's Kumbhakarna will wake up says uddhav thackeray भाजपच्या ‘कुंभकर्णा’ला जागे करणार | eSakal", "raw_content": "\nभाजपच्या ‘कुंभकर्णा’ला जागे करणार\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nमुंबई - ‘देशातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदू राममंदिर ���ांधण्यासाठी आतुर असताना न्यायालयाकडे बोट दाखवू नका. त्याऐवजी थेट संसदेत राममंदिर उभारणीचा कायदा करा,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा भाजपला आव्हान दिले. पूर्ण बहुमतातील सत्तेत असताना राममंदिर बांधता येत नसेल, तर राममंदिराच्या नावाने निवडणुकीत प्रचार करण्याचा सरकारला अधिकार काय, असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर नाव न घेता प्रहार केला.\nमुंबई - ‘देशातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदू राममंदिर बांधण्यासाठी आतुर असताना न्यायालयाकडे बोट दाखवू नका. त्याऐवजी थेट संसदेत राममंदिर उभारणीचा कायदा करा,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा भाजपला आव्हान दिले. पूर्ण बहुमतातील सत्तेत असताना राममंदिर बांधता येत नसेल, तर राममंदिराच्या नावाने निवडणुकीत प्रचार करण्याचा सरकारला अधिकार काय, असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर नाव न घेता प्रहार केला.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nमंदिरासाठी झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्याचे काम शिवसेना करत आहे. हा कुंभकर्ण जागा होणार नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. येत्या २४ डिसेंबरला पंढरपूर येथे या झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी या वेळी केली. शिवसेना भवनात आज राज्यभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nअयोध्या दौऱ्यानंतर आज पुन्हा उद्धव यांनी राममंदिर उभारणीवरून आक्रमक पवित्रा घेतला. राममंदिराचा विषय संसदेत कायदा करूनच सुटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातल्या हिंदूंच्या भावना तीव्र असल्याने सरकारने याची दखल घ्यावी व कायदा करावा. केवळ न्यायालयाचे कारण देऊन वेळकाढूपणा करू नये, अशी टीकाही त्यानी केंद्र सरकारवर केली.\nराज्यात दुष्काळाची झळ सुरू झालेली असताना शिवसेनेने दुष्काळी उपाययोजनांसाठी आक्रमक होण्याचे आदेश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. आज प्रत्येक जिल्हाप्रमुख,\nतालुकाप्रमुख, संपर्कनेते, नेते व उपनेते यांच्याशी झालेल्या बैठकीत दुष्काळी उपाययोजनांसाठी शिवसेनेने जनतेसोबत स���्ज राहावे, असे आदेश त्यांनी दिले. सत्तेत असलो तरी दुष्काळी जनतेची प्रशासनाकडून अडवणूक होत असेल, तर त्या ठिकाणी तत्काळ दखल घ्या. जनतेसोबत थेट संवाद घडवून त्यांच्या अडचणीवर तत्काळ मात करून दिलासा देण्यासाठी कार्यरत राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.\nश्रीरामाचे नव्हे, तर नथुरामाचे भक्त - कन्हैयाकुमार\nऔरंगाबाद - \"\"मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशवासीयांना केवळ लालीपॉप दिले. सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही, म्हणूनच निवडणुकीच्या...\n'मंदिर नाही तर मत नाही\nनवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) \"...\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nनिकाल तिथे, पडसाद इथे...\n11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/supervisor-cessed-building-mhada-155854", "date_download": "2018-12-10T16:35:15Z", "digest": "sha1:O5EDV7R4BJHLJIBMPRX3KFFNQUR7L2RE", "length": 12329, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supervisor of Cessed Building by MHADA उपकरप्राप्��� इमारतीची म्हाडाकडून पाहणी | eSakal", "raw_content": "\nउपकरप्राप्त इमारतीची म्हाडाकडून पाहणी\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nमुंबई - नायगाव दादरमधील 95 वर्षे जुन्या अहमद सेलर इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा सर्व सहकार्य करील, असे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. त्यांनी नुकतीच इमारतींची पाहणी करून रहिवाशांना मार्गदर्शनही केले.\nमुंबई - नायगाव दादरमधील 95 वर्षे जुन्या अहमद सेलर इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा सर्व सहकार्य करील, असे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. त्यांनी नुकतीच इमारतींची पाहणी करून रहिवाशांना मार्गदर्शनही केले.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nघोसाळकर यांनी अहमद सेलर एक ते आठ क्रमांकांच्या उपकरप्राप्त इमारतींची पाहणी केली आणि रहिवाशांच्या समस्या जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले. \"अ' वर्गात मोडणाऱ्या उपकरप्राप्त इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्या मोडकळीस आल्या आहेत. इमारतींमध्ये 338 कुटुंबे राहत असून 42 व्यापारी गाळे आहेत. इमारतींमधील रहिवाशांनी केलेल्या विनंतीवरून घोसाळकर यांनी पाहणी केली. त्यांनी रहिवाशांच्या अडचणी-समस्या जाणून घेत इमारतींच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांना मार्गदर्शन केले. घोसाळकर म्हणाले, की तीन ते चार मजले असलेल्या आठ इमारतींची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत 2013 पासून दोन ते पाच टप्प्यांत दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, इमारतीची दुरुस्ती मर्यादेपलीकडे गेली असून त्यांची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. रहिवाशांचे त्याबाबत एकमत असल्यास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nमनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/when-work-starts-road-walhekarwadi-116538", "date_download": "2018-12-10T15:51:20Z", "digest": "sha1:HL7WYY6USFC4JZTKRPX4Y3XDY3QLFBSX", "length": 16894, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "when work starts of road in walhekarwadi नारळ फुटला पण रस्ता होणार का? | eSakal", "raw_content": "\nनारळ फुटला पण रस्ता होणार का\nमंगळवार, 15 मे 2018\nवाल्हेकरवाडी (पुणे) : रावेत औद्योगिक नगरीत झपाट्याने वाढत असलेले शहर. नियोजित आखणी व स्मार्टसिटी कडे पावलं उचलत चाललेल शहर. रावेत येथील अंतर्गत रस्त्याचे भूसंपादन राहिल्यामुळे रस्ते रखडले आहेत. त्यामुळे मुख्य बीआरटी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.\nवाल्हेकरवाडी (पुणे) : रावेत औद्योगिक नगरीत झपाट्याने वाढत असलेले शहर. नियोजित आखणी व स्मार्टसिटी कडे पावलं उचलत चाललेल शहर. रावेत येथील अंतर्गत रस्त्याचे भूसंपादन राहिल्यामुळे रस्ते रखडले आहेत. त्यामुळे मुख्य बीआरटी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.\nरावेत येथील सेलेस्टियल सिटी मार्गे शिंदेवस्तीला जोडणारा रस्त्याचा डीपी प्लॅन असूनही रस्ता अडलाय कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलाय स्वर्गिय गाव अश्या वर्णन केलेल्या सेलेस्टियल सिटीतील 5000 लोकांना एक कच्चा रस्ता वापरायला दिला गेला आहे. हा रस्ता बनवून देऊ असे आश्वासन बिल्डरने दिले पण मनपा अधिकारी आणि लोकसेवक 24 मीटर डीपी रोड आहे व तो लवकरच बांधला जाणार आहे असे नुसते सांगून तोंडाला पाने पुसत आहेत. मग चकरा सुरु होतात प्रशासन कार्यालयाच्या. ़\nआमच्या येथे खुप अपघात होत आहेत साहेब, महिला व वयस्करांना रस्ता पार करणे कठीण जातेय साहेब काही तरी करा,अशी विनंती केली जाते.नगरसेवकांचे आश्वासन मिळतात,लवकरच बनवुन देऊयात रस्ता म्हणुन.पण काहीच होत नाही.मग लोक पत्रव्यवहार करतात,पोर्टल वर तक्रार नोंदवतात.रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे,ते झाल्यावर रस्ता बनेल अशी हवेत उत्तरे मिळतात.पण पुढे काहीच होत नाही. तुम्ही घर घेण्यापुर्वी रस्ता आहे का नाही का बघितले नाही असे उलट प्रश्न पण विचारले जातात.बघता बघता 4 वर्षे अशीच जातात.पण आज पर्यंत काहीही प्रगती नाहीये.आपल्याकडे एका कामासाठी इतका वेळ का लागतो हे विचारण्याची सोयच नाहीये.अश्या परिस्थितीमुळे गंभीर अपघात झाल्यास कोण जबाबदार आहे पावसाळ्यापुर्वी हा रस्ता तयार होणे गरजेचे आहे. ह्या वर प्रशासन कधी सक्त पाऊल उचलणार का\nहा रस्ता बनला तर पुढे रावेत चौकात होणारा वाहतुकीची समस्या सहज सुटणार आहेत.रावेतच्या विकासात भर पडणार आहे.नागरिकांचे हाल कमी होणार आहेत.मग ह्या प्रश्नाकडे प्रशासन कधी लक्ष घालणार आहे का आपला विकास फक्त कागदोपत्री होतो आहे का का आपला विकास फक्त कागदोपत्री होतो आहे का असा नागरिकांना प्रश्न पडतोय.\nप्रश्न उभा रहतो तो म्हणजे जर नागरिकांना जाण्या येण्यासाठी रोडच नसेल तर बांधकाम परवाना मिळतोच कसा नागरिकांचे हाल झाले तरी बिल्डर काहीही पावल उचलत नाही.सर्व नागरिक प्राँपर्टी टँक्स वेळीच भरत राहतात, तरीही प्रशासनाच घोडं कुठं अडलय हा प्रश्न आणखीही का सुटत नाही, ह्यावर प्रशासन काहीही अँक्शन घेत का नाही\nआज जवळपास 5 वर्षे झाली आम्ही येथे राहायला आलो आहोत, अगोदर आम्हाला एक कच्चा रस्ता वापरायला दिला आणि परत तो बंद केला नंतर हा रस्ता वापरावयास दिला. गेली पाच वर्षे हा रस्ता होणार आहे हे ऐकत आलो आहोत. 3 महिन्यांपूर्वी रस्त्याच���या नारळही फुटला, पण आणखीही कामाला प्रत्यक्ष सुरुवात नाही झाली.\n- केतकी नायडू, सेलेस्टियल सिटीच्या रहिवासी\nरस्ते बांधकाम अतिशय मंद आहे. पहिल्यांदा त्यांनी विद्युत मार्गांसाठी वेगाने खड्डे बनवले आणि मार्गात येणारी झाडं हलवली परंतु गेल्या 2 महिन्यांपासून ते प्रगती नाही. सध्याच्या परिस्थितीत या रस्त्यावर वाहन चालविणे अवघड आहे. तसेच काही आठवड्यांत पावसाळा येत आहे, रस्ताची स्थिती आणखी वाईट होत आहे. काम जलद करण्याकरिता प्रशासनाने जलद पावले उचलावीत.\n- लक्ष्मीकांत बुरान, रावेत रहिवासी\nरस्त्याची मोजनीचे काम चालू आहे, काही अतिक्रमणे काढायची आहेत, ती झाली की कामाला प्रत्यक्ष सुरवात होईल.\n- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक\nवज्रेश्वरी रस्त्याला 90 दिवसात तडे, रस्ता चौकशीची मागणी\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी देवस्थान मधून जाणारा राज्य मार्ग क्र 81 मध्ये वज्रेश्वरीत सिमेंट रस्ता अवघा 90 दिवसात तडे...\nपिंपरी: पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हा\nपिंपरी (पुणे) - पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवक रोहित काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी...\nसातारा - निरभ्र आकाश, वाऱ्याच्या गार झुळकांतून जाणवणाऱ्या गुलाबी थंडीत बालचमूंसह सर्वांचाच सळसळता उत्साह आज अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्यापासून...\nरस्ता, शाळेसाठी एकोपा दाखवा - पवनीत कौर\nऔरंगाबाद - चाळीसहून अधिक वर्ष जुन्या शाळेच्या विकासाठी स्कोडा कंपनीने पुढे येत बदल घडवून आणला. मात्र गावातील अंतर्गत राजकारणामूळे शाळेकडे येणाऱ्या...\nभाविकांसह आळंदीकर धुळीने त्रस्त\nआळंदी - आळंदीत कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीटचे रस्ते बनविले. मात्र रस्त्यांवरील धूळ कमी झाली नाही. अनेक ठिकाणी ठेकेदाराने अर्धवट काम सोडल्याने तेथे...\nखड्ड्यात झाडे लावून सरकारचा निषेध\nउरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/vikas-pasalkar-article-maratha-reservation-157578", "date_download": "2018-12-10T16:15:39Z", "digest": "sha1:3WPOU75SM726LS6D7YXXU2OXF5PXEBHU", "length": 19770, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "vikas pasalkar article on Maratha reservation Maratha Reservation : टिकाऊ आरक्षणासाठी हवे व्यापक प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nMaratha Reservation : टिकाऊ आरक्षणासाठी हवे व्यापक प्रयत्न\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nमराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. यातील सामाजिक न्यायाची बाजू लक्षात घेऊन यातून चांगल्या प्रकारे मार्ग निघावा, अशी अपेक्षा आहे. घटनात्मकदृष्ट्या वैध आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे.\nकायद्याच्या कसोटीवर टिकणारे व वैधानिक आरक्षण मराठा समाजाला हवे आहे. शंभर वर्षांपूर्वी इतर समाजघटकांना आरक्षण देताना छत्रपती शाहूमहाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. आज शाहूंच्या वारसांना आरक्षण मिळत असताना महाराष्ट्रातील काही मंडळी वेगळे मत व्यक्त करतात तेव्हा वाईट वाटते. राज्य मागास आयोगाने मराठा समाज सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, असे मत आपल्या अहवालात व्यक्त केलेले आहे. राज्यघटनेच्या १५(४) व १६(४) कलमानुसार मराठा समाज मागासलेला आहे, हे सिद्ध झाले आहे. आतापर्यंत बापट आयोग, खत्री आयोग, सराफ आयोग, तसेच नारायण राणे समितीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली होती. तथापि, न्यायालयीन कसोटीवर हे आरक्षण टिकू शकले नाही.\nया पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती व नंतर राजकीय परिस्थिती बदलली. सरकार बदलले आणि आरक्षणाबाबतची बाजू सरकारला मांडता आली नाही. परिणामी, आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजातील मुला-मुलींची नोकरी व शिक्षणामधील संधी गेली. त्यानंतर आरक्षण व अन्य मुद्यांवरून मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावू लागले. लाखोंच्या संख्येने मराठा समाज महिला, मुलाबाळांसह रस्त्यावर उतरला. हे मूकमोर्चे शांतता, शिस्त आणि संयम यामुळे लक्षणीय ठरले. परंतु, राज्य सरकारने केवळ काही आश्‍वासने देऊन समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांच्या संयमाचा बांध फुटला व सरकारने आपली फसवणूक केल्याची त्यांची भावना झाली. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात वणवा भडकला आणि उग्र आंदोलने, उपोषणे सुरू झाली. ही परिस्थिती निवळावी आणि राज्यात सामाजिक सौहार्द कायम राहावे, या हेतूने राज्य मागास आयोगाचा अहवाल नोव्हेंबरअखेरपर्यंत मिळेल आणि त्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानुसार १५ नोव्हेंबरला राज्य मागास आयोगाचा अहवाल सरकारला सादर झाला. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होण्यासाठी आयोगाने सर्वेक्षण करून, तसेच समाजाच्या निवेदनांचा अभ्यास करून मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल सादर केला. त्यावर आता सरकारने निर्णय घेणे गरजेचे आहे. राज्य मागास आयोग व महाराष्ट्र सरकार यांना राज्यातील ‘ओबीसी’ वर्गात एखाद्या समाजाचा समावेश करणे वा काढणे, एवढेच मर्यादित अधिकार आहेत. असे करताना राज्य सरकारने आरक्षणाबाबत ५० टक्‍क्‍यांची मर्यादा सांभाळून निर्णय घेणे अपेक्षित असते. इंदिरा साहनी प्रकरणातील निकालानुसार ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडणारा निर्णय घेणे गरजेचे असल्यास विशेष परिस्थिती असली पाहिजे. आयोगाने ही शिफारस केली होती. ही शिफारस पूर्वी राणे समितीनेही केली होती. महाराष्ट्र सरकारने दिलेले हे आरक्षण राज्यातील सवलतीत बसणारेच असेल आणि केंद्रीय ओबीसी वर्गात त्याचा समावेश असणार नाही, असे सध्यातरी वाटते.\n‘एसईबीसी’ हा प्रवर्ग तयार करून अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देता येते. तेव्हा इंदिरा सहानी खटला, तसेच तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देता येईल. परंतु, कायद्याच्या कसोटीवर ते कसे टिकेल आणि सरकार ते कसे टिकवणार, याबाबत समाजात अस्वस्थता आहे. त्यात ‘ओबीसी’ समाजाने ‘एसईबीसी’ मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणात विरोध दर्शविला आहे. मराठा समाजाला इतरांच्या वाट्याचे आरक्षण नको आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून हक्काचे आरक्षण कसे द्यायचे, ही जबाबदारी सरकारची आहे.\nआरक्षण हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण चांगले राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. तशीच मराठा समाजाची फसवणूक होणार नाही, हे पाहणे हीसुद्धा सरकारचीच जबाबदारी व कर्तव्य आहे. या परिस्थितीत सरकार, विरोधी पक्ष व जाणकारांनी पुढे येऊन मराठा समाजाच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून हा विषय मार्गी लावला पाहिजे. मराठा समाजाला कायमस्वरूपी, टिकाऊ वैधानिक आरक्षण मिळाले पाहिजे. या मुद्यावर सामाजिक न्यायाची बाजू लक्षात घेऊन चांगल्या प्रकारे यातून मार्ग निघावा, अशी अपेक्षा आहे. या विषयावरून राजकारण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेणे अपेक्षित आहे व सामाजिक भानही जपणे गरजेचे आहे. मराठा समाजाला नवीन विशेष प्रवर्गात समाविष्ट करून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्यायचे असेल, तर संसदेत कायदा करावा लागेल. विधिमंडळाच्या सदस्यांना विनंती आहे, की मराठा आरक्षणावर सर्वांगीण चर्चा घडवून घटनात्मकदृष्ट्या वैध आरक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडावी. त्यातून मराठा समाजाला न्याय मिळेल.\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nMaratha Kranti Morcha : क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबरला श्रद्धांजली सभा\nऔरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली...\nपुणे कॅंटोन्मेंटमध्ये मराठा भवनासाठी जागा द्या\nपुणे - पुणे कॅंटोन्मेंट परिसरामध्ये मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पुणे कॅंटोन्मेंट समन्वय समितीने केली...\nमराठा क्रांती मोर्चाचे उपोषण अखेर मागे\nपरळी वैजनाथ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी येथे रविवारपासून (ता. 25) सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी (ता. 3) नवव्या दिवशी मागे...\nसुरवात मराठा क्रांतिपर्वाची, केंद्रस्थानी औरंगाबादच\nऔरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे,...\nभाजपचा जल्लोष; आंदोलनकर्त्यांचा संयम\nऔरंगाबाद : आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यभरच नव्हे, तर देश- विदेशांतही शांततेच्या मार्गाने ऐतिहासिक मोर्चे काढले; मात्र तरीही मागण्या मान्य होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्���तिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:58:23Z", "digest": "sha1:SJZ44MOCBQILWZ7JPWTSBHGQKXVKW6A6", "length": 12064, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "शरथ कमल-मनिका बात्रा जोडीला ऐतिहासिक कांस्य | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news शरथ कमल-मनिका बात्रा जोडीला ऐतिहासिक कांस्य\nशरथ कमल-मनिका बात्रा जोडीला ऐतिहासिक कांस्य\nटेबल टेनिसमध्ये संस्मरणीय कामगिरी\nजकार्ता- अनुभवी शरथ कमल आणि स्टार खेळाडू मनिका बात्रा या भारतीय जोडीने मिश्र दुहेरी टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकाची कमाई केली असून त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने कालच आशियाई क्रीडास्पर्धेतील पहिल्यावहिल्या ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई करताना गेल्या 60 वर्षांची प्रतीक्षा संपविली होती. आशियाई स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये भारताने प्रथमच दोन पदके मिळविली आहेत.\nशरथ-मनिका या जोडीला मिश्र दुहेरीतील उपान्त्य फेरीत यिंगशा सुन आणि चुक्‍विन वॅंगिन या चीनच्या अव्वल जोडीकडून 9-11, 5-11, 13-11, 4-11, 8-11 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी शरथ-मनिका जोडीने उपान्त्य फेरीत धडक मारताना आशियाई क्रीडास्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये आणखी एका पदकाची निश्‍चिती केली होती. भारताच्या महिला संघानेही सांघिक स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली होती. मात्र त्यांचे स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.\nदरम्यान, शरथ कमल व मनिका बात्रा या भारतीय जोडीने मिश्र दुहेरीतील उपान्त्यपूर्व फेरीत सिम हयो चा व सोंग जि ऍन या कोरियाच्या जोडीचा कडवा प्रतिकार 4-11, 12-10, 6-11, 11-6, 11-8 असा मोडून काढताना अखेरच्या चार जोड्यांमध्ये स्थान मिळविले. उपान्त्य फेरीतील प्रवेशामुळे शरथ-मनिका जोडीचे किमान कांस्यपदक निश्‍चित झाले आहे.\nशरथ-मनिका जोडीने त्याआधी जावेन चूंग व केरेन डिक या मलेशियन जोडीचा 11-2, 11-5, 11-8 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडविताना दुसरी फेरी गाठली होती. तसेच उत्तर कोरियाच्या जिही जेओन व सॅंगसू ली या जोडीचा 11-7, 7-11, 11-8, 10-12, 11-4 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव करताना त्यांनी उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते.\nमधुरिका पाटकर व अँथनी अमलराज या भारतीय जोडीनेही लिलिस इद्रियानी व डॉनी ऍजी या इंडोनेशियन जोडीचे आव्हान 11-4, 11-13, 11-8, 11-9 असे संपुष्टात आणताना मिश्र दुहेरीच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. परंतु हो क्‍वान किट व ली हो चिंग या हॉंगकॉंगच्या मानांकित जोडीविरुद्ध त्यांना 11-6, 7-11, 5-11, 4-11 असा पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान उपउपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.\nअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, जोकोविच, कर्बर दुसऱ्या फेरीत\nमहिला व पुरुष स्क्‍वॅश संघाची उपान्त्य फेरीत धडक\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप प���रदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ring-road-will-give-ten-thousand-crores-says-nitin-gadkari-115931", "date_download": "2018-12-10T16:37:24Z", "digest": "sha1:DTGWTULWOPJQUMS3BTGY2JOL6KQB7E4B", "length": 17766, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "For Ring Road will give ten Thousand Crores says nitin gadkari रिंगरोडसाठी दहा हजार कोटी : गडकरी | eSakal", "raw_content": "\nरिंगरोडसाठी दहा हजार कोटी : गडकरी\nरविवार, 13 मे 2018\nपुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या 128 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या बांधकामासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.\nया रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी पीएमआरडीएला स्वतंत्र कंपनी म्हणून मान्यता देत असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. मात्र, त्यासाठी एकूण जागेच्या ऐंशी टक्के जागेचे भूसंपादन करण्याची अट पीएमआरडीएला घातली. सहा महिन्यांत भूसंपादन पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.\nपुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या 128 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या बांधकामासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.\nया रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी पीएमआरडीएला स्वतंत्र कंपनी म्हणून मान्यता देत असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. मात्र, त्यासाठी एकूण जागेच्या ऐंशी टक्के जागेचे भूसंपादन करण्याची अट पीएमआरडीएला घातली. सहा महिन्यांत भूसंपादन पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.\nपुणे विभागातील विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह आमदार, खासदार, महापालिकेचे पदाधिकारी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी रिंगरोडचे सादरीकरण केले. भूसंपादनासाठीच्या एकूण खर्चापैकी चार हजार कोटी रुपये केंद्राने देण्याची मागणी गित्ते यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तशीच मागणी केली.\nत्यावर गडकरी म्हणाले, \"भूसंपादनासाठी रक्कम देणार नाही. कारण, अन्य राज्यांनादेखील अशी रक्कम द्यावी लागेल. भूसंपादनाची जबाबदारी राज्य सरकारची आणि पीएमआरडीएची आहे. रिंगरोड बांधण्यासाठी दहा हजार कोटी रुपये देऊ, त्यासाठी पीएमआरडीएने एकूण जागेच्या पन्नास टक्के भूसंपादन करावे. ते झाल्यानंतर निविदाप्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येईल. ऐंशी टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर कामाची वॅर्कऑर्डर देण्यात येईल. त्या कामासाठी पीएमआरडीएलाच स्वतंत्र एजन्सी म्हणून नियुक्त करण्यासदेखील मान्यता देण्यात येईल.''\n1430 हेक्‍टर जागा रिंगरोडसाठी\n1275 हेक्‍टर जागा खासगी ताब्यात\n175 हेक्‍टर जागा सरकारी, वन खात्याची\n13,594 कोटी रुपये जमीन संपादनाचा खर्च\n9,000 कोटी रुपये जमिनीसाठी पीएमआरडीए देणार\n4,000 कोटी रुपये केंद्राने देण्याची मागणी\n23, 828 कोटी रुपये जमीन संपादन, बांधकामाचा खर्च\nपीएमआरडीए - पहिल्या टप्प्यात रिंगरोडच्या दोन्ही बाजूस असलेल्या सर्व्हिस रोडचे आणि म्हाळुंगे- माण भागातील 32 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.\nगडकरी - टप्प्याटप्प्याने काम हाती घेतल्यास रिंगरोडचा वापर कोणी करणार नाही. सर्व्हिस रोडचे काम थांबवा. एकाच वेळी संपूर्ण रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे. पुढील तीन वर्षांत ते पूर्ण करावे.\nपीएमआरडीए - रिंगरोडमध्ये तीस मीटरचा रस्ता मेट्रो प्रकल्पासाठी राखीव ठेवला आहे.\nगडकरी - रस्त्याऐवजी इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्प राबवावा, जेणेकरून भूसंपादन कमी करावे लागेल. त्यासाठी रिंगरोडच्या डीपीआरमध्ये आवश्‍यक ते बदल करावेत.\nजिल्हाधिकारी - रिंगरोडच्या दोन्ही बाजूस असलेल्या जागा खरेदी- विक्रीवर बंदी घालता येणार नाही, तसा अध्यादेश काढावा लागेल.\nमुख्यमंत्री - रिंगरोडचा अध्यादेश यापूर्वीच काढला आहे, त्यामुळे खरेदी- विक्रीच्या व्यवहारावर बंदी घालावी.\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nगडकरी म्हणतात, मोदी घरी बोलवून अपमान करतात- पटोले\nऔरंगाबाद- माजी खासदार तथा किसान खेत मजदूर कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले जीएसटीच्या मुद्यांवर केंद्रिय मंत्री गडकरी सोबत असतानाचा किस्सा...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nस्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच: संजय राऊत\nनाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा...\n‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी...\nकृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांना भोवळ\nराहुरी विद्यापीठ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%8F%E0%A4%9A1%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-12-10T15:43:52Z", "digest": "sha1:ORWM3L27HVUISLVCADGWCY7HNPP3WKQJ", "length": 11170, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "एच1बी व्हिसासाठ एकापेक्षा अधिक अर्ज रद्द | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news एच1बी व्हिसासाठ एकापेक्षा अधिक अर्ज रद्द\nएच1बी व्हिसासाठ एकापेक्षा अधिक अर्ज रद्द\nट्रम्प प्रशासनाचा इशारा : भारतीयांना बसणार सर्वाधिक फटका\nवॉशिंग्टन – अमेरिकेत काम करणाऱ्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनाने इशारा दिला आहे. कारण, एकापेक्षा अधिक व्हिजासाठी अर्ज केल्यास, ते रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.\nअमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांमध्ये एच 1 बी व्हिसा अतिशय लोकप्रिय आहे. पण ट्रम्प प्रशासनाच्या नवीन व्हिसा धोरणामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा फटका बसणार आहे.\nअमेरिकेच्या यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसची व्हिसा प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु होणार आहे. पण 1 ऑक्‍टोबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षासाठी हा व्हिसा दिला जाईल.\nएजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसासाठी ज्या व्यक्ती एकापेक्षा अधिक अर्ज करत आहेत, ते यातील लॉटरी प्रक्रियेत अडचणी निर्माण करत आहेत. अमेरिकेच्या इमिग्रेशन काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार, एच 1 बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला काम करण्याचा व्हिसा देण्याची तरतूद रद्द करण्यात येणार आहे.\nवास्तविक, ओबामा सरकारच्या कार्यकाळात 2015 मध्ये एच 1 बी व्हिसा मिळा���ेल्या व्यक्तींला त्याच्या जोडीदारांलाही तशाच प्रकारचा काम करण्याचा व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. पण विद्यमान ट्रम्प प्रशासनाने ही प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार, 2010 ते 2016 दरम्यान एच 1 बी व्हिसा धारकांना टेक्‍सास आणि पूर्व किनारपट्टीच्या शहरांत रोजगाराच्या संधी मिळतात. वास्तविक, एच 1 बी व्हिसा धारकांना सिलिकॉन व्हॅलीत रोजगाराच्या संधी मिळणे अपेक्षित होते.\nपण त्याच्या विपरित हे घडत, असल्याने एच 1 बी व्हिसा संदर्भातील निर्णय कडक करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतल्याचे बोलले जात आहे.\nउत्तरप्रदेशमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड\nगुगल स्ट्रीट व्ह्यूला परवानगी नाही – हंसराज अहिर\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-��६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-10T15:24:17Z", "digest": "sha1:RQQZKLTCZCVUGWGYJYO34G6VM7XWBJ5E", "length": 9807, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "द्युती चंदला दुसरे रौप्यपदक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news द्युती चंदला दुसरे रौप्यपदक\nद्युती चंदला दुसरे रौप्यपदक\nजकार्ता– अव्वल धावपटू द्युती चंदने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई करताना दुहेरी यशाची नोंद केली. द्युती चंदचे या स्पर्धेतील हे दुसरे रौप्यपदक ठरले. द्युतीने याआधी महिलांच्या 100 मीटर शर्यतीतही रौप्यपदकाची कमाई केली होती. द्युतीने 23.20 सेकंदांत अंतिम रेषा पार करीत रौप्यपदकाची निश्‍चिती केली.\nबहारीनच्या एडिडिआँग एडिआँगने 22.96 सेकंदांत अंतिम रेषा पार करताना सुवर्णपदक संपादन केले. तर चीनच्या वेई योंगली हिने 23.27 सेकंदांत शर्यत पूर्ण करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली. लिंगचाचणी प्रकरणात बंदी घालण्यात आल्यामुळे द्युतीला 2014 आशियाई स्पर्धा, तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. परंतु तिने आंतरराष्ट्रीय लवादापर्यंत लढा देऊन ही बंदी उठविण्यात यश मिळविले.\nदुहेरी पदकांच्या या कामगिरीमुळे द्युतीने भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषाच्या मालिकेत स्थान मिळविले आहे. उषाने 1986 सेऊल आशियाई स्पर्धेत 200 मी., 400 मी., 400 मी. अडथळा शर्यत व 4 बाय 400 मी. रीले या शर्यती जिंकून इतिहास घडविला होता. ज्योतिर्मय सिकदरनेही 1998 बॅंकॉक स्पर्धेत 800 व 1500 मीटर शर्यती, जिंकल्या होत्या. तसेच सुनीता राणीने 2002 बुसान स्पर्धेत 1500 मी. व 5000 मी. शर्यतीत दोन पदके जिंकली होती.\nस्वप्ना बर्मन, अर्पिंदर सिंग यांचे विक्रमी सुवर्णयश\nसिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालयाला विजेतेपद\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=387&Itemid=578&limitstart=2", "date_download": "2018-12-10T16:08:28Z", "digest": "sha1:TVTHIDAUDEAF5BACC4NX7RHQ7SK7YKMR", "length": 6725, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "श्यामची आई", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\n\"परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले, तर आपण निर्दोष आहोत, असा अहंकारही जडावयाचा.' भिका म्हणाला.\nश्याम गंभीर होऊन म्हणाला, 'मनुष्याला स्वत:चे अध:पतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत, हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते.'\nनारायण जरा हसत म्हणाला, 'मी निरहंकारी आहे. याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाचा, मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची \nश्याम म्हणाला, 'या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह आहेत. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे.'\nश्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, 'आपण का एकमेकांस परके आहोत तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खाजगी असे काहीएक नाही. आपण एक. जे आहे, ते सर्वांच्या मालकीचे, तू आपली अनुभवसंपत्ती का बरे चोरून ठेवतोस आपल्या आश्रमात आता खाजगी असे काहीएक नाही. आपण एक. जे आहे, ते सर्वांच्या मालकीचे, तू आपली अनुभवसंपत्ती का बरे चोरून ठेवतोस तुझ्याजवळ वादविवाद आम्हांला करावयाचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी तुझ्याजवळ वादविवाद आम्हांला करावयाचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी कसला आहे गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ते सांग. आम्ही आजा-याची शुश्रूषा करतो, तूही करतोस; परंतु तू आजा-याची आई होतोस, आम्हांला का होता येत नाही ते सांग. आम्ही आजा-याची शुश्रूषा करतो, तूही करतोस; परंतु तू आजा-याची आई होतोस, आम्हांला का होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुस-याला आपलासा करतोस; परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून, बोलूनही त्याचे मन आम्हांला ओढून का घेता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुस-याला आपलासा करतोस; परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून, बोलूनही त्याचे मन आम्हांला ओढून का घेता येत नाही सांग, ही जादू कोठून पैदा केलीस सांग, ही जादू कोठून पैदा केलीस सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ही कस्तूरी कोणी ओतली ही कस्तूरी कोणी ओतली श्याम, व-हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का श्याम, व-हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का एकदा व-हाडात एका श्रीमंत व्यापा-याचे टोलेजंग ��र बांधले जात होते. त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरीविक्या तेथे कस्तूरी विकावयास आला. श्रीमंत व्यापा-याने त्या कस्तूरीविक्यास भाव विचारला. तो कस्तूरीविक्या तिरस्काराने म्हणाला, 'तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी एकदा व-हाडात एका श्रीमंत व्यापा-याचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरीविक्या तेथे कस्तूरी विकावयास आला. श्रीमंत व्यापा-याने त्या कस्तूरीविक्यास भाव विचारला. तो कस्तूरीविक्या तिरस्काराने म्हणाला, 'तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी पुण्याला जाऊन काही खपली, तर पाहावयाचे पुण्याला जाऊन काही खपली, तर पाहावयाचे ' त्या श्रीमंत व्यापा-यास राग आला. तो म्हणाला, 'तुझी सारी कस्तूरी मोज. त्या मातीच्या गा-यात मिसळून देतो. कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे, उत्तरेस जाऊन सांग.' त्या व्यापा-याने सारी कस्तूरी खरेदी केली व गा-यात मिसळून दिली. व-हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो, असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या वेळेस कोणी रे, तिथे कस्तूरी ओतली ' त्या श्रीमंत व्यापा-यास राग आला. तो म्हणाला, 'तुझी सारी कस्तूरी मोज. त्या मातीच्या गा-यात मिसळून देतो. कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे, उत्तरेस जाऊन सांग.' त्या व्यापा-याने सारी कस्तूरी खरेदी केली व गा-यात मिसळून दिली. व-हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो, असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या वेळेस कोणी रे, तिथे कस्तूरी ओतली आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला हा रंग कोणी दिला, सांग.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/kolhapur/shardhi-navaratrotsav-kolhapur/", "date_download": "2018-12-10T16:41:01Z", "digest": "sha1:GOUJNUJPBC36CNA2S6USBL6XHJFBRYIG", "length": 23821, "nlines": 331, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोमवार १० डिसेंबर २०१८", "raw_content": "\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nर��शीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्य��� गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापुरातील जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची सिंहावर बसून वनात फलाहार करत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादर्णे, अमर झुगर, राजाराम शिंगे, आदिनाथ चिखलकर, विजय बनकर, चंद्रकांत जाधव, सारंग दादर्णे यांनी बांधली.\nकरवीरनिवासि���ीच्या रूपात पन्हाळ्याची अंबाबाई\nशारदीय नवरात्रौत्सवानिमित्त देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत पन्हाळा येथील प्राचीन अंबाबाईच्या मूर्तीची पूजा रविवारी करवीरनिवासिनीच्या रूपात महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले,अमृत चरणकर यांनी बांधली. देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत पन्हाळा येथील अंबाबाई मंदिरात सकाळी अभिषेक, सायंकाळी महिला मंडळामार्फत भजन, जोगवा असे विविध कार्यक्रम रोज होत आहेत. नीळकंठ मोघे यांनी पौराहित्य केले. पन्हाळा येथील कर्तव्य फाउंडेशनमार्फत रविवारी फुलांची आरास मांडली होती. पन्हाळा येथील हे अंबाबाईचे मंदिर प्राचीन आहे. करवीर महात्मात या मंदिराचा उल्लेख आहे. ही अंबाबाई चतुर्भुजा विष्णू रूपात आहे. डाव्या हातात सुदर्शन आणि पानपत्र, उजव्या हातात गदा आणि म्हाळुंग, डोक्यावर शेषमुकूट आणि महादेवाची पिंडी आहे. सिंह वाहन असून देवीच्या गळ्यात विष्णू प्रतिमा आहे. विशेष म्हणजे देवीची मूळ मूर्ती अजूनही काळ्या फत्तरातील अभंग आहे. पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष मदनमोहन लोहिया यांनी या मंदिराचा सर्वप्रथम जीर्णोद्धार केला.\nकात्यायनी देवीची नवरात्रौत्सवानिमित्त चौथ्या दिवशी रविवारी सिंहासनरूढ पूजा बांधण्यात आली होती.\nमाहेश्वरी रूपात मुक्तांबिका देवी(गजेंद्रलक्ष्मी)\nकोल्हापुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या चतुर्थीला रविवारी नवदुर्गावतारातील दुसरी दुर्गा म्हणून संबोधल्या जाणाºया मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद आश्रमच्या मुक्तांबिका देवी(गजेंद्रलक्ष्मी)ची पूजा पुजारी वैभव माने यांनी माहेश्वरी रूपात बांधली होती. (छाया : नसीर अत्तार)\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nनिखिल शांतनुने वांद्रे येथे नवीन स्टोर लाँच केले, यावेळी ह्या सेलेब्सनी लावली हजेरी\nसलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो\n‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो\nबॉलिवूड स्टार्ससह असे रंगले दीपवीरचे तिसरे वेडिंग रिसेप्शन\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nचेतेश्वर पुजाराने भारताची लाज राखली\nगौतम गंभीरनंतर 'हे' खेळाडूही घेऊ श��तात निवृत्ती\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज\nऑस्ट्रेलियाशी भिडणार भारताचे 'हे' शिलेदार; पाहू या, कोण आहे सगळ्यात दमदार\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nस्टार फ्रुट ठरतं आरोग्यदायी; हिवाळ्यामध्ये होतात अनेक फायदे\nशरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर\nWinter Hair Care : चमकदार केस हवे आहेत, वाचा या टीप्स\n जाणून घ्या जेवण न करण्याचे दुष्परिणाम\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://verygoodrecipes.com/sujata-s-food-site", "date_download": "2018-12-10T16:35:38Z", "digest": "sha1:BLZO3UAFPVTZH4I5DUXMAJVGBOO4IMEO", "length": 15396, "nlines": 165, "source_domain": "verygoodrecipes.com", "title": "Very Good Recipes from Royal Chef Sujata", "raw_content": "\nदेह्रोरी (Dehrori) : देहोरी ही एक स्वीट डीश आहे. ती आपण सणावारी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. देहोरी ही एक स्वीट डीश चवीस्ट व अगदी निराळी आहे. छत्तीसगढ़ मधील ही लोकप्रिय डीश आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २ कप तांदूळ १ १/२...\nहरियाली स्वीटकॉर्न राईस: हरियाली स्वीटकॉर्न राईस ही एक जेवणातील चवीस्ट डीश आहे. हरियाली स्वीटकॉर्न राईस बनवण्यासाठी कोथंबीर, पुदिना, स्वीटकॉर्नचे दाणे, व दही वापरले आहे. अश्या प्रकारचा भात आपण सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. टेबलावर दिसायला सुद्धा...\nNutritious Palak Methi Paratha पौस्टिक पराठा: पौस्टिक पराठा ह्या मध्ये पालक, मेथी, बटाटे वापरून पराठे बनवले आहेत. पौस्टिक पराठा आपण सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत ���ातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहेत. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य:...\nडीलीशियस खजुराच्या चंद्रकला: खजुराच्या चंद्रकला ही एक स्वीट डीश आहे. ह्यामध्ये करंजी बनवून त्यामध्ये खजूर सारण म्हणून भरला आहे. अश्या प्रकारच्या चंदकला आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २००...\nगोड दुधी: गोड दुधी ही एक जेवणानंतरची स्वीटडीश किंवा जेवतांना सुद्धा वाढता येणारी डीश आहे. ही डीश बनवतांना दुधी भोपळा, नारळाचे दुध, साखर, काजू व किसमिस वापरले आहे. दुधी भोपळा हा पौस्टिक आहे हे आपल्याला माहीत आहेच. मुले जर दुधीभोपळा भाजी खयचा कंटाळा करीत...\nटेस्टी जोधपुरी व्हेजीटेबल पुलाव: जोधपुरी पुलाव हा सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा करायला छान आहे. हा पुलाव चवीस्ट लागतो. तसेच पौस्टिक सुद्धा आहे कारण की ह्यामध्ये भाज्या व ड्रायफ्रुट वापरले आहेत. मुलांना अश्या प्रकारचा पुलाव आवडतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट...\nटेस्टी दाणे, मखाणे मावा भाजी: दाणे, मखाणे मावा भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे, मखाणे, मावा, ड्रायफ्रुट, शिमला मिर्च, व टोमाटो वापरले आहेत. अश्या प्रकारची भाजी ही आपण सणवारांना किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो. ही भाजी पौस्टिक तर आहेच व चवीस्ट सुद्धा लागते....\nपनीर मस्तानी: पनीर मस्तानी ही एक जेवणामध्ये बनवायला छान खमंग डीश आहे. ही डीश बनवतांना पनीर, उकडलेले बटाटे व डाळींबाचे दाणे वापरून ग्रेवी बनवली आहे. घरी पार्टी असेल अथवा सणावाराला सुद्धा बनवायला छान आहे. आपण ह्या आगोदर पनीरच्या बऱ्याच डिशेश पाहिल्या आहेत....\nगुलगुले: गुलगुले हा एक गोड पदार्थ आहे. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा हा पदार्थ बनवू शकतो. अश्या प्रकारचे गुलगुले बनवतांना प्रथम पुरण बनवून घेतले आहे. मग वरील आवरणासाठी उडीद डाळीच्या पीठाचे आवरण बनवून आत मध्ये पुरण भरले आहे. हा एक छान नवीन गोड पदार्थ...\nखमंग चकली भाजणी: ह्या आगोदर आपण काही चकलीचे वेगवेगळे प्रकार पाहीतले. काही चकली भाजणीचे सुद्धा प्रकार पाहिले. अजून एक छान खमंग चकलीचा प्रकार आहे. दिवाळी आली की आपण दीपावलीसाठी फराळाच्या रेसिपी पहात असतो. तसेच नवीन- नवीन प्रकार आपल्याला बनवायला सुद्धा आवडतात....\nचटपटा पंचम शेव चाट: पंचम शेव चाट हा पदार्थ दुपारी चहा बरोबर ���िंवा कीटी पार्टीला किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला छान आहे. पंचम शेव चाट बनवतांना ह्यामध्ये छोटे-छोटे दाल पकोडे बनवून त्यावर खजूर चिंच चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमाटो कोथंबीर ने...\nखुशखुशीत नाचणीच्या चकल्या: चकली म्हंटले की आपल्या तोंडाला पाणी येते. कारण तिची चटपटीत चव व छान कुरकुरेपणा. आपण ह्या आगोदर भाजणीच्या चकल्या, मुग डाळीच्या चकल्या, ज्वारीच्या पिठाच्या चकल्या अश्या नानाविध प्रकारच्या चकल्या पाहिल्या आहेत. आता नाचणीच्या चकल्या...\nकुकुंबर कप: कुकुंबर कप हे आपण सालड ह्याला छान पर्याय आहे. कुकुंबर कप दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात. घरी पाहुणे येणार असतील किंवा घरी पार्टी आहे तेव्हा हे नक्की बनवा. टेबलवर दिसायला सुंदर व चवीस्ट लागतात. अगदी कमी वेळात झटपट बनविला जाणारा पदार्थ आहे. कुकुंबर...\nखजुराचे पौष्टिक लाडू: खजुराचे लाडू हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. रोज सकाळी एक खजुराचा लाडू व कपभर दुध सेवन केल्यास आपल्या आरोग्याला अगदी फायदेशीर होईल. खजूर हा अति पौस्टिक, वीर्यवर्धक, व बलवर्धक आहे. खजूर हृदयासाठी हितावह व शीतल, पण पचण्यास जड...\nसकाळ न्यूजपेपर समुहा तर्फे श्री जाधव, श्री वाघ व त्यांचे सहकारी यांनी शनिवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ५:३० वाजता त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेचे नियोजन छान करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/kolhapur/vehicle-was-found-shahupuri-area-was-broken/amp/", "date_download": "2018-12-10T16:40:09Z", "digest": "sha1:C67UEZROZXBGMXE5GHBR2LHV6PSMH3OT", "length": 14232, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The vehicle that was found in the Shahupuri area was broken | शाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली | Lokmat.com", "raw_content": "\nशाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली\nकोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच भीमसैनिकांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्तम प्रतिसाद लाभला होता; तरीही काही तरुणांनी प्रथम गुजरी येथील बंद सराफी दुकानांवर दगडफेक करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हाच जमाव पुढे दसरा चौक येथे आला. या ठिकाणी काही काळ घोषणाबाजी करीत दसरा चौकातील मैदानात पार्किंग केलेल्या ...\nकोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच भीमसैन���कांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्तम प्रतिसाद लाभला होता; तरीही काही तरुणांनी प्रथम गुजरी येथील बंद सराफी दुकानांवर दगडफेक करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हाच जमाव पुढे दसरा चौक येथे आला. या ठिकाणी काही काळ घोषणाबाजी करीत दसरा चौकातील मैदानात पार्किंग केलेल्या के.एम.टी.च्या बसेसवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर शेजारील दैनिक ‘तरुण भारत’च्या कार्यालयावर दगडफेक करीत हा जमाव व्हीनस कॉर्नर परिसरातील चौकात आला. या ठिकाणी उसाने भरलेला ट्रॅक्टर अडविण्यात आला. त्यानंतर हाच जमाव पुढे स्टेशन रोडवर आला. त्या ठिकाणी लावण्यात आलेली चारचाकी वाहने व पी. एन. जी., जुन्या उषा टॉकीजवर व अन्य बंद असलेल्या दुकानांवर तुफान दगडफेक केली. हाच जमाव शाहूपुरी व्यापारी पेठ, पुढे वामन गेस्ट हाऊस, हॉटेल अ‍ॅम्बॅसडर, राधाकृष्ण तरुण मंडळ, गृहिणी, पार्श्वनाथ बँक, आदींच्या दारांत दिसेल त्या चारचाकी व दुचाकींवर दगडफेक व लोखंडी रॉडने हल्ला चढविला. त्यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याचे पडसाद म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्ते व ज्यांची वाहने फोडली असे सर्वजण एकत्रित येत वाहने फोडणाºया कार्यकर्त्यांवर तुटून पडले. त्यात दगडफेक करून पळून जाणाºया दोघांना गोकुळ हॉटेलच्या पाठीमागे पकडले. त्यातून दोघेही निसटले. मात्र, त्यांची दुचाकी कार्यकर्त्यांच्या हाती सापडली. संतप्त कार्यकर्त्यांनी ती दुचाकी पेटविली. काही काळानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन परिस्थिती काबूत आणली व अग्निशमन दलाने आग विझविली. दरम्यान, एक वाजता काही आंदोलकांनी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या घरासमोरील गाड्या फोडल्या. त्यामुळे संतप्त झालेले चव्हाण व त्यांचे कार्यकर्ते स्टेशन रोडवर येऊन ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी त्यांची समजूत काढत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी तोडफोड केलेल्या गाड्यांची पाहणी केली व गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही चव्हाण यांचे समाधान न झाल्याने त्यांनी व्हीनस कॉर्नर चौकात एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली. पर्यटकांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक पर्यटनासाठी आलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, आदी ठिकाणांचे पर्यटक जेवण करण्यासाठी शाहूपुरीतील वामन गेस्ट हाऊस, अ‍ॅम्बॅसडर हॉटेल, आदी ठिकाणी आले होते. त्यांच्या प��र्किंग केलेल्या चारचाकींवर आंदोलक कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. झालेल्या नुकसानीला कुणाला जबाबदार धरायचे, असा सवाल माध्यम प्रतिनिधींसमोर केला. शाहूपुरी पहिली गल्ली, दुसरी गल्ली या दोन गल्ल्यांमध्ये दिसेल त्या वाहनांवर कार्यकर्ते आक्रमक होत काठी, लोखंडी रॉड व मोठे दगड घेऊन अक्षरश: तुटून पडत होते. त्यातून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. अशीच परिस्थितीत संपूर्ण स्टेशन रोडवर होती. उषा टॉकीज ते दाभोळकर कॉर्नर परिसरात आंदोलक दिसेल त्या वाहनांच्या व बंद असलेल्या दुकानांच्या काचा फोडत सुटले होते. प्रक्षुब्ध झालेला जमाव दगडफेक करीत वरपर्यंत गेला व पुन्हा खाली दसरा चौकाकडे आला. दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत या मार्गांवरील वाहतूक तुरळक होती. व्हीनस कॉर्नर चौकात सौम्य लाठीमार बुधवारी दुपारच्या सुमारास दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर चौकाकडे आला. त्यावेळी जमावाला थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; पण जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावावर सौम्य लाठीमार करीत जमावाला पांगविले. त्यामुळे वातावरण काहीवेळ थंड झाले; पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव पुन्हा चौकात आला. त्यांनी थेट या चौकातील दोन मोठ्या दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली थांबविली व स्टेशन रोडवर ठिय्या मारला. पोलिसांना पाहताच तेथून शाहूपुरी पहिल्या गल्लीत जमाव गेला. तेथे असणाºया चारचाकी, रिक्षा व दुचाकी वाहनांची तोडफोड करीत हा जमाव पुढे मार्गस्थ झाला. त्यामुळे व्हीनस कॉर्नर चौकात तणावपूर्ण वातावरण होते. केएमटीचेही नुकसान भीमसैनिकांनी दिलेल्या ‘बंद’च्या हाकेमुळे दसरा चौकातील मैदानात के.एम.टी. बसेस पार्किंग करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करीत बसेस फोडल्या. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या बसेस बंदिस्त सुभाष स्टोअर्स अथवा बुद्ध गार्डनमध्ये पार्क केल्या असत्या तर त्यांचे नुकसान झाले नसते. याबाबतचा निर्णय अधिकाºयांनी का घेतला नाही, असा सवाल नागरिकांतून विचारला जात होता.\n‘गोकुळ’चे राजकारण : अध्यक्ष निवडीवर ‘महाडिक-पी. एन.’ यांचे मौन\nकोल��हापूर : नगरसेवकांना मतदानापासून रोखाल, तर याद राखा : हसन मुश्रीफ यांचा इशारा\nकोल्हापूर : बाजार समिती उपसभापती उदयसिंह पाटील, सुमन पाटील यांच्या नावाची चर्चा\nकोल्हापूर : जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफर\nकोल्हापूर : सफाई कामगारांचे तासभर काम बंद, बिले न दिल्याचा परिणाम\nकोल्हापूर जिल्हा परिषद : पन्हाळा रेस्ट हाऊस, स्वनिधीवरून सभा गाजली\n‘गोकुळ’चे राजकारण : अध्यक्ष निवडीवर ‘महाडिक-पी. एन.’ यांचे मौन\nकोल्हापूर : नगरसेवकांना मतदानापासून रोखाल, तर याद राखा : हसन मुश्रीफ यांचा इशारा\nकोल्हापूर : बाजार समिती उपसभापती उदयसिंह पाटील, सुमन पाटील यांच्या नावाची चर्चा\nकोल्हापूर : जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3907", "date_download": "2018-12-10T16:06:50Z", "digest": "sha1:VMCJ77Z6NI7LQ7XRTXH57VSBMNATQW6I", "length": 14561, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nप्रतिनिधी / गडचिरोली : दक्षिण कोरियात २४ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेडाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करीत उत्तुंग भरारी घेतली आहे. या खेळाडूंचे गडचिरोलीत जंगी स्वागत करण्यात आले.\nतिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत १९ देश सहभागी होते. त्यात भारतीय चमूत ३० खेळाडूंचा समावेश होता. त्यातही गडचिरोली जिल्ह्याचे एकूण ०६ खेडाडू सहभागी झाले होते. यात एंजेल देवकुले हिने २ सुवर्णपदक पटकाविले. शेजल गद्देवर, रजत सेलोकर, संदीप पेदापल्ली , अवंती गांगरेड्डीवार , यशराज सोमनानी यांनी प्रत्येकी १ सुवर्णपदक पटकावून विजयी पताका आणली आहे.\nफटाक्यांची आतिषबाजी व वाद्याच्या गजरात खेडाडूंचे या सर्व खेळाडूंचे गडचिरोलीत स्वागत करण्यात आले. यावेळी सी.एम.चषक जिल्हासंयोजक तथा भाजयु मोर्चाचे शहराध्यक्ष अनिल तिडके, स्कूल ऑफ स्कालर चे प्राचार्य निखील तुकदेवे यांनी खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्याचे काम करीत भव्य स्वागत केले. सोबत सी.एम चषक जिल्हा पदाधिकारी निखील चरडे, तुषार चोपकार, अरबाज खान, रोहित खेडेकर, महेश निलेकर यांनी भ���्य स्वागत केले.\nयात सर्व स्थानिक स्कूल ऑफ स्कालर च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. खेळाडूंनी या यशाचे श्रेय स्कूल ऑफ स्कालर गडचिरोलीचे प्राचार्य निखील तुकदेवे, शिक्षकवृंद , प्रशिक्षक संदीप पेदापल्ली तथा पालकांना दिले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nउपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\nदुर्धर आजारावरील उपचारांसाठी घरापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ : देवेंद्र फडणवीस\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nकोईलारी ग्रामपंचायत व जि. प. शाळेतील साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविले\nअश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० डॉक्टरांना डेंग्यू\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nसूर्यडोंगरीच्या दारूबंदीसाठी आठ गावांतील महिलांचा गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा\nराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका\nरेंगेवाही उपक्षेत्रातील वनपाल रमेश बलैया ला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nगडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा\nगडचिरोली जिल्ह्यात २१९ गावात एक गाव - एक गणपती, पोलिस विभागातर्फे चोख बंदोबस्त\nलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या तरुणाला अटक\n११ दिवसात पेट्रोलच्या दरात २.७५ रुपयांची कपात\nसुकमा जिल्ह्यात 'प्रहर चार' अभियानात ९ नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन जवान शहिद\nबोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात सरकार गंभीर : ना. तावडे\nरक्तदाना संदर्भातील नियमावलीमध्ये बदल, मलेरिया झालेल्या रु���्णास आता तीन वर्ष करता येणार नाही रक्तदान\nरेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या : ना. हंसराज अहीर\nसरपंच, सरपंचाचा पती, मुलगा आणि ग्रामसवेक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nकामठीतील लॉजवर छापा, पाच जणांना अटक , गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना केली अटक\nबाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर\nपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\nचिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील तलाठ्यावर २ हजारांची लाच स्वीकारल्यावरून कारवाई\nअसरअल्ली वनपरीक्षेत्रात वनतस्करास अटक, सागवानी लठ्ठे जप्त: तस्करांनी केला वनकर्मचाऱ्यांवर हल्ला\nवरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nसीरसगाव येथे सोयाबीन काढताना हडंबा मशीनमध्ये पाय गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू\nसाईआश्रया अनाथलयातील पहील्याच अनाथ मुलीला मिळाले हक्काचे घर\nपेरमिली येथे महाआॅनलाईन सेवा केंद्र गावातीलच सुशिक्षित बेरोजगारास द्या\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nश्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nअन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई, १ लाख ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nकोनसरी येथील लोहप्रकल्प उभारणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा : मुख्यमंत्री\nकेरोसीनचे हमीपत्रे चुकीची निघाल्यास होणार कारवाई\nकाकडयेली गावात गाव संघटना सदस्यांनी केला मोह सडवा नष्ट\nपतीच निघाला मारेकरी, पुलगाव येथील खुनाचा उलगडा, आरोपीस अटक\n२८ नोव्हेंबरला चंद्रपुरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन\nरेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nचोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने च��लणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'\nअस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी : चिमूर तालुक्यातील घटना\nकंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nटायर फुटल्याने कार डोहात कोसळली : पाच जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/america-space-force-likely-to-make-space-a-war-field/", "date_download": "2018-12-10T15:23:29Z", "digest": "sha1:US35RNIUARMCIME3PXXG5FWNV6JNZUSN", "length": 30505, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अमेरिकेच्या स्पेस फोर्स’मुळे अंतरिक्षाला युद्धभूमी बनवण्याची शक्यता – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeनियमित सदरेअमेरिकेच्या स्पेस फोर्स’मुळे अंतरिक्षाला युद्धभूमी बनवण्याची शक्यता\nअमेरिकेच्या स्पेस फोर्स’मुळे अंतरिक्षाला युद्धभूमी बनवण्याची शक्यता\nJuly 30, 2018 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nडोनाल्ड ट्रम्प यांचा स्पेस फोर्स’ तयार करण्याचा आदेश\nअमेरिकेला आपल्या संरक्षणासाठी अंतरिक्षात क्षेपणास्त्रे तैनात करावी लागतील, असे अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी एकदा म्हटले होते. त्याकाळी रशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अंतरिक्षात युद्धसज्जतेचा विचार व्यक्त केला होता. त्यावेळी हा विचार म्हणजे एखाद्या विज्ञानकथेवर आधारित चित्रपटाच्या कथानकासारखा वाटला होता. परंतु अमेरिकेसाठी काहीच अशक्य नाही, असे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मानतात. त्यामुळेच त्यांनी अंतरिक्षात सैन्यतैनाती करण्याची घोषणा अचानक केली आणि अंतरिक्षात सैन्य आणि अस्त्रांच्या अस्तित्वाचा विषय छेडला. अमेरिकेचे लष्करी मुख्यालय असणार्‍या पेन्टागॉनला त्यांनी ‘स्पेस फोर्स’ तयार करण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय देशाच्या सुरक्षेशी निगडित आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सद्यःस्थितीत अमेरिकेकडे आर्मी, एअरफोर्स, मरीन, नेव्ही, कोस्ट गार्ड अशा वेगवेगळ्या फौजा आहेत. मात्र, आता सहाव्या शाखेची घोष���ा करून ट्रम्प यांनी चीन व रशीयाशी नविन शस्त्रास्त्र स्पर्धा सुरु केली आहे का\nचीनने पृथ्वीवरून क्षेपणास्त्र डागून उपग्रह उडवला\nअंतरिक्षात अमेरिकी फौजांचा दबदबा दिसला पाहिजे, असे ट्रम्प यांना वाटते. उपग्रहांतून अमेरिका जगभरातील हालचालींवर नजर ठेवते आणि आपल्या लष्कराला उपयुक्त असणारी माहिती प्राप्त करते. उपग्रहांच्या मदतीमुळेच जगभरात उड्डाण करणारी विमाने जीपीआरएस प्रणालीद्वारे इच्छितस्थळी पाहोचतात आणि याच उपग्रहांच्या साह्याने लढाऊ विमानेही अचूक लक्ष्यभेद करतात. अनेक देशांमधील महत्त्वाच्या बाबी उपग्रहांमार्फत आज संचालित करण्यात येतात. परंतु याच उपग्रहांवर सध्या धोक्याचे ढग दाटले आहेत. हे उपग्रह पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आले आहेत. एखाद्या देशाच्या उपग्रहाला लक्ष्य करून त्या देशाची संदेशवहन प्रणाली उद्ध्वस्त करता येऊ शकते. अमेरिकेला आपल्या सुरक्षिततेसंबंधी हीच भीती सतावते आहे. अमेरिकी उपग्रहांना लक्ष्य करण्याची प्रणाली तयार करण्यासाठी रशिया आणि चीन काम करीत असल्याचा संशय अमेरिकेला आहे. 2007 मध्ये चीनने पृथ्वीवरून क्षेपणास्त्र डागून आपला हवामानविषयक माहिती देणारा उपग्रह उडवून दिला होता. त्यानंतर 2013 मध्ये चीनने पृथ्वीवरून डागलेल्या एका रॉकेटमुळे अन्य देशांच्या उपग्रहांना धोका निर्माण झाला होता.चीनच्या या कृत्यांमुळे जगाने नाराजी व्यक्त केली होती.\nपृथ्वीवरून क्षेपणास्त्र डागून उपग्रह उडवून देण्याची क्षमता असणारा चीन हा एकमेव देश नव्हे. रशिया आणि अमेरिकेनेही ऐंशीच्या दशकात आपले निकामी झालेले उपग्रह पृथ्वीवरून क्षेपणास्त्र डागून नष्ट केले होते. या क्षमतेमुळे अन्य देशांच्या एखाद्या उपग्रहाला लक्ष्य केले जाऊ शकते. थोडी जरी चूक झाली, तरी जग अचानक महायुद्धाच्या उंबरठ्याशी उभे राहु शकते. अंतरिक्ष संशोधनात चीन अमेरिका आणि रशियाशी बरोबरी साधत असावा. त्यामुळेच ट्रम्प यांच्या डोक्यात स्पेस फोर्स’ तैनात करण्याची कल्पना आली असावी.\nअंतरिक्षात अमेरिकेची वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न\nयापूर्वी रशियाने स्पेस फोर्सच्याच धर्तीवर एका शाखा तैनात केली व नंतर तिला रशियाच्या हवाई दलात विलीन केले.अमेरिका सुरक्षिततेच्या बाबतीत केवळ नारेबाजी करत नाही.त्यामुळेच ट��रम्प यांनी स्पेस फोर्स बनविण्याची घोषणा त्यांनी केली आहे.परंतु ट्रम्प यांनी घेतलेला पवित्रा अंतरिक्षात शस्त्रास्त्रस्पर्धा वाढण्याच्या दिशेने संकेत आहे.\nअमेरिकेने लेसर बीमच्या शस्त्रांची यशस्वी चाचणी यापूर्वीच केली आहे. हाय एनर्जी लेसर तंत्रज्ञानावर अमेरिका आणि इस्राएल एकत्र येऊन फार पूर्वीपासून काम करीत आहेत. हे लेसर बीम आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक गतीने प्रवास करणार्‍या एखाद्या क्षेपणास्त्राला वाटेतच नष्ट करू शकतात. दुसरीकडे, आपल्या सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानांची चाचणी यापूर्वीच अमेरिकेने घेतली आहे. ही विमाने लेसर अस्त्रांनी सज्ज असतील. या विमानावरून सोडण्यात येणारे लेसर बीम एखाद्या लढाऊ विमानाला, क्षेपणास्त्राला किंवा अन्य एखाद्या लक्ष्याला क्षणार्धात नेस्तनाबूत करू शकतात. हवाई युद्धातील अमेरिकेचा वरचष्मा संपूर्ण जगाने मान्य केला आहे.\nआता अंतरिक्षात वरचष्मा निर्माण करण्यासाठी स्पेस फोर्सच्या स्थापनेमुळे अंतरिक्षात शस्त्रास्त्र स्पर्धेचा जन्म होऊ शकतो. अमेरिकेच्या संरक्षण विभागाची स्पेस फोर्स ही सहावी शाखा असेल. 1972 नंतर अमेरिका पुन्हा चंद्रावर गेलेली नाही. त्यामुळे “मी अमेरिकेला पुन्हा चंद्रावर घेऊन जाईन,” अशी घोषणा ट्रम्प यांनी केली व मंगळावर जाण्याची घोषणाही ट्रम्प यांनी स्पेस फोर्सच्या घोषणेसोबतच केली आहे. या सर्व बाबी लवकरच पूर्ण होतील, असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व घोषणांचा अर्थ अंतरिक्षात अमेरिकेची ताकद प्रस्थापित करणे, असाच होतो.\nट्रम्प यांच्या अवकाश बल निर्मितीतील आणखी एक अडथळा म्हणजे स्पेसक्राफ्ट आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आहे. त्यामुळे अमेरिकेला यावर अधिक संशोधन करावे लागेल, तांत्रिकदृष्ट्या ही योजना कशी सक्षम होईल, याचाही विचार करावा लागेल.\nया घोषणांचा संबंध दुसरीकडे आर्थिक व्यवसायाशीही आहे. अमेरिकेत स्पेस इंडस्ट्री म्हणजेच अंतरिक्ष उद्योग आता भरभराटीला येत आहे. अनेक गुंतवणूकदारांनी अंतरिक्ष संशोधन आणि अंतरिक्षातील सफर लोकांना घडवून आणण्यासाठी गुंतवणूक सुरू केली आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांना रॉकेट लाँच करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून परवानगी मिळू शकते.\nअम्मलबजावणीकरता पुरेशी आर्थिक तरतुद जरुरी\nलष्कराची नवी शाखा स्थापन करण्याची घोषणा ट्रम्प या���नी केली असली, तरी त्यासाठी त्यांना अमेरिकी काँग्रेसमध्ये कायदा संमत करून घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय या घोषणेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होऊ शकणार नाही. डोनाल्ड रम्सफेल्ड यांनीही 2000 मध्ये स्पेस फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली होती. ही योजना नंतर बारगळली होती. त्यामुळे ट्रम्प यांची घोषणाही आर्थिक कारणामुळे अशीच हवेत विरून जाईल का. परंतु धडाकेबाज निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी करणार्‍या ट्रम्प यांचे इरादे भक्कम असतात, असे जगाने अनुभवलेले आहे. अंतरिक्षाचा वापर युद्धभूमीप्रमाणे होऊ शकतो, याची शंका जगाला पूर्वीपासूनच आहे. परंतु एखाद्या देशाने त्यासाठी थेट पाऊल उचलले, तर प्रतिस्पर्धी देशही त्याच दिशेने जातील आणि अंतरिक्षात युद्धाची शक्यता बळावेल.\nजगात आजमितीस अनेक अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे जमिनीवरील युद्धाची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा वेळी अंतरिक्षाला युद्धभूमी बनविले जाईल, अशी साधार भीती व्यक्त होत असतानाच ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेला महत्त्व आहे. डायरेक्टेड एनर्जी वेपन्स, लेसर बीम, उपग्रह नष्ट करणारी क्षेपणास्त्रे, उपग्रहांवरूनच हल्ला करण्याचे तंत्रज्ञान अशा अनेक बाबी चर्चेत आहेत आणि त्यातील बर्‍याच प्रत्यक्षातही उतरल्या आहेत. त्यामुळे अंतरिक्ष युद्ध झालेच, तर त्याचे परिणाम भयानक होतील.\nभारताने संयुक्त राष्ट्रसंघात अंतरिक्षाला रणभूमी बनविता कामा नये, अशी भूमिका मांडली होती. परंतु आता अंतरिक्षातील धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्याऐवजी आपापल्या देशांच्या सुरक्षिततेसाठी अंतरिक्षाचा वापर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भारताने काही वर्षापूर्वी आपल्या सैन्यात “स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड” निर्माण केला. यामुळे आपल्याला अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे लढाईमध्ये वापर करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.या कमांडमध्ये आपल्या देशातील क्षेपणास्त्रे आणि अणुबॉम्ब तैनात आहेत.यांचा उपयोग आपण जर गरज पडली तर नक्कीच करू शकतो.क्षेपणास्त्रे निर्माण कार्यक्रमात आपली प्रगती उत्तम आहे व क्षेपणास्त्रे आधुनिक आहेत. आपल्याकडे जमिनी पासून आकाशाकडे फायर करणारी क्षेपणास्त्रे पण आहेत. आपले अनेक उपग्रह अंतरिक्षामध्ये आहेत. आपला शत्रू चीन क्षेपणास्त्रे फायर करून आपले उपग्रह पाडण्याची क्षमता राखतो. म्हणूनच आपण सुद्धा क्षेपणास्त्राने चिनी उपग्रह पाडण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थातच या कार्यक्रमाकरिता प्रचंड आर्थिक तरतूद लागेल व डिफेन्स बजेट पुष्कळ वाढवावे लागेल. सध्या आपण आपले संशोधन सुरू करून ही क्षमता निर्माण करण्याकरता तयार राहावे, तांत्रिक क्षमता निर्माण केली जावी.आपली आर्थिक क्षमता वाढली तर आपण शस्त्रांना निर्माण करण्याचा विचार करू शकतो.\nआज अमेरिका आणि चीन मध्ये शस्त्र निर्मिती स्पर्धा सुरू आहे. चीनला वाटते की जी शस्त्रे अमेरिकेकडे आहे तशीच अधुनिक शस्त्रे चिनी सैन्यामध्ये असावी. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का पोहोचू शकतो. ज्या वेळेला रशिया आणि अमेरिकेमध्ये अशीच शस्त्रस्पर्धा सुरू झाली. त्यावेळेला रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली.आशा करुया की येणाऱ्या काळामध्ये हीच अवस्था चीनी अर्थव्यवस्थेची होऊ शकेल.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t213 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\n२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था ...\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\n\"राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८, मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम\nनॅशनल सिक्य��रिटी गार्ड सैन्याचे कमांडो\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nदि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर ...\nपाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nपाकिस्तानचे समुद्री हल्ल्याचे नियोजन\nइंटेलिजन्स ब्युरोकडून एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ...\nहिंदुस्थान एअरोनॉटिक्स आणि राफेल विमान\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( एचएएल: Hindustan Aeronautics Limited) या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद ...\nरोहिग्यांची म्यानमारमधे वापसी – एक योग्य निर्णय\nभारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक ऐतिहासिक निर्णय घेत म्यानमारमधून येऊन भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या सात रोहिंग्या ...\nभारत नेपाळ व्यापार संबंध मजबूत करुन चीनला शह\nनेपाळला चीनच्या बंदरांतून व्यापार करणे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक ठरणार आहे. ही बाब लक्षात आणून ...\nसामान्य माणूस देशासाठी काय करू शकतो\n२९ तारीख हा सर्जिकल स्ट्राइक दिवस म्हणून साजरा करावा अशी विद्यापीठे कॉलेजेस आणि शाळांना सांगण्यात आले ...\nहैदराबादच्या स्वतंत्र-संग्रामाची सांगता सैन्याच्या ऑपरेशन पोलोने\n१५/०८/१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या रचनेनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व ...\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=166&Itemid=358&limitstart=5", "date_download": "2018-12-10T15:52:18Z", "digest": "sha1:TIKZVLV4HFKICZZRP5PHMPZ4MNOTDA6I", "length": 6057, "nlines": 36, "source_domain": "saneguruji.net", "title": "देशबंधू दास", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nदेशाचे भाग्य की चित्तरंजन आय. सी. एस. झाले नाहीत. त्यांची सेवा भारतमातेस मिळावयाची होती. परकी सरकारला मिळावयाची नव्हती. ते आता बॅरिस्टरीकडे वळले. पैशाची फार टंचाई असे. घरून वेळेवर पैसे येत नसत. चित्तरंजन कसे तरी राहत होते. दोन-दोन, तीन-तीन दिवस ते केवळ पाव व गरम पाणी यावर राहत. कोठला चहा, कोठली कॉफी शेवटी ते बॅरिस्टर झाले व मातृभूमीस यायला निघाले.\nचित्तरंजन आईला प्रत्येक आठवडयास पत्र पाठवीत असत. इंग्लंडहून निघताना त्यांनी आईला घरी तार केली नाही. परंतु निघत आहे अशा अर्थाचे ��त्र लिहून पोस्टात टाकण्यासाठी आपल्या मित्राजवळ त्यांनी देऊन ठेवले. परंतु मित्र ते टाकायला विसरला. घरी पत्र गेले असेल, अशी देशबंधूंची कल्पना होती. ते मुंबईस उतरले. परंतु आईला चकित करू, गंमत होईल असे त्यांना वाटत होते. ते मुंबईहून पाटण्यास आले. तेथे मित्राकडे राहिले. तेथे मित्राजवळ बोलताना म्हणाले, ''घरी जाऊन एकदम चकित करीन.'' शेवटी त्या मित्राने चित्तरंजनांच्या घरी तार केली की चित्तरंजन आला आहे. परंतू घरी आई ध्यास घेऊन बसली होती. दर आठवडयास चित्तरंजनचे पत्र यावयाचे. परंतु ना पत्र, ना तार. त्या प्रेमळ मातेने अन्नपाणी वर्ज्य केले. ती अंथरूणास खिळली. जेव्हा त्या मित्राची तार आली, तेव्हा आईला धीर आला. आणि चित्तरंजन घरी आले. एकदम आईजवळ हृदये उचंबळली. आपण गंमत करणार होतो, आईला चकित करणार होतो, तो सारा आनंद पार कोठल्याकोठे गेला. आईची कृश मूर्ती पाहून चित्तरंजन फार दुःखी झाले. त्यांनी आईची क्षमा मागितली.\nचित्तरंजन १८९३ मध्ये विलायतेतून कलकत्त्यास आले आणि त्यांनी वकिली सुरू केली. घरी सारी ददात होती. वडील, लोकांचे कर्ज फेडून स्वतः कर्जबाजारी झाले होते. पुढे ही जामिनकी त्यांना भरावी लागली. कोठून आणायचे पैसे ते स्वतः कर्जाच्या समुद्रात बुडाले. कोण तारणार, कोण वर काढणार ते स्वतः कर्जाच्या समुद्रात बुडाले. कोण तारणार, कोण वर काढणार चित्तरंजनांच्या मनात आले की वकिली करून एके दिवशी हे सर्व कर्ज फेडू.\nभुवनमोहनबाबूंनी एके दिवशी स्वतःचे नाव दिवाळखोरीत नोंदविले. अतःपर कर्ज फेडता येत नाही असे पित्याने खाली मान घालून जाहीर केले. परंतु पित्याच्या अपमानात पुत्रही भागीदार झाला. स्वतःचेही नाव दिवाळखोरांच्या यादीत सामील करण्याची चित्तरंजनांस जरूर नव्हती. परंतु पित्याची अप्रतिष्ठा होत असता त्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेची पर्वा वाटत नव्हती. तेही दुनियेसमोर एक दिवाळखोर म्हणून उभे राहिले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=432&Itemid=622&limitstart=3", "date_download": "2018-12-10T14:55:33Z", "digest": "sha1:FTGBH2R7ZBQESWYHTVVUMUW5MFPMR3RE", "length": 9406, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "नामदार गोखले-चरित्र", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nपण एक चमत्कार मात्र सांगण्याजोगा आहे. गोपाळराव आणि बळवंतराव या दोघा देशभक्तांच्या मृत्यूनं���र त्यांच्या प्रेतयात्रा ज्या निघाल्या त्यांत दोघांनाही राष्ट्राने आपल्या हृदयात केवढे उच्च स्थान दिले आहे याचा स्पष्ट पुरावा आपणांस आणि भावी पिढयांस मिळत आहे. आणि चमत्कारांतला चमत्कार असा की, राजनिष्ठ म्हणून गाजलेल्या मुंबईच्या नव्या राजधानीत राजद्रोही म्हणून शिक्षा झालेल्या टिळकांचा देह पडला आणि सरकारविरोधी म्हणून शापलेल्या पुण्याच्या जुन्या राजधानीत सी. आय. ई. म्हणून राजसन्मान मिळवलेल्या गोखल्यांचा अंत झाला हा एक योगायोगच नव्हे तर काय हा एक योगायोगच नव्हे तर काय यावरून एवढे निर्विवाद होते की, दोघेही थोर लोकसेवक समाजाने वंद्य मानले आहेत. आता तपशिलाच्या मुद्दयांवर वादीप्रतिवादी केवढेही त्वेषाने तुटून पडून भांडोत यावरून एवढे निर्विवाद होते की, दोघेही थोर लोकसेवक समाजाने वंद्य मानले आहेत. आता तपशिलाच्या मुद्दयांवर वादीप्रतिवादी केवढेही त्वेषाने तुटून पडून भांडोत जनतेने स्वयंस्फूर्तीने शिक्कामोर्तब केलेली या दोघा वंद्य पुरुषांची थोरवी कोणासही हिरावून घेता येणार नाही जनतेने स्वयंस्फूर्तीने शिक्कामोर्तब केलेली या दोघा वंद्य पुरुषांची थोरवी कोणासही हिरावून घेता येणार नाही त्या थोरवीच्या स्वरुपासंबंधानेही जरी मतभेद होईल तरी हे लहानमोठे मतभेदाचे मुद्दे जशी अधिक चर्चा होईल व आपण जरा पुढे जाऊ तसे स्पष्ट होतील. अद्यापि त्रयस्थास त्यासंबंधाने निर्णायक बोलण्याची वेळ आलेली दिसत नाही. मात्र मागे सांगितल्याप्रमाणे या थोर पुरुषांच्या संबंधाने 'आठवणी', चरित्रे, चर्चा, अधिकाधिक प्रसिध्द होत आहेत व त्यावरून तो काळ लवकरच येईल अशी आशा वाटते. देशप्रगतीच्या विविधांगांचे व मूलतत्त्वांचे सम्यग्ज्ञान व त्यांचा आचारात्मक अनुभव अजून आमच्या लोकांस चांगला आलेला नाही पम येत चाललेला आहे आणि म्हणूनच निर्णायक मत देण्यास अनुकूलसा काळही जवळ येत आहे असे वर सुचविण्यात आले आहे.\nरा. साने यांचे प्रस्तुत चरित्र हे वरील दिशेने वारा वाहू लागल्याचे एक चिन्ह आहे असे समजण्यास चिंता नाही असे समजण्यास चिंता नाही. रा. साने हे टिळक-गोखल्यांच्या पिढीत वाढले नसून अगदी उदयोन्मुख पिढीतले एक होतकरू पदवीधर आहेत. टिळकांना व कदाचित गोखल्यांना त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीअखेरीला पाहिले असेल. आज या थोर पुरुषांशी समागम करून घेण���यास त्या पुरुषांची भाषणे, लेख व कृती व त्यांच्याविषयी इतरांनी व्यक्त केलेले विचार व प्रगट केलेली माहिती यांवरच अवलंबून राहून रा. साने यांस आपले मत लिहावयास पाहिजे. ही मर्यादा संभाळून नि:पक्षपाती दृष्टीने रा. साने यांनी आपले बिकट काम केले आहे. त्यांची त्रयस्थाची भूमिका आहे. आणि अद्यापि जरी या भूमिकेस पूर्णावकाश झालेला दिसत नाही तरी त्या बाजूची पाउलवाट मळलेली आहे आणि रा. साने त्याच वाटेने आपली चाल करीत आहेत.\nवरील भूमिकाविशेषाचा मुद्दा सोडला तरीही रा. साने यांचे प्रस्तुत चरित्र आपणांस प्रियच होईल. कारण रा. साने यांची भाषाशैली प्रशंसनीय आहे. तिच्यात तारुण्याचा आवेश जसा चमकतो तसाच तारुण्यातील निर्मळपणाही लकाकत आहे. इंग्रजी, मराठी व संस्कृत या तिन्ही वाङ्मयांशी त्यांचा जो निकट परिचय आहे त्याचेही प्रतिबिंब ग्रंथात जागजागी पडलेले आपणांस दिसून आनंद होतो. देशप्रीती आणि देशसेवार्ती यांचे पाझर रा. साने यांच्या ग्रंथात जागोजाग फुटलेले दिसतात. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ फार मधुर झाला आहे.\nथोर पुरुषांच्या मुख्य दोन कोटी कल्पना येतात. एक विचारस्रष्टयांची व दुसरी कार्यकर्त्यांची. श्रीकृष्ण, शंकराचार्य, कान्ट, स्पेन्सर, रुसो, बुध्द, माझिनी, रामदास हे पहिल्या कोटीत येतील आणि अर्जुन, शिवाजी, नेपोलियन, वॉशिंग्टन, कव्हूर वगैरे दुस-या कोर्टात पडतील. विचारस्रष्टयांचा मागोवा घेत कार्यकर्ते जर गेले तर होणारे परिणाम फार विशाल व व चिरस्थाई होतात व समाजाची प्रगती फार झपाटयाने व निश्चयाने होते. मानवी प्रगतीच्या दरबारात विचारस्रष्टे व कार्यकर्ते या दोघांनाही सर्वोच्च स्थाने दिली पाहिजेत हे जरी खरे आहे तरी त्यातल्या त्यात विचारस्रष्टयांचा मान उजव्या बाजूस बसण्याचा आणि कार्यकर्त्यांचा मान डाव्या बाजूस असण्याचा आहे, हा फरक ध्यानात ठेविला पाहिजे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=166&Itemid=358&limitstart=6", "date_download": "2018-12-10T15:26:25Z", "digest": "sha1:WT3HP6ARUNU47XJA7JK2PSSM2PKC4NAG", "length": 7105, "nlines": 38, "source_domain": "saneguruji.net", "title": "देशबंधू दास", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nबडे बडे वकील त्यांच्याकडे तुच्छ दृष्टीने पाहत. त्यांना फारसे काम मिळेना. ते कलकत्ता सोडून इतर जिल्ह्यांच्या ठिकाणीही थोडे फार काम मिळाले तर जात. जे काही थोडे फार काम मिळे, त्यात ते संपूर्णपणे लक्ष घालीत. परंतु एकंदरीत यावेळेस चोहोंबाजूस अंधार होता. श्रीमंतीत वाढलेली आई. ती आता घरचे सारे काम करी. चित्तरंजनांजवळ कधी कधी ट्रॅमच्या तिकिटासही पैसे नसत. ते पायी कोर्टात जात. या अशा निराशेत त्यांच्या हृदयातील परमेश्वर काही दिवस दूर झाला. हृदयात खूप खळबळ होती. अपार भावना उसळत होत्या. त्यांना कोठे प्रकट करणार\nया भावना काव्यात प्रकट होऊ लागल्या आणि त्यांच्या भावगीतांचा पहिला संग्रह प्रसिध्द झाला. त्याचे नाव 'मालंच.' या पुष्पहारात सुंदर भावनोत्कट गीते आहेत. ईश्वरावरची श्रध्दा व अश्रध्दा दोहोंचे दर्शन यात आहे.\n'ते पाहा सुंदर स्वप्न. तो पाहा प्रभू. तो हळूहळू येत आहे. तालबध्द पावले टाकीत, फुले फुलवित येत आहे. आनंद फेकीत येत आहे. स्मितांची वृष्टी करीत येत आहे. पृथ्वीवरचे सौंदर्य त्याचेच. या वसंत ॠतूंतील सौंदर्य त्याचेच.'\nअसे चित्तरंजन सृष्टीतील सौंदर्य पाहून म्हणतात. सर्वत्र प्रभूची मूर्ती, त्याचे सौंदर्य पाहतात. परंतु हा भाव टिकत नाही. ते मग म्हणतात, 'देव, देव; कोठे आहे देश त्याला सत्य समजून मी पूजा केली. परंतु कोठे आहे तो त्याला सत्य समजून मी पूजा केली. परंतु कोठे आहे तो ईश्वर, ईश्वर म्हणून मी हाका मारल्या. परंतु देवाच्या नावाने हाका मारून रडणे वेडेपणा आहे. हा ईश्वर सर्वत्र वणवा पेटवून राहिला आहे. आमची सर्व सुखशांती मातीत मिळवीत आहे. आमच्या निराधारतेचे दुःख पदोपदी वाढवीत आहे.'\nदुसर्‍या एका गीतात म्हणतात, 'अरे धर्ममार्तंडा, तू मात्र उच्च व बाकीचे तुच्छ का रे' कुठल्या शून्यातून हा तुझा देव तू निर्माण केलास' कुठल्या शून्यातून हा तुझा देव तू निर्माण केलास कशाला ही त्याची गाणी तू गात आहेस, कशाला ही आरती कशाला ही त्याची गाणी तू गात आहेस, कशाला ही आरती तुझे भाऊ तिकंडे दुःखाने रडत आहेत. तेथे तू का नाही जात तुझे भाऊ तिकंडे दुःखाने रडत आहेत. तेथे तू का नाही जात एक देवता निर्मून आकाशाकडे तोंड करून पूजा करीत बसला आहेस एक देवता निर्मून आकाशाकडे तोंड करून पूजा करीत बसला आहेस त्या देवळातच तुझे जीवनपुष्प फुकट जाईल, सुकून जाईल.'\nया मालंचात अशी सुंदर गीते आहेत. यथे देव नसला तरी मानवाविषयीची अपार सहानुभूती आहे. पतितांबद्दल प्रेम आहे. दुःखितांविषयी करुणा आहे. दुसर्‍या चे दुःख दूर करण्यासाठी ते स्���तःचे दुःख विसरू पाहतात.\nते एका गीतात म्हणतात, 'दुसर्‍यांच्या दुःखाची आग तू विझविली पाहिजेस. तू स्वतःचे दुःख विसर. त्यावर हास्याचा, आनंदाचा पडदा घाल; तू स्वतःच्या वासना नष्ट करून स्वतःचे जीवन - सर्वस्व दुसर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी देऊन टाक. या जगात जन्मून आपल्या डोळयांतील प्रेमळ किरणांनी एखाद्याच्याही जीवनाची कळी जर तुला फुलविता आली नाही; एखाद्याचीही वेदना जर तुला शांत करता आली नाही, तर तुझ्या जीवनाचा काय उपयोग जे जीवन केवळ स्वतःसाठी असते, ते व्यर्थ असते; जे जीवन विश्वासाठी असते ते कृतार्थ होते.'\nया कवितेत देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान आहे. त्यांनी जगालाच सारे दिले. स्वतःला पुढे शून्य केले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/gavpalan-tradition-village-konkan-158173", "date_download": "2018-12-10T16:24:27Z", "digest": "sha1:XCQKTZST2EMMVVPTO3GCRZJ66OACJXIQ", "length": 12116, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gavpalan the tradition of village in Konkan गावपळण: इशारा झाला अन्‌ चिंदर गाव फुटला | eSakal", "raw_content": "\nगावपळण: इशारा झाला अन्‌ चिंदर गाव फुटला\nरविवार, 2 डिसेंबर 2018\nआचरा - तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशीर्वचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले आणि भरदुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. एका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव खाली होत होते.\nआचरा - तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशीर्वचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले आणि भरदुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. एका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव खाली होत होते.\nखासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेतला तर कोणी बैलगाडीतून जात होते. गुरंढोरांसह कुणी धावतपळत जात होते. अवघ्या काही क्षणातच गजबजलेले चिंदर गाव शांत झाले आणि वेशीबाहेर गजबजाट वाढला. आता तीन दिवस तीन रात्री गुराढोरांसह कोंबडी कुत्र्यांसह रानावनात एकमेकांच्या साथीने सहजीवनाचा आनंद घेणार आहेत.\nदर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी पळणीचे वर्ष आल्यावर त्र���पुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा एकदाच आणि एकच कौल प्रसाद घेतला जातो. त्रिसाली मर्यादा आली असून या वेळी गावपळण आणि देवपळण करण्यास तुझी परवानगी आसा काय, असं सांगणं करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून तारीख ठरवितात.\nचिंदरवासीयांनी सकाळपासूनच गाव सोडण्याची सुरुवात केल्याचे दिसून येत होते. दुपारीच अडीचच्या सुमारास बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमल्यावर रवळनाथाला सांगणे करून शिवकळा वाढवली गेली. सुरक्षेचे शिवकळेचे आर्शिवचन घेतल्यानंतर ढोलाचा इशारा झाला आणि चिंदरवासीय वेशीबाहेर पळू लागले. ज्या भागातील लोकांना जी वेस जवळची होती, त्या भागात गेल्या आठ दिवसांपासून झटून रानावनात उभ्या करण्यात आलेल्या झोपड्यात आता नव्या संसाराची सुरुवात केली जात होती. काहींनी पाहुण्यांचा आधार घेतला तर काहींजण तीन दिवसांत पर्यटनासाठी निघाल्याचे दिसत होते. या गावात ख्रिश्‍चन धर्मीयही मोठ्या आनंदाने वेशीबाहेर हिंदू धर्मीयांच्या सोबत आनंदाने राहत असल्याचे दिसून येते होते. आता तीन दिवस तीन रात्री देवाच्या भरोश्‍यावरच रानावनात आभाळाच्या छताखाली एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेतला जाणार आहे.\nया तीन दिवसांत त्रिंबक येथील सातेरी मंदिरात दुपारी दोन वाजता बारा पाच मानकऱ्यांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. चौथ्या दिवशी न बोलता शांतपणे बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात एकत्र येत गाव भरण्याचा देवाचा हुकूम घेतात. तो सुद्धा एकदाच घेतला जातो. तो डावा झाल्यास पुन्हा पाचव्या दिवशी कौल प्रसाद घेतला जातो. गावपळणीनंतर येथे देवपळणही केली जाते.\n- विश्‍वास पाताडे, ग्रामस्थ, चिंदर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/water-level-increase-nira-river-158074", "date_download": "2018-12-10T16:11:18Z", "digest": "sha1:2NMOWWZE6YDGOQBOT4ZDOAJTNTXEFZVP", "length": 13501, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "water level increase on Nira river नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाणी साठ्यामध्ये वाढ | eSakal", "raw_content": "\nनीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाणी साठ्यामध्ये वाढ\nशनिवार, 1 डिसेंबर 2018\nचालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळी परस्थितीमुळे शेतकरी मेटकुटीस आला आहे. उभी असलेली पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. नीरा नदी काठच्या बंधाऱ्यातील पाणी साठा गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वी काही प्रमाणात कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये होता.\nवालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.\nचालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळी परस्थितीमुळे शेतकरी मेटकुटीस आला आहे. उभी असलेली पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. नीरा नदी काठच्या बंधाऱ्यातील पाणी साठा गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वी काही प्रमाणात कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये होता. मात्र गेल्या आठ दिवसापासुन इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील जांब,कुरवली,चिखली व वालचंदनगर (भाेरकरवाडी) च्या बंधाऱ्यातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्ग खुश झाला आहे. या बंधाऱ्यातील पाणी साठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहेत.\nनदीकाठच्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना नदीच्या पाण्यावरती अवलंबून असल्यामुळे याचाही फायदा होणार आहे.यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्‍यामराव भोसले यांनी सांगितले की, गेल्या दहा- बारा दिवसापूर्वी इंदापूर, बारामती, फलटण,माळशिरस तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.अवकाळी पावसाचे पाणी बारामती,इंदापूर तालुक्यातील बंधाऱ्यामध्ये आले असून ओव्हरफुल झालेले पाणी बंधाऱ्यामधून वाहुन खालच्या दुसऱ्या बंधाऱ्यात जात आहे.यामुळे इंदापूर तालुक्यातील बंधारे भरले असून निमसाखर,निरवांगीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठ्यामध्ये ही वाढ होत आहे.\nपाण्याचा काटकसरीने वापर करा...धोडपकर\nचालू वर्षी दुष्काळी परस्थिती असुन शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील बंधाऱ्यातील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी केले आहे.\nलोणंद-निरा रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी\nलोणंद : लोणंद - निरा रस्त्यावर बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपासमोर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिकअप व बोलेरो...\nशेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारणार- प्रवीण माने\nवालचंदनगर - उजनी जलाशयातील पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांचे १.९७ टीएमसी...\nइंदापूर तालुक्यातील चार गावामध्ये पाणी शुद्धिकरणाची यंत्रणा धुळखात\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातीलमध्ये जलस्वराज प्रकल्पाअतंर्गत सुरु असलेल्या चार गावातील पाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे काम रखडले आहे. पाणी...\nजिल्ह्याच्या पूर्व भागात तीव्र टंचाई (व्हिडिओ)\nबारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा...\nवृक्षतोडीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प\nमहाड : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते कशेडी या भागाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून या कामामध्ये महामार्गाच्या लगत असणाऱ्या...\nउजनीच्या बॅक वॉटरचे पाणी मंगळवेढ्यास मिळणार \nमंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/chief-minister-uddhav-unveiled-today-release-website-occasion-balasahebs-memorial/", "date_download": "2018-12-10T16:39:58Z", "digest": "sha1:N46KFTWDSCF3DNRMWUTBEKJ3ZSXK3UFR", "length": 27811, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chief Minister-Uddhav Unveiled Today, The Release Of The Website On The Occasion Of Balasaheb'S Memorial | मुख्यमंत्री-उद्धव आज एकत्र, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संकेतस्थळाचे लोकार्पण | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआ���बीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nमुख्यम��त्री-उद्धव आज एकत्र, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संकेतस्थळाचे लोकार्पण\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या एकत्र येत आहेत.\nमुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येत आहेत.\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फडणवीस आणि उद्धव यांच्या उपस्थितीत महापौर निवासात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. स्मृतिदिनाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे हे शेतक-यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यावेळी सुपूर्द करणार आहेत.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान १७ नोव्हेंबर रोजी विशेष बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्य आणि शहरातून कार्यकर्ते शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी दादर स्थानक (पश्चिम), दादर हिंदू स्मशानभूमीदरम्यान शिवाजी पार्कमार्गे बसमार्ग क्रमांक फेरी-२वर विशेष बसगाड्या सकाळी ७ ते सायं. ७ वाजेपर्यंत सोडण्यात येतील. दादर स्थानक (पश्चिम), कबुतरखाना, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा), राम गणेश गडकरी चौक, गोखले मार्ग (उत्तर), रानडे रोड, शिवाजी पार्क या मार्गावरून या बस धावतील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबाळासाहेब ठाकरेदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे\nबाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन; विशेष बसगाड्यांची सोय\nUPA सरकारमध्ये घडत होते तेच आताही घडतंय, मग काश्मीरमध्ये बदललं काय, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n...तर सरकारला खाली खेचू, उद्धव ठाकरे यांचा इशारा\nराजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना जनतेसोबतच - उद्धव ठाकरे\nजनतेच्या मुळावर याल तर सत्तेवरून खाली खेचू, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा\nविजयाचा अमरपट्���ा घेऊन कुठलाच राजकीय पक्ष फिरू शकत नाही, चित्रकूटमधील भाजपाच्या पराभवावरुन उद्धव ठाकरेंचा टोला\nधनगर आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती रद्द करा : धनगर समाजाची मागणी\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 डिसेंबर\nसातारच्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी उत्पादनातून साधली आर्थिक समृद्धी\nमाझी कृषी योजना : वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलि��िन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/guinness-book-world-record/", "date_download": "2018-12-10T16:42:26Z", "digest": "sha1:ILWLMKC77KSPFKR2RBXAHRVBLBPSVSAK", "length": 22878, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest guinness book of world record News in Marathi | guinness book of world record Live Updates in Marathi | गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक��त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथ��� जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड\nगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड FOLLOW\nपिहू या चित्रपटाचा या कारणामुळे होऊ शकतो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपिहू या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला असून आजवर 50 लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. आता या चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. ... Read More\nपित्ताशयातील सर्वात मोठी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश; गिनिज बुकमध्ये होणार नोंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n1.7 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश ... Read More\nMumbaiMedicalguinness book of world recordमुंबईवैद्यकीयगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड\nपायाने काढलेल्या चित्राची नोंद घेण्यासाठी मुलीचा गिनिज बुककडे अर्ज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपायाने रेखाटलेल्या या भव्य चित्राची नोंद घेण्यासाठी तिने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे अर्ज केला आहे. ... Read More\nguinness book of world recordIndiapaintingगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डभारतचित्रकला\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:42:15Z", "digest": "sha1:RLEOQZFL3YQNQCDPD3SMIT4TFJGG2WMM", "length": 13769, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कथा सातारच्या उद्यानांची (भाग -1) : उद्याने मानसिक तणावमुक्तीची केंद्रे व्हावीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकथा सातारच्या उद्यानांची (भाग -1) : उद्याने मानसिक तणावमुक्तीची केंद्रे व्हावीत\nसातारा – सातारा शहरामधील उद्याने मानसिक तणाव मुक्तीची केंद्र व्हावीत अशी सर्वसामान्य सातारकरांची अपेक्षा आहे. याची पुर्तता करणं नगरपरिषदेला जमणार का हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सातारा शहरामध्ये नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या श्री छत्रपती शाहु उद्यान (ग���रूवार बाग), श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यान, राजवाडा,पुण्यशील सुमित्राराजे भोसले उद्यान सदर बझार, शाहूपूरी हुतात्मा उद्यान, आयुर्वेदीक गार्डन अशी उद्याने आहेत या उद्यानांची अवस्था व सद्यस्थिती याचा विचार करावा लागणार आहे.\nबालचमुंची अख्खी सुट्टी गेली. मात्र दुरूस्तीच्या कारणात्सव उद्यानं खेळण्यासाठी उपलब्ध झाली नाहीत.मोडकळीस आलेल्या खेळण्यांना दुरूस्त करणे गरजेचं बनले आहे. शहरामध्ये लहान मुलांना मनसोक्त खेळता यावी अशी मैदाने आज उरली नाहीत. काही वर्षांनपूर्वी सातारा शहरामध्ये उद्याने ही उर्जा केंद्रे होती. उद्यांनामध्ये घसरगुंडी असेल सि- सॉ असेल,मनसोक्त खेळण्याचा आनंद लहान मुलांना घेता येत होता.\nबागेत बसून भेळ खायची, रेल्वेतून फेर-फटका अशा सगळया आठवणी आज अनेकांच्या स्मरणात असतील. पण सध्या अबाल वृध्दांसाठी बागांमध्ये फिरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बनविण्यात आलेले सिंथेटिक ट्रॅंक मध्ये गवत उगवले, तर काही ठिकाणी ट्रॅकच बिघडला आहे. काही उद्यानामध्ये अवास्तव वृक्षारोपण करून गर्दी केल्याचे दिसते. तर दुसरीकडे पाणी नसल्याने झाडे जळून गेल्याचे चित्र दिसत आहे. कुठे विद्यूत दिवे नादुरुस्त तर कुठे त्याच्या बॅटरीच चोरीला गेल्या. बसण्याची बाकडे मोडली, तर कुठे तळीरामांनी बसून बाटल्यांचा खच साचलाय.उद्यानाचे व्यवस्थापन ठेकेदाराच्या हातामध्ये गेले आणि उद्यांनामध्ये मार्केटींग सुरू झाले आणि उद्यानांचे अव्यवस्थापन उद्यांनाच्या दुरावस्थेला कारण ठरले. त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्यांनाची चवच गेली असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.\nसातारा शहरातील गुरूवार बाग ज्यामध्ये काही वर्षापूर्वी भव्य असे कारंजे बसविले होते जे संगीताच्या तालावरती नाचायचे ते पहायला मोठी गर्दी व्हायची पण ते बंद झाले आणि बागेतील गर्दी नाहीशी झाली. आता या बागेत जॉगिंग व योगा आणि ओपन जिम संकल्पना नव्याने उदयास आणल्या. किमान यासाठी तरी नागरिक येथे येतात हे विशेष आहे. इतर बागांमध्ये देखील लहान मुलांना खेळायला तसेच त्यांच्या सोबत पालक वर्गाला यायचा उत्साह कमी होवू लागला. याची कारणं शोधणं महत्वाचं आहे. उद्याने ही नागरिकांच्या मनोरंजनाकरिता व शहराच्या सौंदर्याकरिता विकसित करणे आवश्‍यक असताना याच गोष्टी कडे दुर्लक्ष करून बागा किंवा उद्याने कश्‍यासाठी आहेत याचाच विसर पडल्याचे दिसत आहे.\nविविध संकल्पनेवर आधारित काही नव्याने उद्यानांची निर्मिती केल्याचे पहावयास मिळत आहे ज्यामध्ये आयुर्वेद गार्डन संकल्पना स्तुत्य आहे. या उद्यांनामध्ये शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक युवकांचा देखील मुक्त वावर होईल तसेच यातुन पर्यंटनाच्या संधी देखील उपलब्ध होतील. मात्र या करिता उद्यानांची दैनंदिन देखभाल करणे, उद्यानांचे चोख व्यवस्थापन करणे, उद्यानामधील बागकामविषयक घटकांची देखरेख करणे, रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती करणे या महत्वाची गोष्टींवरती नगरपरिषदेनं लक्ष न दिल्याने आज त्यांची अवस्था झाल्याचे दिसत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास उद्याने ही मानसिक तणाव मुक्तीची व उर्जा देणारी केंद्रे बनतील.\nपिण्याच्या पाण्याची सोय, पुरूष व महिला स्वच्छता गृहे, कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, प्रथमोचार सुविधा, उद्यांनामध्ये दैंनंदिन साफ-सफाई तसेच स्वच्छता, उद्यानांची देखभाल, दुरूस्ती, व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास उद्यानांचे व्यवस्थापन राहिल व उद्याने सुस्थितीत राखली जातील यासाठी या गोष्टी प्रत्येक उद्यानात असणे आवश्‍यकच आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतीय माजी हाॅकीपटू ‘संदीप मायकेल’ यांचे निधन\nNext articleमंडलाधिकारी सापडेना ….,अण्णासाहेब भेटेना …\nओगलेवाडीत वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी\nकोडोलीमध्ये “सभापती आले आपल्या दारी’\nरेल्वे रुंदीकरणात भूसंपादनाचा वाद चिघळणार\nपाटणचा विकास कराडला जावून सांगण्याची वेळ का येते\nशेततळ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर\nकराडमधून श्रीक्षेत्र शिर्डीकडे साईबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-election-460190-2/", "date_download": "2018-12-10T15:38:06Z", "digest": "sha1:A5HXJVVCX2B3NV5NQ2YZ6MYWXDP44Y6V", "length": 10474, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : उमेदवारांसाठी प्रशासनाकडून ‘ट्रू व्होटर ऍप’चे उद्या प्रशिक्षण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : उमेदवारांसाठी प्रशासनाकडून ‘ट्रू व्होटर ऍप’चे उद्या प्रशिक्���ण\nनगर – महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी प्रशासनाने “ट्रू व्होटर ऍप’ (True Voter) चे सोमवारी (ता. 19) प्रशिक्षण ठेवले आहे. हे प्रशिक्षण औरंगाबाद रोडवरील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील राजमाता जिजाऊ प्रशिक्षण सभागृहात दुपारी चार वाजता सुरू होईल, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.\nमहापालिकेच्या निवडणुकासंदर्भातील विविध सुविधा, माहिती व सहाय्य तातडीने उपलब्ध व्हावे यादृष्टिने राज्य निवडणूक आयोगाने “ट्रू व्होटर ऍप’ विकसित केले आहे. हे ऍप इच्छुक उमेदवारांसाठी लाभदायक असेच आहे. त्याचे प्रशिक्षण इच्छुक उमेदवारांना मिळाल्यास त्याचा फायदा त्यांना निवडणुकीसंदर्भातील माहिती सुलभपणे उपलब्ध करण्यासाठी होऊ शकतो.\nमतदार यादी विभाजीत करणे, मतदान केंद्राचा नकाशा तयार करणे, मतदानाचा अहवाल तयार करणे, मतदानाची आकडेवारी देणे, मतदारांना मतदार यादीतील आपले नाव व मतदान केंद्र शोधण्याची सुविधा, मतदान केंद्रावर जाणेसाठी गुगल मॅपद्वारे मागक्रम करता येणार आहे.\nत्याचप्रमाणे, उमेदवारांना निवडणूक खर्चाची माहिती या ऍपद्वारे सादर करणे, उमेदवारांना शपथपत्रामध्ये भरलेली माहिती मतदारांना पाहता येते. उमेदवारांनी दाखल केलेला निवडणूक खर्च व निवडणुकीचा निकालही पाहता येतो, या ऍपद्वारे उमेदवारांना आपले प्रोफाईल तयार करून दैनंदिन खर्च सुटसुटीतपणे नोंदविता येणार आहे.\nया ऍपमधून नमुना 1, 2, व 3 पीडीएफ स्वरूपात प्राप्त करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्‍यक आहे. असे हे प्रशिक्षण असणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, सेवाभावी संस्थानांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलातूरमधील तीन अट्‌टल गुन्हेगार गजाआड\nNext articleनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : हर्षवर्धन कोतकर यांचा शिवसेनेसोबतच ‘जय महाराष्ट्र’\nकेंद्राने दुष्काळासाठी निधी जाहीर करावा\nशिवसैनिकावरील हल्ल्यातील टोळक्‍यापैकी चौघांना अटक\nएक कोटी मिळाल्याने तांड्यांवर आनंदोत्सव साजरा\nनाफेडमार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा\nकोल्हार-नांदूरशिंगोटे राष्ट्रीय महामार्गाने जोडणार\nभाव नसल्याने कांद्याचे मोफत वाटप\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/wont-talk-separatists-who-demand-azaadi-centre-42591", "date_download": "2018-12-10T16:27:20Z", "digest": "sha1:N55DX3L7O6F6FBK6C2SYBG52QQAKN5XC", "length": 13276, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Won't talk with separatists who demand 'azaadi': Centre 'आझादी'वाल्यांशी चर्चा कसली?: केंद्र सरकार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nजनतेच्या वतीने बोलण्याचा कायदेशीर अधिकार ज्यांना आहे; त्यांच्याशीच यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलकांकडून लष्करावर बेफाम दगडफेक करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, केंद्र सरकारने या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली आहे\nनवी दिल्ली - काश्‍मीरमध्ये \"आझादी'ची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांशी चर्चा केली जाणार नाही, असे केंद्र सरकारतर्फे आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयास ठामपणे सांगण्यात आले.\nजम्मु काश्‍मीरमध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांविरोधात \"पेलट गन्स'च्या करण्यात येणाऱ्या वापराविरोधात तेथील बार असोसिएशनने न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केले आहे. केंद्राने काश्‍मीरमधील अशांततेसंदर्भात हुर्रियत नेत्यांशी चर्चा करावी, अशी मागणीही बार असोसिएशनने केली आहे. मात्र जनतेच्या वतीने बोलण्याचा कायदेशीर अधिकार ज्यांना आहे; त्यांच्याशीच यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर अशा स्वरुपाची चर्चा ज्यांच्याशी होऊ शकेल, अशा व्यक्तींची नावे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाकडून बार असोसिएशनला देण्यात आले.\nयाचबरोबर, चर्चा करण्यासंदर्भातील पहिले पाऊल काश्‍मीरमधील जनतेकडून उचलण्यात आले; तरच संबंधित व्यक्ती/संघटनांशी चर्चा करण्याचे निर्देश सरकारला देता येतील, असेही न्यायालयाकडून यावेळी ��्पष्ट करण्यात आले. आंदोलकांकडून प्रथमत: दगडफेक करण्यात आली नाही; तर लष्कर व पोलिस दलासही पेलट गन न वापरण्यासंदर्भात सांगता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nहिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हान वनी याला भारतीय लष्कराने गेल्या वर्षी यमसदनी धाडल्यानंतर काश्‍मीरमध्ये आंदोलन पेटले आहे. आंदोलकांकडून लष्करावर बेफाम दगडफेक करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, केंद्र सरकारने या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली आहे.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिके���नसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=432&Itemid=622&limitstart=7", "date_download": "2018-12-10T15:02:17Z", "digest": "sha1:FYPSZ6YZUIVGIZIAGFJYNWJQJ7HCBMHD", "length": 8124, "nlines": 31, "source_domain": "saneguruji.net", "title": "नामदार गोखले-चरित्र", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन होऊन आज दहा वर्षे लोटली. या अवधीत आणखी कित्येक लोकाग्रणी दिवंगत झाले. त्यांतल्या एकाचे चरित्र-वाङमय महाराष्ट्रामध्ये बरेच बाहेर पडले, परंतु गोखल्यांचे विस्तृत व ज्यामध्ये त्यांच्या अनेकविध कर्तृत्वासंबंधी संकलित माहिती दिलेली आहे, असे एकही चरित्र आजवर प्रसिध्द झाले नव्हते. गोखल्यांची महाराष्ट्रीयांनी लिहिलेली इंग्रजी, मराठी दोन्ही मिळून चार संक्षिप्त चरित्रे उपलब्ध आहेत. त्यांमध्ये चरित्रनायकांच्या चरित्राची रूपरेषा पाहावयास सापडते. याच लहान लहान पुस्तकांनी इतके दिवस जिज्ञासूंचे समाधान केले आहे. मराठीप्रमाणेच अन्य प्रांतात व अन्य भाषांमध्ये गोखल्यांची बरीच चरित्रे आहेत. ज्या वर्षी गोखले इहलोक सोडून गेले त्या वर्षातच यांतल्या पुष्कळ चरित्रपुस्तकांचा अवतार झाला असून त्यांच्याच खपानुसार आवृत्त्या निघाल्याची उदाहरणे आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त मोठया प्रमाणावर या बाबतीत झालेला पहिला प्रयत्न म्हणजे रा. साने यांनी लिहिलेले प्रस्तुत चरित्र होय. रा. साने यांचे याविषयी अभिनंदन करणे अशक्य आहेच, पण त्यापेक्षा जास्त अभिनंदनाला खरोखर या पुस्तकाचे प्रकाशक रा. ताम्हनकर हेच पात्र होत, असे एकंदर परिस्थिती लक्षात घेतल्यास प्रत्येकाला कबूल करावे लागेल. त्यांनी मनावर घेतले नसते तर हे चरित्र इतक्या लवकर प्रसिध्दीस येण्याचा संभव नव्हता.\nया चरित्रासंबंधात पहिली ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ती ही की, आजवर इतके विस्तृत चरित्र मराठीत झालेले नाही. टिळकांची लहानमोठी बरीच चरित्रे असल्याने त्यांची बाजू समजण्याचे साधन लोकांपुढे आहे. गोखल्यांच्या चरित्राची बाजू समजण्याचे साधन उपलब्ध नव्हते. ही उणीव काही अंशी रा. साने यांनी काढून काढली आहे व त्याबद्दल सत्यान्वेषी तरुण पिढीकडून त्यांना नि:संशय धन्यवाद मिळतील. प्रयत्नशील पुरुष चिकाटीच्या उद्योगाने उत्कर्षाच्या किती उंचीवर जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण जर कोणते असेल तर ते गोखले यांचेच एक आहे. कोणी म्हणतात गोखल्यांच्या आंगी असामान्य बुध्दिमत्ता नव्हती. कोणी दुसरे एखादे न्यून दाखवून त्यांची महती कमी करता आल्यास पाहतात. पण ही न्यूनेच गोखल्यांच्या चरित्राचे महत्त्व सिध्द करणारी आहेत हे निंदकांच्या ध्यानात राहत नाही. सामान्य बुध्दिमत्तेचे गोखले केवळ अविश्रांत उद्योगाच्या जोरावर असामान्य बुध्दिमंतांना कर्तबगारीने थक्क करू लागले, ही गोष्ट स्फूर्तिदायक नाही असे कोण म्हणेल निरलस यत्नाच्या बळाने सामान्यतवाची सरहद्द ओलांडून ज्या पुरुषाने असामान्यत्वाच्या क्षेत्रातले अत्युच्च स्थान पादाक्रांत केले, त्यांचा कित्ता गिरवावा अशी प्रेरणा कोणाला होणार नाही निरलस यत्नाच्या बळाने सामान्यतवाची सरहद्द ओलांडून ज्या पुरुषाने असामान्यत्वाच्या क्षेत्रातले अत्युच्च स्थान पादाक्रांत केले, त्यांचा कित्ता गिरवावा अशी प्रेरणा कोणाला होणार नाही अलौकिक बुध्दिमत्ता, विख्यात कुळ, अपार धनसंचय ही सुध्दा मोठेपणाला नेऊन पोचविणारी साधने आहेत, परुंत ती दैवयत्ता असल्यामुळे ज्यांना ती जन्मत: प्राप्त झाली असतील, त्याचे चरित्र अनुकरणाच्या दृष्टीेन आटोक्याबाहेरचे वाटल्यास नवल नाही. गोखल्यांच्या चरित्राची मातब्बरी या दृष्टीने विशेष आहे. देशहिताची तळमळ असल्यास सामान्य बुध्दी, दारिद्य वगैरे विघ्ने माणसाच्या कर्तृत्वाला बाधा करू शकत नाहीत, हे गोखल्यांच्या चरित्राचे रहस्य आहे. या रहस्याचा तरुण जनतेच्या मनानप ठसा उत्पन्न करणारे जेवढे वाङमय उत्पन्न होईल तेवढे थोडेच ठरेल.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5178054535433024432&title=Birth%20Anniversary%20Of%20Annabhau%20Sathe&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:10:18Z", "digest": "sha1:YIFJFY3BUEVSOP5UAO4CPBDYKWA5ORWP", "length": 8777, "nlines": 137, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त ‘फकिरा’चे अभिवाचन", "raw_content": "\nअण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त ‘फकिरा’चे अभिवाचन\nऔंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पुरस्कार विजेत्या ‘फकिरा’ कादंबरीचे अभि���ाचन केले.\nकला शाखेच्या तृतीय वर्षात (मराठी विभाग) शिकणाऱ्या नेहा काकडे, मोनाली मालवणकर, प्रणाली शिंदे, चंद्रकांत सोनवणे, सुदेश भालेराव आदी विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांनी भूषविले.\nया प्रसंगी बोलताना डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य माणसाला जगण्याची प्रेरणा देणारे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश देणारे आहे. ‘फकिरा’ आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करतो. त्याप्रमाणे आपणसुद्धा आपले आयुष्य समाजासाठी समर्पित करायला पाहिजे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगण्याची प्रेरणा देणारे आणि मानवतेचा संदेश देणारे आहे. दोन दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या, १५ लघुकथा, १२ गाणी आणि एक प्रवासवर्णन आदी साहित्याची निर्मिती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रेरणा घेऊन साहित्य लेखन करावे.’\nकार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय नगरकर आणि प्रा. डॉ. अतुल चौरे यांनी केले.\nTags: औंधडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयरयत शिक्षण संस्थाअण्णा भाऊ साठेफकिराडॉ. मंजुश्री बोबडेAundhDr. Babasaheb AmbedkarPuneRayat Shikshan SansthaAnna Bhau SatheDr. Manjushri BobdeFakiraप्रेस रिलीज\nअतिशय सुंदर लेख संपादित करण्यासाठी मनापासून आभार मानतो.. ⛳ सर खूप आनंद झाला आहे 😘\n‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवास प्रारंभ समुपदेशन शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१वी जयंती साजरी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nरत्नागिरीतील कलाकारांच्या चित्र-शिल्पांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-sangamner-shivsena-news-460673-2/", "date_download": "2018-12-10T15:20:59Z", "digest": "sha1:KUQBKEVLGYC6FNMQTH6JP3ACXU377PQ5", "length": 16074, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर शहर शिवसेनांतर्गत वाद आला चव्हाट्यावर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेर शहर शिवसेनांतर्गत वाद आला चव्हाट्यावर\nजिल्हाप्रमुख व शहरप्रमुखांची पक्षातून हकालपट्टीची मागणी थेट शिवसेना प्रमुखांकडे\nसंगमनेर – संगमनेरात शिवसेनातंर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेना शहरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांनी माजी तालुकाध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी केल्याने यासंदर्भात माजी तालुकाप्रमुखांनी थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करत या दोघांचीच पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुखांसह स्थानिक शिवसेनांतर्गत पत्रकबाजीमुळे चांगलीच अडचणीत सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nपक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरुन माजी तालुकाप्रमुख, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांची शिवसेनेतून कायमस्वरुपी हकालपट्टी केल्याचे पत्रक शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या सहीने माध्यमांकडे पाठविण्यात आले आहे. या पत्रावरुन पक्षातंर्गत चांगलाच गदारोळ निर्माण झाला असतांनाच वाकचौरे यांनी देखील दुसरे पत्रक काढत संबधितांची तक्रार थेट “मातोश्री’कडे केली आहे.\nमाजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप यांनी संगमनेरमध्ये येत शिर्डीतून खासदारकीची निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्या आता येथील पदाधिकाऱ्यांचा वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनांतर्गत अनेक गट निर्माण झाले असून ही गटबाजी मोडून काढण्याचे आव्हान पक्ष श्रेष्ठींसमोर निर्माण झाले आहे.\nअंतर्गत या गटबाजीचे पडसाद अधूनमधून नेहमीच येथे उमटत असतात. मात्र याकडे फारसे गांभीर्याने कोणी बघत नाही. आता मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आलेल्या या गटबाजीमुळे शिवसेना वादात सापडली नाही. सेनेतील या गटबाजीचा फटका विद्यमान पदाधिकाऱ्यांसोबत शिवसैनिकांना देखील बसत असल्याने शिवसेना गटातटात विभागली गेली आहे.\nप्रत्येकजण आपल्यामागे मोठे जनमत असल्याचे वरिष्ठांना दाखविण्याचा प्रयत्न करत असले तरी स्थानिक निवडणुकात मात्र पक्षाला मिळणारे अपयश या सर्वच पदाधिकाऱ्���ांचा खरा “आरसा’ दाखविणारे ठरले आहे. यातथन कोणी बोध घ्यायला तयार नाही. सोशल मिडीया, फेसबुक, व्हॉटसअप्‌ ग्रुपच्या माध्यमातुन एकमेकांवर शाब्दीक बाण मारण्यात सर्वच पुढे आहेत.\nत्यातच सोशल मिडियाची जागा आता आप-आपसातील पत्रकबाजीने घेतल्याने थेट एकमेकांची हकालपट्टी करण्याची भाषा सुरु झाली आहे. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या या वादात आता जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंनीदेखील उडी घेतल्याचे कतारी यांनी काढलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते.\n“शिवसेनेतून एखाद्याची हकालपट्टी करण्याचा अधिकार केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता. त्यानंतर तो अधिकार शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे.केवळ एखाद्याच्या फोनवरुन कुणाची पक्षातून हकालपट्टी करता येत नाही. माझी हकालपट्टी करण्याचा अधिकारच या पदाधिकाऱ्यांना नसल्याचे स्पष्ट करत पक्षशिस्त मोडून पदाचा गैरवापर करणाऱ्या जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व शहरप्रमुख अमर कतारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे केली आहे. बसस्थानकाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची आपली मागणी होती. मात्र हे दोन्ही पदाधिकारी स्थानिक सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी असे करत आहेत.\n– कैलास वाकचौरे, माजी तालुकाप्रमुख.\n“शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशाने माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष विरोधी काम करणे,पक्षाचे कोणतेही पद नसतांना खोटे लेटरपॅड तयार करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी दोनदा पत्रव्यवहार केला. व्हॉटसअप्‌, सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवसेना विरोधी काम करत पक्षाची शिस्त भंग करणे आदी काही कारणांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांचा पक्षाशी आता कोणताही संबंध नाही.\n– अमर कतारी, शहरप्रमुख.\n“पक्षांतर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाद मी स्वत: आज मिटविला. चुका दोघांकडूनही झाल्या. त्यामुळे गैरसमजातुन वाद निर्माण झाला तो आमचा अंतर्गत विषय आहे. यासंदर्भात जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ घेतील. कोणाला शिवसेनेतून काढण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. ते अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहेत. यासंदर्भात शहर प्रमुख अमर कतारी यांना पुन्हा नव्याने पत्रक काढून माध्यमांना देण्याबाबत सांगितले आहे.\n– रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी हायकोर्टात सुनावणी\nNext articleअजनूजचा जवान ‘कपील गुंड’ शहीद\nकेंद्राने दुष्काळासाठी निधी जाहीर करावा\nशिवसैनिकावरील हल्ल्यातील टोळक्‍यापैकी चौघांना अटक\nएक कोटी मिळाल्याने तांड्यांवर आनंदोत्सव साजरा\nनाफेडमार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा\nकोल्हार-नांदूरशिंगोटे राष्ट्रीय महामार्गाने जोडणार\nभाव नसल्याने कांद्याचे मोफत वाटप\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sangli/market-committees-are-next-government-schemes-subhash-deshmukh-inaugurates-development-work-tasgaon/", "date_download": "2018-12-10T16:42:10Z", "digest": "sha1:2FYMXQSCY3LUOBCXLQDH4UQZJF74XNLJ", "length": 31594, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Market Committees Are Next To Government Schemes: Subhash Deshmukh, Inaugurates Development Work In Tasgaon; Pratap Officials Of 80% Market Committee | बाजार समित्यांकडून शासकीय योजनांना बगल: सुभाष देशमुख, तासगावात विकासकामांचे उद्घाटन; ८० टक्केबाजार समित्यांमधील अधिकाºयांचा प्रताप | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्द��� आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nबाजार समित्यांकडून शासकीय योजनांना बगल: सुभाष देशमुख, तासगावात विकासकामांचे उद्घाटन; ८० टक्केबाजार समित्यांमधील अधिकाºयांचा प्रताप\nतासगाव : केवळ वेगळ्या विचाराची सत्ता असल्याने राज्यातील ३६० पैकी केवळ ८० बाजार समित्यांमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना राबवली जाते.\nतासगाव : केवळ वेगळ्या विचाराची सत्ता असल्याने राज्यातील ३६० पैकी केवळ ८० बाजार समित्यांमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना राबवली जाते. बेदाणा पंढरी तासगावमध्ये एक रुपयाचे बेदाणा तारण कर्ज दिले जात नाही, हे दुर्दैव आहे. ८० टक्केबाजार समित्या शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात उदासीन असल्याचे प्रतिपा���न सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.\nतासगाव शहरातील विविध विकास कामांचा प्रारंभ आणि उद्घाटन देशमुख यांच्याहस्ते पार पडले. त्यावेळी पालकमंत्री, सांगली जिल्हा तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, सांगली जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. प्रताप नाना पाटील, डॉ. विजय सावंत, नगराध्यक्ष, तासगाव नगरपरिषद, सौ. दीपाली पाटील, उपनगराध्यक्ष, तासगाव नगरपरिषद, अनिल कुत्ते पक्षप्रतोद, मुख्याधिकारी अभिजित वायकोस उपस्थित होते.\nपालकमंत्री देशमुख म्हणाले, संजयकाका पाटील यांच्या रूपाने तासगावसह सांगली जिल्ह्याला एक विकासपुरुष लाभला आहे. खासदार असले तरी, शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड असते. असा एक आगळा वेगळा हा खासदार आहे.कर्जमाफी योजनेबाबत बोलताना देशमुख म्हणाले, मागील कर्जमाफीत अनेक घोटाळे झाले; मात्र यावेळी अपात्र शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही आणि ज्या शेतकºयांना काही कारणांमुळे अर्ज भरता आला नाही, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.\nसुभाष देशमुख म्हणाले, मराठा मोर्चाच्या निमित्ताने बेरोजगारीचा विषय ऐरणीवर आला होता, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घ्यावे. त्यानंतर मुद्रा योजनेअंतर्गत विनातारण कर्ज मिळेल व गरजूंचे त्या कर्जाचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून शासन भरेल, असे देशमुख म्हणाले.\nसंजयकाका पाटील म्हणाले की, तासगाव नगरपालिका निवडणुकीवेळी आम्ही तासगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन तासगावकरांना दिले होते. त्यानुसार आज साडेचार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी मार्केटचे उद्घाटन करीत आहोत. त्याचबरोबरीने पालिकेची प्रशासकीय इमारत तसेच सिनेमा हॉल असणाºया इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आहे.\nयाशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी तासगावसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कार्यक्रमात दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर टेंभूसाठी विशेष निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणारे खासदार पाटील यांचा शेतकºयांनी सन्मान केला.\nतासगाव नगरपालिका शिक्षण मंडळ व किशोर गायकवाड यांच्या कामाचे पालकमंत्री खासदार पाटील, जिल्हाधिकारी काळम- पाटील यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.\nयावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते वरचे गल्ली, तासगाव येथे वॉटर एटीएम, एसटी पिक-अप शेड आणि रस्त्यावरील नवीन पुलाचे उद्घाटन तसेच तासगाव नगरपरिषद, तासगावच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पायाभरणी व कोनशिला अनावरण समारंभ तसेच स्टँड चौक, तासगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.\n'पुतळ्यांचे लवकर अनावरण : संजयकाका\nखासदार पाटील म्हणाले, तासगाव शहरात असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुना झाला होता. तो बदलून अश्वारूढ पुतळा येत्या दहा ते बारा दिवसात तयार होईल. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे एकत्रित अनावरण केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.\nतासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे लोकार्पण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसांगलीतून स्लॅबच्या आणखी २४० प्लेटा जप्त\nसांगली विवाहिता खूनप्रकरण : संशयित प्राध्यापकाच्या कुटूंबाने गाव सोडले\nसांगलीत विवाहित विद्यार्थिनीचा खून\nआरक्षणाबाबत सरकारकडून राज्यात फसवणुकीचाच खेळ: धनंजय मुंडे\nसाहित्यच नाही, बिबट्याला पकडायचे कसे..\nमुलीला मारहाण करणाऱ्या जावयाचा खून\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2018-12-10T15:08:08Z", "digest": "sha1:QOPNLW4JZ3WWH3EM3YOWPGCMNY2OQSYQ", "length": 1808, "nlines": 40, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "बँका अंतर्गत लोकपाल नियुक्ती - MPSC Current Affairs", "raw_content": "\nबँका अंतर्गत लोकपाल नियुक्ती\nभारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) 10 पेक्षा अधिक शाखा असलेल्या सर्व अनुसूचीत व्यावसायिक बँकांना एक अंतर्गत लोकपाल (Internal Ombudsman -IO) नियुक्त करण्याची सूचना दिली आहे.\nमात्र, प्रादेशिक ग्रामीण बँकांना (RRB) या आदेशामधून वगळण्यात आले आहे.\nRBI च्या नव्या धोरणांतर्गत ‘अंतर्गत लोकपाल योजने’मधून बँकेचे अंतर्गत मुद्दे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या व्यवस्थेला बळकटी आणण्याची खात्री केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2018-12-10T14:54:16Z", "digest": "sha1:MZ2JBPMSNRSEGDNMQ6FB653DC644OBEY", "length": 3460, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १६८० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १६८० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या १६८० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १६८० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १६८० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/reliance-jio-reworks-its-4g-data-plans-42307", "date_download": "2018-12-10T15:39:57Z", "digest": "sha1:5AJA6VTY7IVVFRCJDDJF6WIEAFX6KNF4", "length": 11610, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reliance Jio reworks its 4G data plans रिलायन्स जिओचे प्लान अपडेट | eSakal", "raw_content": "\nरिलायन्स जिओचे प्लान अपडेट\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nप्रीपेडप्रमाणेच पोस्टपेड ग्राहकांसाठीही तीन नवे प्लान्स सादर करण्यात आलेत. रिलायन्स जिओच्या इतर प्लान्सचा लाभ घेण्यासाठी जिओ प्राईम मेंबरशिप घेणे गरजेचे आहे. याशिवाय 309, 509, 999, 1999, 4999 आणि 9999 रुपयांचे प्लानही जिओकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.\nमुंबई - रिलायन्स जिओने प्रीपेड आणि पोस्टपेडचे प्लान नव्याने अपडेट केले आहेत. \"धन धना धन' ऑफरमध्ये ग्राहकांना 309 रुपयांच्या रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल आणि एक जीबी फोर जी डाटा प्रती दिवसांची सुविधा; तर 509 रुपयांच्या रिचार्जमध्ये हीच मर्यादा 2 जीबी सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय 149 रुपयांचा प्रीपेड प्लानही आहे.\nप्रीपेडधारकांसाठी सर्वात स्वस्त प्लान आहे अवघ्या 19 रुपयांचा आहे. एका दिवसासाठी व्हॅलिड असणारा या प्लानमध्ये प्राईम मेम्बर्सना अनलिमिटेड कॉलसोबतच 200 एमबी डाटा मिळेल. नॉन प्राईम मेंबरशिप असणाऱ्या केवळ 100 एमबी डाटा मिळेल. प्रीपेड ग्राहकांसाठी यानंतर 49 रुपये 3 दिवसांसाठी, 96 रुपये 7 दिवसांसाठी आणि 149 रुपये 28 दिवसांसाठी असेही प्लान्स सादर केले आहेत.\nप्रीपेडप्रमाणेच पोस्टपेड ग्राहकांसाठीही तीन नवे प्लान्स सादर करण्यात आलेत. रिलायन्स जिओच्या इतर प्लान्सचा लाभ घेण्यासाठी जिओ प्राईम मेंबरशिप घेणे गरजेचे आहे. याशिवाय 309, 509, 999, 1999, 4999 आणि 9999 रुपयांचे प्लानही जिओकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nमनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/top-10-florence+sofas-price-list.html", "date_download": "2018-12-10T16:17:45Z", "digest": "sha1:34GS2CYDXXNO3B64DLLJ4JYNI2XBEP5Q", "length": 13022, "nlines": 310, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 फ्लोरेन्स सोफ़ास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 फ्लोरेन्स सोफ़ास Indiaकिंमत\nशीर्ष 10 फ्लोरेन्स सोफ़ास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 फ्लोरेन्स सोफ़ास म्हणून 10 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग फ्लोरेन्स सोफ़ास India मध्ये फ्लोरेन्स तवॊ सेंटर सोफा इन ग्रे कॉलवर बी फुर्नितेच Rs. 20,999 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nफ्लोरेन्स तवॊ सेंटर सोफा इन ऑईस्टर कॉलवर बी फुर्नितेच\n- माईन मटेरियल Fabric\nफ्लोरेन्स तवॊ सेंटर सोफा इन सान्द्य कॉलवर बी फुर्नितेच\n- माईन मटेरियल Fabric\nफ्लोरेन्स तवॊ सेंटर सोफा इन ग्रे कॉलवर बी फुर्नितेच\n- माईन मटेरियल Fabric\nफ्लोरेन्स तवॊ सेंटर सोफा इन ब्लू कॉलवर बी फुर्नितेच\n- माईन मटेरियल Fabric\nफ्लोरेन्स तवॊ सेंटर सोफा इन होत पिंक कॉलवर बी फुर्नितेच\n- माईन मटेरियल Fabric\nफ्लोरेन्स तवॊ सेंटर सोफा इन क्रीम कॉलवर बी फुर्नितेच\n- माईन मटेरियल Fabric\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=432&Itemid=622&limitstart=8", "date_download": "2018-12-10T14:56:02Z", "digest": "sha1:FGEPKUVIOV4XM5DFDST2VZ7CXZAKCGPF", "length": 13348, "nlines": 30, "source_domain": "saneguruji.net", "title": "नामदार गोखले-चरित्र", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nगोखल्यांचे चरित्र १८६६ पासून १९१५ पर्यंतच्या म्हणजे ४९ वर्षांच्या कालमर्यादेत पसरले होते. परंतु हा काळ महाराष्ट्राच्या व भारतवर्षाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा गणावा लागतो. याच काळात महाराष्ट्राच्या राजकीय जीविताला वळण लागले. ब्रिटिशांचे हिंदुस्थानातले राज्यकर्तृत्व विजय आणि जिंकलेल्या प्रदेशाचा बंदोबस्त या दोन अवस्थांतून सुटून पुनर्घटनेच्या अवस्थेत १८६१ साली शिरले. १८५७ च्या बंडाने इंग्रजी राज्यकर्तृत्वाची मिठी किती घट्ट बसली आहे, याचा सा-या दुनियेला अनुभव आला, पण त्याचवेळी राज्यकर्त्यांनाही समजले की, हिंदी लोकमताची विचारपूस करून आपले प्रभुत्व गाजविण्याची वेळ आली आहे. १८६१ मध्ये कौन्सिले अस्तित्त्वात आणून इंग्रजांनी पुनर्घटनेला प्रारंभ केला. यानंतर पाच वर्षांनी गोखल्यांचा जन्म होऊन हिंदी लोकमत काँग्रेसच्या रूपाने एकवटून नवीन नवीन आकांक्षा व्यक्त करू लागले. त्याच वेळी गोखले यांनी विद्यार्जन संपवून स्वार्थत्यागपूऱ्वक विद्यादान करावयास लावणा-या सार्वजनिक कार्यात आपले पाऊल टाकले. नंतर हळूहळू सुधारकाचे संपादक, सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक व सभेचे चिटणीस, प्रांतिक परिषदेचे चिटणीस, काँग्रेसचे एक प्रतिनिधी अशी निरनिराळया कार्यांच्या परंपरेने त्यांनी लोकसेवेचा मार्ग चोखाळण्यास आरंभ केला. वरच्यासारख्या बाहेरच्या स्वयंप्रेरणेने स्वीकारलेल्या कामाचा व्याप वाढत असता त्यांनी ज्या शिक्षणसंस्थेला आयुष्याच्या सुरुवातीस सर्वस्व अर्पण करण्याची दीक्षा घेतली होती, त्या संस्थेच्या कामाचाही बोजा वाढत होता. ही सर्व कामे त्यांनी एकमेकांचा विरोध होऊ न देता सारख्याच उत्साहाने, आस्थेने आणि कळकळीने चालविली. १८९७ साली त्यांची उमेदवारी संपून त्यांचे नाव होतकरू लोकनायक या नात्याने मुख्य मुख्य पुढा-यांबरोबर गोवले जाऊ लागले. मध्यंतरी वर्ष सवा वर्ष लोकापवादामुळे त्यांचे उज्ज्वल कर्तृत्व अस्तप्राय दिसत होते. परंतु ही स्थिती पालटून १८९९ नंतर त्यांची लोकसेवा डोळे दिपवून सोडण्यासारख्या प्रखरतेने चमकू लागली व मग १९१५ पर्यंत तिच्या विलक्षण तेजस्वितेमुळे कोणत्याही अपवादाला डोके वर काढता ���ले नाही. असे गोखल्यांच्या चरित्राचे स्थूल स्वरूप आहे. त्यांनी आपली कर्तबगारी प्रामुख्याने एकटया राजकीय विषयाला वाहिली असल्याने सकृद्दर्शनी त्यांचे चरित्र बिनगुंतागुंतीचे व एकतंत्री वाटते. पण त्यांच्या कार्याचे समग्र व यथोचित आकलन होण्यासाठी- पृथक्करण करू लागले की, त्याची बहुविधता ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कार्याची बहुविधता ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कार्याची बहुविधता शेवटपर्यंत कायम होती. पण प्रत्येक महापुरुषाच्या पूर्ववयातल्या कामगिरीला विशेष महत्त्व असते. त्याच्या आयुष्यक्रमाला वळण लागून ते स्थिर होईपर्यंतच्या काळातील कामगिरीचा इतिहास अधिक बोधप्रद समजला जातो. गोखल्यांच्या आयुष्यातली, या दृष्टीने पाहिल्यास, १८८७ ते १८९७ ही दहा वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांचे राजकीय ध्येय याच वर्षांत निश्चित झाले. सदर काळात त्यांची हिंदी राजकारणाच्या भिन्न भिन्न अंगासंबंधी जी मते बनली, त्यांचाच त्यांनी १९०० पासून पुढील पंधरा वर्षांत जोराने पुरस्कार केला व त्यांतली काही सफळ करून दाखविली. ते प्रोफेसर होते, सुधारकाचे व सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक होते, काँग्रेसमधले व प्रांतिक परिषदेतले एक वक्ते होत वगैरे सामान्य गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या आहेत; पण त्यांनी कोणती मते प्रतिपादन केली, त्यांमध्ये व पुढच्या मतांमध्ये अंतर पडले का सादृश्य कायम होते, इत्यादी मुद्दयांचा तपशीलवार ऊहापोह केल्याखेरीज त्यांच्या लोकसेवेचे वैशिष्टय लक्षात येणे शक्य नाही. प्रस्तुत मुद्दयांचा अभ्यास करण्याची साधने थोडी दुर्मिळ आहेत व ती मिळविण्याचा उद्योग न केल्यामुळे जो दोष स्वाभाविकपणे उत्पन्न होतो तो दोष या पुस्तकात राहून गेला आहे.\nगोखल्यांचा उदय झाला तेव्हाच महाराष्ट्रात टिळकांचा उदय झाला. परंतु दुर्दैवामुळे या दोघांमध्ये तीव्र मताविरोध उत्पन्न होऊन तो शेवटपर्यंत अखंड टिकला. या कारणामुळे एकाच्या चरित्राचा विचार करताना दुस-याच्या चरित्राचा विचार केल्याखेरीज गत्यंतर राहत नाही. त्यांपैकी टिळक हे अत्यंत लोकप्रिय, अर्थात त्यांच्या बाजूने कसलीही गोष्ट पुढे आली तरी तिचा लोकांत चटकन् आदर होतो. गोखल्यांना लोकप्रियता कधीच लाभली नाही. याचा परिणाम त्यांच्याविषयी लोकांत आढळणा-या अनेक अवा���्तव दुष्ट ग्रहांमध्ये दिसून येतो. गोखल्यांविषयी बारीकसारीक गैरसमज तर पुष्कळच आहेत, पण अर्वाचीन हिंदी राजकारणातले कित्येक प्रसिध्द प्रसंग असे आहेत की, त्यांची पाहणी करताना हटकून बुध्दिभेद होतो. १८९५ मधील पुण्याची काँग्रेसची बैठक व सार्वजनिक सभेतून झालेली रानडे पक्षाची हकालपट्टी, १८९७ सालातली गोखल्यांची माफी, १९०७ सालातली सुरतेची काँग्रेस आणि १९१५ साली गोखले मृत्यूशय्येवर असताना माजलेला काँग्रेसच्या समेटाचा वाद, ही बुध्दिभेद करणा-या प्रसंगांची उदाहरणे आहेत. यातली एक बाजू लोकांना थोडी फार माहीत आहे, व तीच प्रिय असल्याने सामान्यत: दुसरी बाजू पाहण्याचा यत्न कोणी करीत नाही. गोखल्यांचे चरित्र लिहिणाराला ही दुसरी बाजू पाहणे अत्यंत आवश्यक आहे. रा. साने यांनी दोन्ही बाजू पाहून निर्णय देण्याचा यत्न केला आहे. परंतु एका बाजूच्या मताचा त्यांच्या मनावर अतिशय पगडा बसला आहे, म्हणून म्हणा अगर दुसरी बाजू पाहण्याची सगळी साधने त्यांना प्राप्त झाली नाहीत म्हणून म्हणा, त्यांनी नमूद केलेल्या निर्णयात पक्षपाताचा भाग बराच आढळतो. असे पक्षपाताचे मासले येथे थोडया विस्ताराने दाखल केल्यास अप्रस्तुत होणार नाही.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:38:58Z", "digest": "sha1:SSJRIPQXD3LH23HGX2YOT4FX4LIG43NS", "length": 14053, "nlines": 97, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "काश्मीर कसोटी… | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome लोकसंवाद काश्मीर कसोटी…\nकाश्मीर खोऱ्यातील हिंसाचार गेल्या काही दिवसांत शमला असला तरी पाकपुरस्कृत दहशतवादी गटांना हे खोरे पुन्हा पेटावे अशी इच्छा होती आणि त्याच हेतूने अमरनाथ यात्रेतून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्या बसवर हा हल्ला करण्यात आला त्यातील यात्रेकरूंनी केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू व काश्मीर पोलिसांच्या संरक्षण सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बसला पुरेशी संरक्षण व्यवस्था पुरवण्यात आली नव्हती. नेमकी हीच त्रुटी दहशतवाद्यांनी अचूकपणे हेरली. अशीही शंका घेतली जाऊ शकते की, या बसला संरक्षण व्यवस्था नसल्याची माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहोचली असेल व त्यातून हा हल्ला झाला असेल. अमरनाथ यात्रेकरूंवर अशा पद्धतीने हल्ला होणे ही सध्याच्या भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमध्ये अधिक भर घालणारी बाब ठरू शकते. कारण ९० च्या दशकापासून आजपर्यंत काश्मीर खोरे पेटलेले असतानाही अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांकडून केवळ दोन वेळा हल्ले झाले आहेत आणि हे हल्ले पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांकडून झालेले आहेत. काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय लष्कर-पोलिसांच्या विरोधात लढणाऱ्या दहशतवादी गटांकडून या प्रकारचे हल्ले झालेले नाहीत. त्यामुळे सोमवारी जेव्हा हा अमानुष हल्ला झाला त्यावर काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी गटांना तीव्र नाराजी व्यक्त करावी लागली. कारण अशा हल्ल्यामुळे फुटीरतावाद्यांची स्वतंत्र काश्मीर चळवळ अधिक कमकुवत तर होतेच; पण सामान्य काश्मीर नागरिक ज्याची भारताशी निष्ठा आहे अशा मोठ्या नागरी समूहाचाही कडवा रोष त्यांना पत्करावा लागतो. अमरनाथ यात्रा ही तशी संवेदनशीलही आहे. कारण ही यात्रा काश्मीरच्या दृष्टीने हिंदू-मुस्लिम सहिष्णुतेचा ऐतिहासिक वारसा समजली जाते. १८५० मध्ये बुटा मलिक या मुस्लिम मेंढपाळाने अमरनाथ गुंफा शोधली होती. हे मलिक कुटुंब या गुंफेचे रखवालदार होते. नंतर दशनामी आखाडा व पुरोहित सभा मातन या दोन हिंदू संस्थांच्या पुजाऱ्यांनी अमरनाथ गुंफेची जबाबदारी घेतली. त्यामुळे कित्येक दशके ही यात्रा हिंदू-मुस्लिम सद््भावनेचा आदर्श होता. पण २००० मध्ये नॅशनल कॉन्फरन्स सरकारने यात्रेकरूंना योग्य सुविधा मिळाव्यात म्हणून अमरनाथ गुंफा प्रार्थनास्थळावर प्रशासक आणून मलिक कुटुंब व हिंदू संस्थांची मक्तेदारी मोडली. तरीही देशाच्या विविध भागांतून हजारो पर्यटक या यात्रेला जात असताना त्यांच्या जेवणाची-निवासाची व प्रवासाची जबाबदारी स्थानिक मुस्लिम करत असतात. ही सांस्कृतिक-धार्मिक वीण उसवणे दहशतवाद्यांचा खरा उद्देश आहे. अशा हल्ल्यातून धार्मिक तणाव तर वेगाने पसरू शकतो; पण भारत-पाकिस्तानदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक पातळीवर ज्या काही वाटाघाटी सुरू असतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे काही दबावाचे राजकारण सुरू असते, ते एकाएकी मोडकळीस येऊ शकते. सध्या काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणाखाली असल्याने गेली दोन वर्षे जी सातत्याने निदर्शने होत आहेत, त्यावर कोणताही राजकीय तोडगा सापडलेला नाही. अशा वेळी अमरनाथ यात्रेचा विषय राज्य व केंद्र पातळीवर अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे.\nमुंबईत लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्यास अटक; मुजफ्फराबादमध्ये घेतलय ट्रेनिंग\nयशस्वी उद्योगासाठी “कमिटमेंट’ महत्त्वाची- श्‍वेता इंगळे-सरकार\nभाई वैद्य यांचे विचार कायम स्मरणात राहतील…\n‘मिड ब्रेन एक्टीव्‍हेशन’ जादू नव्‍हे; तर मानवी मेंदुची शक्ती\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आम���ा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-10T16:01:07Z", "digest": "sha1:7DLJHGC2NVOQVUIFPHEQU2TB4TFVJGLK", "length": 9648, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "…आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात केली अंघोळ | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news …आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात केली अंघोळ\n…आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात केली अंघोळ\nरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमी आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी ओळखले जातात. अशा अनोख्या गोष्टींसाठी ते नेहमी चर्चेत असतात. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी एक असेच काम केले आहे. पुतिन यांनी पारंपारिक पद्धतीने ख्रिश्चन लोकांचा सण ‘एपिफनी’ साजरा केला. या सणाच्या दिवशी रितीरिवाजानुसार पुतिन यांनी अतिशय थंडीमध्ये देखील बर्फाच्या पाण्यात अंघोळ केली. ‘एपिफनी’ हा ‘प्रभुप्रकाश’ म्हणून साजरा केला जाणार सण आहे. जवळपास २०० वर्षापासून हा सण साजरा केला जातो.\nरशियामध्ये १८ मार्चला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. पुतिन पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. पुतिन हे कम्युनिस्ट शासनात मोठे झाले आहे. राष्ट्राध्यक्षाच्या रुपात ते रशियाच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पुतिन यांचा सायबेरियामध्ये एका तलावात मासे पकडतांना आणि २००९ मध्ये घोडसवारी करतांना दिसले होते. त्यावेळेस देखील त्यांचे शर्टलेस फोटो समोर आले होते.\nथंडीचा जोर पुन्हा वाढला\nरुपी नगर झोपडपट्टीमधील 80 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mngl-gas-41154", "date_download": "2018-12-10T16:00:17Z", "digest": "sha1:IX6IPO3TWH67TLEXHEG75XD4DMXSKG5U", "length": 15996, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "mngl on gas ‘एमएनजीएल’ गॅसवर! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमुदतीत खोदाई पूर्ण होत नसल्याने अडथळा\nपुणे - सिलिंडरपेक्षाही स्वस्त दरात पाइपलाइनद्वारे मिळणाऱ्या गॅसचे बिल ग्राहकांना परवडणारे आहे. परंतु महापालिकेकडून खोदाईसाठी परवानगी मिळविण्यातच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) संघर्ष करावा लागत असल्याने मागणी असतानाही गॅस पुरवणे अशक्‍य बनले आहे. खोदाईसाठी दिलेल्या परवानगीची मुदत या महिनाअखेर संपत असल्याने त्यास आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ‘एमएनजीएल’ने महापालिकेकडे केली आहे.\nमुदतीत खोदाई पूर्ण होत नसल्याने अडथळा\nपुणे - सिलिंडरपेक्षाही स्वस्त दरात पाइपलाइनद्वारे मिळणाऱ्या गॅसचे बिल ग्राहकांना परवडणारे आहे. परंतु महापालिकेकडून खोदाईसाठी परवानगी मिळविण्यातच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) संघर्ष करावा लागत असल्याने मागणी असतानाही गॅस पुरवणे अशक्‍य बनले आहे. खोदाईसाठी दिलेल्या परवानगीची मुदत या महिनाअखेर संपत असल्याने त्यास आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ‘एमएनजीएल’ने महापालिकेकडे केली आहे.\nशहरात पाइपलाइन टाकण्यासाठीच्या खोदाईचे काम मागील सहा महिने परवानगीविना रखडले होते. महापालिकेने मार्चमध्ये एप्रिलअखेरपर्यंत खोदाईची परवानगी दिली, मात्र या अल्पकाळात अपेक्षित खोदाई करणे अशक्‍य असून ही मुदत वाढवली तर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पाइपलाइन पोचवता येईल, असे ‘एमएनजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.\nपुणे व पिंपरी चिंचवड शहरात गॅसचा पुरवठा करण्यासाठी ‘एमएनजीएल’ने पाच हजार किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्दिष्ट पूर्ण झाल्यास तीन लाख जोड (कनेक्‍शन) देणे शक्‍य होणार आहे. तसे नियोजनही कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. आत्तापर्यंत पाचशे कि.मी. पर्यंतच पाइपलाइन टाकून झाली असून त्याचा लाभ पुणे शहरातील बावीस ते तेवीस हजार, तर पिंपरी- चिंचवडमधील अठरा हजार ग्राहकांना होत आहे. मुंबईमध्ये दहा लाखांहून अधिक ग्राहकांना पाइपलाइनद्वारे पारंपरिक गॅसचा पुरवठा होत असून, दरवर्षी ग्राहकांच्या संख्येत एक ते दीड लाखाने वाढ होत आहे. त्या तुलनेत पुण्यातील ग्राहकांची संख्या फारच कमी आहे.\nतांबेकर म्हणाले, ‘‘या संदर्भात महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता शहरातील सर्वप्रकारची खोदाईची कामे तीस एप्रिलपर्यंत थांबविण्यात येतात. मात्र, अत्यावश्‍यक सेवेसाठी खोदाईची परवा���गी हवी असल्यास ती अतिरिक्त आयुक्तांकडून घेणे आवश्‍यक आहे, असे सांगितले जाते.’’\nपुणे महापालिकेने वर्षभरासाठी खोदाईची परवानगी द्यायला हवी, तरच अधिकाधिक ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. मागील सहा महिने परवानगीच मिळाली नाही. येणाऱ्या पावसाळ्यात खोदाई करता येणार नाही. त्यामुळे जवळ जवळ एक वर्ष काम रखडल्यासारखीच परिस्थिती आहे. शहरात पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा झाल्यास, ग्रामीण भागात सिलिंडरचा पुरवठाही अधिक होऊ शकेल. महापालिकेने याचा विचार करायला हवा.\n- ए. एम. तांबेकर, व्यवस्थापकीय संचालक, ‘एमएनजीएल’\nपूर्ण झालेली कामे अन्‌ उद्दिष्ट\n‘एमएनजीएल’ने दिलेली गॅस कनेक्‍शन : ५० हजार\nआतापर्यंत ५०० किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण\nपाच हजार किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे उद्दिष्ट\nप्रतिवर्षी टाकली जाते २०० ते २५० किलोमीटर पाइपलाइन\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nनेत्यांच्या बेकायदेशीर बॅनरबाजीवर कारवाई गरजेची\nडेक्कन : आपण आपल्या नेत्यांना काय म्हणायचे तेच कळत नाही. डेक्कन परिसरात दिशा दर्शक फलकावरच बॅनर लावले आहे. सोनिया गांधी यांच्या वाढदिवस निमित्ताने...\nस्मार्ट पदपथाचे पाइपलाइनसाठी खोदकाम\nपुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n��निष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5312787476341415468&title=Lene%20Samajache%20Series%202018&SectionId=5501542362903846520&SectionName=%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%93", "date_download": "2018-12-10T15:09:56Z", "digest": "sha1:3D2Q7K26X3EK6J46ODIKRPXVH4EZCAFL", "length": 17156, "nlines": 131, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अडी-अडचणीला धावणारे राजरत्न प्रतिष्ठान!", "raw_content": "\nअडी-अडचणीला धावणारे राजरत्न प्रतिष्ठान\nसामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून राजरत्न प्रतिष्ठान ही संस्था रत्नागिरीत गेली अडीच वर्षे कार्यरत आहे. कोणत्याही राजकीय पक्षापासून अलिप्त राहून सर्वसामान्य लोकांसाठी, गरजूंसाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हा त्यांचा हेतू आहे. तरुणांनी स्थापन केलेल्या राजरत्न प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती घेऊ या ‘लेणे समाजाचे’ या सदरात...\nसामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या कामकाजात राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होऊ लागला किंवा त्यांचा अजेंडा डोकावू लागला की त्या समाजकारणाचे ‘राजकारण’ होते. ती संस्था, संस्थेतील सदस्य, संस्था जिथे, ज्यांच्यासाठी काम करते त्यांच्याकडे राजकीय पक्ष ‘व्होट बँक’ म्हणून बघतात. राजकीय हस्तक्षेप वाढला, की अनेकदा संस्थांचे अस्तित्व धोक्यात येते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन डिसेंबर २०१५मध्ये रत्नागिरीत राजरत्न प्रतिष्ठानची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. समाजकार्य करायचे, पण त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घ्यायची, हे संस्थेचे मुख्य तत्त्व ठरविण्यात आले.\nसचिन शिंदे हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांत कार्यरत असलेल्या, मात्र सामाजिक कार्याची तळमळ असलेल्या लोकांची मोट शिंदे यांनी बांधली आणि राजरत्न प्रतिष्ठानच्या कार्याची सुरुवात झाली. यात सहभागी असलेल्या व्यक्ती विविध राजकीय पक्षांशी निगडित असल्या, तरी राजकारणविरहित समाजकारण करण्यावर या संस्थेचा भर आहे. रूपेश सावंत (उपाध्यक्ष), सतीश राणे (सचिव), संतोष सावंत (खजिनदार) आणि अनंत शिंदे (सहखजिनद���र) ही कार्यकारिणी प्रतिष्ठानची धुरा सांभाळते आहे.\nशिंदे हे सिव्हिल इंजिनीअर असून, बांधकाम व्यवसायात आहेत. समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती अशा आहेत, की ज्यांच्या किमान गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत, अनेकांना वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, महिलाश्रम, वृद्धाश्रमात असलेल्यांना कोणी वाली नाही, या भयाण वस्तुस्थितीने शिंदे यांना अस्वस्थ केले. या सगळ्यांसाठी काही तरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच त्यांनी आपल्या समविचारी मित्रांना घेऊन राजरत्न प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या माध्यमातून हे सगळे जण सर्वसामान्यांच्या, पीडितांच्या, गरजूंच्या हाकेला धावून जाऊ लागले.\n‘कमी तिथे आम्ही’ या उक्तीनुसार ‘राजरत्न’च्या सदस्यांनी रुग्णसेवा, तसेच वृद्धाश्रम आणि महिलाश्रमात असलेल्यांची यथाशक्ती सेवा करण्यास सुरुवात केली. सध्या या प्रतिष्ठानमध्ये एकूण ४५ सदस्य कार्यरत असून, कुठूनही कधीही फोन आला किंवा कोणी अडचणीत असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या सदस्यांना समजली, की हे सदस्य तातडीने घटनास्थळी हजर होऊन मदतकार्याला विनाविलंब सुरुवात करतात. त्यांच्या या प्रामाणिक सेवेमुळे अल्पावधीतच जनमानसात राजरत्न प्रतिष्ठानची प्रतिमा उंचावली.\nप्रतिष्ठानचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘सामाजिक उपक्रम करताना त्यात राजकारण येऊ नये, यासाठी पक्षविरहित सामाजिक उपक्रम करावेत आणि लोकांना चांगल्या सेवा द्याव्यात, सामान्य लोकांना जिथे अडचण असेल तिथे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम व्हावे या उद्देशाने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.’\nसचिव सतीश राणे म्हणाले, ‘मनोरुग्णालयातील रुग्णांसाठी, अनाथ, निराधार, गरजू मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘माहेर’ संस्थेसाठी, ‘आविष्कार’ या विशेष मुलांच्या शाळेसाठी राजरत्न प्रतिष्ठानमार्फत काम केले जाते. महिलाश्रम आणि वृद्धाश्रम येथील रुग्णांसाठीदेखील प्रतिष्ठानतर्फे सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना जी सेवा लागेल, ती प्रतिष्ठानमार्फत देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या गरजू व्यक्ती प्रतिष्ठानशी संपर्क साधतात, त्यांना गरजेप्रमाणे वैद्यकीय अधिकारी किंवा तत्सम सेवा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. एखाद्या रु��्णाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला हलवायचे असल्यास, ती सुविधाही प्रतिष्ठानमार्फत उपलब्ध करून दिली जाते.’\nया सर्व सामाजिक कार्याबरोबरच प्रतिष्ठानतर्फे सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचे आयोजन गेली तीन वर्षे केले जात आहे. या उत्सवाच्या माध्यमातूनही विविध लोकोपयोगी उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात. या कालावधीत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. त्यात वाण म्हणून दर वर्षी सुमारे दीड हजार रोपांचे वाटप केले जाते. गणपती विसर्जन मिरवणुकीतही ‘कचरामुक्त शहर’, ‘मुलगी वाचवा’, ‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा’ असे समाजोपयोगी संदेश दिले जातात.\nकाही महिन्यांपूर्वी एका बेवारस मनोरुग्ण महिलेचे निधन झाले. काही केल्या तिच्या नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने या महिलेचे बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केले जाणार होते. या घटनेची माहिती प्रतिष्ठानच्या सदस्यांना मिळताच त्यांनी त्या मनोरुग्ण महिलेचे पालकत्व स्वीकारून तिच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले.\nगरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्याप्रति तळमळ असलेल्या समविचारी तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या प्रतिष्ठानमार्फत पदरमोड करून समाजसेवा केली जाते. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे अथवा अन्य कोणाकडे मदतीची याचना केली जात नाही, हे विशेष. त्यांच्या कार्याला शुभेच्छा\nसचिन शिंदे : ८००७८ ४११११\nसतीश राणे : ९४२१२ ३२४९१\n(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n(संस्थेचे सचिन शिंदे व सतीश राणे यांनी संस्थेबद्दल दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: लेणे समाजाचेLene Samajacheराजरत्न प्रतिष्ठानरत्नागिरीRatnagiriसचिन शिंदेसतीश राणेरूपेश सावंतSachin ShindeRupesh SawantRajratna PratishthanSatish Raneकोमल कुळकर्णी-कळंबटे\n‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था आता रत्नागिरीतही लुटा स्कूबा डायव्हिंगचा आनंद भाताच्या आगरात जोंधळ्याचे चांदणे वाचनसंस्कृतीची मुहूर्तमेढ रोवणारे ग्रंथालय ‘मराठीच्या समृद्धीसाठी व्हावीत छोटी साहित्य संमेलने’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\n��मानार्थी शब्दांचा बृहद्ग्रंथ : अमरकोश\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/order-newly-prosecute-rape-case/", "date_download": "2018-12-10T16:40:55Z", "digest": "sha1:YBEDG3AB7WQJETQF6WG442Q6NPB6D4LG", "length": 27314, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Order To Newly Prosecute The Rape Case | बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोवि���द आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याच��� आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nबलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश\nमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.\nठळक मुद्देहायकोर्ट : नागपूरनजीकच्या सावनेर तालुक्यातील घटना\nनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.\nराहुल रामू जनबंधू (२०) असे आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायालयाने खटला चालविताना आरोपीला दोषारोप समजावून सांगितले नाही. त्यामुळे आरोपीच्या अधिकाराचे उल्लंघन झाले, ही बाब आरोपीचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी मांडलेल्या मुद्यात तथ्य आढळून आल्यामुळे, उच्च न्यायालयाने हा खटला दोषारोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने चालविण्याचा व त्यावर तीन महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला. त्यासाठी प्रकरणाचा रेकॉर्ड विशेष न्यायालयाकडे पाठविण्यात आला. एवढेच नाही तर आरोपीला सशर्त जामीनही मंजूर करण्यात आला. आरोपी अडीच वर्षांपासून कारागृहात होता.\nही घटना ६ मे २०१५ रोजी खापरखेडा पोलिसांच्या हद्दीत घडली. त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. ती पिपळा डाकबंगला येथे गुरे चारीत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, अशी पोलीस तक्रार आहे. ५ जानेवारी २०१७ रोजी विशेष न्यायालयाने आरोपीला बलात्कारासाठी दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलवरील अंतिम सुनावणीदरम्यान संबंधित त्रुटी उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबादमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; पोलीस उपायुक्तांवर गुन्हा दाखल\nऔरंगाबाद : प्लास्टिक बंदीने उद्योग संकटात\n नीटमध्ये ५३५ गुणांचे झाले ११० गुण\nदमक्षे सांस्कृतिक केंद्र संचालकांना समन्स\nविद्यार्थी प्रवेशबंदीवर नागपूर विद्यापीठाला नोटीस\n९९०० रुपयाच्या एलईडी लॅम्पची हायकोर्टाकडूनही दखल\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nनागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात गोंधळ\nनागपूर मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस\nमराठी विद्यापीठाचे भिजत घोंगडे कधीपर्यंत\nबापाला ठार मारणाऱ्या मुलाची शिक्षा कायम\nमाओवादी साईबाबावर खासगी डॉक्टरद्वारे उपचार\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/three-youths-arrested-killing-one-114057", "date_download": "2018-12-10T16:04:21Z", "digest": "sha1:KEN5F22KKYAXXEHNGPACU5JAVYKTUKRH", "length": 16995, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three youths arrested for killing one पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक | eSakal", "raw_content": "\nपूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक\nशुक्रवार, 4 मे 2018\nसुजित टाक व त्याचे साथीदारांनी विनोद याचे दोन्ही हात व पाय दगडाने चेचण्यासह तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले. तर काही माहिलांनी मीना नरवाल हिला मारहाण केली. सदर भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या काही शेजाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली.\nदौंड (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथे पूर्ववैमनस्यातून विनोद बाबूलाल नरवाल (वय 42) या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. उर्वरित १७ आरोपी फरार असून, त्यामध्ये रेल्वे कर्मचारी, वकील आदींचा समावेश आहे. विनोद नरवाल यास मागील महिन्यात पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दहा दिवसांसाठी दौंड तालुक्यातून हद्दपार केले होते.\nदौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी आज (ता. ४) या बाबत माहिती दिली. दौंड शहराजवळील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील पासलकर वस्ती येथे गुरूवारी (ता. ३) रात्री हा प्रकार घडला. दौंड न्यायालय इमारतीपासून वळसा घेत संजित टाक याच्या घरोसमोरून विनोद नरवाल हा त्याची पत्नी मीना यांच्यासह दुचाकीवरून जात असताना टाक बंधूंनी पूर्ववैमनस्यातून दोघांना अडवून मारहाण करण्यास सुरवात केली.\nसुजित टाक �� त्याचे साथीदारांनी विनोद याचे दोन्ही हात व पाय दगडाने चेचण्यासह तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले. तर काही माहिलांनी मीना नरवाल हिला मारहाण केली. सदर भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या काही शेजाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान टाक बंधू व त्यांचे साथीदार निघून गेल्यानंतर जखमी विनोद याला मध्यरात्री दौंड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले व पुणे येथे पुढील उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.\nउपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय पथकाने आज (ता. ४) सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या खूनप्रकरणी मीना विनोद नरवाल (रा. पासलकर वस्ती, लिंगाळी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार संजित जयप्रकाश टाक, सुजित जयप्रकाश टाक, रवी जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक, आकाश उर्फ छोटू बहोत, आशिष बहोत, नरेश वाल्मिकी, बबलू सारवान, सुरेश सारवान, उषा घंटे, मयुरी संजित टाक, माधुरी सुजित टाक, शोभा किशोर वाल्मिकी, विकी नरेश वाल्मिकी, सौरभ वाल्मिकी आणि इतर पाच जणांविरूध्द खून करणे, दंगल करणे, शस्त्रांचा वापर करणे, आदी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.\nसदर खूनप्रकरणी संजित जयप्रकाश टाक (वय ३८), रवी जयप्रकाश टाक (वय २७, दोघे रा. पासलकर वस्ती, लिंगाळी) व आकाश दीपक बहोत (वय २८, रा. वाल्मिकीनगर, रेल्वे वसाहत, दौंड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तलवारी जप्त केल्या आहेत.\nविनोद नरवाल हा दौंड रेल्वे स्थानकाच्या साफसफाईचे काम कंत्राटी पध्दतीने करीत होता. त्याच्याकडील युवक रेल्वे प्रशासनाच्या संगनमताने दौंड - पुणे, दौंड - सोलापूर, दौंड - नगर दरम्यान धावत्या गाड्यांमध्ये अनधिकृतपणे भेळ व अन्य खाद्यपदार्थांची विक्री करीत होते. सुजित व रवी टाक यांनादेखील मागील महिन्यात पोलिसांनी दहा दिवसांसाठी दौंड तालुक्यातून हद्दपार केले होते.\nउप अधीक्षक गणेश मोरे व निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून गुन्ह्याच्या ठिकाणी व परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.\nसंशयित आरोपी सी. आर. संघटनेचा शहराध्यक्ष\nकुख्यात गुंड छोटा राजन (सी. आर.) याचा मामेभाऊ आणि सी. आर. संघटनेचे संस्थापक अॅड. हेमचंद्र मोरे यांच्या सी. आर. सामाजिक संघटनेचा सुजित टाक हा दौंड शहराध्यक्ष होता. मार्च २०१८ मध्ये सुजित टाक याची या पदावर निवड करण्यात आली होती.\nमंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री...\nपाच हजार रुपयांसाठी मित्राचा खून\nपुणे - उसने दिलेले पाच हजार रुपये वारंवार मागूनही परत देत नसल्याचा राग आल्याने एकाने आपल्या मित्राचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना...\nसांगलीतील शांतिकेतन महाविद्यालयात विद्यार्थिनीची हत्या\nसांगली : येथील माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या शाळेतील एका वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय 21, रा. कसबेडिग्रज) या विवाहित...\n'तो' मृतदेह अनुराधाच्या प्रियकराचाच\nमंगळवेढा : तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील डॉ. अनुराधा बिराजदार हिचा सावत्र आई-वडिलांनी विषारी औषध पाजून खून करून तिचा ज्या...\nजलपर्णीमुळे रक्तपिपासू डासांच्या उत्पतीत वाढ\nऔरंगाबाद : घरात डासांच्या अळ्या होऊन आजार पसरू नयेत, म्हणून महापालिका एकीकडे गल्लोगल्ली धूरफवारणी करते; पण दुसरीकडे सलीम अली सरोवरात रक्तपिपासू...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/service-18-years-vision-dimmed-42511", "date_download": "2018-12-10T16:23:15Z", "digest": "sha1:5RKI3IGLGYVZG5L7Q3U4HHFQ73U7VWO7", "length": 13458, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Service for 18 years with vision dimmed दृष्टी अंधूक होवूनही 18 वर्षे सेवा | eSakal", "raw_content": "\nदृष्टी अंधूक होवूनही 18 वर्षे सेवा\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\n* वीज मंडळात अपघाताने दृष्टी गेली\n* तीन वर्षे उपचारांसाठी वणवण\n* चेन्नईतील रुग्णालयाने दिले वरदान\n* कुटुंबीय, सहकाऱ्यांची साथ\nचिपळूण - डोळ्यांवर उपचार घेण्यासाठी तीन वर्षे महाराष्ट्रभर भटकंती करणारे अनंत पवार यांना चेन्नईतील प्रसिद्ध रुग्णालयातील उपचारांनी अंधूक दृष्टी मिळाली. त्यानंतर परिस्थितीवर मात करून त्यांनी महाजनकोच्या कोयना वीज प्रकल्पात 18 वर्ष यशस्वी सेवा केली. रोजंदारी कामगार, इलेक्‍ट्रिशन ब्रेकर ते आरटीशन ए (सुपरवायझर) या पदापर्यंत मजल मारणारे पवार 30 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांचा महाजनकोकडून सत्कार केला जाणार आहे.\nपोफळी-पवारवाडी येथील अनंत केरू पवार महाराष्ट्र राज्य वीज मंडळात 1978 मध्ये रुजू झाले. मंडळाच्या स्थापत्य विभागात दहा वर्षे रोजंदारीवर सेवा केल्यानंतर 21 जुलै 1988 ला त्यांची वीज मंडळात कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नेमणूक झाली. सुरवातीचे काही वर्ष कोयना प्रकल्पाच्या पोफळी येथील टप्पा 1 मध्ये यांत्रिकी परिविभागात इलेक्‍ट्रिशन ब्रेकर या पदावर काम केले. त्यानंतर अलोरे येथील विद्युतगृहात त्यांची नेमणूक झाली. 1999 मध्ये सेवा बजावत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात लॉग टाईट केमिकल त्यांच्या डोळ्यात गेल्याने त्यांचे डोळे निकामी झाले. डोळ्यांवर उपचार करण्यासाठी ते तीन वर्ष महाराष्ट्रभर फिरले. चिपळुणातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. संजीव शारंगपाणी यांनी त्यांना चेन्नई येथे जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. चेन्नईतील नेत्र रुग्णालयात पवार यांनी 8 दिवस डोळ्यांवर उपचार घेतले. त्यानंतर त्यांना अंधूक दृष्टी मिळाली. तब्बल तीन वर्षानंतर ते पुन्हा कामावर हजर झाले. या काळात त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. मात्र, पत्नी सौ. अश्‍विनीच्या साथीमुळे त्यांनी या परिस्थितीवर मात केली. पोफळी व अलोरे विद्युतगृहाच्या यांत्रिकी व तांत्रिक विभागातील सहकाऱ्यांनी आर्थिक व मानसिक साथ दिली. पवार कामावर हजर झाल्यानंतर त्यांची कौटुंबिक घडी पुन्हा बसली. मुलांचे शिक्षण पूर्ण झाले. गावात त्यांनी नावलौकीक मिळवला. वीज मंडळात त्यांनी एकूण 35 वर्षे सेवा बजावली.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार प्राध्यापिका निलंबित\nसिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या ...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\n'भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा'\nधुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/blue-star-5w12ga-1-ton-5-star-window-ac-white-price-pgA9rb.html", "date_download": "2018-12-10T15:30:30Z", "digest": "sha1:AAMOGPT7IYQH3FOOLBF22XKAMS23P5R3", "length": 17630, "nlines": 395, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणार���\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लू स्टार एअर कंडिशनर्स\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये ब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट किंमत ## आहे.\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट नवीनतम किंमत Sep 06, 2018वर प्राप्त होते\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईटफ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 25,690)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया ब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 11 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट वैशिष्ट्य\nअसा कॅपॅसिटी 1 Ton\nकूलिंग कॅपॅसिटी 3800 W\nस्टार रेटिंग 5 Star\nअँटी बॅक्टरीया फिल्टर Yes\nइनेंर्गय रेटिंग 5 Star Rating\nपॉवर कॉन्सुम्पशन 1135 W\nरुंनींग करंट 4.78 A\nडिमेंसीओं र इनडोअर 66 cm x 43 cm x 77 cm\n( 795 पुनरावलोकने )\n( 187 पुनरावलोकने )\n( 1726 पुनरावलोकने )\n( 9509 पुनरावलोकने )\n( 419 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 48 पुनरावलोकने )\n( 1352 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 906 पुनरावलोकने )\nब्लू स्टार ५व१२ग 1 टन 5 स्टार विंडो असा व्हाईट\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7/", "date_download": "2018-12-10T16:03:15Z", "digest": "sha1:6VQVMJQXZTOLEKM7MZ6PPU7IXXDYSNVM", "length": 10803, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"वायसीएम' प्रशासनाचा निषेध | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news “वायसीएम’ प्रशासनाचा निषेध\nपिंपरी – महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना योग्य रुग्णालयीन सुविधा मिळत नाहीत. महापालिका आणि रुग्णालय प्रशासन रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी कमी पडत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड शहर भारिप बहुजन महासंघच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.\nआंदोलनासाठी अध्यक्ष देवेंद्र तायडे, महिलाध्यक्षा लता रोकडे, गुलाब देवराम पानपाटील, युवक अध्यक्ष राजेंद्र मगर, रजनीकांत क्षीरसागर, राहुल शितोळे, अंकुश कानडी, कैलास वाघमारे, भगवान पारे, आकाश डोंगरे, विष्णू सरपते, रमेश गायकवाड, राहुल शिंदे, रघुनाथ आव्हाड, दशरथ शिंदे, बहुजन प्रतिष्ठान अध्यक्ष विजय साळवे, सुधाकर सूर्यवंशी, मिलिंद कांबळे, विनायक निंबाळकर, मधुकर शेलार, भागवत सोनकांबळे आदी उपस्थित होते.\nभारिप बहुजन महास���घाच्या वतीने डॉ. पवन साळवी यांना निवेदन देण्यात आले.\nया निवेदनात म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. रुग्णालयात वेळेवर औषध पुरवठा वेळेवर होत नाही. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नाही. रुग्णालयातील सुविधांचा दर्जा ढासळला आहे. रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धट वर्तन करतात. अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. बहुतांश वेळेला प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना “आयसीयू’मध्ये जागा नसल्याने सामान्य वॉर्डमध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे आयसीयू वॉर्डची क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. तातडीच्या रुग्णांचे केसपेपर तात्काळ मिळण्याची व्यवस्था करावी. रुग्णांना ड्रेसकोड करावा. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nउद्योजकांच्या प्रश्‍नावर लवकरच मुंबईत बैठक\nराज्यात एकही तणमोर नाही\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आम���ा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/union-minister-and-bjp-leader-ananth-kumar-dies-59-154261", "date_download": "2018-12-10T16:16:57Z", "digest": "sha1:TZHNIEX6EERTBW2S7MNM2GOOHUS3WCML", "length": 13739, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Union minister and BJP leader Ananth Kumar dies at 59 भाजपचा दक्षिणेतील चेहरा हरपला; अनंत कुमार यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nभाजपचा दक्षिणेतील चेहरा हरपला; अनंत कुमार यांचे निधन\nसोमवार, 12 नोव्हेंबर 2018\nदक्षिण बंगळूर लोकसभा मतदार संघातून गेल्या 22 वर्षांपासून ते निवडून येत होते. केंद्रातील भाजप सरकारमधील विश्वासू मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा होती. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर त्यांना सुरवातीला रासायनिक व खते मंत्रालय देण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2016 पासून ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहत होते.\nबंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.\nबंगळूरूतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सकाळी 9 नंतर बंगळूरुतील नॅशनल कॉलेजच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्येही उपचार करण्यात आले होते.\nदक्षिण बंगळूर लोकसभा मतदार संघातून गेल्या 22 वर्षांपासून ते निवडून येत होते. केंद्रातील भाजप सरकारमधील विश्वासू मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा होती. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर त्यांना सुरवातीला रासायनिक व खते मंत्रालय देण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2016 पासून ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहत होते. मोदी सरकारमधील निधन झालेले हे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी गोपीनाथ मुंडे, अनिल दवे आणि आता अनंत कुमार यांचे निधन झाले आहे.\nराष्ट्रपती कोविंद म्हणाले, की केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने देशाला विशेष करून कर्नाटकच्या नागरिकांसाठी मोठा झटका आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.\nपंतप्रधान मोदी म्हणाले, की माझा सहकारी आणि मित्र अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. ते एक चांगले नेते होते. तरुणपणात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अत्यंत कष्ट करत ते नागरिकांची सेवा करत राहिले. त्यांना कायम त्यांच्या चांगल्या कामासाठी लक्षात ठेवले जाईल.\nभारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच करार\nमेलबॉर्न : गुंतवणूक आणि परस्पर सहकार्याला चालना देणारे पाच करार आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ऑस्ट्रेलिया...\nबेळगावच्या पांगूळ गल्लीत मास्टरप्लॅन सुरू\nबेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12) सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली....\nसध्या टेस्टचा नाही तर वन डेचा जमानाः अनंतकुमार\nनवी दिल्लीः सध्या टेस्टचा नाही तर वन डेचा जमाना आहे, असे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत आज (शुक्रवार) म्हटल्यामुळे एकच हशा पिकला....\nसंख्याबळ नव्हे; कारणे महत्त्वाची \nनवी दिल्ली - पुरेशा संख्याबळामुळे अविश्‍वास ठरावाचा मोदी सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याची जाणीव झाल्याने आता विरोधकांनी \"संख्याबळ नव्हे तर अविश्‍...\n'सोनिया गांधी यांचे गणित कच्चे’\nनवी दिल्लीः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे गणीत कच्चे असून, त्यांना आकडेवारी समजत नाही, अशी टिका संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी आज...\nकोण म्हणतंय आमच्याकडे 'संख्याबळ' नाही : सोनिया गांधींचे सूचक वक्तव्य\nनवी दिल्ली : 'अविश्‍वास प्रस्तावावरील मतदानासाठी आमच्याकडे 'आवश्‍यक' संख्याबळ नाही, असं कोण म्हणतंय', असे सूचक विधान 'संयुक्त पुरोगामी आघाडी'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/blood-donation-camp-2017-marathi/", "date_download": "2018-12-10T16:05:51Z", "digest": "sha1:OW4432HARPN2Y56BUBB7QP5NNMZLSWQW", "length": 10919, "nlines": 99, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "महारक्तदान शिबीर २०१७", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nदिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजीत व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाच्या आधारे साकार होणार्‍या महारक्तदान शिबीराचे यंदा १८ वे वर्ष आहे.\n१९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्‌गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले गेले. हा उपक्रम वर्षभर राबविण्यामागील अव्याहत परिश्रमांतूनच या उपक्रमाची व्यापकता कळून येते.\nदरवर्षी मुंबईत होणार्‍या महारक्तदान शिबीरामधुनच या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. यंदा १६ एप्रिल २०१७ रोजी श्री हरिगुरुग्राम (न्यु इंग्लिश स्कुल) येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात रक्तदान शिबीर आयोजित करण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे एका बाजूस एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात ओपरेशन करून घेण्याची रुग्णांची मानसिकता व त्यामुळे प्रचंड प्रमाणात रुग्णांसाठी भासणारी रक्ताची गरज तर दुसर्‍या बाजूस याच काळात निर्माण होणारा रक्त पुरवठ्याचा तुटवडा. इथे एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे प्रखर उष्णतेमुळे अंगाची काहिली होत असतानाही डॉ. अनिरुद्ध जोशींचे (बापू) श्रद्धावान मित्र मोठ्या प्रमाणात या भव्य महारक्तदान शिबीरामध्ये हिरहिरीने भाग घेण्यासाठी श्री हरिगुरुग्राम येथे येतात. गेल्या १७ वर्षापासून अव्याहतपणे अशा प्रकारे शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून आजपर्यंत ५१,९०० बाटल्या रक्त जमा होणे ही एक विशेष बाब ठरत आहे. या शिबीरात अतिशय उल्हसीत वातवरण असते व शिबीरात भाग घेणारा प्रत्येक श्रद्धावान ’दातृत्वाची अनुभूती’ घेत असतो.\nया वर्षी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आणि नागपूर येथील ३३ रक्तपेढ्या या शिबीरात सहभागी होणार आहेत. रुग्णालयांच्या संबंधित मेडिकल स्टाफशिवाय आपल्या संस्थेतर्फे ६० डॉक्टर व ७�� पॅरामेडिक्स हे शिबीर सुरळीत पार पाडण्यासाठी आपली सेवा देणार आहेत. शिबीरात रक्तदान करणार्‍या श्रद्धावानांसाठी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाईल. मुंबईजवळील आजुबाजुच्या परिसरातील ज्या श्रद्धावांनांना या शिबीरात भाग घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी बस सेवेची व्यवस्थाही तेथील उपासना केंद्रांतर्फे करण्यात आली आहे.\nगेल्या १७ वर्षात डिसेंबर २०१६ पर्यत संस्थेतर्फे दरवर्षी आयोजीत होणार्‍या महारक्तदान शिबीरासकट महाराष्ट्रातील विविध भागात एकूण ८५२ रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले, यात १,१७,१३८ रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या आहेत.\nमला नक्कीच खात्री आहे की या वर्षीसुद्धा महारक्तदान शिबीराला नेहमीप्रमाणेच श्रद्धावानांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळेल. या शिबीरात सामील होणार्‍या प्रत्येक श्रद्धावानाचा सहभाग स्वागतार्ह्य असेल. जे श्रद्धावान या शिबीरात रक्तदान करण्यासाठी पात्र ठरणार नाहीत त्यांच्यासाठी संस्थेतर्फे शिबीराच्या ठिकाणी चरखा चालवण्याचीही व्यवस्था केली जाईल, कारण तेथे चरखा चालवण्याद्वारेसुद्धा असे श्रद्धावान एका प्रकारे श्रमदान करण्याचा आनंद घेऊ शकतील.\n“हितगुज” स्त्रियांसाठी ई- मासिक...\nअधिकृत अनिरुद्ध उपासना केंद्रांबाबत सूचना...\nअनिरुद्ध भजन म्युजिक ॲपबाबत सूचना...\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – नवम्बर २०१८\nचीन का प्रभुत्व रोकने के लिए भारत के प्रयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4870347011423482964&title=Examination%20from%20Vivekanand%20Kendra&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2018-12-10T15:56:26Z", "digest": "sha1:SMDTGSSBC6DNFNENY66HCZKB5XV5VX7L", "length": 6917, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विवेकानंद केंद्रातर्फे ‘भारतीय संस्कृती परीक्षा", "raw_content": "\nविवेकानंद केंद्रातर्फे ‘भारतीय संस्कृती परीक्षा\nपुणे : विवेकानंद केंद्र या संस्थेतर्फे युवा नेतृत्व विकासासाठी भारतीय संस्कृती परीक्षा २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, गाडगेमहाराज, भगिनी निवेदिता, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘प्रेरणादीप’ पुस्तकावर ही परीक्षा होणार आहे.\nही परीक्षा सदाशिव पेठेतील पेरूगेट भावे स्कूल येथे रविवार, दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. या परीक्षेसाठी पदवी-पदव्युत्तर व खुला गट करण्यात आले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांना पुरस्कार दिले जाणार आहे; तसेच कन्याकुमारी युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागाची संधी दिली जाणार आहे.\nदिवस : रविवार, १९ ऑगस्ट २०१८\nवेळ : सकाळी ९.३० वाजता\nस्थळ : पेरूगेट भावे स्कूल, सदाशिव पेठ, पुणे.\nअधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क : २०२- २४३२ ५५५३\nTags: Vivekanand KendraPunePreranadipMahatma PhuleDr. Babasaheb Ambedkarपुणेविवेकानंद केंद्रमहात्मा फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रेरणादीपप्रेस रिलीज\n‘भिडे वाड्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करा’ ‘महाबँके’तर्फे डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ‘बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत’ वाचनातून महामानवाला आदरांजली अर्पण ‘बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-12-10T15:16:38Z", "digest": "sha1:5JR5ZXP7VMDQUVPBSD25TFWU2ORMVPPB", "length": 4248, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५१९ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५१९ मधील जन्म\n\"इ.स. १५१९ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/samir-abhyankar-write-article-saptarang-155314", "date_download": "2018-12-10T15:34:00Z", "digest": "sha1:MZKFNIYGRIDFE27M46KT2F3QZJPO6KMJ", "length": 33558, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "samir abhyankar write article in saptarang गाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर) | eSakal", "raw_content": "\nगाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)\nरविवार, 18 नोव्हेंबर 2018\nशास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं असावं, असं मला नेहमी वाटतं.\nशास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं असावं, असं मला नेहमी वाटतं.\nशास्त्रीय गायनाची पिढीजात परंपरा लाभायला खरचं खूप भाग्य लागतं. आमच्याकडं शास्त्रोक्त गायनाचा वारसा चार पिढ्या चालत आलेला आहे, हे माझं भाग्यच. माझे आजोबा एस. के. अभ्यंकर हे डोंबिवलीचे पहिले शास्त्रीय गायक. या शहरात त्यांनी खऱ्या अर्थानं शास्त्रीय संगीताचं बीज रोवलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. माझ्या लहानपणी आजोबांचं गाणं, त्यांच्या शिकवण्या, माझ्या वडिलांचं गाणं व थोर कलाकारांची असंख्य ध्वनिमुद्रणं सतत माझ्या कानांवर पडत होती. थोडक्‍यात, शास्त्रीय संगीत माझ्यात भिनत जाण्यासाठी अतिशय पोषक असं वातावरण घरी होतं. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच माझ्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार होत गेले व मी एक गायक म्हणून घडू लागलो. आजकाल लहान मुलांची जशी मालिकांची शीर्षकगीतं ऐकून ऐकून पाठ होत जातात, तसेच शास्त्रीय संगीतातले अनेक ख्याल ऐकून ऐकून माझे पाठ होऊ लागले. रागांची नावं त्या वेळी माहीत असतील वा नसतील; पण ख्याल/बंदिशींचे शब्द माझे तोंडपाठ असत. मात्र, प्रत्यक्षात समोरासमोर बसून माझं गाण्याचं शिक्षण जे सुरू झालं ते वयाच्या नवव्या वर्षी.\nघरात गाणं होतं आणि त्यात मला गतीही होती; पण त्या लहान वयात कुठंतरी मित्रांबरोबर खेळणं मला जास्त प्रिय होतं. त्यामुळे आजोबांकडं मी थोडा मोठा झाल्यावर गाणं शिकणं सुरू करावं, असं माझ्या बाबांचं मत होतं; परंतु माझ्या आईला असं वाटे की घरात गाणं आहे, माझा आवाज चांगला आहे, मला गतीही आहे तर जितक्‍या लहान वयात शिक्षणाला सुरवात होईल तितकं चांगलं. म्हणून मग आमच्या अगदी घराजवळ पाटणकरबाई राहत होत्या, त्यांच्याकडं माझं गाण्याचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं. जसा शिकायला लागलो तशी आवड/गोडी निर्माण होत गेली. त्यांच्याकडं सुरवातीला काही काळ गाण्याचे प्राथमिक धडे घेतल्यावर मग माझ्या आजोबांकडं माझी तालीम सुरू झाली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं माझं गायकीचं शिक्षण सुरू झालं असं मी म्हणेन. माझे आजोबा हे विनायकराव पटवर्धन यांचे शिष्य असल्यानं आपसूकच ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळू लागली. मात्र, असं असलं तरी त्यांना कट्टर घराणेशाही मान्य नव्हती. ते मला नेहमीच स्वतःच्या विचारानं गाणं वाढवायला प्रवृत्त करत. ते मला नेहमी एक गोष्ट सांगत ः \"\"समीर, सर्व घराण्यांच्या कलाकारांचं गाणं ऐकत जा आणि जे जे तुला भावेल आणि झेपेल त्याचा त्याचा तुझ्या मूळ गाण्याच्या साच्यामध्ये समावेश करत जा.'' ही गोष्ट अजूनही माझ्या मनावर कोरलेली आहे व सदैव राहील. गाण्याकडं पाहायचा जो माझा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे तो या शिकवणीचाच द्योतक होय.\nआजोबांकडं मी बरीच वर्षं शिकलो. पुढं गांधर्व महाविद्यालयाच्या \"संगीत-अलंकार' परीक्षेचं शिक्षण घेत असताना मुकुंद थत्ते यांच्यासारखी अतिशय विद्वान व अभ्यासक व्यक्ती मला गुरू म्हणून लाभली. त्यांच्याकडून मला अनेक अनवट राग अतिशय शुद्ध स्वरूपात शिकायला मिळाले. आमची तेव्हा जी नाळ जुळली ती आजतागायत कायम आहे. आजही ते वयाच्या 86 व्या वर्षी गातात व मी त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. गाण्याचं शिक्षण सुरू असताना माझं वाणिज्य शाखेचं शिक्षणही सुरू होतंच. आधी माझं बीकॉम पूर्ण झालं, मग \"संगीत-अलंकार' झालं. त्यानंतर एमकॉम पूर्ण झाल्यावर मी एमए (संपूर्ण संगीत विषय घेऊन) विशेष श्रेणीमध्ये पूर्ण केलं. \"संगीत-अलंकार'चं शिक्षण पूर्ण झाल्यावर यशवंतबुवा जोशी यांच्याकडं मला काही वर्षं शिकायला मिळालं हे माझं मोठं भाग्य. बुवांकडं शिकायला लागल्यावर माझ्या गाण्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. \"मैफलीचा कलाकार' म्हणून माझा आत्मविश्वास वाढला आणि माझ्या गाण्याला वेगळी दिशा मिळाली...\nबऱ्याच वर्षांच्या तालमीनं व अथक रियाजानं माझं गाणं तयार होत गेलं. हळूहळू माझे गाण्याचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले. लोकांचा प्रतिसादही छान मिळत होता. एकीकडं गाण्याचं शि���्षण सुरू होतंच. शास्त्रीय संगीतात करिअर करायची खूणगाठ मी मनाशी पक्की बांधली होती; परंतु आमच्या घराण्यात संगीत चार पिढ्या असलं तरी हा पूर्ण वेळचा पोटापाण्याचा व्यवसाय कुणीही पत्करला नव्हता. त्यामुळे मीही आधी नोकरी करून गाणं करायचं ठरवलं होतं. तशी एके ठिकाणी काही महिने नोकरीही करून पाहिली; पण मी काही तीत रमलो नाही आणि मग ठरवूनच टाकलं, की आता मी संगीत हा पूर्ण वेळचा व्यवसाय म्हणूनच करेन.\nसन 2002 पासून मी शास्त्रीय संगीत पूर्ण वेळचा व्यवसाय म्हणून करू लागलो. फक्त कार्यक्रमाच्या मानधनावर मला अवलंबून राहायचं नव्हतं म्हणून मी कार्यक्रम करण्याबरोबरच गायनकला शिकवायला सुरवात केली. आधी दोन वर्षं मी वाशी इथल्या गांधर्व महाविद्यालयात, तसंच डोंबिवलीतल्या एका खासगी क्‍लासमध्ये जाऊन शिकवलं व सन 2004 मध्ये मी माझी स्वतःची \"आरोही संगीत अकादमी' सुरू केली. ही अकादमी माझ्या घराला लागूनच आहे. तिथं शास्त्रीय गायनाबरोबरच तबलावादनाचं व हार्मोनिअमवादनाचा शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जातं. आज तिथं अनेक विद्यार्थी घडत आहेत. गेली 16 वर्षं गायनाचे कार्यक्रम करणं आणि गायनाचं अध्यापन करणं या दोन्ही गोष्टी माझ्या अविरत सुरू आहेत. गायन शिकवताना आपणही त्या प्रक्रियेत बरंच काही शिकत जातो याची जाणीव मला होत गेली. आजवरच्या प्रवासात मी मानाच्या अनेक व्यासपीठांवरून माझी कला लोकांसमोर मांडली आहे. उदाहरणार्थ ः कुंदगोळच्या \"सवाई गंधर्व महोत्सवा'त एकदा, तर ठाण्यात \"पं. राम मराठे स्मृती संगीतसमारोहा'त माझं गायन दोनदा झालं आहे. \"पंचम-निषाद क्रिएटिव्हज्‌ या संस्थेतर्फेही माझ्या गाण्याचा कार्यक्रम आयोजिला गेला होता. \"शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान'तर्फे आयोजिल्या गेलेल्या गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवातही माझं गाणं झालं. मुंबईच्या \"चतुरंग प्रतिष्ठान'तर्फे आयोजित कार्यक्रमात मी दोन वेळा माझं गायन सादर केलं.\nप्रत्येक वेळी रसिकांकडून मिळणारं प्रेम व प्रतिसाद पाहून मी भारावून जातो. आपण सादर करत असलेली कला रसिकश्रोत्यांपर्यंत पोचत आहे, त्यांना त्यातून आनंद मिळतो आहे हे पाहून मलाही आनंद आणि समाधान मिळतं.\nगेल्या वर्षी माझा विदेशात ब्रिटनमध्ये गायनाच्या कार्यक्रमांचा दौरा झाला तेव्हा तिथंही मला दर्दी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शास्त्रीय रागगायनाबरोबरच ठुमरी, नाट्यसंगीत, अभंग व भजन हे सर्व उपशास्त्रीय प्रकारही मी नेहमीच माझ्या कार्यक्रमांमध्ये गात असतो. Youtube वर\nमाझ्या अनेक कार्यक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. INSYNC या शास्त्रीय संगीतावर आधारित वाहिनीवरही माझं सुमारे एक तासाचं शास्त्रीय गायनाचं सादरीकरण झालेलं आहे. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण वरचेवर होत असतं. \"राग रत्नमाला' ही रागसमयानुसार गायिलेल्या सहा राग-रागिण्यांच्या बंदिशी असलेली सीडीही माझ्या नावे आहे.\nआजवर अनेक पुरस्कारांनी माझा सन्मान झाला असला तरी दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या तर 1) करवीर पीठ, कोल्हापूर इथं आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त दोन वेळा गायन सादर करण्याचा मान मला मिळाला. माझ्या योगदानाबद्दल शंकराचार्यांकडून त्या वेळी माझा सन्मान करण्यात आला.\n2) पंडित डी. व्ही. पलुस्कर यांच्या जीवनावर आधारित डॉक्‍युड्रामामध्ये खुद्द पलुस्करांच्या भूमिकेसाठी मी पार्श्वगायन केलं आहे. आजवरच्या कारकीर्दीतला हा माझ्यासाठी सर्वात मोठा बहुमान आहे, असं मला वाटतं.\nआज वयाच्या अडतिसाव्या वर्षी मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त माझ्या गुरूंच्या कृपेनं, आई-वडिलांच्या आशीर्वादानं, कुटुंबाच्या भक्कम साथीनं व रसिक-श्रोत्यांच्या प्रेमामुळे. ज्यांनी मला भरभरून विद्या व कला तर दिलीच; पण गाण्याकडं पाहायची दृष्टीसुद्धा दिली, असे ऋषितुल्य गुरू मला लाभले हे माझं मोठंच भाग्य. या गुरूंनी अनेक राग, अनेक ख्याल अगदी शुद्ध स्वरूपात मला शिकवले. मात्र, \"माझ्यासारखंच गा' असं मला माझ्या कुठल्याच गुरूनं कधीच सांगितलं नाही. सर्व गुरूंनी मला कायमच मोकळीक दिली व एक स्वतंत्र गायनाची शैली विकसित करण्यासाठी सदैव प्रेरित केलं.\nमैफलीत नेहमीच निरनिराळे राग, वेगवेगळे ख्याल/बंदिशी गाण्यावर माझा भर असतो. शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं असावं असं मला नेहमी वाटतं. माझी कला सादर करताना माझा नेहमी तोच प्रयत्न असतो. प्रत्येक वेळी मी व्यासपीठावर गायला बसतो तेव्हा जा��्तीत जास्त चांगलं गाणं लोकांना ऐकवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मग समोर श्रोतृगण पन्नासचा असो की पाच हजारांचा असो. खूप प्रतिष्ठेचं मोठं व्यासपीठ असो वा दर्दी श्रोत्यांसमोर घरगुती बैठक असो, मी नेहमीच मनापासून व प्रामाणिकपणे माझी गायनकला श्रोत्यांपुढं मांडत राहतो. त्यांना मिळणारा आनंद पाहून मी भरून पावतो.\nआजपर्यंत जे काही मी साधलं आहे त्यात अनेकांचा वाटा आहे. मात्र, त्यात मोलाचा वाटा माझ्या आईचा आहे. खूप केलं तिनं माझ्यासाठी. तिनं जर लहान वयात माझं गाण्याचं शिक्षण सुरू केलं नसतं तर कदाचित आज मी या क्षेत्रात पूर्ण वेळ नसतो. मी त्यासाठी तिचा आजन्म ऋणी राहीन. माझ्या बाबांचीही माझ्या करिअरमध्ये खूप मोठी भूमिका आहे. काय सांगू त्यांच्याबद्दल माझे सर्वात मोठे टीकाकार, तसंच सर्वात मोठे चाहते म्हणजे माझे बाबाच...माझ्या जवळपास 99 टक्के मैफलींचे ते साक्षी आहेत. त्यांनी माझ्या कारकीर्दीतले अनेक चढ-उतार पाहिले आहेत. ते कायमच माझ्या पाठीशी भक्कम उभे राहत आले आहेत व ते मला सदैव प्रोत्साहित करत असतात.\nजे काही मला माझ्या गुरूंकडून मिळालं आहे, ते माझ्या शिष्यांना देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अधिकाधिक लोकांपर्यंत शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशानं मी\n'Journey through Raagas' या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून विविध राग-रागिण्यांवर शक्‍य तितक्‍या सोप्या शब्दांत माहिती शब्दबद्ध करून शेअर करत असतो. रागांविषयीच्या माझ्या या लेखांना सर्वसामान्य रसिकश्रोत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना पाहून खूप बरं वाटतं. कारण, जितकं जास्त रागसंगीत लोकांना समजू लागेल, तितके ते या कलेचा अधिक चांगल्या तऱ्हेनं रसास्वाद घेऊ शकतील, याची मला खात्री आहे. त्यासाठी भविष्यात मैफलींच्या जोडीनं लेक्‍चर-कम-डेमॉन्स्ट्रेशनच्या कार्यशाळा घेण्याचाही माझा मानस आहे.\nअजून बरंच काही प्राप्त करायचं आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे...माझी गायनकला उत्तरोत्तर आणखी जास्त वृद्धिंगत होत राहो, हीच इश्वर चरणी प्रार्थना...\nअनुप जलोटा आणि माझ्यात 'हेच' खरे नाते: जसलीन\nमुंबईः ‘बिग बॉस 12’च्या सीझनमध्ये पासष्ट वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा व त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू यांची प्रेमकहाणी चर्चेत आली होती....\nनात्यांचा कॅलिडोस्कोप (मंदार कुलकर्णी)\nप���जीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं...\nमानसी ठरली \"ब्ल्यू व्हेल'चा बळी\nनागपूर : आत्महत्यांना प्रवृत्त करण्यासाठी जगभरात कुप्रसिद्ध असलेल्या \"ब्ल्यू व्हेल' या मोबाईल गेममुळे मानसी अशोक जोनवाल (वय 17, नरेंद्रनगर) या...\nमिका सिंगला दुबईत अटक\nदुबई - लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गायक मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली असल्याचे समजते. ब्राझीलमधील 17 वर्षाच्या मुलीच्या तक्रारीनंतर...\nप्रियांकाच्या रिसेप्शनला मोदींची हजेरी\nनवी दिल्ली - अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. हिंदू पद्धतीबरोबरच त्यांचे ख्रिश्चन पद्धतीने देखील...\nप्रियांकाच्या हातावर रंगली निकच्या नावाची मेहंदी\nहैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास आज (शनिवार) विवाहबंधनात अडकले. जोधपूरमधील आलिशान उमेद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/passport-a-pleasant-experience/", "date_download": "2018-12-10T15:29:35Z", "digest": "sha1:FKMNZZK2RLEHP2CEOAJACD2J2IVZTXLH", "length": 27807, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पासपोर्ट : एक सुखद अनुभव – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeसाहित्य/ललितललित लेखनपासपोर्ट : एक सुखद अनुभव\nपासपोर्ट : एक सुखद अनुभव\nJuly 23, 2018 विजय माने ललित लेखन, विनोदी लेख, विशेष लेख, साहित्य/ललित\nमाझा पासपोर्ट अप्लाय केल्यापासून तिसर्‍या दिवशी तो घरात आला आणि माझ्या डोक्यातल्या सरकारी यंत्रण���ला छेद बसला. थोडक्यात म्हणजे गोगलगायच्या गतीने काम करणार्‍या गवरमेंटवरचा विश्वास उडाला. लोकांच्या कामाच्या बाबतीत अतिदक्ष असणारे आपले सरकार एवढे कार्यक्षम झाले असेल ही स्वप्नातदेखील कल्पना नव्हती. मी साध्या पासपोर्टबद्दल बोलतोय. तात्काल नव्हे. जिथे तात्काल पासपोर्ट यायला आठ दिवस लागतात तिथे साधारण पासपोर्ट तिसर्‍या दिवशी घरात आणि ते ही जुन्या आणि नव्या पासपोर्टवरचा पत्ता वेगवेगळा असताना आणि ते ही जुन्या आणि नव्या पासपोर्टवरचा पत्ता वेगवेगळा असताना निदान पासपोर्ट या सरकारी सेवेची टर उडवण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले असे म्हणायला हरकत नाही.\nमला दहा वर्षापूर्वीची अवस्था आठवली. पहिल्यांदा एजंट पकडायला लागायचा. तो लेकाचा माझी सगळी ओरिजिनल कागदपत्रे घेउुन गायब झाल्यावर एखाद्या डिटेक्टिवसारखा त्याला हुडकून काढायला पंधरा दिवसात ज्या यातना झाल्या होत्या त्या विचारू नका. नंतर पासपोर्ट गेला खड्ड्यात माझी ओरिजीनल्स तरी परत मिळू देत म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली आणि देव पावला. किती कागदपत्रे आणि किती फोटो लागायचे\nआता पासपोर्ट काहीच्या काहीच सुधारले आहे असे बर्‍याचजणांकडून ऐकले होते मात्र मागचा अनुभव पाठीशी असल्यामुळे आयत्यावेळी घोटाळा नको म्हणून मी दहावीपासून आतापर्यंतच्या जेवढ्या म्हणून परीक्षा पास केल्या होत्या त्या सगळ्यांची सर्टिफिकेट्स घेउुन गेलो होतो. तेवढेच नाही तर माझ्या नावावर येणारे लाईटबिल, आम आदमी का आधिकार आधार, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसेन्स, इलेक्शनचे वोटिंग कार्ड, जुना पासपोर्ट असा सगळा बाडबिस्ताराच घेउुन गेलो होतो. शिवाय अमक्याची झेरॉक्स द्या आणि तमक्याचे ओरिजिनल दाखवा ही भानगड नको म्हणून दोन बंडल झेरॉक्स घेउुन गेलो होतो. काही जरी झाले तरी तिथे कुणाच्याही कचाट्यात सापडायचे नाही हे ठरवले होते. त्यातला एखादा कागद जरी हरवला असता तर तो पुन्हा मिळवणे महामुश्किल होते याची जाणीव मलादेखील होती.\nपहिला पासपोर्ट संपून एक वर्ष उलटून गेले होते. तो रिन्यु करायला टाईम जुळून येत नव्हता. आज उद्या करत एकदाची अपॉईंटमेंट बूक केली. अपॉईंटमेंटदिवशी तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला कारण काम भलतेच सिस्टेमॅटिक होते. गेटवरच्या वाचमनपासून त्याची सुरवात. आत जाणार्‍या लोकांना वेळेनुसार रांगा करून तो आत सोडत होता. एकदा आत गेले की कोणत्याही नॉर्मल (सिनीयर सिटीझन आणि अतिलहान बालके यांची रांग वेगळी असते) लाईनमध्ये उभे राहून टोकन घ्यायचे. टोकन घेताना तिथले लोक अमाप कार्यक्षम आहेत हे लगेच कळते. पटापट आपल्याकडचे पेपर घेउुन चेक करतात आणि टोकन देतात.\nमग ते टोकन घेउुन पुढल्या ‘ए’ या सेक्शनमध्ये जायचे. हा सेक्शन सर्वात महत्वाचा. कारण तुमचे पेपर, तुमच्याबद्दलची माहिती आणि फोटो ही सगळी कार्यवाही या ठिकाणी पार पडते. पासपोर्टसाठी आता तर पहिल्याप्रमाणे फोटो घेउुन जायचीही गरज नाही. तिथल्या प्रत्येक टेबलावर असणार्‍या डीएसएलआरच्या कॅमेराने फोटो काढले जातात. आपल्याशी गप्पा मारत आपली माहिती सर्व्हरवर अपलोड केलेली कळतदेखील नाही. तिथेच आपला पासपोर्ट कुठपर्यंत पोहोचलाय याची खुशाली मेसेजद्वारे पाहिजे असल्यास केवळ पंचेचाळीस रुपये भरून ती सुविधा घ्यायची सोय आहे शिवाय पासपोर्टसाठी कव्हर हवे असल्यास इथे पैसे भरायचे आणि रिसीट घ्यायची. मग ते पोष्टाने घरी येते.\nपण आॅनलाईन फॉर्म भरताना मी एक छोटासा घोटाळा केलाच होता. जन्मठिकाण आणि जिल्हा या रकान्यात जन्मभूमी आणि जन्मभूमीचा जिल्हा म्हणून सांगलीऐवजी ठाणे अशी चूक माझ्याकडून झाली होती. मी भरलेली माहिती पासपोर्टवर प्रिंट होणार नसल्याने मी बिनधास्त होतो. पण आत गेल्यागेल्या सुरवातीलाच त्या मुलीने माझे नाव, पूर्ण पत्ता आणि शिक्षण विचारल्यानंतर ती माझ्या जन्मगावाकडे वळली. मी ते सांगितल्यावर “हे कोणत्या जिल्ह्यात येते” अशी विचारणा झाली.\n“मग तुम्ही ठाणे लिहून आणले आहे.”\nमी स्वत:ची अक्कल लावून सांगलीतल्या जागेवर ठाण्याची जागा म्हणून कब्जा केल्यामुळे गप्प बसलो. मग बहुधा माझी दया येउुन तिने दोन जिल्ह्यांमधला प्रादेशिक तिडा सोडवून नीट केला. वास्तविक चूक लक्षात आल्यावर मीही तो सोडवायचा प्रयत्न केला होता पण मला ती माहिती बदलता आली नव्हती. तिने त्या सगळ्या कागदपत्रांपमधून लाईटबिल, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्टच्या झेरॉक्स घउुन बाकीचे काही नको म्हणून सांगितले आणि केवळ तीच कागदपत्रे पुढच्याही सेक्शनमध्ये दाखवा म्हणून बजावले.\nटोकन नंबर दिसण्यासाठी जागोजागी डिस्प्ले लावलेले आहेत. त्याही आकड्यांनी लोक बावरून जाउु नयेत म्हणून मदत करायला स्वयंसेवकही आहेत. कोणत्या टोकनचा नंबर आलाय हे ते म��ठ्याने सांगतात. त्यामुळे शक्यतो चुकायला होत नाही. पुढे ‘बी’ आणि ‘सी’ सेक्शनमध्ये जाउुन तिथल्या साहेबांना तीच कागदपत्रे दाखवली. कागदपत्रे वेगवेगळ्या रंगाच्या पेनने चेक करून पुन्हा ती आपल्याच हातात देण्यात येतात. शेवटच्या सेक्शनमध्ये माझ्या जुन्या पासपोर्टवर पंचने छिदे्र मारून साहेबाने तो खराब केला आणि “झाले आता, निघा.” म्हणून त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला.\nती चेक केलेली कागदपत्रे माझ्याच हातात होती. हा बाबा तर “झाले. बाहेर जा.” म्हणतोय. पुन्हा विचारावे म्हटले तर तो उत्तर सांगायच्या मूडमध्ये दिसत नव्हता म्हणून सगळी लोक जाताहेत तिकडे गेलो. एक्झिट दरवाजावर उभ्या असलेल्या वॉचमनला विचारल्यावर त्यानेही बाहेरचाच रस्ता दाखवला.\nत्या सर्वांनी चेक केलेला माझी ओळख, शिक्षण आणि कुठे रहातोय या पुराव्यांच्या झेरॉक्सचा गठ्ठा माझ्याकडेच होता आणि वॉचमनही तेवढ्याच निष्काळजीने बाहेर जा म्हणाल्यावर मी त्याला हातातले पेपर कुठे द्यायचे म्हणून विचारले.\n“तुमच्याकडेच ठेवा.” असे उत्तर आले.\nम्हणजे त्या सगळ्यांकडून पेपर तपासून घ्यायचे आणि तो बंडल घेउुन आपण घरी यायचे. पुढे पासपोर्टचे काय होईल माहित नाही, हे मला पटण्यासारखे नव्हते.\n“पासपोर्ट नक्की घरी येईल ना” म्हणून विचारल्यावर तो माझ्याकडे “काय येडा माणूस आहे, एवढ्यांदा सांगितले तरी कळत नाही.” अशा नजरेने पहात होता. डोक्यात डाउुट घेउुन बाहेर रिक्षात बसतो की नाही एवढ्यात पासपोर्ट सेवा केंद्राचा “तुमचा पासपोर्ट प्रिंटींगसाठी पाठवण्यात येत आहे.” असा मेसेज आला. मी ट्राफिकजाममधून घरी पोहोचतो की नाही तोपर्यंत “तुमचा पासपोर्ट प्रिंट झाला.” म्हणून मेसेज. पुन्हा थोडा वेळ गेल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचा मेसेज आणि संध्याकाळी साक्षात पोलिसांचा फोन” म्हणून विचारल्यावर तो माझ्याकडे “काय येडा माणूस आहे, एवढ्यांदा सांगितले तरी कळत नाही.” अशा नजरेने पहात होता. डोक्यात डाउुट घेउुन बाहेर रिक्षात बसतो की नाही एवढ्यात पासपोर्ट सेवा केंद्राचा “तुमचा पासपोर्ट प्रिंटींगसाठी पाठवण्यात येत आहे.” असा मेसेज आला. मी ट्राफिकजाममधून घरी पोहोचतो की नाही तोपर्यंत “तुमचा पासपोर्ट प्रिंट झाला.” म्हणून मेसेज. पुन्हा थोडा वेळ गेल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचा मेसेज आणि संध्याकाळी साक्षात पोलिसांचा ��ोन “तुमचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आला आहे. तुमची सगळी कागदपत्रे घेउुन उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनला या.”\nया सर्व गोष्टी काही तासांत घडल्या हे पचवणे माझ्यासारख्याला खूप जड जात होते. मग मी पोलीस स्टेशमध्ये देण्यासाठीची सोसायटीची एनओसी तेवढी घेतली. बाकीच्या झेरॉक्स होत्याच. मला कुठल्याही सरकारी आॅफिसमध्ये जाताना काहीही कारण नसताना उगाचच भीती वाटते. म्हणजे एकेक अनुभवच तसे आहेत. कुठलीही कागदपत्रे घेउुन जा, जो नसतो नेमका तोच कागद विचारला जातो. बरं पराभव मान्य केला तरी पुरेसे नाही. हे लोक त्यांच्या आॅफिसमधून आपल्याला आउुटच करतात.\nबरोबर अकरा वाजता आमच्या एरियात झालेल्या चकचकीत पोलीसस्टेशनमध्ये वेळेआधीच गेलो. उगाच लफडी नकोत. खिडकीत बसलेल्या एका हवालदारमामांना “पासपोर्ट व्हेरीफिकेशन” म्हणून विचारल्यावर त्यांनी दुसर्‍याबाजूने आत जा म्हणून सांगितले. दुसर्‍या बाजूने आत गेल्यावर मी कुठल्यातरी भलत्याच आॅफिसमध्ये प्रकटलो आणि तिथले सगळेजण माझ्याकडे “आता हा आणि कोण आला” म्हणून विचारल्यावर त्यांनी दुसर्‍याबाजूने आत जा म्हणून सांगितले. दुसर्‍या बाजूने आत गेल्यावर मी कुठल्यातरी भलत्याच आॅफिसमध्ये प्रकटलो आणि तिथले सगळेजण माझ्याकडे “आता हा आणि कोण आला” अशा नजरेने पाहू लागले. काहीतरी घोटाळा होता म्हणून तसाच बाहेर आलो पुन्हा “दुसर्‍या बाजूने आत..” असे दोनदा स्वत:शीच पुटपुटत ज्या गुप्तमार्गाने घुसलो ते समोर मुद्देमाल कक्ष लिहीलेल्या दरवाजाजवळ निघालो. समोरून एक हवालदार “अहो, तुम्ही इकडे काय करताय” अशा नजरेने पाहू लागले. काहीतरी घोटाळा होता म्हणून तसाच बाहेर आलो पुन्हा “दुसर्‍या बाजूने आत..” असे दोनदा स्वत:शीच पुटपुटत ज्या गुप्तमार्गाने घुसलो ते समोर मुद्देमाल कक्ष लिहीलेल्या दरवाजाजवळ निघालो. समोरून एक हवालदार “अहो, तुम्ही इकडे काय करताय” म्हणून ओरडल्यावर आपण नको त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे याची मला कल्पना आली. त्यांना काहीही उत्तर न देता अक्षरश: तिथून बाहेरच पळालो. मग तिथे उभा असणार्‍या एका जाणकार माणसाला विचारून खात्री करून घेतल्यावरच पुढल्या आॅफिसच्या दिशेने पाउुल उचलले.\nदहा मिनीटांत पोलीस व्हेरीफिकेशन झाले. दोनतीन ठिकाणी माझ्या सह्या घेउुन व्हेरीफिकेशन फॉर्मवर फोटो चिकटवण्यात आले. पोलीसमामां��्या टॅबने माझा फोटो घेण्यात आला आणि त्याचदिवशी संध्याकाळी “तुमचा पासपोर्ट डिस्पॅच झाला.” असा मेसेज आला आणि माझा सरकारी यंत्रणेवरचा विश्वासच उडाला.\nआॅफिसमध्ये असताना दुसर्‍यादिवशी बाराच्या आसपास बायकोचा फोन आला, “वॉट्सअप चा मेसेज बघून लगेच कॉल करा.” अशी आॅर्डर होती.\nबायकोला स्मार्टफोन घेउुन दिल्यापासून अमेझॉन, फ्लिपकार्टवरच्या लेटेस्ट आॅफर्स, नको असलेली फर्निचर युनिट्स वगैरे पहावे लागते. अगदीच काही नसलं तरी ही फेसबुकवरच्या हजारो फोटोंपैकी कुठलेतरी इंटेरियरचे फोटो पाठवते आणि “आपण आपल्या घरी तसे करून घ्यायचे.” असे टुमणे मागे लावते. आता काय पाठवले आहे म्हणून मी मेसेज उघडला तर परवा जो पासपोर्ट रिन्यू करायला मी अपॉईंटमेंट घेतली होती त्या पासपोर्टचा खराखुरा फोटो होता. अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पासपोर्ट घरी पोहोचवून एका सरकारी आॅफिसने सरकारी यंत्रणा किती कार्यक्षम असू शकते याचा प्रत्यय दिला होता.\n“विनात्रासाचा एवढ्या लवकर निघतो तर आमचाही पासपोर्ट काढून घ्या ना.”\nआता ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब,’ ही सबबही उरली नव्हती कारण झालेल्या घटनांची साक्षीदारही तीच होती.\n© विजय माने, ठाणे\nब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shree-mohiniraj-aarati/", "date_download": "2018-12-10T15:22:51Z", "digest": "sha1:CGBMIQZDGSI5S2MGWDCZB6UGUJOWXGL2", "length": 8232, "nlines": 130, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्री मोहीनीराज आरती – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeअध्यात्मिक / धार्मिकश्री मोहीनीराज आरती\nJuly 26, 2018 सुरेश गोपाळ काळे अध्यात्मिक / धार्मिक\nजय देवा जय देवा जय मोहिनी देवा\nशरण आलो तुजला सुखी मजसी ठेवा \nसमुद्र मंथन करुनी चौदा रत्ने काढिली\nसर्व देवांना ती तु अर्पण केली \nअम्रुत वाटप करता तंटा बहू झाला\nवाटप करणेसाठी मोहीनी रुपे तु आला \nरुप बदलून राहू देवासह आला\nनजर चुकऊनी अम्रुत प्राशु लागला\nनजरेतुन तुझ्या तो नाही सुटला\nसुदर्शन चक्रे त्याचा निप्पात केला \nशरण येऊनी तुजला भक्ती जे करती\nसुखी ठेऊनी त्यांना मुक्ती तु देशी \nभक्त रक्षिणीया तू धावुनीया आला\nनेवासे नगरी तू ऊभा ठाकला \nAbout सुरेश गोपाळ काळे\t47 Articles\nमी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे \"शब्दसूर\" हा काव्यसंग्रह प्रकाशित.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळती���. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/lg-gl-b201amln-190-l-single-door-refrigerator-blue-price-pjEjev.html", "date_download": "2018-12-10T15:17:04Z", "digest": "sha1:NN5VACYLL2FC4XAJBSCRZ7F3DTP4SVET", "length": 17116, "nlines": 400, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये लग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू किंमत ## आहे.\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लूशोषकलुईस, इन्फिबीएम, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 15,650)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया लग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठ�� आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 122 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू वैशिष्ट्य\nइनेंर्गय स्टार रेटिंग 5 Star\nड़डिशनल बॉडी फेंटुर्स Refrigarator Self -2\nड़डिशनल कॉन्वेंईन्स फेंटुर्स Empreature Control: Knob\nओपन दार अलार्म No\nड़डिशनल फ्रीझिंग फेंटुर्स Ice Tray\nफ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\nइस कबे ट्रे Yes\nपॉवर कॉन्सुम्पशन 5 Star\nपॉवर सप्लाय वोल्ट्स 240/220\n( 23 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 135 पुनरावलोकने )\n( 176 पुनरावलोकने )\n( 29 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 93 पुनरावलोकने )\nलग गळ ब२०१अँलन 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=media&pg=20", "date_download": "2018-12-10T15:00:46Z", "digest": "sha1:ATLLPZOOFM5GKWFW3NJXQUU42JYM42N2", "length": 26743, "nlines": 78, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "Ameyainspiringbooks", "raw_content": "\nशब्दांचे सामर्थ्य - यशवंतराव चव्हाण यांचे लेख, साहित्य व भाषणे\nसंपादक - राम प्रधान\nअमेय प्रकाशन - द्वितीयावृत्ती - 1 जून 2012\nमा. कै. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांत ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती अमेय प्रकाशनने प्रकाशित केली आहे. नुसतेच लोकांचे नेते, मुत्सद्दी राजकारणी, कुशल प्रशासकच नव्हे तर यशवंतरावजी हे तितकेच साहित्यिक होते. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. यावरील पुस्तकातल्या प्रत्येक लेखातून त्यांचे अनेक गुण व पैलू दिसून येतात. त्यांच्या संपन्न अशा वैचारिकतेची ओळख ह्या पुस्तकातून होते. ह्या पुस्तकाचे चार भाग केले आहेत व त्याची विभागणी संस्कार, व्यक्ति, विचार व चिंतन अशी करण्यात आली आहे. यशवंतरावांचा लोकसंग्रह प्रचंड होता व त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्ति म्हणजे आपल्या समाजाला मिळालेली एक देणगीच होती. त्यातील अनेक जणांचा खास यशवंतरावांच्या शैलीत आपल्याला ह्या पुस्तकातून परिचय होतो. ह्यातील अनेकांनी महाराष्ट्र घडविला. अशा व्यक्तिसंबंधी पुन्हा एकदा वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. विचार आणि चिंतन ह्या भागातून सुद्धा यशवंतरावांच्या प्रगल्भ, चौफेर व परिपक्व अशा विचारसरणीची पुन्हा एकदा ओळख होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ना. सी. फडके इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या विचार, भाषाशैली संबंधी गौरवोद्गार काढलेले आहेत.\nहे पुस्तक आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन जाऊन यशवंतराव व त्यांच्यासारख्या अनेक मान्यवरांची व त्यांच्या प्रचंड कार्याची पुन्हा एकदा आठवण करून देते. हे एक नक्कीच वाचनीय व संग्रही पुस्तक आहे.\nपुस्तक परिचय : अनंत सरदेशमुख\n(डायरेक्टर जनरल, मराठा चेंबर व संपादक ‘संपदा')\nयशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली -\nदै. सागर, 29 सप्टेंबर 2013\nलेखक सी. ई. पोतनीस यांनी यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली असणारे ‘चला... यशस्वी होऊ या' हे पुस्तक लिहिले असून अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे यांनी ते प्रकाशित केले आहे.\nआजकाल उत्तम गुण असूनही करिअरमध्ये मागे पडताना अनेक तरुण दिसतात. अनेकांना यश हुलकावणी देत असते. तसेच जीवनाचा आनंद घेता न येणे हे बहुतेकांच्या बाबतीत आढळते. जीवनाविषयीच्या अज्ञानामुळे बहुतेकजण चुकीच्या दिशेने जाताना आढळतात. बदलत्या जीवनपद्धतीत भावनांचे व्यवस्थापन आत्मसात करणे आवश्यक आहे.\nया पुस्तकात जीवनातील महत्त्वाच्या विषयावर उपयुक्त आणि मौलिक माहिती दिली आहे. न्यूनगंड, कल्पनाचित्रणाचे सामर्थ्य, यशाची व्याख्या, कार्यपद्धती, ध्येय, संधी, नेतृत्व, कष्ट, कृतज्ञता, आरोग्य, दृष्टिकोन, जीवनाची बैठक यांसारख्या विषयावर केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांबरोबर पालकांना व तरुणांनाही उपयुक्त आहे. आनंदी जीवनासाठी केलेले विवेचन सर्वांसाठी नवी दिशा देणारे आहे.\n लेखक - सी. ई. पोतनीस, मोबा- 9850981903, प्रकाशन - अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे, किंमत रु. 160/- पृष्ठे - 132.\nसचिनच्या 100 शतकांची कथा\nरविवार, 27 ऑक्टोंबर 2013 सप्तरंग सकाळ\nसचिन तेंडुलकर आणि क्रिकेटप्रेमी यांचं अनोख नातं आहे. सचिनबद्दल कितीही लिहिलं तरी ते अपुरं आहे. पुढील महिन्यातील दोन कसोटी सामन्यांनंतर सचिन खऱ्या अर्थानं क्रिकेटमधून निवृत्त होईल. सध्या तो फक्त कसोटी सामने खेळत होता. सचिनबद्दल मराठीत तरी बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. आता त्याच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही पुस्तकं येतील आणि आधीच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्या येतील. अमेय प्रकाशनाच्या वतीनं ‘सचिनच्या 100 शतकांची कथा...' हे पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होत आहे. व्ही. कृष्णस्वामी यांनी इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद वंदना अत्रे यांनी केला आह. या पुस्तकात सचिननं केलेल्या शतकांची सविस्तर माहिती आणि त्या वेळच्या सामन्यांची स्थिती याबद्दलचं वर्णन तर असेलच, पण त्याचबरोबर त्याचे विक्रम आणि त्याची वाटचाल याचाही वेध घेण्यात आला आहे. सचिनप्रेमींच्या दृष्टीनं संदर्भमूल्य असलेलं हे पुस्तक महत्त्वाचं ठरावं.\nदहशतवाद्यांना आर्थिक बळ पुरविणाऱ्या अफूची गोष्ट\nदै. लोकसत्ता, लोकरंग, रविवार, 8 जुलै 2012\n‘धर्म ही अफूची गोळी,' हा शब्दप्रयोग अनेकदा आपल्या कानावर पडतो. अफूचा अंमल चढल्यावर माणसाची सदसद्विवेकबुद्धी जशी कुंठित होते, तशीच अवस्था धर्मांधतेची पटटी डोळ्यांवर ओढल्यावर होते, हा त्याचा मथितार्थ परंतु धर्म आणि अफू या दोन्हींची सांगड घालत तालिबान, अल् - कायदा या दहशतवादी संघटनांनी जगतील लोकांचं जगणं आज मुश्कील केलेलं आहे. धर्माच्या नावावर निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या तालिबान, अल् - कायदा यांसारख्या संघटनांची सुरुवात, त्यांना आर्थिक बळ देणारे देश याबद्दल आपण अनेकदा वाचतो. परंतु या दहशतवादी संघटनांना अफू कशा प्रकारे आर्थिक बळ देत आहे. अफूच्या शेतीच्या जोरावर या दहशतवादी संघटना भावी पिढीला कसे धोके पोहोचवत आहे, याचे भेदक चित्रण म्हणजे ग्रेचेन पीटर्स लिखित व अभिजित पेंढारकर अनुवादित ‘सीड्स ऑफ टेरर... दहशतवादी बीजे' हे पुस्तक होय.\nपुस्तकाच्या लेखिका ग्रेचेन पीटर्स यांनी ‘असोसिएटेड प्रेस,' ‘एबीसी न्यूज' या वृत्तसंस्थांसाठी पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये सुमार दशकभर वार्तांकनाचे काम केले या दरम्यान त्यांनी दहशतवाद, दहशतवादी, त्यांचे वाढते प्रस्थ, त्यांचे आर्थिक स्रोत यांचा मागोवा घेतला. त्यांनी खडतर परिस्थितीत, कोणाचीही भीती न बाळगता दहशतवाद्यांचा मुख्य आर्थिक स्रोत असेलली अफूची शेती आणि तत्संबंधित घटकांचा शोध घेतला आणि एक अहवाल तयार केला. हा अहवाल म्हणजेच हे पुस्तक.\nहे पुस्तक वाचताना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्रे आहेत, हे या पुस्तकातून उलगडत जातं. या देशांमध्ये दहशतवाद कसा पोसला जातो, या देशांमध्ये दहशतवादी घडविण्यात पाकिस्तानचा कसा महत्त्वाचा वाटा आहे, याचं सप्रमाण चित्र त्यातून उभं राहातं.\nअफगाणिस्तानातील जनतेवर तालिबान आणि अल्- कायदाच्या दहशतवाद्यांकडून होणारे अनन्वित अत्याचार, त्यांचे धर्मांध फतवे तसेच स्थानिक सैन्य व दहशतवाद्यांच्या कात्रीत सापडलेली तिथले सर्वसामान्य लोक आणि विशेषकरून शेतकरी यांच्याविषयी वाचताना दहशतवादाचा काळाकुट्ट चेहरा आपल्यापुढे उभा राहतो.\n1992 मध्ये अमेरिकेची गुप्त मदत अचानक बंद झाल्यावर अफगाणी बंडखोर आणि त्यांच्या कुटुंबांना स्वतःची सोय स्वत:करण्यावाचून पर्याय राहिला नाही. परिणामी हे बंडखोर शस्त्रास्त्रे आणि अफूच्या व्यापाराकडे वळले. त्यातून अफूची शेती दहशतवाद्यांना आर्थिक बळ पुरविण्यात महत्त्वाची ठरली. ओसामा बिन लादेन हा अमली पदार्थांच्या व्यवसायाकडे वळायला अमेरिकेच्या धोरणांचाही हातभार कसा लागला आहे, हेही या पुस्तकातून दिसून येते. अफूच्या व्यापारास वरवर जरी विरोध असल्याचे लादेन म्हणत असला तरी सुपर हेरॉइन बनविण्यासाठी त्याने काही तज्ज्ञांची नियुक्ती केली होती. हे सुपर हेरॉइन छुप्या मार्गाने आंतरराष्ट्रीय बाजारात विकून तरुण पिढीला नशेच्या आधीन करून त्यांना बरबाद करणं आणि त्याद्वारे दहशतवाद पोसण्यासाठी पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग अवलंबणे, हे या दहशतवादी संघटना करत आल्या आहेत.\nअफू पिकवण्याची मोक्याची जागा म्हणजे अफगाणिस्तान. येथील काही भागांमध्ये अफूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जो शेतकरी अफूच्या लागवडीस विरोध करेल त्याच्यावर बळाचा वापर केला जातो. अनेक शेतकऱ्यांना यात आपले प्राणही गमवावे लागले. स्थानिक सैनिकांकडून संरक्षणाची हमी नाही, उलटपक्षी दहशतवादी आणि सैन्य यांच्यातच हातमिळवणी झालेली असते. मग या सामान्य शेतकऱ्यांना वाली कोण अशा स्थितीत दहशतवाद्यांच्या दबावाला बळी पडण्यावाचून दुसरा कोणताच मार्ग या शेतकऱ्यांसमोर नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना अफूची लागवड करणे मंजूर नाही. परंतु दहशतावाद्यांना कशाच्या बळावर विरोध करायचा, हे मोठेच प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे. लेखिकेने या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन हे सत्य पुस्तकात मांडले आहे. या मुलाखती घेताना त्यांच्यासमोबत तालिबानचा सशस्त्र सुरक्षारक्षक ( अशा स्थि���ीत दहशतवाद्यांच्या दबावाला बळी पडण्यावाचून दुसरा कोणताच मार्ग या शेतकऱ्यांसमोर नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना अफूची लागवड करणे मंजूर नाही. परंतु दहशतावाद्यांना कशाच्या बळावर विरोध करायचा, हे मोठेच प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे. लेखिकेने या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन हे सत्य पुस्तकात मांडले आहे. या मुलाखती घेताना त्यांच्यासमोबत तालिबानचा सशस्त्र सुरक्षारक्षक () होता. त्यामुळे अनेक शेतकरी तालिबानविरोधात उघडपणे बोलण्यास कचरत होते. सरकारला आम्हाला मदत करायची होती तर तालिबान येण्यापूर्वीच का केली नाही, असा सवालही एका बुजुर्ग शेतकऱ्याने उपस्थित केल्याचे लेखिका सांगते.\nदहशतवाद्यांना ठार करण्यासाठी होणारे हवाई हल्ले हीदेखील इथल्या लोकांसमोरची मोठी समस्या आहे. सरकार फक्त मदत करण्याची घोषणा करते. प्रत्यक्षात तालिबानांपुढे टेकलेले गुडघे, कचखाऊ धोरण यावर स्थानिक लोक टीका करतात. अशा अनेक समस्या त्यांना भेडसावत असूनही अफगाणिस्तानच्या हेल्मंड, कंदाहार आणि फराह या प्रांतांमध्ये सुगीच्या हंगामात इराण, पाकिस्तानातून स्थलांतरित कामगार काम करण्यासाठी येतात. त्यांना अफूच्या शेतीत राबायला मोठी रक्कम मिळते. काही परदेशी सैनिकांनाही अफूच्या शेतीत राबताना पकडले गेल्याचे लेखिका सांगते. आर्थिक उत्पन्नाच्या गरजेतून तालिबान आणि शेतकरी एकत्र आले असल्याचे चित्र असले तरीही अनेक शेतकऱ्यांना यातून बाहेर पडायचे आहे, असे लेखिकेला अनेक शेतकऱ्यांनी सांगितल्याचे त्या म्हणतात. परंतु एकीकडे तालिबान्यांची दहशत व दुसरीकडे त्यांच्यापुढे हतबल झालेले अफगाण सैनिक यांच्या कात्रीत हे शेतकरी सापडले आहेत.\n2007 मध्ये अफूच्या व्यापारातील तालिबान्यांचा सहभाग कसा वाढत गेला. हेरॉइनचे फिरते कारखाने कसे सुरू झाले, याची माहिती या पुस्तकात आहे.\nदहशतवादी आणि अफू यांचा परस्परसंबंध विशद करणारा हा अहवाल तयार करताना लेखिकेने पाकिस्तानातील पत्रकार सहकारी, अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर या अमेरिकन अधिकाऱ्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या तर्कशास्त्रातील फोलपणा याचेही विश्लेषण लेखिका करतात. या पुस्तकात दहशतवादाचं विदारक चित्र वाचकांसमोर मांडलं जातंच; परंतु धर्माच्या नावाखाली दहशतवाद फोफावणाऱ्या, स्वार्थापोट�� आपल्याच धर्मातील लोकांचा नाहक बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचा खोटा चेहराही समोर येतो.\nहे पुस्तक म्हणजे केवळ शेतात अफूच्या रूपातून फोफावणाऱ्या दहशतावाद्यांना रसद पुरविणाऱ्या गोष्टींचं भेदक चित्रण नव्हे, तर ग्रेचेन पीटर्स या एबीसी न्यूजच्या महिला पत्रकारानं अफू आणि दहशतवाद यांच्या परस्परसंबंधावर प्रकाश टाकण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न, दहशतवादाने भावी पिढीपुढे कोणती संकटं वाढून ठेवली आहेत ते जाणून घेण्याची, त्यांचा माग काढण्याची तळमळ होय. आंतरराष्ट्रीय राजकारण, अमेरिकेची दुटप्पी धोरणं, कटकारस्थानं अशा अनेक गोष्टी यातून प्रकाशात येतात.\n24 तास बातम्या प्रसारित करण्याच्या शर्यतीत बातमीमूल्य नसलेल्या बातम्यांनाही मीठ-मसाला लावून लोकांच्या माथी मारणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि नट-नट्यांची प्रकरणं, त्यांचं उठणं-बसणं यालाच लोकांची सर्वाधिक पसंती असल्याचा ग्रह करून घेणाऱ्या पत्रकार मंडळींना खरी पत्रकारिता काय असते, सामाजिक बांधिलकी व पत्रकारिता यांचा परस्पर संबंध काय, याचा धडा या पुस्तकाने घालून दिला आहे.\nमूळ इंग्रजीत असलेल्या या पुस्तकाचा अनुवादही उत्तम वठला आहे. अनुवादकाची ओघवती शैली, गंभीर विषय तितक्याच समर्थपणे मांडण्याची हातोटी त्यातून प्रकर्षाने जाणवते.\n‘सीड्स ऑफ टेरर... दहशतवादाची बीजे', मूळ लेखिका - ग्रेचेन पीटर्स, अनुवाद - अभिजित पेंढारकर, अमेय प्रकाशन, पृष्ठे - 223, मूल्य - रु. 255.\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद : रवींद्र दाणी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद : डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद : अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nअनुवाद : विदुला टोकेकर\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\nअनुवाद : नमिता देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A5%AC%E0%A5%AB-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T15:40:01Z", "digest": "sha1:IRGVHOTLR32CCSGZQ26TOGHURTM35BBJ", "length": 10888, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "६५ कोटींचा निधी प्रभाग कामांसाठी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news ६५ कोटींचा निधी प्रभाग कामांसाठी\n६५ कोटींचा निधी प्रभाग कामांसाठी\nरक्कम वर्ग करण्यास पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेची मान्यता\nमहापालिकेच्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात शहरातील विविध विकासकामांसाठी प्रस्तावित असलेली ६५ कोटी रुपयांची रक्कम प्रभागातील लहान-मोठय़ा कामांसाठी वळविण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने ६५ कोटी रुपयांची ही रक्कम वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. एकूण पावणेतीनशे प्रस्तावांच्या माध्यमातून ६५ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकातील निधी वळविण्यात आला आहे.\nमहापलिकेचे चालू आर्थिक वर्षांची म्हणजे २०१८-१९ मधील अंदाजपत्रकाची एप्रिल महिन्यापासून अंमलबजावणी सुरू झाली. अंदाजपत्रकाला मान्यता मिळाल्यानंतर त्यामध्ये काही कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. अंदाजपत्रकातील हा निधी प्रभागातील काही कामांसाठी देण्यात यावा, असे प्रस्ताव नगरसेवकांकडून देण्यास सुरुवात झाली होती. महापालिकेच्या परिभाषेत अशा प्रस्तावांना वर्गीकरणाचे प्रस्ताव म्हटले जाते. स्थायी समितीकडून या प्रस्तावांना प्रारंभी मंजुरी देण्यात आली नव्हती. मात्र त्यानंतर मुख्य सभेपुढे वर्गीकरणाचे हे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यातील एकूण प्रस्तावांपैकी दोनशे प्रस्तावांना मुख्य सभेने एका तासातच मंजुरी दिली.\nरस्ते, पदपथ व विद्युतव्यवस्थेवर भर\nप्रामुख्याने रस्ते, पदपथ, विद्युत व्यवस्था, तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी प्रस्तावित असलेला हा निधी ज्यूट बॅग खरेदी करणे, प्रभागासाठी बाके खरेदी करणे, सांडपाणी वाहिन्या बदलण��, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभागात विद्युत व्यवस्था करणे अशा कामांसाठी वळविण्यात आला आहे. किमान सात लाख रुपयांपासून ते तब्बल एक कोटी ५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्यासाठी वर्ग करून घेण्यात आली आहे.\nलोहगावच्या नव्या टर्मिनलचे काम नोव्हेंबरपासून\nकेरळमधून थांबलेली अननसाची आवक पुन्हा सुरू\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymandir.com/p/vI7rtb/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2018-12-10T15:30:26Z", "digest": "sha1:375FLRUHOSR4QN6QTYJKKNLI2QOAFNKJ", "length": 12844, "nlines": 128, "source_domain": "www.mymandir.com", "title": "महालक्ष्मी मंदिर कोल्हापुर - mymandir", "raw_content": "mymandir धार्मिक सोशल नेटवर्क\nकोल्हापूरचे #महालक्ष्मी #मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.\nपुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते..\nकधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.\nमूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ​'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.कांहीच्या मते महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली\n+186 प्रतिक्रिया 9 कॉमेंट्स • 24 शेयर\nमहामाई महालक्ष्मी आपके बगैर इस धरती पर कुछ भी नहीं हो सकता जय हो महालक्ष्म\nDeepak Rao Dec 9, 2018 महाकालेश्वर ज्योतिर्लिंग\nराजाधिराज महाराज भूत भावन अवंतिका नाथ तीनों लोको के स्वामी भगवान महाकाल की आज संध्या आरती के दिव्य दर्शन स्वयं देखिये, 09-12-18\n🚩🚩🔯जय श्री महाकाल मित्रों 🔯🚩🚩\nदिव्य दर्शन आज संध्या श्रृंगार #आरती के,\nश्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मन्दिर उज्जैन से,\nआप का मित्र - दीपक राव इन्दौर, 09-12-18\n+108 प्रतिक्रिया 22 कॉमेंट्स • 33 शेयर\nजय जय श्रीराधे 🌹🙏🏼🌹\n+37 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 56 शेयर\n🌹रूमी माहेश्वरी🙏 Dec 9, 2018\n🌹 नीलकंठ महादेव का मंदिर🌹ॐ नमः शिवाय🚩हर हर महादेव🌹🙏🌹\nराजस्थान के दौसा जिले को देवनगरी के नाम से जाना जाता है\nदौस मै पांच शिवमंदिर भूमि मे से प्रकट हुऐ हैं उन्हीं मे से एक नीलकंठ महादेव का मंदिर है जो कि पहाड़ पर है |\nबोलिए नीलकंठ महादेव की जय 🙏\n🌹🌹हर हर महादेव 👏👏...\n+121 प्रतिक्रिया 16 कॉमेंट्स • 22 शेयर\nश्री केदारनाथ को क्यों कहते हैं ‘जागृत महादेव’ \nश्री केदारनाथ को क्यों कहते हैं ‘जागृत महादेव’ \nदो मिनट की ये कहानी रोंगटे खड़े कर देगी..... \nएक बार एक शिव-भक्त अपने गांव से केदारनाथ धाम की यात्रा पर निकला पहले यातायात की सुविधाएँ तो थी नहीं, वह पैदल ही निकल पड़ा पहले यातायात की सुविधाएँ तो थी नहीं, वह पैदल ही निकल पड़ा रास्ते में जो भी मिलता केदा...\n+239 प्रतिक्रिया 48 कॉमेंट्स • 205 शेयर\n🙏🌹🌿जय श्री ॐकारेश्वर 🌿🌹🙏\n🙏🌹🌿जय श्री ॐकारेश्वर 🌿🌹🙏\nश्री ॐकारेश्वर ज्योतिर्लिंग जी का आज का संध्या आरती श्रृंगार दर्शन\nसुंदर, मनमोहक, आनंदमयी जय हो प्रभु की\n+22 प्रतिक्रिया 7 कॉमेंट्स • 6 शेयर\n🙏🌹🌿जय श्री सोमनाथ 🌿🌹🙏\n🙏🌹🌿जय श्री सोमनाथ 🌿🌹🙏\nश्री सोमनाथ ज्योतिर्लिंग जी का आज का संध्या आरती श्रृंगार दर्शन\nसुंदर, मनमोहक, आनंदमयी जय हो प्रभु की\n+20 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 8 शेयर\n+15 प्रतिक्रिया 10 कॉमेंट्स • 6 शेयर\n+25 प्रतिक्रिया 7 कॉमेंट्स • 14 शेयर\n+27 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 5 शेयर\n+128 प्रतिक्रिया 18 कॉमेंट्स • 22 शेयर\nभारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क\n5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग\nडेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें\nभारत का #1 धार्मिक ऐप्प • तुरंत डाउनलोड करें •", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5146880162242519083&title=Shrisant%20Gajanan%20Maharaj%20Palkhi%20Sohla&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-12-10T15:10:23Z", "digest": "sha1:7P3LO25ME7ZD2NADHUNI26WOPYUUJBBB", "length": 10599, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा सोलापुरात दाखल", "raw_content": "\nश्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा सोलापुरात दाखल\nसोलापूर : ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करत श्रीक्षेत्र शेगावहून पंढरपूरकडे निघालेला श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल झाला. या वेळी दिंडीतील वारकऱ्यांच्या शिस्तीचे चित्र नयनरम्य होते.\nया पालखी सोहळ्याचे यंदाचे हे ५१वे वर्ष आहे. २५ दिवसांच्या प्रवासानंतर रविवारी या पालखीचे जिल्ह्यात आगमन झाले. गंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याहस्ते श्रीची पूजा करण्यात आली. या वेळी आमदार सिद्धराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमेल कदम, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, माजी उपसभापती अप्पा धनके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीशैल नरोळे, माजी सदस्य सुरेश हसापूरे, कासेगावच्या सरपंच सुरेखा काळे, उपसरपंच शंकर वाडकर, उळे गावच्या सरपंच नीता धनके, उपसरपंच बाळासाहेब धनके आदी मान्यवर उपस्थित होते.\nपरंपरेनुसार जिल्ह्यातील पहिला मुक्काम कासेगाव हद्दीतील वीजविहीर परिसरात झाला. कासेगाव ग्रामस्थांतर्फे नरसू वाडकर यांच्या हस्ते श्रीची पूजा करण्यात आली. या वेळी संतोष भोजने, बबन खारे, नितीन वाडकर आदी उपस्थित होते. त्यानंतर हरिपाठाचे गायन करीत पालखी सोहळा उळे येथे सायंकाळी साडेसहा वाजता पोहोचला. सरपंच नीता धनके यांच्या हस्ते व श्रीगुरू देहुकर सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे श्रींची पूजा झाली. या वेळी महादेव शिंदे, भैरू शिंदे, दत्ता शिंदे, गुरूलिंग कुंभार दत्ता महाराज क्षीरसागर, मन्मथ बहिरमल, सचिन शिंदे, गणेश कोले, शशिकांत भुसारे, प्रदीप भूसारे आदी उपस्थित होते.\nशेवटची विनवनी ‘संत जनी परिसावी, विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हाशी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे भैरवी रागात गायन करत सनई-चैघडा, बॅंड व टाळ मृदंगाच्या गजरात पाऊल खेळणाऱ्या वारकऱ्यांसह मिरवणुकीने पालखी शिवाजी चौकातील तळावर विसावली. जय हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रात्री दत्ता महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन झाले. संस्थानतर्फे संत गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत चित्रफीत दाखविण्यात आली.\nउळेकरांचा निरोप घेऊन या पालखी सोहळ्याचे सोमवारी (ता. १६) पहाटे सोलापूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यासोबत ७४० वारकरी आहेत. यातील २५० पताका धारी २५० टाळकरी व १५० सेवेकरी, दोन रूग्णवाहिका, एक मालट्रक, एक प्रवासी बस, तीन अश्व, पाण्याचा टॅंकर आदींसह नऊ वाहने आहेत. या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमान झाल्यामुळे भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.\nपंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा अकलूजमध्ये ‘संवाद वारी’ ‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’ आषाढी वारी नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक ‘फेसबुक दिंडी’तर्फे ‘नेत्रवारी’ अभियान\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nरत्नागिरीतील कलाकारांच्या चित्र-शिल्पांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5625318547254397796&title=Tour%20to%20Amboli&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-10T15:43:45Z", "digest": "sha1:4B2RNQKXJF3TEC3YELBAFDIMWVNQFYTW", "length": 19802, "nlines": 133, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "धुकाळलेली आंबोली", "raw_content": "\nआंबोलीचा निसर्ग मोहून टाकणारा आहे. पावसाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसांत इथे जाणं वेड लावणारं असतं. चहूबाजूला फुलून आलेला निसर्ग, हिरव्यागार पायवाटा, हिरवळीची शाल पांघरलेले डोंगर आणि धुक्याच्या दुलईमुळे मन प्रसन्न करणारं वातावरण, हे चित्रच भन्नाट असतं. ‘चला, भटकू या’च्या आजच्या भागात या धुकाळलेल्या आंबोलीची सफर...\nइंग्रजांनी केलेल्या चांगल्या कामांपैकी अजूनही आपल्या उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्यापैकी मुख्य म्हणजे हिल स्टेशन्स. कामाच्या व्यापातून विरंगुळ्यासाठी उंचावरच्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहणं, त्यासाठी तिथला परिसर विकसित करणं आणि राहण्यासाठीच्या सुखसोयी निर्माण करणं, ही संकल्पना इंग्रजांनी खऱ्या अर्थानं रुजवली. त्यांनी विकसित केलेली ठिकाणं त्यांच्या कारकिर्दीनंतरही तशीच राहिली आणि आणखी लोकप्रिय झाली. आंबोली हे महाराष्ट्रातलं असंच एक थंड हवेचं झकास ठिकाण.\nकुठल्याही मोसमात जावं ��णि निसर्गाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, अशा ठिकाणांपैकी हे एक. सावंतवाडी ते बेळगाव रस्त्यावर, सावंतवाडीपासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ६९० मीटर उंचीवर वसलेलं आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानाची ही उन्हाळ्यातील राजधानी. या आंबोलीमध्ये अजूनही संस्थानकालीन भव्य इमारती पाहायला मिळतात. कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या या ठिकाणात कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि घाटावरचं वातावरण, यांचा संगम दिसून येतो.\nसावंतवाडीच्या बाहेर पडून घाटरस्ता सुरू झाला, की निसर्गाचं सौंदर्य डोळे दिपवून टाकतं. पावसाळ्याच्या काळात तर या डोंगरदऱ्या हिरवाईनं ओसंडून वाहत असतात. डोंगराच्या कड्यांवरून खोल दऱ्यांमध्ये भान हरपून स्वतःला झोकून देणारे धबधबे पाहताना डोळे तृप्त होतात. याच घाटरस्त्यात आंबोली गावाच्या अलीकडे उजवीकडे एक मोठा धबधबा लागतो, तोच आंबोलीचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात इथे पाण्यात खेळण्यासाठी अक्षरशः झुंबड उडालेली असते. खासगी वाहनाने जाताना सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून धबधब्याचा आनंद घेता येतो किंवा एसटीने प्रवास केल्यास वाटेत उतरूनही धबधब्यापर्यंत पोहोचता येतं; मात्र शक्यतो सुटीचा दिवस टाळून गेलेलं बरं. पावसाळ्यात धबधब्याचा प्रवाह प्रचंड असतो आणि त्याला वेगही असतो, त्यामुळे इथे खेळताना खूप काळजी घ्यावी लागते. रस्त्याच्या कडेलाच हा धबधबा असल्यामुळे उंचीची भीती मात्र नाही. म्हणूनच पर्यटकांची इथे कायम गर्दी असते.\nआंबोलीचा निसर्ग मोहून टाकणारा आहे. पावसाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसांत इथे जाणं वेड लावणारं असतं. चहूबाजूला फुलून आलेला निसर्ग, हिरव्यागार पायवाटा, हिरवळीची शाल पांघरलेले डोंगर आणि धुक्याच्या दुलईमुळे मन प्रसन्न करणारं वातावरण, हे चित्रच भन्नाट असतं. आंबोली हे गाव अगदीच छोटं आणि घाटमाथ्यावर असल्यामुळे गावाच्या आसपास अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान असलेलं हिरण्यकेशी हे ठिकाण असंच आवर्जून पाहण्यासारखं. आंबोलीतूनच दाट जंगलाच्या दिशेने जाणारा साधारणतः तीन किलोमीटरचा रस्ता हिरण्यकेशीकडे घेऊन जातो. वाटेत दोन्ही बाजूंना पसरलेली शेतं आणि रस्त्याच्या कडेने वाहणारे छोटे ओहोळ लक्ष वेधून घेतात. रस्ता संपल्यावर एका छोट्या साकवावरून पलीकडं जा���ं लागतं. तिथून गेलं की हिरण्यकेशी मंदिर समोरच दिसतं. हाच त्या नदीचा उगम. हिरण्यकेशी देवीमुळे या नदीचा उगम झाला आणि सात गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते, अशी आख्यायिका आहे. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी हा परिसर हटकून धुक्यात बुडालेला असतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेने आणि ओहोळ ओलांडून जातानाही सावधगिरी बाळगावी लागते. हिरण्यकेशीचा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे. देवळासमोर मोठं तळं असून, त्याच्या काठावर बसूनही खूप छान वेळ घालवता येतो. मुख्य रस्त्यापासून आत, वर्दळीपासून अलिप्त असलेलं हे ठिकाण मनाला अनोखी शांतता आणि जगण्यासाठी नवा उत्साह देतं.\nआंबोलीत गेल्यानंतर आवर्जून पाहण्यासारखं आणखी एक ठिकाण म्हणजे नांगरतास धबधबा. आंबोलीपासून याचं अंतर साधारण आठ किलोमीटर आहे. उंचावरून खोल घळीत कोसळणारा हा धबधबा सुरक्षित अंतरावरून पाहता येतो. तिथे जाणाऱ्या पर्यटकांसाठी ‘एमटीडीसी’तर्फे गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथून धबधब्याच्या उडणाऱ्या तुषारांचा मनसोक्त आनंदही घेता येतो. अर्थात, पावसाळ्यात इथे जाताना खबरदारी घेऊन जाणं आणि अतिउत्साहात धाडस न करणं नेहमीच हिताचं.\nपर्यटकांचं आकर्षण असलेला कावळेशेत पॉइंटही अवश्य पाहण्यासारखा. सह्याद्रीचं रौद्र सौंदर्य म्हणजे काय, याचा अनुभव या ठिकाणी गेल्यावर येतो. वाऱ्याचा जोर मोठा असेल, तर इथे दरीत भिरकावलेली वस्तू खाली न जाता परत येते. अर्थात, म्हणून प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे फेकणं हा निव्वळ वेडेपणाच. इथेही ‘एमटीडीसी’ने भक्कम सुरक्षाकठडे बसवले आहेत. मर्यादेत राहून इथल्या निसर्गाचा आस्वाद घेतला, तर ही सहल अधिक आनंददायी होते. इथे वाऱ्याचा जोर प्रचंड असल्यामुळे, कधीकधी स्वतःचा तोल सावरतानाही त्रेधा उडते. या ठिकाणी दरीतून खाली पडणाऱ्या धबधब्याचे पाणी फवारा मारल्यासारखे उलट वर उसळते. प्रत्यक्ष धबधब्यात न भिजताही हा ओलाचिंब अनुभव घ्यायला मजा येते. धुकं असेल तर मात्र दरीचं दर्शन घडत नाही किंवा धुकं निवळण्याची वाट बघत बसावं लागतं. आंबोलीला महाराष्ट्राचं चेरापुंजी मानलं जातं. पावसाळ्यात इथे तुफान पाऊस पडतो. पावसाची वार्षिक सरासरी ७५० सेंटिमीटर आहे. त्यामुळे पावसाळ्यात भटकण्याच्या उद्देशाने जायचं असेल, तर हवामानाचा अंदाज घेऊन आणि मानसिक तयारी ठेवून गेलेलं उत्तम.\nआंबो���ीजवळच महादेवगड हा एक छोटा किल्ला आहे, त्याच्या माथ्यावर असलेला महादेवगड पॉइंट हेसुद्धा पर्यटकांचं आकर्षण आहे. सावंतवाडी संस्थानाच्या अण्णासाहेब फोंड सावंतांनी बांधलेल्या या किल्ल्यावर आता कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत; मात्र एकेकाळी इथे तटबंदी आणि बुरूज होते, असं सांगितलं जातं. पूर्वीच्या काळी कोकणातल्या मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल घाटमाथ्यांवरील बाजारपेठांत जात असे. यापैकी पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी महादेवगड हा किल्ला बांधण्यात आला होता. आंबोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. महादेवगड पॉइंटवरून दिसणारा निसर्ग अप्रतिम आहे. इथून सूर्यास्तही पाहता येतो.\nआंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथे शिर्डीच्या साईबाबांचे समकालीन असलेल्या साटम महाराजांची समाधी आहे. आंबोलीत राहण्यासाठी ‘एमटीडीसी’च्या विश्रांतीगृहासह इतर अनेक उत्तम हॉटेल्स आणि गेस्ट हाउस आहेत.\nमुंबईपासून अंतर : ५४९ किलोमीटर\nपुण्यापासून आजरामार्गे अंतर : ३९० किलोमीटर\nरत्नागिरीहून आंबोली : २१५ किलोमीटर\nजवळचं रेल्वेस्थानक : सावंतवाडी (सुमारे ४० किलोमीटर) किंवा बेळगाव (६४ किलोमीटर)\n(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)\nठोसेघरचं रौद्र सौंदर्य रम्य कुणकेश्वर आनंदाचा झुळझुळता झरा - आसूदबाग मार्लेश्वरची डोंगरलेणी संस्कृतीचा वारसा सांगणारं खिद्रापूर\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘लढवय्ये ते लढले... हल्लेखोरांसमोर नच नमले’\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4003", "date_download": "2018-12-10T16:30:55Z", "digest": "sha1:BOKQVKBQUCDHLSTII3K5MZJUGSPRFMMA", "length": 13339, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसोनेगावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून एका इसमाची हत्या\nजिल्हा प्रतिनिधी /वर्धा : कारंजा तालुक्यातील सोनेगाव(मुस्तफा) येथे आज सकाळी ७.४५ वाजता मधुकर सिराम हे आपल्या २ मुलासह शेतात गेले असता विद्युत शेतात ओलीत करण्यासाठी विद्युत खांबावरील तोडलेले कनेक्शन जोडत असताना बन्नगरे कुटूंबानी त्याला मारहाण केली यात मधुकर सिराम वय ६० वर्षे गंभीर जखमी झाला मुलगा विलास सिराम हा किरकोळ जखमी झाला . मधुकर सिराम याला जखमी अवस्थेत घरी आणत असताना वाटेत मृत्यू झाला .\nदोन्ही शेतकऱ्याचे एकाच विहिरीवरून ओलीत करत असे मात्र यावर्षी पाणी टंचाई असल्याने दोघांचे पाण्यासाठी वाद होत असायचे याच वादातुन हा खुन झाला असल्याचे गावाचे पोलीस पाटिल यांनी माहिती दिली. आरोपी श्यामसुंदर बन्नगरे सोनेगाव,सुदर्शन बन्नगरे सोनेगाव व दयाशंकर धारपूरे मासोद यांना कारंजा पोलिस स्टेशन येथें अटक करन्यात आलेली आहे पुढिल तपास ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nगोंदिया नगर परिषदेचा सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात\nलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या तरुणाला अटक\nशहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण\nसोनापूर (सामदा) येथील शेतकऱ्याची तलावात उडी घेवून आत्महत्या\nपेंढरी उपपोलिस ठाण्याच्या वतीने ज्येष्ठ नागरीक मेळावा, राशनकार्ड वितरण कार्यक्रम\nधनादेशाचा अनादर झाल्यास वीजग्राहकांना ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपयांचा दंड\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nगडचिरोली - चंद्रपूर मार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, प्रवासी जखमी\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी\nमानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या\nसाहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर केली कारवाई\nजम्मू- कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्थान\nएटापल्ली तालुक्यातील १५ पैकी ११ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त\nबल्लारपूर - गोंदिया पॅसेंजरने वाघांच्या दोन बछड्यांना उडविले\nनरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने अनियंत्रित होऊन महिलेला केले ठार , एक जखमी\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ��शस्वी चर्चा\nगोवर आणि रुबेला च्या लसीबाबत गैरसमज, ४१ शाळांचा लस देण्यासाठी नकार\nबिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना\nतुमचं काम सिनेमा दाखवणं, पदार्थ विकणं नाही : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारलं\nवीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा : पाठक\nहमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पाठविणार थेट कारागृहात\nखाजगी बसची मोटारसायकला धडक, तीन युवक जागीच ठार\nअसगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक बेकायदा\nराज्यातील ९३० ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७९ टक्के मतदान\nकोईलारी ग्रामपंचायत व जि. प. शाळेतील साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविले\nगडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा : खंडाईत\nमुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून लघु व मध्यम उद्योगांसाठी ६० हजार कोटीचे कर्जवाटप : देवेंद्र फडणवीस\n५ ला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nदहा वर्षांत ३८४ वाघांना ठार मारणाऱ्या ९६१ शिकाऱ्यांना अटक\nमहिलेला बदनामीची धमकी देणाऱ्या युवकाला अटक : चार दिवसांची पोलीस कस्टडी\nपुराडा येथील अवैध दारूविक्रेता जयदेव गहाणेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nमुरपार येथे वाघाने घेतला बालकाचा बळी, पहाटे साडेपाच वाजताची घटना\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nकवडसी (ड़ाक) येथे बिबट मृतावस्थेत आढळला\nसारखेडा आणि सेवारी ग्रामपंचायतवर आविसची एक हाती सत्ता\nअसरअल्ली वनपरीक्षेत्रात वनतस्करास अटक, सागवानी लठ्ठे जप्त: तस्करांनी केला वनकर्मचाऱ्यांवर हल्ला\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : आ. कृष्णा गजबे यांच्या प्र�\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\nअभिनेत्री तनुश्री दत्तावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nमित्राच्या पासपोर्टवर सौदीतून भारतापर्यंत प्रवास\nचाेरट्यांनी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले\nमूलचेरा- अहेरी बस गोमनी येथे रस्त्याच्या कडेला फसली\nसुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ\nकोठी - अहेरी बस पलटली, चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहक चालवित होता बस, ११ प्रवासी किरकोळ जखमी\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन गरीबांच्या सेवेची संधी शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा\nभामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीवर ध्वजारोहणाआधीच नक्षल्यांनी फडकवला काळा झेंडा\nसांगली जिल्हा परिषद, भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार\nनवीदिल्ली- चैन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक वरोरा नजीक ६ तास खोळंबली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T16:10:39Z", "digest": "sha1:F3CQWCZXEJAR4LDCKX6ERECXOX235UST", "length": 10354, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news महेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nराणी ऍब्युलन्सला दिल्या दोन रुग्णवाहिका भेट\nसोमाटणे – अपघातग्रास्थांना तातडीची मदत मिळावी यासाठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांच्याकडून सोमाटणे येथील अजय मुऱ्हे, मिथुन नवाडे व राजु मुंढे यांच्या राणी रुग्णवाहिका ऍब्युलन्सला दोन अद्यावत रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या.\nमहेश मांजरेकर यांचा पुतण्या अक्षय मांजरेकर काही कामानिमित्त तळेगाव दाभाडे येथे आला असताना तळेगाव स्टेशनजवळ रात्री साडेबारा वाजता अपघात झाला होता. अपघातामध्ये अक्षय बेशुद्ध अवस्थेत मोटारीत अटकला होता. त्यावेळी स्थानिकांनी शंभर क्रमांकावर संपर्क साधला; परंतु रुग्ण वाहिका मिळाली नाही. ही घटना समजताच सोमाटणे येथील राणी ऍब्युलन्सचे अजय मुऱ्हे व सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने अक्षय यांना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे तीन महिन्यांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती बरी झाली. या घटनेनंतर महेश मांजरेकर यांनी माझ्या पुतण्याचे प्राण वाचविले या कृतज्ञतेतून या संस्थेस दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट दिल्या. जेणे करून या रुग्णवाहिका अन्य कोठेही अपघात झाल्यास लवकर उपलब्ध होतील.\nराणी रुग्णवाहिकेतून आजपर्यंत अपघातामध्ये सापडलेल्या रुग्णांना वेळेत जवळच्या रुग्णालयात पोहचवण्याचे काम विनामोबदला केले आहे. या कामाची दाखल घेत आम्हाला या रुग्णवाहिका सेवेसाठी दिल्या. यापुढेही असेच सेवेचे काम चालू ठेवू.\n– अजय मुऱ्हे, राणी ऍब्युलन्स सर्व्हिसेस.\nआमदार आशिष शेलार यांना मातृशोक\nईव्हीएमला बळीचा बकरा करतात: निवडणूक आयुक्त\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅ��ेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jalgaon/attendant-grampanchayat-political-parties-frontline-election/amp/", "date_download": "2018-12-10T16:41:41Z", "digest": "sha1:BOSXDFTDT4KJML7RLNE5W3C2BFOCT46V", "length": 7528, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Attendant Grampanchayat: Political parties frontline election | पहूर ग्रा.पं.निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी | Lokmat.com", "raw_content": "\nपहूर ग्रा.पं.निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी\nपहूर पेठ ग्रा.पं.निवडणूक : भाजपाच्या निष्ठावंतांचा शिवसेनेत प्रवेश\nमनोज जोशी / आॅनलाईन लोकमत पहूर, ता.जामनेर, दि. ३ : पेठ ग्रामपंचायतीसाठी आगामी मार्च महिन्यात होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. भाजपामधील अंतर्गत मतभेदाचा लाभ घेण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे, तर राष्ट्रवादीने देखील निवडणुकीच्या निमित्ताने कंबर कसल्याने ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण तापले आहे. २५ वर्षांपासून राष्ट्रवादीकडे सत्ता पहूर पेठमधील भाजपाच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकारणातील समिकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. पहूरच्या राजकारणात आमदार किशोर पाटील यांचा झालेला हस्तक्षेप पुढील राजकारणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे. ही निवडणूक जामनेर तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सरपंच प्रदीप लोढा यांच्या हातात सत्ता आहे. भाजपा पदाधिकाºयांचा सेने��� प्रवेश सेनेच्या नवीन खेळीने येथील राजकारणात रंगत आली आहे. तर मागील महिन्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शनिवारी आमदार किशोर पाटील, सेना नेते दीपकसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपाचे पदाधिकारी तथा प्रगतीशिल शेतकरी प्रकाश पंढरीनाथ पाटील यांच्यासह सहा ते सात जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघत आहे. अंतर्गत नाराजीमुळे प्रकाश पाटील यांनी सेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आला आहे. ग्रा.पं.निवडणुकीत बिनविरोधला फाटा ही निवडणूक सर्वांना विश्वासात घेऊन बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र काहींचा या निर्णयाला विरोध असल्याने निवडणूक अटळ आहे. विद्यमान सरपंच प्रदीप लोढा यांनी गेल्या २५ वर्षांपासून एकहाती सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. त्यांना आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबतच आमदार किशोर पाटील यांचे कडवे आवाहन असणार आहे.\nसरकारच्या धोरणाने शेतकरी मेटाकुटीस\nभांडणे ठरताय विकासाला अडसर\nक्रीडा संकुलाच्या समस्यांकडे लक्ष जाणार कधी \nजळगावात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या\nचोपडा पोलीस निरीक्षक मुख्यालयात\nबोदवड येथे जम्मा जागरण उत्साहात साजरा\nरावेर कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती निवड प्रतिष्ठेची\nशेंदुर्णी नगरपंचायतीसाठी ७२ ते ७५ टक्के मतदान\nदीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा उच्चांक प्रस्थापित\nअमळनेर येथे लसीकरणासाठी बालकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sakhi/what-and-why/amp/", "date_download": "2018-12-10T16:41:21Z", "digest": "sha1:POXPE7EF6VKUWZHIVZLVHBPPXEUWZ6X6", "length": 14867, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "What-and-why | कि-का आणि कां-कूं | Lokmat.com", "raw_content": "\nसंसाराचा गाडा ‘अरे’ही ओढतोच. मात्र त्याला ओढ घराबाहेरच्या कर्तबगारीची, पैसे कमावण्याची हे कुणी ठरवलं डाळभाताचा कुकर लावणं हे अनेक पुरुषांना रॉकेट सायन्स वाटतं, ते कशामुळे डाळभाताचा कुकर लावणं हे अनेक पुरुषांना रॉकेट सायन्स वाटतं, ते कशामुळे संसाराचा गाडा ओढताना ‘अहों’च्या पाठीवर नेमकं कसं कशाचं ओझं असतं संसाराचा गाडा ओढताना ‘अहों’च्या पाठीवर नेमकं कसं कशाचं ओ��ं असतं त्याला काय सलतं, बोचतं आणि रुचतंही याची ही एक साप्ताहिक नोंद..\n- मुकेश माचकर अरे संसार संसार.. ‘अरे’चा आणि संसाराचा काय संबंध संसारातल्या दैनंदिन प्रापंचिक जबाबदाºया वाहणं ही तर ‘अगं’ची जबाबदारी असते ना प्रामुख्यानं संसारातल्या दैनंदिन प्रापंचिक जबाबदाºया वाहणं ही तर ‘अगं’ची जबाबदारी असते ना प्रामुख्यानं... ..अशी समजूत बाळगण्याचा काळ आता बºयापैकी इतिहासजमा झालेला आहे. जेव्हा तोच काळ होता, तेव्हाही खरं तर अनेक संसारी ‘अरे’ आसपास वावरत होते, संसारगाडा हाकत होते. पण, त्यांना आजच्यासारखं ‘हाऊस हजबण्डचं’ किंवा ‘होममेकर’चं ग्लॅमर नसल्यामुळे, किंबहुना संसारी असणं हे तथाकथित ‘मर्दानगी’च्या विरोधात मानलं गेल्यामुळे हे संसारी ‘अरे’ कधी प्रकाशझोतात येत नव्हते. आता तर एका उच्चभ्रू वर्गात का होईना, कर्तबगार बायकोनं अर्थार्जनाचा जिम्मा उचलण्याचा आणि घरेलू बाप्यानं चूल-मूल-घर सांभाळण्याचा काळ आला आहे, त्याविषयी कोणी ‘कि-का’ (आठवा, करिना कपूर आणि अर्जुन कपूरचा सिनेमा) किंवा ‘कां-कूं’ करू शकत नाही. अर्थात, आजही बरेचसे ‘अरे’ दैनंदिन प्रापंचिक जबाबदाºयांपासून मुक्त असतात. काहींकडे तशी देदीप्यमान वंशपरंपरा असते. ‘आमच्या यांना साधा चहासुद्धा करून घेता येत नाही’ हे वरकरणी तक्रारखोर आणि दु:खनिदर्शक वाक्य अशा घराण्यांमध्ये अतीव कौतुकानं उच्चारलं जातं. एखाद्याला आपल्यापुरता चहा करून घेता आला असताच, तर त्यानं घराण्याचं नाक कापलं गेलं असतं, असाच त्या वाक्याचा सूर असतो. डाळभाताचा कुकर लावणं हे अशा पुरुषांना रॉकेट सायन्स वाटतं. असे, स्वत:ला भाग्यवान समजणारे ‘अरे’ त्यांच्या ‘अगं’बरोबर सप्तपदी चालतात किंवा सुख-दु:खांचे, सांसारिक जबाबदाºयांचे समान जोडीदार बनण्याची शपथ रजिस्ट्रारसमोर घेतात. पण, प्रत्यक्षात दैनंदिन सांसारिक व्याप-तापांची वाट मात्र ‘अगं’ला एकटीनेच चालावी लागते. पारंपरिक संसारांमधले ‘अरे’ हे बहुतेक वेळा चारचौघांत ‘अरे’ ही नसतात, मान्यवर ‘अहो’ असतात. बायको खासगीत ‘अरे’ म्हणत असली तरी सगळ्यांसमोर स्ट्रिक्टली ‘अहो’च. असे हे ‘अहो’ कुटुंबासाठी अर्थार्जन या एकमात्र ‘प्रमुख’ जबाबदारीचं वहन करतात आणि ती जबाबदारी सर्वात मोठी आहे असं त्यांनीच ठरवून टाकलेलं असल्यामुळे ‘फुटकळ-सामान्य’ प्रापंचिक बाबींच्या जमिनीला त्यांचे पाय कधी लागतच नाहीत, ते काम ‘अगं’चं. अशा घरांमध्ये घरकाम ही संपूर्णपणे स्त्रीची जबाबदारी असते, तिचं ते जन्मजात कर्तव्य वगैरे असतं (दुनिया में हम आये है तो जीना ही पडेगा) आणि त्या कामांचं व्यावहारिक मूल्य शून्याच्या जवळपास गणलं जातं (ते सगळं ‘एक चुटकी सिंदूर की कीमत’मध्येच गणून मोकळं व्हायचं) ...म्हणूनच अशा ‘अरे’ने ‘अगं’बरोबर सप्तपदी चालल्यानंतरही त्यांच्या संसाराची एकत्र वाटचाल सुरू होईल, असं नसतं. संसार एकमेकांबरोबर चालतो, अगदी हातात हात घालून चालतो; पण पायाखालच्या वाटा वेगवेगळ्या असतात... प्रसंगोत्पात ‘बायकांची कामं’ करणारा मुलगा गुणी म्हणून नावाजलाही जातो; पण तेही ‘बिचाºया’ नजरेने. त्याच्यावर काय ही वेळ आली आहे, अशा भावनेसह. त्यातल्या कोणत्याही कामात त्याला विशेष रस निर्माण होता कामा नये याकडे सगळ्यांचा कटाक्ष असतो. एखाद्या मुलाला त्या कामांमध्ये किंवा स्वयंपाकघरात थोडा जास्त रस असेल, तर त्याच्याकडे भलत्याच विचित्र नजरेनं पाहिलं जातं. ‘तुझं काय काम रे स्वयंपाकघरात, बायल्या,’ असं हिणवलं जातं. ही कामं मुलींची आहेत, असं ठरवणंही एकवेळ समजू शकतं. पण, ही कामं हलकी आहेत आणि म्हणून ती मुलींची आहेत, असं बिंबवलं जातं.\nफार मोजक्या घरांमध्ये घरातली सगळी कामं सगळ्यांची असतात, असा संस्कार केला जातो. अशा घरांमध्ये मुलगे बाजारहाट तर करतातच; पण, भाज्या निवडतात, चिकन-मटण-मासे साफ करतात, अगदी केरवारे, लादी पुसणं, भांडी घासणं, ही कामंही अधूनमधून का होईना करतात. स्वयंपाकात रूची असेल तर चहा, अंड्याचे बेसिक पदार्थ आणि डाळभात लावणं हे शिकून घेतलं जातं. चपातीसाठी कणीक मळणं आणि सुघड चपाती लाटणं हे स्वयंपाकघरातलं थोडं वरच्या हुद्याचं आणि अवघड मानलं जाणारं काम आहे. तेही काही मुलं शिकून घेतात. ही कामं करताना, घरातून किंवा बाहेरच्या वातावरणातून कितीही विषमतापोषक ‘संस्कार’ करण्याचा प्रयत्न झाला तरी काही गोष्टींचे साक्षात्कार ही कामं करणाºया पुरु षांना होत जातात. ते येणेप्रमाणे : एकतर घरातलं कोणतंही काम हे ‘निसर्गत:’ पुरुषाचं किंवा बाईचं नसतं. दुसरं म्हणजे ज्या कामांचा बाईवर शिक्का मारलेला असतो, त्या कामांची प्रत्येक स्त्रीला आवड असलीच पाहिजे, असं काही नसतं. शिवाय त्या कामांची पुरुषांना आवडच निर्माण होऊ शकत नाही, असंही काही नसतं. एखाद���या स्त्रीला कोणतंही घरकाम (खासकरून स्वयंपाक) नावडीनं करावं लागतंच म्हणून करावं लागलं, तर ते काही फारसं बरं होत नाही, ते कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीनेही हानिकारक ठरतं. ज्याला ज्याची आवड, त्यानं ते काम करावं, हे तत्त्व (मला कशाचीच आवड नाही, मी काहीच करणार नाही, असा आळशी अर्थ निघणार नसेल तर) घरात सर्वोत्तम असतं. हे साक्षात्कार होत जाणाºया पुरुषाला घरातल्या आणि बाहेरच्या पुरुषांकडून आणि स्त्रियांकडूनही बरीच हेटाळणी सहन करावी लागते. काही वेळा तर कौतुकाच्या मिषानेही हेटाळणीच पदरात येते. पण, असा मुलगा जेव्हा शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराबाहेर पडतो, तेव्हा त्याच्यावर ‘एकट्याच्या संसारा’ची जबाबदारी पडणार असते. तिथे त्याला ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करण्याची संधी मिळणार असते... ..तिच्याविषयी पुढच्या भागात. (लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि ‘कुटुंब वत्सल’गृहस्थ असून, दोन मुलींचा बाबा आहे.mamanji@gmail.com)\nखदाणींच्या जागेवर निवासी संकुल\nगृहनिर्माण सोसायट्यांची निवडणूक सुटका\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nतेरेसा होमसाठी राधे माँ ट्रस्ट देणार ३० लाख\nभरडवडी -मराठवाड्यातला लोकप्रिय पदार्थ .\nइराकच्या मुलींना कुस्ती खेळण्याचं आणि जगण्याचं धाडस देणा-या नेहाया धाहेर\nकोणत्याही पथ्यपाण्यात चालणारा, तोंडाला चव आणणारा ‘तृणधान्याचा डोसा’\nमुलांना सन्मानानं जगण्याची संधी देणारा शिक्षणाचा हक्क\nगोव्याच्या बायका:- तुम्ही विचार करता तशा नाही आहेत त्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/geet-tuze-maze/", "date_download": "2018-12-10T16:27:40Z", "digest": "sha1:7OOIKUCXZQGJSFAADHGXFYZUSLKNGRMJ", "length": 7991, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गीत तुझे माझे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeकविता - गझलगीत तुझे माझे\nAugust 2, 2018 सुरेश गोपाळ काळे कविता - गझल\nगीत माझेच मी गात असता\nका लागती ना सूर माझे\nआज प्रथमच तुझ्याविना मी\nसखे रात्रही तशीच आहे\nपरी आज माझ्या सुरांना\nना पुर्वीचे ते माधुर्य आहे \nगेलीस मजसी सोडून तू\nशब्दही पोरके करुन माझे\n��से रसिकांना मग भावतील\nज्यात नाहीत स्वर तुझे \nशब्दांना माझ्या सवय होती\nकसे मम कंठातून ते बरसतील\nसवय त्यांना ग युगलस्वरांची \nAbout सुरेश गोपाळ काळे\t47 Articles\nमी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे \"शब्दसूर\" हा काव्यसंग्रह प्रकाशित.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=media&pg=24", "date_download": "2018-12-10T15:03:10Z", "digest": "sha1:BK6IXLOM5E73YHCC66IHYFAKXVBVSIJB", "length": 36662, "nlines": 83, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "Ameyainspiringbooks", "raw_content": "\nशब्दांकन संघर्षाचे आणि सक्षमीकरणाचेही\nसाप्ताहिक सकाळ, 18 जून 2011\nमुंबईची मायावी नगरी खोलात जाऊन पाहिली, तर तिचे अनेक पैलू आपल्यासमोर येतात. मुंबईतील रस्त्यांवर, झोपडपट्टीत असंख्य लोक राहतात. त्यांच्या समस्या, रोजीरोटीसाठी त्यांचा संघर्ष, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्था या सर्वांवर हे पुस्तक आधारित आहे.\nआशय, विषय, निर्मिती प्रक्रिया, सादरीकरण... अशा विविध बाबतीत काही पुस्तके आगळीवेगळी असतात. ‘अपना स्ट्रीट' हे असेच एक अनोखे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे वास्तवात एक कथा आहे आणि गाथाही. ही कथा आहे, मायानग��ी मुंबईच्या भायखळा-नागपाडा-कामाठीपुरा परिसरातील पदपथांवर घरसंसार थाटलेल्या अ-लक्षित, अ-नोंदीत आणि म्हणूनच अदृश्य पदपथवासियांची. त्याच वेळी ही गाथा आहे, मुंबईसारख्या अजस्र महानगरातील रस्त्यांवर जन्माला येणाऱ्या आणि रस्त्यावरच अखेरचा श्वास घेणाऱ्या अगणित स्थलांतरित पदपथवासियांनी आपल्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे यासाठी उभारलेल्या अथक संघर्षाची. पुस्तकात अक्षरबद्ध झालेले हे पदपथवासी मुंबईच्या भायखळा परिसरातील (आज बंद पडलेल्या) खटाव मिलच्या पिछाडीला असणाऱ्या अपना झोपडपट्टीच्या भागातील आहेत. महानगरातील पदपथवासीयांच्या हक्काच्या, अधिकृत निवाऱ्याची समस्या मात्र वैश्विक आहे.\nमुंबईसारख्या कमालीच्या व्यामिश्र, गुंतागुंतीच्या आणि बहुआयामी गतिमान शहराच्या स्थानीय इतिहासाचा एक बहुमोल संदर्भ व साधनस्रोत ‘अपना स्ट्रीट' द्वारे साकारलेला आहे, हे या पुस्तकाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य. मौखिक इतिहासाचे हे दस्तऐवजीकरण आहे. तरीही या दस्तावेजाचे वाचन कोठेही एकसुरी, कंटाळवाणे होत नाही. या संपूर्ण कथनाच्या केंद्रस्थानी असलेल्या पदपथवासियांची कुटुंबे हे पुस्तक ज्यांच्या संघर्षाचे शब्दांकन करते त्या, त्याच कुटुंबातील स्त्रिया, त्यांचे रोजचे जगणे, त्या जगण्यातील प्रश्न, पदोपदीचा संघर्ष, पोलीस-पालिकांकडून घरांची केली जाणारी विस्कटाविस्कटी आणि उठवणूक, उठविलेला संसार पुन्हा त्याच पदपथावर थाटण्याची त्यांची चिवट जिद्द आणि ‘शहर' नावाच्या सत्तेच्या उतरंडीमध्ये पार तळाच्याही पलीकडे असलेला आपला रास्त वाटा शाबूत राखण्यासाठी त्यांनी उभारलेला लढा... हे सगळेच प्रचंड प्रवाही आहे. शहरी मध्यमवर्गीयांच्या अनुभवकक्षेच्या बाहेरचेच हे सारे विश्व आहे. शहरी निवाऱ्याच्या, दिवसेंदिवस विलक्षण जटिल बनत असलेल्या समस्येचे परिघाबाहेरील परिमाण हा दस्तावेज आपल्यासमोर उलगडून मांडतो.\nपुस्तकाची वाचनीयता आशय- विषया इतकीच त्याच्या कथन-लेखनशैलीशीही निगडीत आहे. ‘अपना स्ट्रीट' हे एका परीने ‘मल्टिमीडिया प्रॉडक्ट' आहे. अमेरिकेतील नॅशनल पब्लिक रेडिओ, ब्रिटनमधील बीबीसी, कॅनडातील सीबीसी यांसारख्या विख्यात आकाशवाणी माध्यम संस्थांसाठी वैविध्यपूर्ण डॉक्युमेंट्रीज तयार करणाऱ्या ज्युलियन कॅन्डॉल हॉलिक या पत्रकाराची गाठ, मुंबईत कार्यरत असणाऱ्या ‘स्पार्क' या विख्यात सेवाभावी संस्थेच्या शीला पटेल यांच्याशी 1996 मध्ये पहिल्यांदा पडली. गोरेगावच्या दिंडोशी परिसरातील पदपथवासियांच्या पुनर्स्थानांकनाच्या कामात ‘स्पार्क' त्यावेळी आकंठ बुडालेली होती. पदपथवासियांच्या हक्काच्या निवाऱ्यासंदर्भातील बहुमिती समस्येशी ज्युलियनचा संबंध तिथे पहिल्यांदा आला. त्या भेटीमधून यथावकाश, भायखळा परिसरातील पदपथवासी कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या ‘महिला मीलन' या व्यासपीठाची जन्म कहाणी ज्युलियनला समजली. मग ज्युलियनने ‘महिला मीलन,' ‘स्पार्क' आणि ‘नॅशनल स्लम ड्वेलर्स फेडरेशन' या तीन संघटनांनी पदपथवासियांना हक्काची घरे मिळण्यासाठी उभारलेल्या प्रयत्न मालिकेवर आधारित एकूण 34 भागांची रेडिओ मालिका तयार केली. ‘अपना स्ट्रीट' हे त्या मालिकेचे शीर्षक होते. जगभरातील नामांकित आकाशवाणी माध्यमसंस्थांनी या मालिकेचे प्रसारण केले. ‘महिला मीलन'शी त्यावेळी जुळलेला ज्युलियनचा स्नेहबंध मालिका प्रसारणानंतर संपुष्टात आला नाही. पुढच्या जवळपास 25 वर्षांच्या या चळवळीचा अथक प्रवास ज्युलियन आणि त्याची सहधर्मचारिणी मार्टिन अशा दोघांनी आत्मीयतेने न्याहाळला. या साऱ्या अनुभवाचे दस्तावेजीकरण ज्युलियनने 2008 मध्ये हाती घेतले. आकाशवाणी कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या 34 भागांचे ध्वनिमुद्रण, ‘स्पार्क'च्या कार्यालयातील विपुल संदर्भ साहित्य, ‘महिला मीलन' या संस्थेतील अनेकानेक सदस्यांच्या आठवणी-मुलाखती, मार्टिनने कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले या प्रवासादरम्यानचे अगणित क्षण, ज्युलियनने टिपून ठेवलेली स्मरणचित्रे, नोंदी... अशा नानाविध संदर्भ साहित्याच्या कुशीतून हा ग्रंथ साकारलेला आहे. त्याचे अंतरंग सधन आणि समृद्ध बनलेले आहे, ते या सगळ्या साक्षेपापायीच.\n‘अपना स्ट्रीट' हा दस्तावेज अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. रोजीरोटीच्या शोधार्थ शहरांकडे वळणारे कष्टकरी, महानगरामधील असंघटित क्षेत्रातील त्यांचे सामावून जाणे, शहरी जमिनीची बाजारपेठ, त्या बाजारपेठेचे अर्थकारक आणि राजकारण, तिच्यातील हक्कदार, दावेदार आणि स्पर्धक, पदपथवासियांच्या निवाऱ्याचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी, शहरी संघटित-असंघटित उद्योगव्यवसाय क्षेत्रांचे परस्परपूरक असे परस्परावलंबन, शासनाची भूमिका... असे अक्षरश: अगणित आणि एकमेकांत गुंफलेले शहरविकासाचे प्रश्न या शब्दांकनाद्वारे आपल्या विचारांच्या कक्षेत साकारतात.\nहे शब्दांकन केवळ संघर्षाचे नाही. आपल्या मुलाबाळांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी अविरत झगडणाऱ्या ‘महिला मीलन' च्या सदस्या महिलांचे जे सक्षमीकरण या सगळ्या प्रक्रियेमधून होते, त्या सक्षमीकरणाचा कशिदा, बारीकसारीक तपशिलासह भरणे, हे या दस्तावेजाचे सर्वांत मोठे यश आहे. प्रखर लढा उभारूनही, एक वेळ, घर मिळाले नाही तरी एक सक्षम, धारदार आत्मभान लाभलेली, समाजव्यवहारात सर्व स्तरांवर आत्मविश्वासपूर्वक निर्णय घेणारी, बचतगटांच्या माध्यमांतून आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनलेली स्त्री या संघर्षयात्रेतून कशी उभी राहते, ती सारी या ग्रंथातील प्रक्रिया बारकाईने अभ्यासण्यासारखी आहे. स्त्री-प्रश्नांचे अभ्यासक, माणूसकेंद्री विकासासाठी आग्रहशील असणारे कृतिशील विचारवंत, शहरी प्रश्नांचे संशोधक आणि सजग समाजाभ्यासकांनी आवर्जून वाचावा असाच हा ग्रंथ आहे.\nसंगणक येती घरा (संगणक... इंटरनेट... सब कुछ)\nमार्मिक, 17 जुलै 2011\nसध्या मुलांना 5 व्या इयत्तेपासून संगणक आवश्यक केल्यामुळे आता ज्या घरात शिक्षण घेणारी मुले आहेत तिथे संगणक आणि इंटरनेट या गोष्टी दाखल झाल्या आहेत. या दोन गोष्टी घरात आल्यामुळे माणूस घरबसल्या काय काय करू शकतो हे सामान्य माणसाला माहीत नसते. पण नेटसह संगणक हा माणसाचा फार महत्त्वाचा मदतनीस बनू शकतो. अफाट माहिती बसल्याजागी मिळू शकते. कित्येक व्यवहार घरातून बाहेर न पडता करता येतात. शेकडो गाणी ऐकता येतात. चित्रपट, रेल्वे, एस.टी. यांची तिकिटे बुक करतात वगैरे वगैरे वगैरे संपणार नाहीत इतक्या गोष्टी या दोन मित्रांच्या सहाय्याने करता येतात. त्या कोणत्या, त्या कशा करायच्या याची इत्थंभूत माहिती एका लहानशा पुस्तकात मिळाली तर काय छान होईल खरोखरच असे पुस्तक एका तज्ज्ञाने लिहिले आहे. त्यातला एक उतारा.\nके.पी.ओ. अर्थात नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग क्षेत्राची क्षमता व विस्तार अजून तेवढ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये झालेला दिसत नाही. परंतु येणाऱ्या काळात बी.पी.ओ. प्रमाणेच के.पी.ओ. देखील संधीचे नवे दालन स्थानिक तरुणांना खुले करून देईल, यात शंकाच नाही.\nअलीकडील वर्षात अर्थव्यवस्थेत होत असलेल्या वाढीमुळे उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळक��ीकरणाची तसेच नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प विकसित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऊर्जा, रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळे आणि रस्ते दळणवळण यांसारख्या पायाभूत क्षेत्रांच्या विकासाची उभा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे.\nमागील काही वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर विजेच्या मागणीमुळे पुरवठा व मागणी यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी दूरगामी परिणाम करणारी चिंतेची बाब आहे. अपारंपरकि ऊर्जा स्रोताकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे.\nउपलब्ध वीजनिर्मिती क्षमतेत वाढ करणे, अस्तित्वात असलेल्या निर्मिती व वितरण व्यवस्थेतील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण आणि विजेच्या अनधिकृत वापरावर प्रतिबंध घालणे इ. वर लक्ष केंद्रित केले तर भविष्यामध्ये ऊर्जा समस्येतून महाराष्ट्राला मुक्ती मिळेल.\nवाढता ऊर्जा वापर हा उद्योगक्षेत्राचा कणा आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रदेखील याला अपवाद नाही. तेव्हा विजेचा सुयोग्य वापर होणे व वीज गळती रोखणे इ. सारखी जागरूक नागरिकांची कर्तव्ये जरी आपण तत्परतेने केली तरी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बचत होईल.\nऊर्जानिर्मिती व विकास याबरोबरच आधुनिक अर्थव्यवस्थेत परिवहन ही महत्त्वाची पायाभूत सुविधा असून अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्याचा प्रभाव जाणवतो. परिवहन यंत्रणा ही विविध पर्याय व सेवा यांनी युक्त असून त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, जल आणि हवाईमार्ग यांद्वारे होणाऱ्या वाहतुकीचा समावेश होतो.\nतेव्हा औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील व महत्त्वाच्या शहरांना वरील मार्गांनी जोडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केल्यास विकासाची गंगा सर्व महाराष्ट्र व्यापेल यात शंकाच नाही.\nकुठल्याही क्षेत्राचा विकास हा फक्त काही लोकांच्या हस्तक्षेपांमुळेच होतो, असे नाही. त्यासाठी समाजाच्या विविध स्तरांचे पाठबळ, प्रत्यक्ष सहभाग व माहिती-ज्ञानाची देवाणघेवाण यांचादेखील समावेश असतो, सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nयामध्ये भारतीय भाषांप्रमाणेच (इंग्रजीसह) स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन व इतर परकीय भाषांचे अभ्यासक्रम जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले, तर खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर तांत्रिक सुविधा पुरवण्यामध्ये महाराष्ट्र सॉफ्टवेअर जगतामध्ये उद्याचा तारा असेल.\nभारत हा कृषिप्रधान म्हणून संबोधला जाणारा देश. आजही सुमारे 60% जनता ही शेती व तत्सम उद्योगांवर अवलंबून आहे. गेल्या दशकात भारतीयांच्या कर्तृत्वाबद्दल जगात सर्वत्र आदराची भावना आहे. वृद्ध होत चाललेले विकसित देश, तरुणाईचा पाया असलेल्या भारतावर अवलंबून राहणार आहेत. एकविसाव्या शतकात ‘संगणकसाक्षरता' एक अत्यावश्यक घटक ठरत आहे. ‘रोटी, कपडा, मकान, मोबाईल, बिजली' बरोबरच इंटरनेट बॅंडविड्थ लवकरच अत्यावश्यक मानवी हक्कात गणली जाईल. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 50 वर्षे झाली आहेत. महाराष्ट्र हे जर सायबर राष्ट्र झाले तर कौशल्यावर आधारित रोजगारनिर्मिती सहज शक्य होईल. मानवी साधनसंपत्तीचा जर आपण योग्य रीतीने वापर केला तरच आपण 8% विकासाचा टप्पा गाठू शकू. त्यासाठी काही गोष्टी आपल्या शिक्षणपद्धतीत अंतर्भूत कराव्या लागतील. उदा. बहुभाषिक कौशल्ये (परदेशी भाषा संभाषण व लेखन), गणित/ तर्कशुद्ध विचारसरणी, दर्जा व शिस्त, जागतिक कार्यसंस्कृती/ व्यावसायिकता.\nत्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावरून भाषा, तंत्रे आणि करिअरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजातील वेगवेगळ्या जागरूक नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी Ms-CIT सारख्या कोर्सेसची मदत होईल. तसेच संस्थात्मक पातळीवर संशोधन व विकास यामध्ये काम करणाऱ्या MKCL, C-DAC यांसारख्या संस्थांची मदत घेऊन छोट्या शहरांबरोबरच गावागावांमध्ये संगणक साक्षरता व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरातून दैनंदिन काम करणे, शेतीविषयक अद्ययावत माहितीचा आढावा घेणे इ. सारखे उपक्रम राबविता येतील.\nऔद्योगिक तसेच परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य दिमाखाने पहिल्या पंक्तीत दरवर्षी असते. तेव्हा महाराष्ट्र सरकारने संगणक लोकप्रियता वाढविण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण खाते, माहिती व जनसंचालनालय यांसारख्या प्रभावशाली यंत्रणांच्या माध्यमातून बदलत्या काळासाठी महत्त्वाच्या योजना राबवाव्यात.\nमहाराष्ट्राचा इतिहास, साहित्य, संस्कृतीकडे पाहिले असता जागतिक साहित्यिक मूल्यांना गवसणी घालेल असा दर्जा, उंची महाराष्ट्राच्या मातीतील कसदार लेखणीने गाठलेली आहे. तेव्हा अशा साहित्यिक कृतींचे E-Book मध्ये रूपांतर करून लेखक, प्रकाशक व ग्राहक यांचा इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्यक्ष व जागतिक बाजारपेठेच्या मार्गाने संवाद साधणे शक्य होईल.\nगतिमान समाजव्यवस्था, बदलती जीवनशैली व बदलते मानवी संबंध यांच्या परस्पर प्रभावातून सोशल नेटवर्किंग साईट्स, सर्च इंजिन्स, विविध वेबसाईट्स, सॉफ्टवेअर्स यांच्या वाढत्या वापराने भाषा, संस्कृती अधिक वृद्धिंगत होत आहे, तर मानवी जीवन अधिकच आरामदायी व सुखकर होत आहे.\nतेव्हा या बदलांना समोर ठेवून त्यांची सर्वसमावेशकता विस्तारित करून संगणक हा रोजच्या मित्रांमधील एक इतका परिचित.\nतेव्हा सर्वांच्या भगीरथ प्रयत्नांतून सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राला भारतीय संगणक उद्योगाचा मुकुटमणी म्हणून स्थापित करण्याचा व त्यासाठी अथक भगीरथ प्रयत्न करण्याचा संकल्प या निमित्ताने सोडूया.\nसाप्ताहिक सकाळ, 11 फेब्रुवारी 2012,\nसध्याच्या स्पर्धात्मक युगात पालकांना आपली मुले हुशार व यशस्वी व्हावी, असे वाटत असते; मात्र मुलांना वाढवताना, त्यांचे संगोपन करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी काय करावे, मुलांना कसे घडवावे याबद्दल मार्गदर्शन करणारे ‘टेन लॉज ऑफ लर्निंग' हे पुस्तक आहे. हल्ली पालकांना कठीण प्रसंगात उपयोगी पडतील, आठवतील अशा साध्या सोप्या नियमांच्या संचाची गरज असते, सर्वांना लागू पडतील, असे दहा नियम या पुस्तकात दिले आहेत. शाळेच्या आवारात मुले जितकी शिकतात, तितकीच ती बाहेरच्या गोष्टींमधूनही शिकत असतात. अधिकाधिक वेळ मुले पालकांसोबत असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मुलांवर चांगले-वाईट संस्कार होत असतात. हे पुस्तक मुलांबरोबरच पालकांनाही नियमांचे पालन करण्याचा हल्ला देते. मार्गदर्शक ठरतील, अशी उदाहरणे केस स्टडीजच्या माध्यमातून या पुस्तकात देण्यात आलली आहेत. त्याशिवाय हमखास पडणारे काही प्रश्न, मुलांना शिकवताना उपयोगी पडेल अशी विशेष माहितीही या पुस्तकात दिलेली आहे.\n10 लॉज ऑफ लर्निंग, स्टीव्हन रुडॉल्फ, अनुवाद :अश्विनी लाटकर, अमेय प्रकाशन, पुणे, पाने :174, किंमत :199 रुपये.\nसुशीलकुमार शिंदे यांचे कार्य उपेक्षितांसाठीच\nदै. सकाळ, पुणे, रविवार 6 ऑक्टोबर 2013\n'एका संघर्षाची वाटचाल' पुस्तक प्रकाशनप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांचे गौरवोद्गार\nपुणे. ता. 5 : ''राज्याने अनेक मुख्यमंत्री पाहिले, परंतु सुशीलकुमार शिंदे यांनी खऱ्या अर्थाने उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम केले,’’ असे गौरवोद्गार स��कारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले. निमित्त होते. 'अमेय प्रकाशन'च्या 'सुशीलकुमार शिंदे - एका संघर्षाची वाटचाल'या पुस्तकाच्या प्रकाशनाचे.\nज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, पुस्तकाचे लेखक डॉ. पी. आर. सुबास चंद्रन, अनुवादक संतोष शेणई उपस्थित होते. शिंदे हे सर्वांना सोबत घेणारे, उत्तम प्रशासक, उपेक्षितांना न्याय देणारे आणि कणखर नेते असून, त्यांच्यावरील हे पुस्तक म्हणजे लोकशाहीची यशस्वी वाटचाल असल्याचे पाटील म्हणाले.\nते म्हणाले, ‘‘आयुष्य हाच एक संघर्ष आहे. या संघर्षातील यशातून मिळणाऱ्या आनंदामुळेच शिंदे यांचा चेहरा नेहमी हसरा आहे. त्यांनी कधी स्वतःचा किंवा कुटुंबाचा विचार केला नाही. उपेक्षित वर्गालाच त्यांनी सतत आपल्या कामाचा केंद्रबिंदू मानले’’\nशिंदे यांनी स्वप्ने पाहून ती प्रयत्नपूर्वक साकार केल्यानेच ते उच्च पदापर्यंत पोचल्याचे टिकेकर यांनी सांगितले. ध्येयाने प्रेरित होऊन त्याची पूर्ती करणाऱ्यांची अशी अत्यंत थोड़ी उदाहरणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘डॉ. नी. त्र्यं. पुंडे आणि प्रा. श्रीराम पुजारी या शिक्षकांमुळे शिंदे यांना साहित्य, संगीत, कला या क्षेत्राची गोडी लागली.’’\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद : रवींद्र दाणी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद : डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद : अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nअनुवाद : विदुला टोकेकर\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\nअनुवाद : नमिता देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahatribal.gov.in/1163/Centralized-Kitchen", "date_download": "2018-12-10T15:18:32Z", "digest": "sha1:NC7LC756TUFAN3RVE65GNIRNJMBWV6AO", "length": 4419, "nlines": 63, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "अन्नपूर्णा योजना-आदिवासी विभाग संचालनालय, महाराष्ट्र", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nतुम्ही आता येथे आहात :\nअन्नपूर्णा योजना (Central Kitchen)\nआदिवासी विकास विभागाच्या निवासी असणा-या आश्��मशाळातील विदयार्थ्यांच्या पोषणाची स्थिती सुधारुन त्यांना उच्च दर्जाचा पोषणयुक्त आहार पुरविण्याकरिता आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट व अक्षयपात्र फांऊडेशन बंगलोर यांच्या माध्यमातुन सेंट्रल किचन योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे.\nसदर योजना चालविणेबाबत सांमजस्य करारनामा दिनांक 10 जुन 2015 रोजी आदिवासी विकास विभाग महारष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट व अक्षयपात्रात फांउडेशन बंगलोर यांच्यात करार करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत नाशिक विभागात मुंढेगाव, ता. इगतपुरी जि.नाशिक व कांबळगांव जि. पालघर येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) सुरु करण्यात आले आहेत.\nएकूण दर्शक: २२१७७० आजचे दर्शक: २४१२\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahatribal.gov.in/Site/Common/ViewTenders.aspx", "date_download": "2018-12-10T16:14:27Z", "digest": "sha1:AYAGF4OR5ZJ2KHWABF7SZFNUF7YYKXKX", "length": 2129, "nlines": 49, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nएकूण दर्शक: २२१९०८ आजचे दर्शक: २५५०\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mimaharashtracha.com/blog/vinayak-damodar-savarkar/", "date_download": "2018-12-10T15:53:15Z", "digest": "sha1:UVP3A6M35KY4DRCOZB4GC3GGEXS2SH4T", "length": 31900, "nlines": 137, "source_domain": "www.mimaharashtracha.com", "title": "Vinayak Damodar Savarkar(विनायक दामोदर सावरकर) | मी महाराष्ट्राचा", "raw_content": "\nपरिपूर्ण माहिती महाराष्ट्राच्या राजकारणाची..\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचा��क असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.\nत्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.\nसावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९च्या प्लेगला बळी पडले.\nसावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ घेतली.\nमार्च १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.\nराष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल��या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.\n१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. ‘अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर’ हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.\nराजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरक���ांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(१९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात ठोठावण्यात आली (१९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून त्या शासनाच्या परवानगीशिवाय ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.\nअंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.\nअंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते ल���खन करणारे सावरकर – असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर – अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.\n(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)\n१८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि. नाशिक).\n१८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.\n१८९९ सप्टें ५ पितृनिधन.\n१९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना.\n१९०१ डिसे.१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.\n१९०१ जाने.२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.\n१९०४ मे. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.\n१९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी.\n१९०५ डिसे.२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.\n१९०६ जून ९ लंडनला प्रयाण.\n१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.\n१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.\n१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.\n१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.\n१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.\n१९०९ जून वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.\n१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध.\n१९०९ आक्टो.२४ लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष— बॅ.गांधी.\n१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक.\n१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी.\n१९१० डिसे.२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.\n१९११ जाने.३१ दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा.\n१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.\n१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.\n१९२० नोव्हें. धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.\n१९२१ मे.२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.\n१९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.\n१९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.\n१९२४ जाने.६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.\n१९२५ जाने.७ कन्या “प्रभा��” हिचा जन्म.\n१९२६ जाने.१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.\n१९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा.\n१९२७ मार्च १७ पुत्र “विश्वास” याचा जन्म.\n१९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन\n१९३१ फेब्रु.२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.\n१९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.\n१९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.\n१९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.\n१९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापा�\nनि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.\n१९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.\n१९३७ डिसे.३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.\n१९३८ एप्रिल १५ ‘महाराष्ट्र-साहित्य-संमेलन’ २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.\n१९३९ फेब्रु १ निजाम विरोधी ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’ प्रारंभ.\n१९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.\n१९४१ डिसे.२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.\n१९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.\n१९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.\n१९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.\n१९४५ मार्च १६ वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.\n१९४५ एप्रिल १९ अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.\n१९४५ मे ८ कन्या ‘प्रभात’ चा विवाह, पुणे.\n१९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.\n१९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.\n१९४८ फेब्रु. ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.\n१९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका.\n१९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा. नारायणराव यांचे निधन.\n१९४९ डिसे. अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.\n१९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.\n१९५२ मे १०-१२ ‘अभिनव-भार��’ संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.\n१९५५ फेब्रु. रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.\n१९५६ जुलै २३ लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.\n१९५६ नोव्हें १० अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.\n१९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.\n१९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.\n१९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने ‘डी-लिट’ सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली.\n१९६० डिसें. २४ मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).\n१९६१ जाने.१४ मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).\n१९६२ एप्रिल १५ मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले.\n१९६३ मे २९ मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई)\n१९६३ नोव्हें ८ पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.\n१९६४ आगस्ट १ मृत्युपत्र केले.\n१९६४ आक्टो. भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.\n१९६५ सप्टें गंभीर आजार.\n१९६६ फेब्रु १ अन्न नि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ.\n१९६६ फेब्रु २६ शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३\n१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार\nमी महाराष्ट्राचा May 31, 2015 | Posted by मी महाराष्ट्राचा in Personalities, व्यक्तीविशेष | 0 comments\nBal Thakre (बाळासाहेब ठाकरे)\nजागे व्हा आणि जागे करा…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindijokes.biz/sorry-word-meaning-with-dr.html", "date_download": "2018-12-10T15:40:56Z", "digest": "sha1:LJPQRAHPYS7HGOACHLKZYKPVI3ICOCFW", "length": 1293, "nlines": 26, "source_domain": "www.hindijokes.biz", "title": "सॉरी\" हा शब्द किती विचित्र आहे ना?", "raw_content": "Jokes in Hindi सर्वश्रेष्ठ हिंदी चुटकुले संग्रह \nसॉरी” हा शब्द किती विचित्र आहे ना\n“सॉरी” हा शब्द किती विचित्र आहे ना\nआपण म्हणालो तर चांगला\nआपकी दो पत्नियां हैं क्या\nऐसी कोनसी चिज है जो खिंचने पर छोटी हो जाती है\nजब में तुम्हे चिल्लाता हु तब तुम अपना गुस्सा किसपे निकलती हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-ngt-agriculture-water-62558", "date_download": "2018-12-10T16:32:44Z", "digest": "sha1:VYIRXDA62ZUM5KJ4LSVPPDXBFZTHR6TL", "length": 21354, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news NGT agriculture water ‘एनजीटी’च्या निर्देशानुसार शेतीसाठी पाणी | eSakal", "raw_content": "\n‘एनजीटी’च्या निर्देशानुसार शेतीसाठी पा���ी\nगुरुवार, 27 जुलै 2017\nमुंबई - सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देण्यासाठी मुंढवा जॅकवेल प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडत असल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली, याबाबत बुधवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर ‘एनजीटी’च्या निर्देशानुसार शेतीसाठी पाणी विसर्जित केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.\nमुंबई - सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देण्यासाठी मुंढवा जॅकवेल प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडत असल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली, याबाबत बुधवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर ‘एनजीटी’च्या निर्देशानुसार शेतीसाठी पाणी विसर्जित केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.\nअधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तर सत्राची घोषणा केली. यात जॅकवेल प्रकल्पाबाबत सदस्य अनिल भोसले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कमी आहेत. त्यामुळे संपूर्ण पाण्यावर प्रक्रिया करणे शक्‍य नाही. मुंढवा प्रकल्पातून अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी शेतीसाठी सोडले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुठा उजव्या कालव्यातून पाणी सोडताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले जात आहे. या प्रकरणी मुंढवा ग्रामपंचायतीने ‘एनजीटी’मध्ये याचिका दाखल केली असून, त्यांच्या निर्देशानुसार शेतीसाठी पाणी विसर्जित केले जाईल.’’\nप्रकल्पबाधितांच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी\nउरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपो प्रकल्पबाधितांना पुणे महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरामध्ये स्पष्ट केले. या संदर्भात सदस्य शरद रणपिसे, रामहरी रूपनवर, संजय दत्त, भाई ज���ताप, हुस्नबानू खलिफे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.\nफिरत्या खंडपीठाचा चेंडू उच्च न्यायालयात\nगेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्वतंत्र खंडपीठाच्या मागणीवर विधान परिषदेमध्ये बुधवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर पुणे आणि कोल्हापूरसाठी ‘फिरते खंडपीठ’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, उच्च न्यायालयाकडून अद्याप अंतिम मंजुरी मिळाली नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तर सत्र सुरू केले. त्यामध्ये सदस्य शरद रणपिसे, सतेज पाटील, संजय दत्त, रामहरी रूपनवर, हुस्नबानू खलिफे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘सन २०१५ मध्ये मंत्रिमंडळामध्ये फिरते खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाने खंडपीठ स्थापन करण्याची शिफारस मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे केली आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल.’’\nखामगाव मावळ येथे पुलाचा प्रस्ताव मंजूर\nखामगाव मावळ (ता. हवेली) येथे ग्रामीण रस्तेविकास कार्यक्रमांतर्गत नवीन पूल उभारणीसाठी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच त्याचे काम सुरू केले जाईल, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. खामगाव मावळमध्ये जुन्या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी नवा पूल उभारावा, अशी मागणी विधानसभेत प्रश्नोत्तर सत्रात करण्यात आली. आमदार भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली होती; परंतु दुरुस्तीचे काम सुरू केले नसल्याची तक्रार तापकीर यांनी केली. त्यावर मुंडे यांनी नव्या पूल उभारणीची मागणी मान्य केल्याची माहिती दिली. अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. ग्रामीण रस्तेविकास कार्यक्रमांतर्गत नवीन पूल उभारणीसाठी तरतूद केली असून, लवकरच याचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.\nलैंगिक शोषण; दोषींवर कारवाई करू\nई-लर्निंगच्या पडद्यावर अश्‍लील चित्रफित दाखवून अल्पवयीन मुल��ंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. प्रश्नोत्तर सत्राला सुरवात करण्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केल्यानंतर आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम थोपटे, मिलिंद माने, संतोष टारफे, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, सुनील केदार, अमर काळे, हर्षवर्धन सपकाळ, अस्लम शेख, निर्मला गावित यांनी पुण्यातील बालसुधारगृहातील लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून बालगुन्हेगार अंधाराचा फायदा घेऊन, कर्मचाऱ्यांना दमदाटी करून, पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा पोलिस तपास सुुरू असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरामध्ये दिले. हा प्रश्न आमदार विजय काळे यांनी उपस्थित केला होता.\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nआवाक्‍यातले उपचार (डॉ. संजय गुप्ते)\nउपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nशेतकऱ्यांनो, बाजारू शेती नको\nनागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा \"धरतीमित्र' या राष्ट्रीय...\nदुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्‍न\nपुणे : \"आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्��ायच राहिला नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18432", "date_download": "2018-12-10T15:55:00Z", "digest": "sha1:MS7H7DOE2CPSRDOTIQHJQ4ZHKSB6CSOC", "length": 2970, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ईडली तांदूळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ईडली तांदूळ\nपारंपारीक ईडली आणि चटण्या\nRead more about पारंपारीक ईडली आणि चटण्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5933", "date_download": "2018-12-10T15:51:02Z", "digest": "sha1:TKJUJKOPOHX5FYUNIPGQVADKR3UPZCBR", "length": 9158, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आंतरराष्ट्रीय राजकारण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आंतरराष्ट्रीय राजकारण\nमिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश\nभारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते.\nRead more about मिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश\nशिया आणि सुन्नी यांच्यातील ईराक, ईराण आणि सिरीया या देशातील अंतर्गत युद्धात भाग घेण्यासाठी ३०,००० सैनीक तयार केले जायचे होते. त्यातले काही तरुण या अगोदरच ईराक मध्ये पोहोचले आणी त्यांनी\nविदेशी भुमीवरची भारतीय राज्ये भारतात विलीन करणे गरजेचे आहे का\nभारताला जर अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र व्हायचे असेल तर आधी अमेरिकेसारखी ५१ राज्ये झाली पाहिजेत.\n२९ राज्यांनी काही होत नाही किमान ५२ तरी हवीतंच. तेच प्रगतीचं लक्षण आहे. न्यू जर्सी हे तर भारतीय राज्य आहेच ते फक्त भारत केंद्रशासित होण्याचा ऊशीर आहे. अशीच राज्ये युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया देशात वेगळी काढून दिली पाहिजेत.\nRead more about विदेशी भुमीवरची भारतीय राज्ये भारतात विलीन करणे गरजेचे आहे का\nएकीकडे आंतर राष्ट्रीय गूंतवणूकीला भारता कडे वळवण्या साठी राजकीय तयारी चालू असताना\nभारतीय कंपनीला ( GMR ) मालदिव्ज मध्ये सपशेल बाहेर फेकुन देण्यात आले.\nभारत सरकारला भारतातील एका निवेशकाला संरक्षण देण्यास अपयश आले असा याचा अर्थ होतो काय\nजाणकारांनी आपली मते अवश्य मांडावीत \nअमेरिका : जगाचे अघोषित राजे\nअमेरिका : जगाचे अघोषित राजे \nRead more about अमेरिका : जगाचे अघोषित राजे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/teacher-was-arrested-student-beating-crime-154663", "date_download": "2018-12-10T16:08:35Z", "digest": "sha1:RD22ZBOHAM5HNCNRJTDSTFEHYNJ4HQTV", "length": 13626, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher was arrested in the student beating crime विद्यार्थ्याच्या मारहाणप्रकरणी शिक्षकाला अटक | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्याच्या मारहाणप्रकरणी शिक्षकाला अटक\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nपुणे - गृहपाठ न केल्याबद्दल सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.\nशिवाजीनगरमधील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमधील (एसएसपीएमएस) सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून चित्रकला शिक्षक ���ंदीप विनायक गाडे (वय ४१, रा. जांब, ता. इंदापूर) याला अटक झाली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम) कायद्यान्वये आणि मारहाणीबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शाळा प्रशासनाने शिक्षकाला निलंबितही केले आहे.\nपुणे - गृहपाठ न केल्याबद्दल सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.\nशिवाजीनगरमधील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमधील (एसएसपीएमएस) सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून चित्रकला शिक्षक संदीप विनायक गाडे (वय ४१, रा. जांब, ता. इंदापूर) याला अटक झाली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम) कायद्यान्वये आणि मारहाणीबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शाळा प्रशासनाने शिक्षकाला निलंबितही केले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रकलेचा गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून गाडेने विद्यार्थ्याला मारहाण केली होती. १५ ते २५ ऑक्‍टोबर दरम्यान शाळेत हा प्रकार घडला होता. विद्यार्थ्याचे पालक त्याला नेण्यासाठी तीन नोव्हेंबर रोजी आले होते. त्यावेळी विद्यार्थ्याला बोलताना त्रास होत असल्याचे दिसून आले. तसेच झोपही लागत नव्हती. पालकांनी त्याला डॉक्‍टरांकडे नेले, तेव्हा अर्धांगवायूचा झटका बसल्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तविली होती. पालकांनी विचारणा केल्यावर त्या मुलाने शिक्षकांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, गाडेला अटक केली.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/20000-views-for-gavathi-matter-web-series-in-two-days/", "date_download": "2018-12-10T14:48:46Z", "digest": "sha1:X342UIE45L224QAWWQSCIS45WLB6R7EN", "length": 11615, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गावठी मॅटर वेबसिरिजला दोन दिवसात तब्बल वीस हजार व्हीव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगावठी मॅटर वेबसिरिजला दोन दिवसात तब्बल वीस हजार व्हीव\nखेडेगावातील युवकांचा स्वयंरोजगाराचा यशस्वी प्रयत्न\nउंब्रज – गावाला जायला रस्ता नाही…तिथे ना एस. टी. जाते ना पुरेशी मोबाइल रेंज…मात्र खेडेगावात काय आहे. म्हणणाऱ्यांसाठी गाव ऑनलाईन करून जाधववाडी, ता. पाटण येथील कलाकार युवकांनी गाववाडी प्रोडक्‍शनच्या माध्यमातून गावठी मॅटर नावाची वेबसिरिज सुरू करून अवघ्या दोन दिवसात तब्बल दोन हजारच्या वर सब्सक्राबर आणि वीस हजार व्हीव मिळवून यू ट्यूब च्या जगात धुमाकूळ घातला आहे.\nआजच्या आधुनिक व तंत्रद्यानाच्या युगात पैसे कमवण्यासाठी अनेक तरुण नानाविध मार्ग चोखाळताना आपण नेहमीच पाहत आलोय. पैशाच्या हव्यासापोटी काहीजन गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आपल आख्खं आयुष्य देशोधडीला लावल्याची उदाहरणे आपण नेहमीच वर्तमान पत्रातून वाचत असतो. परंतु या सर्व गोष्टीपासून अलीप्त राहत काही तरुण-तरुणी खेडेगावात रोजगारची नवी संधी शोधली आहे आणि नोकरीसाठी शहरात धाव घेणाऱ्या युवकांसमोर एक नवा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. जाधववाडी (चाफळ), ता. पाटण येथील काही तरुणांनी सुरू केलेल्या गावठी मॅटरच्या माध्यमातून खेडेगावातील वाडी वस्तीतील लोकांच्या कलागुणांना वाव मिळाला असून नाट्यकर्मी आणि अंगभूत कलागुण असलेल्या कलाकारांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे.\nचाफळच्या उत्तरेस दोन किलो मीटर अंतरावर जाधववाडी हे छोटस गांव आहे. सैनिकी परंपरा लाभलेले गांव म्हणून जाधववाडी गावची विभागात एक वेगळी ओळख आहे. देश सेवेसाठी येथील अनेक भूमीपुत्रांनी इंडियन आर्मीच्या माध्यमातून लाख मोलाचे योगदान दिले आहे. सरळ मार्गी व निर्व्यसनी तरुण वर्ग अशी विभागात गावची वेगळी ओळख निर्माण होत आहे. गावठी मॅटर मालिकेची निर्मिती जितेंद्र अरविंद पवार या तरुणाने केली असून परिसरात सध्या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. स्वत: लेखक, दिग्दर्शक ते कलाकार बनलेल्या जितेंद्रने आपले मित्र अविनाश बाळासाहेब जाधव, पंकज सुनिल चव्हाण आणि इतर मित्र-मैत्रीणींना सोबत घेऊन जाधववाडी, गमेवाडी, उत्तरमांड धरण परीसरात या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे.विनोदी आणि प्रेम कथेच्या माध्यमातून आजकाल आपल्या समाजात मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत आहे आणि त्यावर मुलींनी किती काठोर आणि सक्षम राहीले पाहिजे. यावर सुंदर भाष्य या मलिकेतून करण्यात येणार असल्याचे टिम मार्फत सांगण्यात येत आहे. गावातील तरुणांनी समाज आणि तंत्रज्ञान सोबत घेऊन एक मनोरंजक आणि कलाकार घडवण्यासाठी टाकलेले हे पाऊल निश्‍चीतच आजच्या तरुणांना आदर्शवत ठरणार असून यू ट्यूब वर असणाऱ्या अनेक वेब सिरिजसोबत खेडेगावातील युवक आपला वेगळा ठसा उमटविताना दिसत आहेत.\nसातारा जिल्हा हा वेब सिरिजचा जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. जिल्ह्यातून अनेक खेडेगावातून वेब सिरिज सुरू असून तारळे, पाटण, सज्जनगड, कास, खटाव, कराड, ढेबेवाडी, नागठाणे तसेच अनेक भागातून वेब सिरिज सुरू आहेत. नोकरीसाठी शहरात गर्दी करण्यापेक्षा आजकाल वेबसिरीजच्या माध्यमातून समाजापुढे निरनिराळे विषय आणून त्याद्वारे पैसे कमावणे सोपे असल्याने शहरात नोकरीसाठी जाणाऱ्या युवकासमोर आदर्श निर्माण होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखडकवासला धरणातून 2 हजार 568 क्‍युसेकने विसर्ग\nNext articleदंडाधिकाऱ्यांना दंड कोण करणार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/summer-special-drinks-41224", "date_download": "2018-12-10T16:06:21Z", "digest": "sha1:IWVY6HQJMQV2J6XEHVBLEIZEB4LY2CFW", "length": 17335, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "summer special drinks उन्हाळ्यासाठी 'कूल पेये' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nउन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना काही फळे, पेये मात्र तो सुसह्य करण्यासाठी मदत करतात. सरबतातील बर्फामुळे नाही तर त्यातील घटकांमुळे आपली तहान शमते; तसेच ताजेतवाने होण्यासही मदत होते.\nउन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना काही फळे, पेये मात्र तो सुसह्य करण्यासाठी मदत करतात. सरबतातील बर्फामुळे नाही तर त्यातील घटकांमुळे आपली तहान शमते; तसेच ताजेतवाने होण्यासही मदत होते.\nहे आइस्क्रिम तयार करण्यासाठी आंबे, लिंबू आणि आले वापरले जाते. एका भांड्यामध्ये आले, साखर आणि एक कप पाणी घ्यावे. पाच- सात मिनिटे हे मिश्रण गॅसवर हलवत राहावे. त्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यावे. त्यात एका लिंबाचा रस घालावा. मग त्यात आंब्याचा रस घालावा. हे सर्व एकत्र करून फ्रिजरमध्ये घट्ट व्हायला ठेवावे. त्यात बर्फ तयार व्हायला हवा. नंतर ते बाहेर काढून त्यातील बर्फाचे कण तुटेपर्यंत ते हलवत राहावे. पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवावे. पुन्हा याच पद्धतीने बर्फ वितळेपर्यंत करून पुन्हा सेट करावे. खायला देण्याआधी पंधरा मिनिटे फ्रिजरमधून काढून फ्रिजच्या खालच्या कप्प्यात ठेवावे. म्हणजे मिश्रण थोडे सैल होईल. आइस्क्रीम स्कूपमध्ये गोळा वाढून तो आंब्याच्या फोडी आणि पुदिन्याच्या पानांनी सजवावे.\nपन्हे हे आपल्याकडील अस्सल देशी सरबत. ग्लासभर पन्हे प्यायल्याने उन्हाने झालेली काहिली कमी होते. त्याची आंबटगोड चव जिभेवर रेंगाळते आणि पोटाला थंडावा देते. पन्हे उकडलेल्या कैरीपासून बनवतात. त्यात वेलदोडा आणि केशर घातले जाते. पन्हे प्यायल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहाण्यास मदत होते. पन्हे तयार करण्यासाठी कैरी उकडून घ्यावी. त्याची साल काढून टाकून त्याचा गर काढून घ्यावा. गर गाळून घ्यावा. त्यात पिठीसाखर किंवा गूळ घालावा. केशर मिसळावे आणि चांगले एकत्र करून बाटलीत भरून ते फ्रिजमध्ये ठेवावे. पन्हे तयार करताना एक चमचा मिश्रण ग्लासमध्ये घेऊन त्यात गार पाणी घालून हलवून प्यायला द्यावे.\nकॉफीचा वास आला की कॉफीप्रेमींना राहावत नाही. मुलांनाही कॉफीचा फ्लेवर आवडतोच. म्हणून कॉफी आइस्क्रीम हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कॉफीच्या फ्लेवरला थोडी व्हॅनिलाची जोड दिली की मस्त चव लागेल. त्यासाठी दूध आणि साय यांच्या योग्य मिश्रणातून आइस्क्रीम तयार करावे.\nथोड्याशा गरम पाण्यासोबत कॉफी विरघळवून घ्यावी. कॉर्नफ्लॉवर आणि दूध यांचे एका भांड्यात मिश्रण करावे. ते बाजूला ठेवावे. दूध आणि साखर नॉनस्टिक पॅनमध्ये एकत्रित करावी. अधूनमधून हलवत पाच ते सहा मिनिटांसाठी मध्यम आचेवर राहू द्यावी. त्यातच कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण घालावे. ढवळून चार मिनिटांसाठी मध्यम आचेवर उकळवावे. मग त्यात कॉफी आणि पाण्याचे मिश्रण घालावे. पूर्ण थंड होऊ द्यावे. गार झाल्यावर त्यात व्हॅनिला इन्सेन्स आणि फेटून साय घालावी. हे मिश्रण ऍल्युमिनिअम पातेल्यात घालून, फॉईल लावून फ्रिजमध्ये सहा तास सेट करावे. थोडेसे घट्ट झाले की हे मिश्रण मिक्‍सरमध्ये घालून फिरवावे आणि पुन्हा ऍल्युमिनिअमच्या पातेल्यात घालून सेट करावे. यासाठी दहा तास लागतील. आइस्क्रीम तयार झाल्यावर लगेच गोळा खायला द्यावा.\nदही घुसळून पाणी घालून बनवलेल्या ताकाला उन्हाळ्यात काही पर्याय नाही. सहज उपलब्ध होणारे आणि स्वस्तात मस्त असे पेय आहे. ताक प्यायल्याने उन्हामुळे होणारी काहिली शांत होते. यात जिरे पावडर खूप महत्त्वाची आहे. थंड ताकात जिऱ्याची पावडर घालून दुपारच्या वेळी प्यावे.\nनाचणी हे महाराष्ट्रात मिळणारे आणि वापरले जाणारे धान्य. नाचणीचे पापड, भाकऱ्या काही ठिकाणी खाल्ल्या जातात. मात्र नाचणीपासून बनवण्यात येणारी अंबिल ही बहुतांश लोकांच्या आवडीची असते. नाचणीचे सत्त्व गरम करून त्यामध्ये ताक, लसूण, कोथिंबीर, मीठ घालून बनवलेली अंबिल पौष्टिक आणि थ��डावा देणारी असते. जेवणानंतर एक ग्लासभर अंबिल प्यायल्यास दुपारच्या उन्हात काही क्षण विश्रांती घेण्याचा मोह टाळणे कठीणच.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\n'भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा'\nधुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे....\nभिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस\nवज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T14:48:44Z", "digest": "sha1:MMQOAECW6FXVSQVTOOYAFTVLLYGB3IWQ", "length": 6119, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दरोड्याचा डाव उधळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा ड���व पोलिसांनी उधळून लावला. दरोड्याच्या तयारीत असताना टोळीतील एकाला तळेगाव, एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. तर, पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) रात्री सव्वा आठच्या सुमारास भंडारा डोंगराच्या पायथ्याशी करण्यात आली.\nराजेंद्र प्रकाश काशिद (वय-22, रा. खरपुडी, ता. खेड) याला अटक करण्यात आले आहे. त्याचे साथीदार सूरज पांडुरंग मोरे (वय-25, रा. मोरेवस्ती, चिखली), राकेश वासुदेव येवले (वय-27), सनी शिंदे, पिल्या उर्फ गुरुदास तेलंग, पांड्या आवटे (सर्व रा. कान्हेवाडी, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहेत.\nपोलीस नाईक प्रशांत मधुकर सोरटे यांनी फिर्याद दिली. आरोपी तळेगाव-चाकण रोडवरील हरे कृष्ण पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजागतिक बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धा : मेरी कोमला विक्रमी सहावे विजेतेपद\nNext articleभारत_वि_ऑस्ट्रेलिया टी20 क्रिकेट मालिका : भारताला विजय अनिवार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/complete-kochi-and-khindsi-project-nagpur-district-june-2019/", "date_download": "2018-12-10T16:42:34Z", "digest": "sha1:JY7JXNUTAJZJ63KIDYVGLVEG2LIRSNFP", "length": 28589, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Complete Kochi And Khindsi Project In Nagpur District By June 2019 | नागपूर जिल्ह्यातील कोच्छी व खिंडसी प्रकल्प जून २०१९ पर्यंत पूर्ण करा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेम���साठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी द���ल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nनागपूर जिल्ह्यातील कोच्छी व खिंडसी प्रकल्प जून २०१९ पर्यंत पूर्ण करा\nकमीत कमी निधी खर्च करून अधिकाधिक सिंचन क्षमता वाढेल अशा लहान प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा. तसेच कोच्छी व खिंडसी फिडर प्रकल्प येत्या जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.\nठळक मुद्देसिंचन आढावा बैठक : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश\nनागपूर : कमीत कमी निधी खर्च करून अधिकाधिक सिंचन क्षमता वाढेल अशा लहान प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा. तसेच कोच्छी व खिंडसी फिडर प्रकल्प येत्या जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.\nजिल्ह्यातील सिंचनक्षेत्र वाढविणे आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी समजवून घेण्याच्या दृष्टीने आयोजित बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी निर्देश दिलेत. तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक निधीची आवश्यकता असल्याचे या बैठकीतून दिसले. पाणीपट्टीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधीचे नियोजन करून त्वरित शासनाकडे पाठविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.\nतूर्तास कामे सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामाची स्थिती काय आहे, किती निधीची गरज आहे, तसेच २०१८-१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या कामाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्हा परिषद सिंचन विभागानेही आपले लहानलहान प्रकल्प दुरुस्ती करून किवा अपूर्ण असतील तर ते पूर्ण करून सिंचन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. पेंच प्रकल्पाची १५ पैकी १४ कामे सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. पेंचची दुरुस्तीची कामे, अस्तरीकरणाची कामे, मूळ प्रकल्पाची कामे समजून जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. कन्हानच्या पाण्याचा वापर वाढवून पेंचचे पाणी शिल्लक राहील अशा पध्दतीचे नियोजन करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली.\nउपसा सिंचन योजनांना २४ वीजपुरवठा करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी महावितरणला दिले. सत्रापूर सिंचन योजनेला २४ तास वीज पुरवठा मिळत आहे. अंभोरा १ व अंभोरा २ ला २४ तास वीजपुरवठा देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव\nनागपूरातील इतवारी भागात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू\nनागपूरनजीकच्या कामठी येथे कॅशियरला जखमी करून २.२० लाख रुपये लुटले\nनागपुरात ५१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली\nनागपूर विधानभवन सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात\nनराधमाच्या हातून वाचला एकाचा जीव\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nनागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात गोंधळ\nनागपूर मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस\nमराठी विद्यापीठाचे भिजत घोंगडे कधीपर्यंत\nबापाला ठार मारण���ऱ्या मुलाची शिक्षा कायम\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1937", "date_download": "2018-12-10T15:05:06Z", "digest": "sha1:LWHIENSIUCNX263QLA64STEL766ZH4CQ", "length": 14449, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nचुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण\nतालुका प्रतिनिधी / राजुरा : अत्यावश्यक वेळी धाव घेऊन लोकांचे प्राण वाचविणाऱ्या \"१०८ एम्बुलन्स\" मध्ये काल १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.२० वाजता चुनाळा-राजुरा मार्गावर एका गर्भवतीचं बाळंतपण झालं. आई आणि नुकतीच जन्माला आलेली चिमुकली स्वस्थ असून पुढील उपचार राजुरा ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे.\nसविस्तर वृत्त असे कि चुनाळा येथील इंदिरा नगर येथून १०८ एम्बुलन्स ची मागणी करण्यात आली. अवघ्या ६ मिनिटात १०८ एम्बुलन्स घरासमोर उभी झाली. गरोदर महिले सोबत तिची आई व एक अन्य महिलेला घेऊन एम्बुलन्स लगेच राजुरा कडे निघाली. चुनाळा-राजुरा मध्ये रस्त्यातच एम्बुलन्स मध्ये महिलेला असहनीय वेदना जाणवू लागल्या. एम्बुलन्स मध्ये असलेल्या डॉ. सुनील टेकाम यांनी तत्परतेने रुग्णाचे गांभीर्य बघून एम्बुलन्स पायलट खुशाल लडके यांच्या सहाय्याने एम्बुलन्स मध्ये सायंकाळी जवळपास ७.३० च्या दरम्यान बाळंतपण केले. रुग्ण महिलेचे नाव रविता प्रभाकर कोडापे असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई - मुलगी दोघेही स्वस्थ असून पुढील उपचार ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे सुरू आहे.\nसर्वसामान्य लोकांकरिता महत्वपूर्ण भूमिका निभावत असलेल्या \"१०८ एम्बुलन्स\" चे डॉ. सुनील टेकाम व पायलट खुशाल लकडे यांच्या या तातडीने घेतलेल्या कार्याची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षली हल्ला, एक जवान शहीद, एका नक्षलवाद्याचा खात्मा\nदुर्गम भागातही पोरेड्डीवारांनी जिवंत ठेवले सहकार क्षेत्र : अभिनेता भारत गणेशपूरे यांचे गौरवोद्गार\nबारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिका मराठीतून लिहिण्याची संधी\nपर्यावरण खात्याचे कडक पाऊल : प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास दुकान कायमचे बंद\n१४ महिन्यांच्या चिमुरडीवर बिहारी इसमाकडून अत्याचार : गुजरातवासीय संतप्त, उत्तरप्रदेश, बिहारींवर हल्ले\nगुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये\nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\n��ुन्हा वाढले पेट्रोल, डिझेल चे दर, पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nमहाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, गडचिरोली ठरला मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा\nदिल्ली पोलिस आयुक्तांना आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nनवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर क्षेत्रामध्ये खवल्या मांजरीची शिकार करणाऱ्या २३ आरोपीस अटक\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\nपोहरादेवी विकासासाठी १०० कोटी, बंजारा अकादमी स्थापणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपेरमिली आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक, अधीक्षकांना निलंबित करा : पालकमंत्री ना. आत्राम यांचे आदेश\nशिर्डी बसस्थानकावर चोरी करणाऱ्या श्रीरामपुरच्या दोन महिलांना अटक\nअवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’\nरानमांजराचे शिकारी गडचिरोली वनविभागाच्या जाळ्यात\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nदोडूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका राहते गैरहजर, गावकऱ्यांनी उपकेंद्राला ठोकले कुलूप\nनरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने अनियंत्रित होऊन महिलेला केले ठार , एक जखमी\nआष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चालक जखमी\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉय ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\nकाटोल चे भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा\nमाजी आमदार हरीराम वरखडे यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश\nचालकाला फिट आल्याने बसला अपघात\nशेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’\nकोरची येथे भव्य जनमैत्री मेळावा\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद\nगडचिरोली जिल्ह्यात २१९ गावात एक गाव - एक गणपती, पोलिस विभागातर्फे चोख बंदोबस्त\nवाढीव वीज देयकांबाबत २४ तासाच्या आत स्पष्टीकरण करा\nदोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी\nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nआ.डाॅ. देवराव होळी, जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांनी दाखविली सिएम चषक प्रचार रथाला हिरवी झेंडी\nमासळ - मदनापूर जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात पडला जागतिक शौचालय दिनाचा विसर\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा : खंडाईत\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nदेसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात देसाईगंज पोलिसांना यश\nराज्य सरकारी सेवेत रुजू झाल्यापासून दहा वर्षांच्या आत कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार दहा लाखांची नुकसान�\nभामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nपोलीसांना गुटखा जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाहीच\nपेट्रोल १८ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त\nजिल्हा रुग्णालयाने घेतली प्रहार च्या मागणीची दखल : आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे होणार सोयीस्कर\nजम्मू-काश्मीरमध्ये बेळगाव जिल्ह्यातील जवान शहीद , दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन अतिरेकी ठार\nराज्याच्या सामाजिक न्याय विभागाने काढले वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे न देण्याच�\nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/global-handicapped-day-special-girl-wingchair-diksha-dinde-158329", "date_download": "2018-12-10T16:11:55Z", "digest": "sha1:EU7YX4MKMR7CY63ZS7W44XMTC3JWWE5G", "length": 16160, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Global handicapped day special Girl on Wingchair Diksha Dinde गर्ल ऑन ‘विंगचेअर’ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nपुणे - जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले. ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली, वावर यावर मर्यादा आल्या; पण महत्त्वाकांक्षा, जिद्द, हुशारीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याच्या तिच्या स्वप्नांना कोणी रोखू शकले नाह��. अपंगत्वामुळे खासगी शाळेने प्रवेश नाकारलेल्या कात्रजमधील दीक्षा दिंडे हिला आज जगभरातल्या महत्त्वाच्या चर्चासत्रांसाठी सन्मानाने ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून बोलावलं जातंय. व्हील चेअरशिवाय फिरता न येणारी दीक्षा आज उच्च शिक्षण, नोकरी आणि तिचं सामाजिक काम यामुळे अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.\nपुणे - जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले. ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली, वावर यावर मर्यादा आल्या; पण महत्त्वाकांक्षा, जिद्द, हुशारीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याच्या तिच्या स्वप्नांना कोणी रोखू शकले नाही. अपंगत्वामुळे खासगी शाळेने प्रवेश नाकारलेल्या कात्रजमधील दीक्षा दिंडे हिला आज जगभरातल्या महत्त्वाच्या चर्चासत्रांसाठी सन्मानाने ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून बोलावलं जातंय. व्हील चेअरशिवाय फिरता न येणारी दीक्षा आज उच्च शिक्षण, नोकरी आणि तिचं सामाजिक काम यामुळे अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.\n‘शाश्‍वत विकास’, ‘तरुणांचे नेतृत्व’, ‘दिव्यांगांचे अधिकार’ या विषयांवरील चर्चासत्रांसाठी ती आतापर्यंत मलेशिया, साऊथ कोरिया आणि इजिप्तमध्ये जाऊन आली आहे. दिव्यांगांना कोणत्या सोयी-सुविधा आवश्‍यक आहेत, त्यासाठी शहर नियोजन करताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर तिने मलेशियातील चर्चासत्रात सादरीकरण केले होते. साऊथ कोरियामध्ये झालेल्या कल्चरल एक्‍सेंज प्रोग्राममध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ती नोकरी, उच्च शिक्षण एकाच वेळी करताना मासिक पाळी व आरोग्यासंबंधी जनजागृती, विविध उपक्रम करते.\nपुण्यातील झेड ब्रीजखाली राहणाऱ्या रस्त्यावरील मुलांनाही तिने जवळपास दोन वर्ष शिकवले. यासोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखन सहाय्यक मिळवून देणे, अंध मुलांना अभ्यासात मदत व्हावी, यासाठी ऑडिओ बुक्‍स, रेकॉर्डिंग करणे ही कामं तर ती नेहमी करत असते. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, हेटाळणी, सरकारी उदासीनतेमुळे अपुऱ्या सोयी-सुविधा यामुळे अनेकदा मन निराश झालं, नकारात्मक वाटलं तरी आई-आजी आणि बहिणीने दिलेली खंबीर साथ या प्रवासात इथवर घेऊन आली, असं दीक्षा सांगते.\nअपंगत्वामुळे कॉलेजच्या सहलीला तिला प्रवेश नाकारला होता, तर मलेशियाला जाताना मुंबई एअरपोर्टवर तिला विमान प्रवास करण्यास एअरपोर्ट प्रशासनाने विरोध केला होता. अशा प्रसंगांचा पदोपदी सामना करत ती आज जगभर एकटी फिरते. नुकतंच ती अहमदाबाद सहलीला एकटी जाऊन आली. ‘गर्ल ऑन व्हीलचेअर’ ऐवजी ती स्वत:ला ‘गर्ल ऑन विंगचेअर’ म्हणते. कारण तिच्या चेअरची दोन फिरती चाकं ही तिच्यासाठी फिनिक्‍सचे पंख आहेत.\nअपंगत्वाकडे सकारात्मकतेने पाहण्याची मानसिकता भारतीयांमध्ये नाही. भारतात व्हील चेअर्ससाठी साधे रॅम्प नाहीत. कोणत्याही सुविधा नाहीत. आमची चूक नसताना आम्ही हे सारे का सहन करायचे\nघाटीत हिमोफेलियाच्या रुग्णांना वैश्‍विक अपंग प्रमाणपत्र\nऔरंगाबाद : दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरून मिळणारी 21 प्रकारची अपंगत्व प्रमाणपत्रे जिल्ह्यात मिळत नसल्याने दिव्यांगांना त्रास सहन करावा...\nलोकवर्गणीतून केले रस्त्याचे सरळीकरण\nनिल्लोड - केऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. त्यांच्या या...\nमुख्यमंत्री, ठाकरेंना महिला दिव्यांग सेनेतर्फे बांगड्यांचा आहेर\nभांडुप - दिव्यांग सेनेकडून त्यांच्या हक्कासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले; मात्र त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे तसेच...\nऔरंगाबाद : दिव्यांगांना 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाचे \"स्वावलंबन कार्ड' ऑनलाइन देण्याच्या शासन आदेशाला सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षणसह...\n'दीपस्तंभ'च्या यजुर्वेंद्र महाजन यांना हेलन केलर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nनवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत...\nदिव्यांगांची मोफत शुश्रूषा करणारी आधुनिक \"मदर तेरेसा'\nजळगाव ः व्याधीग्रस्त, अपंग, अनाथ अपंगांची सेवा करणाऱ्या विशेषतः कुष्ठरोग्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मदर तेरेसांची माहिती सर्वांना आहे. त्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यू���ची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/christmas-2017/", "date_download": "2018-12-10T16:42:32Z", "digest": "sha1:LB7OZILSCBWZPINT4IYDS7F7RNSF34YD", "length": 26536, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Christmas 2017 News in Marathi | Christmas 2017 Live Updates in Marathi | ख्रिसमस 2017 बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौ��ा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nयेशू जन्मोत्सवाचे लक्षवेधी देखावे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगोवा - आजही गावातून राखली जाते नाताळाची पारंपारिकता\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवाढत्या जागतिकरणाच्या तसेच बदलत्या काळात शहरात नाताळ सणातील पारंपारिकतेपासून दूर गेले असले गावातील गावपण राखून ठेवलेल्या लोकांनी आजही सणाची पारंपारिकता जपून ठेवली आहे ... Read More\nकार्निव्हलप्रमाणे गोव्यातील पारंपारिक नाताळही इतिहासजमा, आता केवळ वीजेच्या रोषणाईवर समाधान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगोव्यात एक जमाना असा होता की डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच सर्वांना नाताळाची चाहूल लागलेली असायची. नाताळाची तयारी अगदी महिन्याभरापूर्वीच सुरु होत असे. घरासमोर क्रिबचा देखावा यावेळी कसा करायचा, ख्रिसमसची सजावट कशी करायची यापासून स्टार बनविण्याची तयारी ... Read More\nजॅकलीन फर्नांडिसने लहान मुलांसोबत केला ख्रिसमस साजरा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nVIDEO: लेकीचं ख्रिसमस गाणं ऐकून महेंद्रसिंग धोनी भारावला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही आपली मुलगी झिवासोबत ख्रिसमस साजरा केला. रविवारी भारत आणि श्रीलंकेदरम्यान पार पडलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी आपल्या घरी पोहोचला. यावेळी त्याने आपली मुलगी झिवासोबत ख्रिसमस सा ... Read More\nMS DhoniChristmas 2017महेंद्रसिंह धोनीख्रिसमस 2017\nगोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nख्रिसमस सुरु होऊनही गोव्यात पर्यटकांची संख्या कमीच, 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकदाचित जीएसटीचा परिणाम असू शकेल. गोव्यात ख्रिसमस सुरु झाला असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांचे आगमन रोडावले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के पर्यटक कमी आल्याचा दावा पर्यटन क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांनी केला आहे. ... Read More\nसांताक्लॉजच्या आगमनाने बच्चे कंपनी खूश, अनेक भागात मनोरंजनात���मक कार्यक्रमाचे आयोजन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशहरे सजली, गाव सजले नाताळाच्या तसेच येशू ख्रिस्ताच्या आगमनानिमीत्त रोषणाईने न्हावून गेलेल्या परिसराने वातावरण आनंदीमय झाले आहे. येशू ख्रिस्ताच्या आगमनाने नाताळाच्या दिवशी हर्ष उल्हासित झालेल्या वातावरणात सर्वांना प्रतिक्षा लागून राहते ती सांताक्लॉजच् ... Read More\nवरूण धवनचं अनोखं ख्रिसमस सेलिब्रेशन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ���यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i090225220044/view", "date_download": "2018-12-10T15:51:29Z", "digest": "sha1:5JPIHUE5MW44P7WXQQ2LLDXPFBATNVC4", "length": 14149, "nlines": 129, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीमद्‍भगवद्‍गीता", "raw_content": "\nमकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीमद्‍भगवद्‍गीता|\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय २\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ३\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ४\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ५\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ६\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणा��े विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ७\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ८\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ९\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १०\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ११\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १२\nश्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १३\n'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १४\n'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १५\n'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १६\n'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १७\n'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.\nश्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १८\n'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-10T16:08:28Z", "digest": "sha1:X3TNFHKESEROSZLQ6XZGX4TN4WH5ELTX", "length": 6383, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाणीपुरवठा योजनेसाठी पावणेसहा कोटी मंजूर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाणीपुरवठा योजनेसाठी पावणेसहा कोटी मंजूर\nलोणी काळभोर- राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत लोणी काळभोर – थेऊर जिल्हा परिषद गटातील पाच गावांमधील पाच नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी तब्बल पावणेसहा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर काळभोर यांनी दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, लोणी काळभोर – थेऊर जिल्हा परिषद गटातील आळंदी म्हातोबा, कोलवडी, कुंजीरवाडी, लोणी काळभोर आणि नायगाव या पाच गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या पाच नळ पाणीपुरवठा योजनांसाठी एकूण 5 कोटी 67 लाख 57 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आळंदी म्हातोबा 71 लाख 75 हजार, कोलवडी 1 कोटी 81 लाख 6 हजार रुपये, कुंजीरवाडी 1 कोटी 15 लाख 37 हजार रुपये, रायवाडी, लोणी काळभोर 1 कोटी 16 लाख 18 हजार रुपये आणि नायगाव 82 लाख, 67 हजार रुपये मंजूर करण्यात आले आ���ेत. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी रुपयांच्या आतील पाणी पुरवठा योजनांना पुणे जिल्हा परिषदेत मंजुरी मिळून कामे लगेच सुरू करण्यात येणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाघोलीत सिग्नल यंत्रणा पूर्ववत होणार\nNext article‘या तो दोस्ती गहरी है, या ये फोटो थ्री डी है…'(प्रभात open house)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/decrease-of-shares-after-the-reserve-bank-raised-the-repo-rate/", "date_download": "2018-12-10T15:47:37Z", "digest": "sha1:BUW5HWCFFMYZ6HJEQANWUEAHQNB56EEA", "length": 7073, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरबीआयने सलग दुस-या सत्रासाठी व्याजदरात केली वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरबीआयने सलग दुस-या सत्रासाठी व्याजदरात केली वाढ\nनवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर बाजार मंदावले असून त्याचा परिमाण सेन्सेक्सवर सुद्धा झाला आहे. आरबीआयने आज सलग दुस-या सत्रासाठी व्याजदरात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेअर बाजाराच्या निर्देशांक बुधवारी घसरला. एस ऍन्ड पी बीएसई सेंसेक्स 84.9 6 अंकांनी घसरून 37,521.62 वर बंद झाला.\nव्यापक निफ्टी50 आजच्या सकाळच्या व्यवहारात 11, 3 9 .55 या उच्चांकावर पोहोचला. गेल्या आठ दिवसांत सेन्सेक्सने 1255.35 अंकांची कमाई केली होती.\nआरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) रेपो दर 25 बेसिस पॉईंटने वाढवून 6.50 टक्के केला आहे. ऑक्टोबर 2013 पासून ही पहिलीच वेळ आहे की सलग पॉलिसी बैठकीत दर वाढवण्यात आला आहे.\nएचडीएफसी, भारती एअरटेल, वेदांत, टाटा स्टील, मारुती आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे समभाग आज 1.24 टक्क्यांवरून 1.84 टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्समध्ये प्रमुख कंपन्यांचे शेअर्स, टीसीएस, आयटीसी, सन फार्मा, पॉवर ग्रीड आणि ओएनजीसीचे शेअर 0.73 टक्के ते 3.1 9 टक्क्यांच्या दरम्यान वाढले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसमाज आणि स्पर्धा\nNext articleसाताऱ्यात अतिक्रमण विभागाची कारवाई\nसाद-पडसाद: सतर्कतेमुळे दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक लूट टळणार\nआयात महागल्याने कार कंपन्यांकडून दरवाढ चालूच\nकंपन्यांकडून इलेक्‍ट्रिक वाहनांना दुय्यम महत्त्व\nसातत्याने अनियमित सेवा ; एअर डेक्‍कनची महाराष्ट्रातील सेवा बंद\nएच1बी व्हिसाचे नियम झाले कडक\nमहाराष्ट्र बॅंकेच्या अध��कारी संघटनेचे नागपूरला अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i100313041454/view", "date_download": "2018-12-10T15:35:34Z", "digest": "sha1:WVLAMPLFYVX2HHQ6X3PTDHBVNHEKAWDM", "length": 10526, "nlines": 123, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थपंचदशी", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|सार्थपंचदशी|\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\nसार्थपंचदशी - नाटक दीप\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\nसार्थपंचदशी - ब्रह्मानन्दे योगानन्द\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\nसार्थपंचदशी - ब्रह्मानन्दे आत्मानन्द\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\nसार्थपंचदशी - ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञा��� सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\nनिकड लावणारा . सेवक खानाजवळ या गोष्टीकरितां नित्य वजीद आहेत . - रा १ . ३७ .\nआग्रह करणारा ; हट्ट धरणारा . कळम्बचे मुक्कामीं उभयतांस बजीद झालों कीं चलावें . - रा ५ . १७ .\nदीन ; श्रमी . वेढा पडला म्हणोन घाबरेपणें गळां पडोन बजीद व्हाल तर यांणीं किल्ल्याचें कांहींच करणें नाहीं . - ख १ . २१० .\nहिंदू धर्मियांत मृत माणसाचा दहावा, तेरावा आणि चौदावा कां करतात\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://grievances.maharashtra.gov.in/mr/grievance/admintype/divisionAgeingReportOneday", "date_download": "2018-12-10T14:53:27Z", "digest": "sha1:DKFNSJQI4GLPBSYV7MBWFB4LUKYD6UKX", "length": 14122, "nlines": 280, "source_domain": "grievances.maharashtra.gov.in", "title": "कालानुरूप प्रलंबितता अहवाल ( दिवसामध्ये ) | Grievance Redressal Portal", "raw_content": "\nकालानुरूप प्रलंबितता अहवाल ( दिवसामध्ये )\nकालानुरूप प्रलंबितता अहवाल ( दिवसामध्ये )\nउस्मानाबाद 18 2 0 0 20\nमुंबई शहर 2 3 3 8 16\nमुंबई उपनगर 15 8 11 48 82\nरत्नागिरी 4 9 2 1 16\nसिंधुदुर्ग 4 3 2 52 61\nचंद्रपूर 4 0 2 58 64\nगडचिरोली 3 4 2 84 93\nमुंबई शहर ( बृहन्मुंबई महानगरपालिका ) 36 22 9 110 177\nमुंबई उपनगर ( बृहन्मुंबई महानगरपालिका ) 61 58 37 204 360\nपालघर ( वसई-विरार महानगरपालिका ) 10 7 5 13 35\nरायगड ( पनवेल महानगरपालिका ) 5 2 3 2 12\nरत्नागिरी 0 0 0 0 0\nसिंधुदुर्ग 0 0 0 0 0\nठाणे ( भिवंडी-निजामपूर महानगरपालिका ) 53 32 21 66 172\nठाणे ( उल्हासनगर महानगरपालिका ) 11 15 10 56 92\nठाणे ( मीरा-भाईंदर महानगरपालिका ) 35 15 14 41 105\nठाणे ( कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ) 24 9 6 32 71\nठाणे ( ठाणे महानगरपालिका ) 15 10 14 4 43\nठाणे ( नवी मुंबई महानगरपालिका ) 4 2 1 0 7\nकोल्हापूर 2 1 0 2 5\nकोल्हापूर ( कोल्हापूर महानगरपालिका ) 2 1 0 0 3\nपुणे ( पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ) 117 59 12 47 235\nपुणे ( पुणे महानगरपालिका ) 27 29 8 13 77\nसांगली ( सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका ) 34 9 10 51 104\nसोलापूर 2 0 0 1 3\nसोलापूर ( ���ोलापूर महानगरपालिका ) 2 0 0 0 2\nअकोला ( अकोला महानगरपालिका ) 4 2 3 2 11\nअमरावती ( अमरावती महानगरपालिका ) 10 1 5 8 24\nबुलडाणा 0 0 0 0 0\nऔरंगाबाद ( औरंगाबाद महानगरपालिका ) 2 2 3 116 123\nहिंगोली 0 0 0 0 0\nलातूर ( लातूर महानगरपालिका ) 0 0 2 9 11\nनांदेड ( नांदेड-वाघाला महानगरपालिका ) 2 0 0 1 3\nउस्मानाबाद 0 0 0 0 0\nपरभणी ( परभणी महानगरपालिका ) 1 4 0 0 5\nअहमदनगर ( अहमदनगर महानगरपालिका ) 2 9 6 31 48\nधुळे ( धुळे महानगरपालिका ) 0 7 9 44 60\nजळगाव ( जळगाव महानगरपालिका ) 3 2 2 30 37\nनंदुरबार 0 0 0 0 0\nनाशिक ( मालेगाव महानगरपालिका ) 1 1 5 46 53\nनाशिक ( नाशिक महानगरपालिका ) 7 7 2 17 33\nचंद्रपूर 1 3 0 1 5\nचंद्रपूर ( चंद्रपूर महानगरपालिका ) 1 3 0 0 4\nगडचिरोली 0 0 0 0 0\nगोंदिया 0 0 0 0 0\nनागपूर ( नागपूर महानगरपालिका ) 4 12 4 20 40\nउस्मानाबाद 7 4 2 7 20\nकोल्हापूर 6 17 2 3 28\nमुंबई शहर 0 0 0 1 1\nमुंबई उपनगर 0 0 0 1 1\nरत्नागिरी 8 3 6 7 24\nसिंधुदुर्ग 5 2 6 8 21\nचंद्रपूर 1 4 3 30 38\nगडचिरोली 0 0 2 15 17\nनंदुरबार 7 1 1 2 11\nऔरंगाबाद 5 5 0 8 18\nऔरंगाबाद ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 1 0 1 2\nऔरंगाबाद ( शहरी - आयुक्तालय ) 5 4 0 7 16\nबीड ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 1 3 14 20\nहिंगोली 0 1 1 7 9\nहिंगोली ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 1 1 7 9\nजालना ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 1 7 10\nलातूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 1 2 5 10\nनांदेड ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 6 23 31\nउस्मानाबाद 4 0 0 2 6\nउस्मानाबाद ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 4 0 0 2 6\nपरभणी ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 3 21 26\nमुंबई शहर ( शहरी - आयुक्तालय ) 33 20 10 37 100\nमुंबई उपनगर 4 0 0 7 11\nमुंबई उपनगर ( शहरी - आयुक्तालय ) 4 0 0 7 11\nपालघर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 8 2 8 21 39\nरायगड ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 0 3 8 12\nरत्नागिरी 1 0 1 5 7\nरत्नागिरी ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 0 1 5 7\nसिंधुदुर्ग 0 0 0 4 4\nसिंधुदुर्ग ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 0 0 4 4\nठाणे ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 6 4 3 89 102\nठाणे ( शहरी - आयुक्तालय ) 26 19 14 138 197\nकोल्हापूर 11 3 3 27 44\nकोल्हापूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 11 3 3 27 44\nपुणे ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 12 11 6 15 44\nपुणे ( शहरी - आयुक्तालय ) 21 42 41 206 310\nसांगली ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 2 1 23 28\nसातारा ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 2 0 4 8\nसोलापूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 9 5 1 7 22\nसोलापूर ( शहरी - आयुक्तालय ) 1 1 1 6 9\nअहमदनगर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 7 10 13 22 52\nधुळे ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 1 16 19\nजळगाव ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 4 1 3 7 15\nनंदुरबार 1 1 2 3 7\nनंदुरबार ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 2 3 7\nनाशिक ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 4 0 0 3 7\nनाशिक ( शहरी - आयुक्तालय ) 1 0 2 0 3\nअकोला ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 3 2 0 5\nअमरावती 1 1 0 2 4\nअमरावती ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 0 0 2 3\nअमरावती ( शहरी - आयुक्तालय ) 0 1 0 0 1\nबुलडाणा 1 4 1 1 7\nबुलडाणा ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 4 1 1 7\nवाशिम ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 3 4 9\nयवतमाळ ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 7 3 2 2 14\nभंडारा ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 0 0 2 2\nचंद्रपूर 0 0 0 3 3\nचंद्रपूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 0 0 3 3\nगडचिरोली 0 0 0 1 1\nगडचिरोली ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 0 0 1 1\nगोंदिया 0 0 2 0 2\nगोंदिया ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 0 2 0 2\nनागपूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 3 9 14\nनागपूर ( शहरी - आयुक्तालय ) 8 5 6 3 22\nवर्धा ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 0 7 9\nमाहिती तंत्रज्ञान संचालनालयच्या सहकार्याने मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबईचा उपक्रम.\n© संकेतस्थळ रचना महाराष्ट्र शासनाच्या अधीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-10T15:19:32Z", "digest": "sha1:EWNYHG2WHRP5RNMMRCKKAE3V7TEYK5YE", "length": 9942, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "चीनचा विरोध डावलून तैवानमध्ये अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news चीनचा विरोध डावलून तैवानमध्ये अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन\nचीनचा विरोध डावलून तैवानमध्ये अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन\nतायपे (तैवान) – चीनचा विरोध डावलून अमेरिकेने तैवानमधील आपल्या दूतावासाचे आज उद्घाटन केले. एआयटी (अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ तायपे) नावाच्या नवीन इमारतीत अमेरिकन दूतावास सुरू करण्यात आलेला आहे. एआयटीसाठी सुमारे साडेपंचवीस कोटी ��ॉलर्स (सुमारे 1718 कोटी रुपये) खर्च आलेला आहे.\nतैवानचे राष्ट्रपती साई इंग-वेन यांच्यासह शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे उप मंत्री मेरी रॉयस यांनी अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन केले. एमआयटी अमेरिका आणि तैवान यांच्यातील अधिक मजबूत संबंधांचे प्रतीक आहे. असे मेरी रॉयस यांनी म्हटले आहे. चालू वर्षी मार्च महिन्यात अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या धोरणात बदल करत आपल्या अधिकाऱ्यांना तैवानला जाण्याची परवानगी दिली होती. तेव्हाही चीनने अमेरिकेला धमकावत आपले चूक सुधारण्यास सांगितले होते.\nअमेरिकेने 1979 सालीच चीनला मान्यता देत तैवानबरोबर आपले औपचारिक राजनैतिक संबंध संपुष्टात आणले होते. पण तरीही अमेरिकेने तैवानचा एक महत्त्वाचा भागीदार म्हणून भूमिका बजावली. तैवान हा आपलाच प्रदेश असल्याचे चीन मानत असल्याने एखादा वरिष्ट अमेरिकन अधिकारी तैवानला गेल्यास चीन निषेध व्यक्त करतो.\nसामूहिक बलात्काराचा आरोप निघाला “ब्लॅकमेलिंगचा सापळा\nचर्चेआधी ट्रम्प यांनी केली अबे आणि मून जे यांच्याशी चर्चा\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T14:49:31Z", "digest": "sha1:WZKJJICDG4GFHY7ESWZKJBM3PEZJUVXN", "length": 7333, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारद्वाज, गोन्साल्विस यांच्या अर्जावर 17 डिसेंबरला सुनावणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारद्वाज, गोन्साल्विस यांच्या अर्जावर 17 डिसेंबरला सुनावणी\nपुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केलेल्या सुधा भारद्वाज आणि वरनॉन गोन्साल्विस यांनी वैयक्‍तीक मागण्यांसाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. यावर 17 डिसेंबर रोजी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.\nसुधा भारद्वाज यांनी नातेवाईकांशिवाय इतर निकटवर्तीयांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे. तर मानवधिकार कार्यकर्ते वरनॉन गोन्साल्विस यांनी न्यायालयीन कोठडी दरम्यान, बेकायदेशीर प्रतिबंधक कायदा (युएपीए) आणि इतर कायद्याची पुस्तके वाचना करीता मिळावीत, अशी मागणी अॅड. राहूल देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. तर, याप्रकरणात अटक करण्यात आलेले नागपूर येथील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी न्यायालयात जामीनाकरिता अर्ज केला आहे. त्याबाबतचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. जामीन अर्जावर आज (दि. 4) रोजी सुनावणी होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा पालिकेतल्या समाजकल्याण समितीची गेल्या वर्षभरात बैठकच नाही\nNext articleवाठार स्टेशन येथील रेल्वेसेवा सात तासानंतर सुरळीत\nकांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची कांदेगिरी\nशरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘कांदा महोत्सव’\nसातारा-पुणे महामार्ग पूर्ण करण्यास मार्चची “डेडलाइन’\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. ��ाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/trama-center-finally-accepts-154627", "date_download": "2018-12-10T15:50:27Z", "digest": "sha1:26JZQTZBRZANVEGE5EFOXNK3KB5OFA2E", "length": 14177, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trama Center finally accepts ट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त | eSakal", "raw_content": "\nट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. रस्ते विकास महामंडळाने या सेंटरची जबाबदारी सोमाटण्याच्या पवना रुग्णालयाकडे सोपवली आहे.\nद्रुतगती मार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. रस्ते विकास महामंडळाने यासाठी दोन वेळा निविदा काढल्या. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव अडकून होता.\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. रस्ते विकास महामंडळाने या सेंटरची जबाबदारी सोमाटण्याच्या पवना रुग्णालयाकडे सोपवली आहे.\nद्रुतगती मार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. रस्ते विकास महामंडळाने यासाठी दोन वेळा निविदा काढल्या. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव अडकून होता.\nद्रुतगती महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर उर्से टोल नाक्‍याच्या पुढे पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वूडस्टॉक हॉटेलच्या पाठीमागील बाजूस हे सेंटर सुरू होणार आहे. या सेंटरकडे जाणारा रस्ता अरुंद व खराब आहे. द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर अपघात झाल्यास या सेंटरवर पोचण्यासाठी रस्त्यावर रुग्णवाहिका वळण्याची सुविधा नाही. सध्या ट्रामा केअर सेंटरसमोरील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे दुभाजक तोडल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.\nद्रुतगती महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमींना या सेंटरमध्ये आवश्‍यक ते प्राथमिक उपचार देण्यात येणार आहेत. या सेंटरमध्ये दोन ते तीन डॉक्‍टरांची टीम आणि पॅरामेडिकल कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. रुग्णवाहिका आणि अन्य अत्याधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध असणार आहेत. सेंटरचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे पवना हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सत्यजित वाढोवकर यांनी सांगितले.\nआतापर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. बऱ्याचदा अनेकांना उशिराने वैद्यकीय मदत मिळते. भविष्यात हे टाळण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे हे सेंटर तातडीने सुरू होण्याची आवश्‍यकता आहे.\n- नितीन पारखी, स्थानिक नागरिक\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nमनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5674149192746157011&title=Statement%20of%20A.%20C.%20Raut&SectionId=5003950466321844063&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-12-10T15:28:46Z", "digest": "sha1:DDTM4IMACLTX24T6L2M6VBXJABFPFWXA", "length": 8170, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’", "raw_content": "\n‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’\nमुंबई : ‘बाजारपेठेमधील रोखीच्या तरलतेची स्थिती स्थिर असून रिझर्व्ह बँकेद्वारा तीन खुल्या बाजारपेठेचा पर्याय (ओएमओ) उपलब्ध आहे. बहुतेक सर्वच बँकांनी त्यांच्या ठेवी आणि कर्जावरील व्याजदरामद्धे वाढ करण्यास सुरुवात केली असून बँक ऑफ महाराष्ट्र देखील नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करेल,’ असे बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक ए. सी. राउत यांनी सांगितले.\nआर्थिक धोरणाविषयी उद्धरण करताना राउत म्हणाले, ‘विश्लेषकांच्या अपेक्षेनुसार रेपो दरातील २५ बेसिस पॉइंट्सची वृद्धी बाजारातील अपेक्षांनुसार आहे. रिझर्व्ह बँकेची ही घोषणा व्यापारामधील युद्धसदृश (ट्रेड-वॉर्स) भीती, जागतिक अनिश्चितता, किमान आधार दराच्या (एमएसपी) वाढीचा प्रभाव आणि गेल्या काही महिन्यांमध्ये पाहिल्या गेलेल्या चलनवाढीच्या वृद्धी यावर आधारित आहे, जी की नजीकच्या काळात ग्रामीण भागावरील चलनवाढीवर व्यापक प्रभाव टाकू शकेल.’\n‘उदयोन्मुख संरक्षणात्मक प्रवृत्ती आणि रुपयाचे अवमूल्यन पहाता रिझर्व्ह बँकेने द्वै-व्यवहार रक्षण (करन्सी-हेजिंग) तसेच फेमा-२५ यांच्या महत्त्वाकडे लक्ष आकर्षित केले आहे. सरकारी रोखे बाजाराकडे मोठा आणि अधिक सहभाग आकर्षित होण्यासाठी सध्याचा आर्थिक परिस्थितीमधील तेजी पहाता रिझर्व्ह बॅंकेला अधिक लक्ष देणे आणि इनवर्ड्स तसेच एसजीएल-सीजीएल मार्गदर्शक तत्वांचे पुनरावलोकन करण्यासाठी प्रेरित केले आहे,’ असे राउत यांनी सांगितले.\nTags: MumbaiBank of MaharashtraMahabankReserve Bank Of IndiaRBIA. C. Rautमुंबईमहाबँकए. सी. राउतबँक ऑफ महाराष्ट्रभारतीय रिझर्व्ह बँकआरबीआयप्रेस रिलीज\nईएमव्ही चिपबेस एटीएम कार्ड घेण्याचे ‘महाबँके’चे आवाहन ‘आरबीआय’ची तटस्थ भूमिका ‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता ‘बँक ऑफ महाराष्ट्र देते एकतेची भावना’ ‘डिजिटल बँकिंग सेवेचा वापर करावा’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T15:36:50Z", "digest": "sha1:NJKNEIUUX3IVQXONDWO7LF3A6E4TFYIB", "length": 10475, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रशियाकडून शस्त्र खरेदीवरील निर्बंधांमधून भारत वगळलेला नाही | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news रशियाकडून शस्त्र खरेदीवरील निर्बंधांमधून भारत वगळलेला नाही\nरशियाकडून शस्त्र खरेदीवरील निर्बंधांमधून भारत वगळलेला नाही\nवॉशिंग्टन – रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्याबाबत अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमधून भारताला आपोआप सूट मिळाली नसल्याचे पेंटॅगॉनने स्पष्ट केले आहे. भारताने रशियाकडून 5 अब्ज डॉलर किंमतीची क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. पुढील महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या या संरक्षण व्यवहाराबाबत अमेरिकेला चिंता असल्याचेही पेंटॅगॉनने म्हटले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांच्या धोरणांच्या विरोधी कायद्यानुसार भारतासारख्या देशांना सूट मिळणे अपेक्षित आहे.\nभारत रशियाकडून 4.5 अब्ज डॉलर किंमतीची एस-400 ट्रिम्फ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याबाबत नियोजन करत आहे. मात्र रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्याबाबत अमेरिकेने व्यापारी निर्बंध जारी केले आहेत. भारताला या निर्बंधांमधून सूट देण्यास अमेरिकेचे संरक्षण मंत्री जीम मॅटिस यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे. आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठीचे संरक्षण उपमंत्री रॅन्डल जी. स्चीव्हर यांनीही भारताला सूट मिळू शकेल, असे निश्‍चितपणे सांगता येऊ शकणार नाही. त्यासाठी दोन्ही सरकारांमधील उच्चस्तरिय चर्चा होणे गरजेचे आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.\nभारत आणि रशियातील ऐतिहासिक संबंधांची आम्हाला जाणीव आहे. मात्र भारताने परंपरेला अनुसरू नये तर भविष्याचा विचार करावा यासाठी भारताशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यामुळे भारताला सूट मिळण्याची हमी देता येऊ शकत नाही, असे स्चीव्हर म्हणाले.\nपाकिस्तानने दहशतवादाकडे लक्ष द्यावे\nचंद्रपुरात गुप्तधनासाठी चिमुकल्याचा बळी\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच��या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/world-chess-championship-2018-article-write-kedar-lele-155298", "date_download": "2018-12-10T16:22:09Z", "digest": "sha1:GQUV4UL6Z7XCJQGYVZVOABYAOJRDYYQI", "length": 17028, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "world chess championship 2018 article write kedar lele जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरींची कोंडी कायम | eSakal", "raw_content": "\nजागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरींची कोंडी कायम\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nजागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८\nनॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील सहावा डावही बरोबरीत सुटला. पहिला डाव तब्बल ११५ चालीनंतर बरोबरीत सुटला होता. त्याप्रमाणेच प्रदीर्घ आणि रंगलेला सहावा डाव ८० चालीनंतर बरोबरीत सुटला. सलग सहावा डाव वेळ बरोबरीत सुटल्या मुळे कार्लसन आणि कारुआना या दोघांचेही प्रत्येकी ३ गुण झाले आहेत.\nजागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८\nनॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील सहावा डावही बरोबरीत सुटला. पहिला डाव तब्बल ११५ चालीनंतर बरोबरीत सुटला होता. त्याप्रमाणेच प्रदीर्घ आणि रंगलेला सहावा डाव ८० चालीनंतर बरोबरीत सुटला. सलग सहावा डाव वेळ बरोबरीत सुटल्या मुळे कार्लसन आणि कारुआना या दोघांचेही प्रत्येकी ३ गुण झाले आहेत.\nडाव सहावा - जागतिक स्पर्धेत पेट्रॉफचा प्रथमच वापर\nसहाव्या डावात कार्लसनने राजा समोरील प्यादे दोन घर पुढे टाकून डावास सुरुवात केली. कारुआना ने त्यास भरवश्याच्या पेट्रॉफ पद्धतीने प्रत्युत्तर दिले. मेक्सिको २००७ वगळता जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत पेट्रॉफ बचाव पद्धतीचा प्रथमच वापर होताना दिसून आला.\nया डावात लवकरच म्हणजे आठव्या चालीवरच वजिरा-वजिरी झाली. तसेच उभयतांमध्ये १५व्या चाली होताच डाव बरोबरीत सुटायची चिन्ह दिसू लागली, ज्यामुळे प्रेक्षागृह आणि वार्ताहरकक्षात काहीशी उदासीनता प्रसारली.\nकार्लसन ने दिला उंटाचा बळी\nडावाच्या मध्य पर्वात उत्तम तयारीचा नमुना सादर करीत कारुआना ने कार्लसनवर दबाव टाकण्यात यश मिळवले. मध्य पर्व ते अंतिम पर्वाकडे वाटचाल करणाऱ्या या डावात पदोपदी उद्भवणाऱ्या समस्यांचे समाधान शोधताना कार्लसन ने तीन प्याद्यांच्या बदल्यात आपला पांढऱ्या घरातील उंट देऊ केला.\nकार्लसन ने रचली तट बंदी\nकार्लसन ला डाव वाचवण्यासाठी तट बंदी रचणे आवश्यक होते. ही तट बंदी रचण्यात कार्लसन ला काहीसं यश देखील मिळालं. पण त्यानंतर कार्लसन कडून एक चूक झाली. कार्लसनच्या चुकीनंतर, म्हणायला गणित तसं सोपं होतं. जिंकण्यासाठी कारुआना ला कार्लसनची तट बंदी भेदण आवश्यक होतं. पण कारुआना ला यंत्रागणिक चाली शोधण्यात अपयश आलं. या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या कारुआना ने यंत्रागणिक चाली शोधण्यात यश मिळवले असते तर कार्लसनची हार निश्चित होती. पण नियतीली हे मान्य नव्हते. ८० चालीनंतर रंगलेली ही नाट्यपूर्ण प्रदीर्घ लढत बरोबरीत सुटली. कारुआनाच्या चेहऱ्यावर काहीसा हताश भाव दिसून आला तर मॅग्नस कार्लसन ने (दुसऱ्या डावा प्रमाणे) पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास सोडला.\nपांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणारे कार्लसन आणि कारुआना निष्प्रभ\nया स्पर्धेत पहिल्या सहा डावांमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या कार्लसन किंवा कारुआना यांना कुठला ही फायदा उठविता आलेला नाही, हे विशेष. काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या कार्लसनने ११५ चालीपर्यंत झालेल्या पहिल्या डावात विजयाची संधी सोडली, असे तज्ज्ञांचे मत होते. तसेच कार्लसनसाठी (काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या) कारुआनाने दुसऱ्या डावात ४९ चालींनंतर दिलेला बरोबरीचा प्रस्ताव सुखावणारा होता. तज्ज्ञांच्या मते, करुआनाने अजून लढत लांबवली असती, तर कार्लसन दडपणाखाली कोलमडला असता.\nकार्लसन आणि कारुआना यांच्या क्षमतेचा कस\nजागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील दुसऱ्या डावा प्रमाणे सहाव्या डावात मॅग्नस कार्लसनने कडव्या संघर्षानंतर फॅबिआनो कारुआना याच्या विरुद्ध हार टाळण्यात यश मिळविले. लढतीतील पहिल्या पडावापूर्वी दोघांच्याही क्षमतेचा चांगलाच कस निदर्शनास येत आहे.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम...\nनऊ डिसेंबरला धावण्याची ‘प्रेरणा’\nपुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगड�� येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या...\nभारतातला सर्वात आवडता खेळ कुठला अर्थातच क्रिकेट. मात्र, पु. ल. देशपांडे म्हणाले होते तसं, हा हा खेळ प्रत्यक्षात \"खेळण्या'पेक्षा \"बोलण्याचा'च अधिक...\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nकडव्या संघर्षानंतर मॅग्नस कार्लसनची बरोबरी\nलंडन - फॅबिआनो करुआना याच्याविरुद्धच्या जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील दुसऱ्या डावात मॅग्नस कार्लसनने कडव्या संघर्षानंतर हार टाळण्यात यश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/leopard-well-154335", "date_download": "2018-12-10T16:23:55Z", "digest": "sha1:O44HY7GFQTEGXTCLNMLRTQFEPAVKBFUJ", "length": 15746, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Leopard in Well शिंदेमध्ये विहिरीत आढळला बिबट्या | eSakal", "raw_content": "\nशिंदेमध्ये विहिरीत आढळला बिबट्या\nसोमवार, 12 नोव्हेंबर 2018\nनाशिक रोड - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील झाडे मळ्यातील दिनकर खाडे यांच्या विहिरीत रविवारी (ता. ११) दुपारी एकच्या सुमारास विहिरीत बिबट्याचा बछडा आढळून आला. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या सिंधूबाई खाडे यांची धावपळ झाली. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बछड्याला तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमाने विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. विहिरीबाहेर पडताच बछड्याने धूम ठोकल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.\nनाशिक रोड - ना��िक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील झाडे मळ्यातील दिनकर खाडे यांच्या विहिरीत रविवारी (ता. ११) दुपारी एकच्या सुमारास विहिरीत बिबट्याचा बछडा आढळून आला. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या सिंधूबाई खाडे यांची धावपळ झाली. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बछड्याला तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमाने विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. विहिरीबाहेर पडताच बछड्याने धूम ठोकल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.\nरविवारी दुपारी सिंधूबाई खाडे कांद्याच्या शेतात गवत काढत होत्या. त्यांना तहान लागल्याने त्या विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी बछडा विहिरीत पडल्याचे पाहताच त्यांची धावपळ उडाली. याबाबत त्यांनी पती दिनकर खाडे यांना माहिती दिली. श्री. खाडे यांनी त्वरित वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडे मळ्यात धाव घेऊन पाहणी केली. वनसंरक्षक विजयसिंग पाटील, वनपाल रवींद्र सोनार, गोविंद पंढरे, विजय पाटील, अनिल साळवे, वनमजूर सोमनाथ निंबेकर, संपत निंबेकर यांनी विहिरीत दोरीची सीडी सोडून बछड्याला वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण बछडा सीडीने वर येत नसल्याचे लक्षात येताच विहिरीत बाज सोडून हळूवारपणे त्या बछड्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तीन तासांच्या अथक परिश्रमाने वन विभागाला बछड्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. वर येताच बछड्याने धूम ठोकली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. घटनास्थळी पोलिसपाटील रवींद्र जाधव, दिनकर खाडे, सुनील खाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, अनेक दिवसांपासून शिंदे-पळसे पंचक्रोशीत रात्री घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एका बाजूला बिबट्याची दहशत, तर दुसऱ्या बाजूला वीज वितरण कंपनीची मनमानी सुरू आहे. रात्री दोनच्या सुमारास थ्री फेज शेतकऱ्यांसाठी वीज दिली जात आहे.\nशेतकरी बिबट्याच्या दहशतीने आणि वीज कंपनीच्या गलथान कारभाराने त्रस्त आहे. पिके पाण्याअभावी नष्ट होऊ नये, यासाठी रात्री उशिरा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर जातो. दिनकर खाडे यांच्यासह सर्वच शेतकऱ्यांना शेतात बिबट्या, रानडुकर व इतर हिंस्र प्राण्यांच्या पायांचे ठसे आढळून येत होते. संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजरा लावण्��ाची मागणी केली. मात्र, वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी बिबट्याचे सर्वांनाच दर्शन झाले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पळसे साखर कारखाना, शेवगे दारणा, मोहगाव, बाबळेश्‍वर परिसरात पिंजरे लावावेत, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.\nवाघळेत आढळला मृत बिबट्या\nअंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (...\nखामखेडा गावात बिबिट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी\nखामखेडा (नाशिक) : खामखेडा गावशिवारात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून, खामखेडा नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ...\nवनविभागाने लावलेल्या पिंजऱयात अडकला बिबट्या\nनारायणगाव (जुन्नर, पुणे): येथील पाटे-खैरेमळा शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (सोमवार) पहाटे अडकला. बिबट्या नर...\nअंबडजवळ बिबट्याला विष घातल्याचा संशय\nजालना - दह्याळा (ता. अंबड) येथील शिवारात गुरुवारी (ता. २९) बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास निदर्शनास आली;...\nशेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, प्रकृती गंभीर\nमेहकर - शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.29) रात्री...\nरानात आखला जेवणाचा बेत अन्‌ हजर झाला बिबट्या थेट\nकऱ्हाड - तुम्ही जेवायचा बेत आखून रानात दुचाकीवरून निघालात अन्‌ अचानक समोर बिबट्या आला तर काय कराल अंगावर शहारे आणणाराच हा प्रसंग ना अंगावर शहारे आणणाराच हा प्रसंग ना\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/independence-day-15-august/", "date_download": "2018-12-10T15:22:40Z", "digest": "sha1:NUPCG2SFANBA4BGNT7S62VRC6HZ7LPYP", "length": 7666, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "फक्त एका दिवसासाठी : Independence day – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeकविता - गझलफक्त एका दिवसासाठी : Independence day\nफक्त एका दिवसासाठी : Independence day\nमित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त “फक्त एका दिवसासाठी” हि कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.\nमराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.\n“माझी डायरी ” या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा.\n“माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.\n\"माझी डायरी\" मित्रानो, मी माझ्यासाठी लिहीत आलो आहे…पण आता असं वाटतंय कि \"माझी डायरी\" खुली करावी आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या कविता आणि गझल सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मी शब्दांच्या लाटांवरती, शोधत बसतो तिजला,अन् अर्थाच्या पैलतिरी ती, मला खुणावत असते.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/narendra-modi-defeat-discussion-raju-shetty-politics-114530", "date_download": "2018-12-10T16:37:10Z", "digest": "sha1:7QHFDTFP2XMNX6GNHU3T5SKEZ2YNRJNR", "length": 12567, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi defeat discussion raju shetty politics मोदींच्या पराभवाची चर्चा चहा टपरीवरच होईल - शेट्टी | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या पराभवाची च���्चा चहा टपरीवरच होईल - शेट्टी\nसोमवार, 7 मे 2018\nबुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी असल्याचा आव आणतात. मोदींना एवढी लोकशाहीची चाड असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची आम्ही केलेली मागणी मान्य करावी. अन्यथा मोदी हे ढोंगी आहेत, असे समजले पाहिजे, अशी टीका करीत ज्यांनी चहाचं भांडवल करून लोकांना फसविले तिच मंडळी मोदींचा पराभव का झाला याची चर्चा चहाच्या टपरीवर करताना दिसतील, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.\nबुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी असल्याचा आव आणतात. मोदींना एवढी लोकशाहीची चाड असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची आम्ही केलेली मागणी मान्य करावी. अन्यथा मोदी हे ढोंगी आहेत, असे समजले पाहिजे, अशी टीका करीत ज्यांनी चहाचं भांडवल करून लोकांना फसविले तिच मंडळी मोदींचा पराभव का झाला याची चर्चा चहाच्या टपरीवर करताना दिसतील, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.\nदेउळगाव मही येथील शेतकरी सन्मान अभियानांतर्गत आयोजित एल्गार मेळाव्यात बोलत खासदार शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ''शेतकरी सन्माना यात्रा'' शनिवारी देऊळगाव मही येथे पोहचली. याठिकाणी जाहीर सभा झाली. या वेळी शेट्टी म्हणाले, संकटात सापडलेल्या, खचलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ही सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे.\nदिल्लीत शेतकरी मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा मृत्यू\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या...\nशेतकऱ्यांना फसविण्याबाबत सर्वच पक्षांचे एकमत : राजू शेट्टी\nनांदेड : शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देतांना यंदा सरकारने दोनशे रुपयांची वाढ केली. परंतु ही दरवाढ नसून, शासनाने नियमाच्या चौकटीत राहून काँग्रेस आणि...\nस्वाभिमानाच्या चक्काजाम आंदोलनाला पंढरपूर-विजापूर रस्त्यावर सुरवात\nमरवडे : यंदाचा गाळप हंगाम चालू होऊन 20 दिवस उलटून गेले तरी अद्याप साखर कारखान्यानी यंदाचा दर जाहीर केला नाही. तसेच यंदा तालुक्यता पाऊस कमी पडल्यामुळे...\nशेतकऱ्यांना मालकाचे स्थान मिळावे - राजू शेट्टी\nगोंदवले - ‘‘शेतीप्रधान भारताचा खरा मालक शेतकरी आहे. त्याला पुन्हा मालकाचे स्थान प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान शेती व्यवस्थेपुढे आहे,’’ असे मत...\nउदयनराजेच राष्ट्रवादीचे उमेदवार - राजू शेट्टी\nकऱ्हाड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनाच लोकसभेची उमेदवारी देईल आणि तेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढतील, असे माझे मत...\n...तर स्वाभिमानी पक्ष महाआघाडीत सहभागी होईल - राजू शेट्टी\nपुणे - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्‍ती आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या मुद्यांना किमान समान कार्यक्रमात स्थान द्यावे. तसेच, याबाबत लोकसभेत मांडलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-10T15:19:03Z", "digest": "sha1:ZTFMQPC443PRAUIIEUC5H3CZ55IH6SDW", "length": 3041, "nlines": 42, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा - MPSC Current Affairs", "raw_content": "\nओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा\nओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे १२३ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ४०३ विरुद्ध शून्य अशा दोन तृतीयांशहून अधिक मतांनी संमत झाले आहे.\nगेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेने हे विधेयक मंजूर केले होते. परंतु पावसाळी अधिवेशनात राज्यसभेने यामध्ये दुरुस्त्या सुचवून विधेयक लोकसभेकडे परत पाठविले होते. या दुरुस्त्यांचा समावेश असलेल्या सुधारित विधेयकावरील चर्चेदरम्यान आज लोकसभेत अखेर याला मान्यता मिळाली आहे.\nओबीसी आयोगामध्ये एक महिला आणि अल्पसंख्याक समाजाचे सदस्य असतील.\nराज्य सरकारकडून आलेला प्���स्ताव रजिस्ट्रार जनरलकडे अभिप्रायासाठी पाठविला जाईल. तेथून मंजुरी मिळाल्यास सदर प्रस्ताव अनुसूचित आयोगाकडे पाठविला जाईल व नंतर मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल.\nया प्रस्तावाचे विधेयक बनवून संसदेपुढे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जाईल व त्याला मंजुरी दिल्यानंतर त्यासंबंधीचा अध्यादेश लागू करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/the-need-to-create-secured-digital-india/", "date_download": "2018-12-10T15:23:42Z", "digest": "sha1:IE3MQTEF53CN34H7SKWIQ2AISTTRWBD6", "length": 29392, "nlines": 151, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "‘सिक्युअर्ड डिजिटल इंडिया’ साकारायाची गरज – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeनियमित सदरे‘सिक्युअर्ड डिजिटल इंडिया’ साकारायाची गरज\n‘सिक्युअर्ड डिजिटल इंडिया’ साकारायाची गरज\nJuly 25, 2018 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा\nपोस्टाची बँक, आधारच्या आधारे सुरू झालेले पेमेंट अ‍ॅप या मार्गांनी भारतातील डिजिटल व्यवहार एका नव्या उंचीवर जात आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून आता ३१ कोटी भारतीय नागरिक बँकिंग करू शकत आहेत, याचा अर्थ बँकिंग पोहोचलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आता ५० टक्क्यांच्याही वर गेले आहे. सबसिडी, विमा, शिष्यवृत्ती आणि अनेक सरकारी योजनांत आता बँकेत खाते असणे बंधनकारक करण्यात आले आहे. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला ४६ वर्षे झाली, पण सर्व भारतीय नागरिकाला बँकिंग करण्याचा अधिकार मिळू शकला नाही. आता हे काम फार वेगाने पुढे जात आहे. आतापर्यंत ११५ कोटींपैकी ८७ कोटी आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे.\nभारतीय डिजिटली जागरूक नाहीत\nदलाली रोखण्याचे तसेच गोरगरीब लोकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्याचे डिजिटल इंडिया हे जनआंदोलन आहे.सध्याचे सरकार सत्तेवर येताच एका वर्षातच एकावर एक सरकारी योजनांचा पाऊस पडला. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण असणारी योजना म्हणजे ‘डिजिटल इंडिया.’ या योजनेंतर्गतच सरकार नागरिकांना तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहित करत आहे. ज्या सरकारी कामांसाठी दिवसेंदिवस ��ाट पाहावी लागत असे, ती कामे आता पटापट होतात. जास्तकरून आर्थिक व्यवहारांवर सरकार भर देत आहे. परंतु, यामधे आडथळा आहे, तंत्रज्ञान निरक्षरता.\nभारतातील डिजिटल उपभोक्ता वाढत असून, भारतीय ग्राहक विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर सक्रियपणे करत आहेत. मात्र, फसवणुकीचा धोकाही त्यामुळे वाढला असून, चारपैकी एक ग्राहक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहे. एक्स्पिरिअनच्या डिजिटल कंझ्युमर इनसाइट्स १६ जुनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.\nएस्पिरिअनने डिजिटल कंझ्युमर इनसाइट्स २०१८ हा अहवाल आयडीसी या सल्लागार फर्मसोबत तयार केला आहे. महत्त्वाचे भागधारक आणि ग्राहक यांच्यादृष्टीने फसवणुकीची जोखीम कशी हाताळतात याचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे. हा अहवाल दहा एशिया पॅसिफिक बाजारपेठांतील ग्राहक सर्वेक्षणांवर आधारित असून, यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या बाजारपेठांचा समावेश आहे.\nभारतीय सोयीस्करपणाला अधिक महत्त्व देतात आणि धोक्याबाबत फारसे जागरूक नसतात. “या अभ्यासात असे लक्षात आले की, भारतीय ग्राहक सिंगापूर किंवा हाँगकाँग या अन्य एशिया पॅसिफिक राष्ट्रांच्या तुलनेत ऑनलाइन फसवणुकींबाबत कमी जागरूक असतात.\n‘कनेक्ट इंडिया सिक्युअर इंडिया\nसंपूर्ण देशाला पुढील चार वर्षांमध्ये ‘कनेक्ट इंडिया’च्या माध्यमातून आंतरजालाने जोडण्याचे आश्वासन केंद्र सरकारने नॅशनल टेलिकॉम पॉलिसीमार्फत दिले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या नव्या नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन्स पॉलिसी २०१८मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे २०२२पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ब्रॉडबँड नेटवर्क पोहोचवून इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांची संपर्क क्षमता वाढवण्याचे ध्येय आहे. यामध्ये कनेक्ट इंडिया, प्रॉपेल इंडिया, सिक्युअर इंडिया असे तीन विविध टप्पे तयार करण्यात आले आहेत.\nकनेक्ट इंडिया : या अंतर्गत देशातील प्रत्येक भागात ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचवण्याचे ध्येय असून चार वर्षांमध्ये प्रत्येक नागरिकाला ५० एमबीपीएस स्पीडने इंटरनेटचा वापर करता येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘भारत नेट’, ‘ग्राम नेट’, ‘नगर नेट’आणि ‘जन वायफाय’ या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागाला जोडण्याचे ध्येय आहे.\nप्रॉपेल इंडिया : पुढील चार वर्षांमध्ये परकीय गुंतवणुकीचा आधार घेऊन लागणारे तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित केले जाईल.\nसिक्युअर इंडिया : देशातील नागरिकांचा डिजिटल व्यवहारांकडे वाढता कल लक्षात घेता सायबर सुरक्षिततेचे जाळे विणणे आवश्यक आहे कारण पुढील काळात डिजिटल व्यवहार प्रचंड वाढणार आहेत. याशिवाय, नागरिकांची गोपनीय माहिती इंटरनेटद्वारे जतन केली जात आहे. त्याचा गैरवापर होऊ नये, नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी सायबर सुरक्षिततेचे जाळे निर्माण करणे अत्यंत आवश्यक असून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण व्यवस्था तयार करण्यावर नव्या पॉलिसीमध्ये भर देण्यात आला आहे. पुढील काळात सायबर सुरक्षिततेसंदर्भात कायद्यांमध्येही बदल केले जाणार आहे.\nकाही दिवसांपूर्वी ईपीएफची सरकारी वेबसाईट हॅक झाल्याची बातमी आली. 2017 मध्ये झालेला ‘रॅनसमवेअर व्हायरस’चा हल्ला, फेसबुककडून लीक झालेला डेटा, काही दिवसांपूर्वी यूजर्सना ट्विटरने केलेले पासवर्ड बदलण्याचे निवेदन. पूर्वी युद्धांमध्ये एखाद्या शत्रुराष्ट्रावर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रांचा, रासायनिक अस्त्रांचा,काही जीवाणू, यांचा वापर होत असे.सध्या दहशतवादी संघटना इंजिनिअर, हॅकर्सची भरती करत आहेत. ते स्वतःची सायबर आर्मीही बनवत आहे. प्रत्येक राष्ट्राला आव्हान असणार आहे ते सायबर हल्ल्याचे. असा हल्ला कोणत्याही ठिकाणी बसून कोणत्याही देशावर करता येऊ शकतो. याची शंभर टक्के हमी देणारा एक हल्ला गेल्यावर्षी झाला होता. हा हल्ला होता ‘रॅनसमवेअर व्हायरस’चा. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये घुसून संपूर्ण फाईल्सवर ताबा मिळवायचा आणि तुमच्याकडून खंडणीची मागणी करायची, असे या हल्ल्याचे उद्दिष्ट होते.\nआज खेडोपाड्यात कॉम्प्युटर पोहोचला आहे. मोबाईल, इंटरनेट पोहोचले आहे. मुले डिजिटल साक्षर करण्यासाठी, भारतीय सरकार शाळांना, महाविद्यालयांना, पालकांना प्रेरित करीत आहे. सरकारने प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते उघडण्यास प्रोत्साहित केले. परंतु, त्याबरोबरचे व्यवहार कसे सुरक्षित राहतील, याकडेही भर द्यायला हवा.\nसायबरविश्वात धोक्याच्या चाहुली काय असतात याचा पूर्णतः प्रसार आणि प्रचार कमी पडत असताना दिसत आहे. डीएनए आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हेने दिलेल्या आकडेवारीनुसार, 47 कोटी भारतीय इंटरनेट वापरतात. य��आधीही भारताने असे अनेक हल्ले अनुभवले आहेत. जसे की, सरकारी वेबसाईटस् हॅक होणे, काही राजकीय पक्षांच्या, विद्यापीठांच्या वेबसाईटस् हॅक होणे, के्रडिट-डेबिट कार्डचे पासवर्ड चोरीला जाणे इत्यादी. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणे म्हणजेच त्या देशाच्या सर्व व्यवस्था ढासळून पाडणे आणि ही भारतासाठीच महायुद्धाची चेतावनीच समजावी लागेल. न कोणी सैनिक, न समोर कोणी शत्रू, न रणभूमी तरीही आक्रमणे होत राहणार. आपण जितके तंत्रज्ञानाकडे वळू आपल्याला तितकेच दक्ष राहावे लागणार आहे.\nग्राहकांना फसवणुकीच्या धोक्याची जाणीव होते, तसे ते बायोमेट्रिक्स, फिंगरप्रिंट स्कॅन, फेशिअल किंवा व्हॉइस रेकग्निशन अशी सुरक्षिततेची साधने वापरण्याचे प्रमाण वाढते आहे. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे प्रमाण भारतात २१ टक्के असून हे एशिया पॅसिफिक राष्ट्रांमध्ये सर्वाधिक आहे, त्याचप्रमाणे भारतीय ग्राहकांनी सर्वप्रथम या तंत्रज्ञानात्मक सुविधांचा वापर सुरू केला आहे.\nपाकिस्तानातील दहशतवादी संघटन, तिथले सरकारही भारतावर सायबर हल्ले करायचा प्रयत्न करते. इंटरनेट हे सर्व जगाला जोडणारे माध्यम असल्याने, सायबरसाठी संपूर्ण जगाला गृहीत धरून आंतरराष्ट्रीय पातळीवर कडक कायदा करायला हवा. पर्यायाने प्रत्येक देशाने, राज्यानेही आपल्या तपास यंत्रणा आणि आपले सायबर कायदे आणखी कडक केले पाहिजेत.\nडिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायरेटेड सोफ्टवेअर न वापरणे, वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करणे, यूजर आय-डी आणि पासवर्ड कधीही कोणाला न सांगणे, फेक ई-मेल्सला बळी न पडणे, आपल्या वैयक्तिक कॉम्प्युटरसाठी, मोबाईलसाठी अँटिव्हायरस वापरणे याच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी सरकारने पहिले सरसावले पाहिजे. हॅकिंगसाठी फेक ई-मेलचा वापर भयंकर वाढला आहे. ओळखीच्या नावाचा वापर करून काही आकर्षक लिंक्स पाठवल्या जातात आणि डमी वेबसाईटवर लॉगीन करायला भाग पाडून यूजर आय-डी आणि पासवर्ड चोरले जातात. मोबाईल क्लोनिंग हा एक भयंकर प्रकार पुढे येत आहे, यात तुमचा मोबाईल नंबर क्लोन केला जातो. तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व मेसेज, कॉल हे हॅकर्सकडे वळवले जातात आणि तुम्हाला येणारा बँकेचा ओटीपी किंवा अॅक्सेस कोड चोरीला जाऊ शकतो आणि तुम्हाला माहीत न पडता तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार होऊ शकतात. सर्व कॉम्प्युटरधारकांनी, इंटरनेटधारकांनी याची काळजी घ्यायला हवी. कारण, वॉनाक्राय, अर्व्हिलाच, बूटनेट, रॅनसमवेअर अॅडव्हायजरी, कोअर बूट, डोर्कबूट अशा काही हल्ल्यांचा अजूनही धोका आहे.\nसरकारने ई-साईन, आधार, फिंगर प्रिंट पासवर्ड इत्यादीच्या सहाय्याने सुरक्षितता मजबूत केली आहे. आपल्याला फक्त डिजिटल इंडिया साकारून चालणार नाही, तर ‘सिक्युअर्ड डिजिटल इंडिया’ साकारावा लागणार आहे\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t213 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\n२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था ...\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\n\"राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८, मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम\nनॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nदि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर ...\nपाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nपाकिस्तानचे समुद्री हल्ल्याचे नियोजन\nइंटेलिजन्स ब्युरोकडून एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ...\n��िंदुस्थान एअरोनॉटिक्स आणि राफेल विमान\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( एचएएल: Hindustan Aeronautics Limited) या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद ...\nरोहिग्यांची म्यानमारमधे वापसी – एक योग्य निर्णय\nभारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक ऐतिहासिक निर्णय घेत म्यानमारमधून येऊन भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या सात रोहिंग्या ...\nभारत नेपाळ व्यापार संबंध मजबूत करुन चीनला शह\nनेपाळला चीनच्या बंदरांतून व्यापार करणे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक ठरणार आहे. ही बाब लक्षात आणून ...\nसामान्य माणूस देशासाठी काय करू शकतो\n२९ तारीख हा सर्जिकल स्ट्राइक दिवस म्हणून साजरा करावा अशी विद्यापीठे कॉलेजेस आणि शाळांना सांगण्यात आले ...\nहैदराबादच्या स्वतंत्र-संग्रामाची सांगता सैन्याच्या ऑपरेशन पोलोने\n१५/०८/१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या रचनेनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व ...\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%AB/", "date_download": "2018-12-10T15:13:04Z", "digest": "sha1:UBANJBBSVVQQVJ5E5C3PDUR6AEZMDY4V", "length": 6755, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरात प्रथमच “तृतीयपंथी फॅशन शो’ उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशहरात प्रथमच “तृतीयपंथी फॅशन शो’ उत्साहात\nपुणे – पुण्यात प्रथमच तृतीयपंथी समाजासाठी एक आगळीवेगळी “किन्नर फॅशन फेस्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी केवळ पुण्यातूनच नव्हे तर, संपूर्ण भारतातून तृतीयपंथी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.\nचित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक महेश लडकत, रिपाईचे राष्ट्रीय निमत्रंक अॅड. मंदार जोशी, भारतीय कुराश असोसिएशनचे शिवाजीराव साळुंके, आण्णा गुंजाळ, सागर बोदगिरे, अमित कुचेकर, प्रकाश यादव, सुशील जाधव, एसएससी बोर्डाचे हितेश शर्मा, मिहीर जोशी आदी याप्रसंगी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण मिसेस इंडिया रुपाली सावंत आणि राजगुरु यांनी केले. नील कांबळे, सचिन वाघोडे, प्रशांत काशीद, हरिष कटके आणि दिनेश भोसले यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.\n‘प्रभात’च�� फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“एआयबी’ प्रकरणी दिपवीरला हायकोर्टाचा तूर्त दिलासा\nNext articleमराठा आरक्षणावर प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया\nकांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची कांदेगिरी\nशरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘कांदा महोत्सव’\nसातारा-पुणे महामार्ग पूर्ण करण्यास मार्चची “डेडलाइन’\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. शाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%88/", "date_download": "2018-12-10T15:27:54Z", "digest": "sha1:EBFXOHQU3JEZERBVKUB54DX2JXN4PX7A", "length": 16269, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाविन्याचा शोध घेणारा शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनाविन्याचा शोध घेणारा शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड\nअज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया \nचक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः\nअज्ञानरूपी अंधकारातून ज्यांनी ज्ञानरूपी मार्गावर असंख्यांना आणले अशा सर्व गुरूंना नमस्कार केला पाहिजे. अशा नमस्कार करण्याच्या जागा जरी कमी होत असल्या तरी संदीप गुंड यांच्यासारखे ‘ज्ञानशील शिक्षक’ दीपस्तंभाप्रमाणे असंख्यांना मार्ग दाखविण्याचे कार्य करीत आहेत. संदीप यांच्यासारख्या असंख्य ज्ञानदानासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या शिक्षकांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. रूळलेल्या वाटेवरून चालत उज्ज्वल भविष्याच्या शोधात वाटचाल करण्यापेक्षा आपण आपल्या क्षमतेला न्याय देणाऱ्या क्षेत्रात काम करू असा विचार एक तरुण मनाने केला. घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने मोठी स्वप्ने पाहतानाही मर्यादा येत असत.\nकाहीही झाले तर आपल्याकडे एखादा विषय पटवून सांगण्याची कला उपजत आहे. या कलेला न्याय देण्यासाठी शिक्षक म्हणून आपण अधिक काम करू शकू हे संदीप यांच्या मनाने हेरले. तत्कालीन परिस्थितीमध्ये नोकरी मिळणे हीच मोठी गोष्ट होती. त्यात 2009 मध्ये संदीप यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी लागली. त्यावेळी नोकरी मिळणे म्हणजे शब्दातीत आनंद\nशिक्षण अधिक विद्यार्थी केंद्रित कसे होईल यासाठी संदीप सातत्यपूर्ण मेहनत घेत, प्रयोग करीत, तंत्रज्ञानाचा अधिक वापर करीत 24×7 कार्यरत असतात. शाळा हीच माझी खरी प्रयोगशाळा आहे म्हणत संदीप यांनी महाराष्ट्रातील पहिली डिजिटल शाळा ठाणे जिल्ह्यातील पाष्टेपाडा येथे सुरू केली. पाष्टेपाडा येथील डिजिटल शाळेची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. ठाणे जिल्ह्यातील हा भाग आदिवासी बहुल असलेला. या गावात आणि शाळेत विजेची धड सोय नाही की येथे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. कोणतीही प्राथमिक सुविधा नसलेल्या या गावी संदीप यांना शिक्षक म्हणून नोकरी लागली. असे म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीमध्येच माणूस असामान्य असे कार्य करतो. हेच संदीप यांच्या बाबतीत पण झाले. पाष्टेपाडा येथे सुरूवातीला शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्यांनतर संदीप यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न होता की, विद्यार्थ्यांना शाळेत आणायचे कसे तेथील मुलांसाठी डिजिटल विश्व म्हणजे पृथ्वीसोडून दुसऱ्या गृहावर राहायला जाण्यासारखे होते. कारण त्यांच्या शाळेत पहिल्यांदा टच स्क्रीन उपकरणे आले तेव्हा विद्यार्थी त्या उपकरणाला स्पर्श करायलासुद्धा भीत असत. हळूहळू त्यांच्या मनामध्ये तंत्रज्ञाबद्दल समज येत गेली. पटावर असणाऱ्या विद्यार्थी संखेच्या 100% विद्यार्थी शाळेत येऊ लागले. हे संदीप यांच्यासाठी खूप मोठे यश होते.\nगावातील प्रत्येक व्यक्तीमधील कौशल्य ओळखून त्यांच्या मदतीने संदीप यांनी झिरो बजेट शाळा तयार केली. ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबवून त्यांनी लोकांकडून शाळेची अनेक कामे करून घेतली. असंख्य अडचणींवर मात करीत संदीप यांनी समाज आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने लोकसहभागातून जिल्हा परिषद पाष्टेपाडा ही पहिली डिजिटल शाळा तयार केली. या शाळेचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर हजारो शाळा डिजिटल झाल्या.\nसंदीप हे आजही एक क्रियाशील शिक्षक म्हणून 24 तास नाविन्याच्या शोधात राहत आपल्याला अधिकात अधिक चांगले कसे निर्माण करता येईल याचा ध्यास घेत कार्यमग्न असतात. एक तरूण ते क्रियाशील शैक्षणिक शास्त्रज्ञ हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. या त्यांच्या प्रवासामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक, शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, राज्य आणि केंद्र शासन यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.\nकसलेही तंत्रज्ञाचे शिक्षण झाले ���सतानाही संदीप यांनी पाष्टेपाडा येथे डिजिटल शाळा बनवून खूप मोठी क्रांती केलेली आहे. संदीप सध्या फ्युचररिस्टीक क्‍लासरूमवरती खूप चांगल्याप्रकारे कार्य करीत आहेत. त्यांनी स्मार्ट लर्निंग स्पेस सेंटर या देशातील पहिल्या-वहिल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेची निर्मिती केली आहे. तसेच आयआर तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत-कमी खर्चात टीव्ही व प्रोजेक्‍टर इंटरएक्‍टिव करण्याचे तंत्र विकसित केले आहे.\nसंदीप यांचे काम वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू आहे. मात्र, या सर्वांचा गाभा शिक्षण हेच आहे. आपण करीत असलेल्या कामांचा अधिक लोकांना फायदा व्हावा म्हणून ते समाज माध्यमांचा सकारात्मकपणे वापर करीत असतात. इंटरएक्‍टिव कीवोस्क, सोलर स्मार्ट लर्निंग संच, एनएफसी टोकींग बुक, डिजिटल लायब्ररी, स्मार्ट लर्निंग सेंटर स्पेस सेंटर इत्यादी संशोधनात्मक कामाचे त्यांना पेटंट मिळाले आहे. राज्य शासनाच्या मदतीने संदीप यांनी दीड लाखाहून अधिक शिक्षकांना डिजिटल शाळा बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये डिजिटल शाळा संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.\nभारत सरकारच्या डिजिटल बोर्ड उपक्रमासाठी सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. तरूणांनी स्वतःला ओळखत, आपली आवड जपत ध्येयरूपी मार्गावरून चालत, आपली उपयोगिता सिद्ध करीत वाटचाल करावी. या प्रवासात नक्कीच लोक मदत करतात. असा मोलाचा सल्ला संदीप तरुणांना देतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजस्थानात भाजपाला धक्का; भाजपा खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nNext articleचापेकर चौकात चौदा कोटींचा पादचारी भुयारी मार्ग\nगुगल ट्रान्सलेट : भाषांतराचा चमत्कारी आविष्कार\nफॅट पासून फिट बनण्यासाठी करा स्क्‍वॅट्‌स\nरिसायकल – डोण्ट ट्रॅश अवर फ्युचर\nइफ्फी जगभरातील दर्जेदार चित्रपटांची मेजवानी…(प्रभात ब्लॉग)\nपालिकेचा ई-लर्निंग प्रकल्प रुळावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mishkil-taare-2/", "date_download": "2018-12-10T15:22:58Z", "digest": "sha1:KNI7E6SJYXM24DV4NIBNXVJFKAH6RISC", "length": 7245, "nlines": 138, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मिष्किल तारे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाह���त्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeकविता - गझलमिष्किल तारे\nJuly 18, 2018 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nचमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे\nलक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे….१\nकधी जाती चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी\nखेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२\nएक एक जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं\nसंख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगी….३\nहसतो कुणीतरी मिश्कील तारा, डोळे मिटतो दुजा बिचारा\nस्थिर राहूनी लपतां लपतां, खेळांचा वाढवी पसारा….४\nनिशाराणीची मुले ही सारी, खेळत राहती रात्री बिचारी\nउषाराणीशी बघतां , निघूनी जाती आपल्या घरी….५\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1245 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\n‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/navaratri-ambadnya-ishtika-pujan/", "date_download": "2018-12-10T15:31:25Z", "digest": "sha1:2OP747B4UDDRNZHK3IIJY2RECBHPMKWU", "length": 27826, "nlines": 157, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "नवरात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nनवरात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन\nनवरात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन\n२०१७ च्या अश्‍विन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. खाली दिलेल्या पूजन विधीमध्ये परमपूज्य सद्गुरुंनी सांगितलेले बदल करून ते सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहचवित आहोत. ह्यापुढे नवरात्रीत (चैत्र व अश्‍विन) त्याप्रमाणे पूजन करावे.\n१) अश्विन तसेच चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी एक इष्टिका ओल्या पंचाने, हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावी. (रामनाम वहीच्या कागदापासून बनविलेली इष्टिका मिळाल्यास वरील कृती करण्याची आवश्यकता नाही. जर साधी मातीची वीट पूजनासाठी घेतली असेल तर तिला आधी गेरूने लेपन करून ती सुकवून पूजनासाठी तयार ठेवावी.\n२) तद्नंतर एका परातीत आवश्यक तेवढी मृत्तिका (माती) घेऊन त्यात थोडेसे पाणी शिंपडावे.\n३) ती माती नीट ओली झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे दाणे पेरावेत व त्यावर परत थोडेसे जल व माती ह्यांचे सिंचन करावे. परातीतील मृत्तिकेत (मातीत) गहू (गोधूम) पेरण्याचा विधी समाविष्ट आहे. ह्या विधीनुसार पेरण्यात येणारे गहू अंबज्ञ इष्टिकेच्या मुखासमोर न पेरता, ते इतर सर्व बाजूंनी पेरावेत, जेणेकरून नवरात्रीच्या काळात गव्हाच्या दाण्यांना फुटलेल्या तृणांनी मोठ्या आईचे मुख झाकले जाणार नाही. (संदर्भासाठी समीरदादांच्या ब्लॉगवरील फोटो पहावा).\n४) तद्नंतर एखाद्या पाटावर किंवा टेबलावर किंवा चौरंगावर एखादे सोवळे किंवा हिरव्या रंगाचा खण (चोळीखण) अंथरावा. त्या स्थानाखाली व भोवती किमान रांगोळी असणे आवश्यक आहे.\n५) तद्नंतर ‘जय जगदंब जय दुर्गे’ असा गजर करीत ही परात त्या पूजास्थानावर ठेवावी (पाट/चौरंग/टेबल).\n६) तद्नंतर ती इष्टिका, तिचा सपाट भाग आपल्यासमोर येईल अशा रितीने त्या गोधूम (गहू) मिश्रित मृत्तिका (माती) असलेल्या परातीत ठेवावी.\n७) तद्नंतर त्या इष्टिकेच्या सपाट भागावर काजळाने किंवा बुक्क्याने (अबीर) देवीचे डोळे, नाक व ओठ रेखांकित करावेत.\n८) तद्नंतर ह्या इष्टिकेवर आपल्या आवडीच्या रंगाची एक चुनरी, मस्तकावरील पदराप्रमाणे अर्पण करावी.\n(पूजनविधीमध्ये अर्पण करण्यासाठी चुनरी मिळत नसल्यास किंवा आपल्या आवडीनुसार ही, चोळीचा खण अथवा ब्लाऊज पीसही अर्पण करता येईल).\n९) तद्नंतर एक तुलसीपत्र व एक बेलपत्र त्या इष्टिकेच्या दोन्ही बाजूंस मातीत रोवावे – आता ही ‘अंबज्ञ इष्टिका’ अर्थात ‘मातृपाषाण’ अर्थात ‘आदिमाता दुर्गेचे पूजनप्रतीक तयार झाले आहे’\n१०) ज्यांची इच्छा असेल, त्यांनी आपापल्या कुलदेवतेची तसबीर, टाक किंवा मूर्ती ह्या पवित्��� परातीच्या मागे किंवा पुढे सोयीनुसार ठेवावी. मोठी तसबीर असल्यास ती शक्यतो मागे लावावी आणि टाक व छोटी मूर्ती परातीसमोर एका छोट्या ताम्हनात कुंकुममिश्रित अक्षतांवर ठेवावी.\n११) तद्नंतर आपापल्या सोयी व इच्छेनुसार दांपत्याने किंवा एकट्या व्यक्तीने श्रद्धावान पेहरावात समोर बसावे किंवा उभे रहावे.\n१२) तद्नंतर त्या आदिमातास्वरूप ‘अंबज्ञ इष्टिके’स ‘ॐ नमश्चण्डिकायै’ असे म्हणत हळद व कुंकू लावावे.\n१३) नंतर हात जोडून ‘ॐ गं गणपतये नम:’ हा जप पाच वेळा करावा.\n१४) तद्नंतर नवदुर्गांची ‘नाममंत्रमाला’ एकदा किंवा तीनदा किंवा पाचदा किंवा नऊ वेळा म्हणत त्या आदिमातेस कुंकुम अक्षता, हरिद्रा (हळद) अक्षता, बिल्वपत्रे, तुलसीपत्रे व पुष्पे अर्पण करावीत. (नवदुर्गा-नाममंत्रमाला म्हटल्याने, पूजनात अजाणतेपणी काही चुका घडल्यास त्यांचे निराकरण होते).\n१) ॐ श्रीशैलपुत्र्यै नम:\n२) ॐ श्री ब्रह्मचारिण्यै नम:\n३) ॐ श्री चन्द्रघण्टायै नम:\n४) ॐ श्री कूष्माण्डायै नम:\n५) ॐ श्री स्कन्दमात्रे नम:\n६) ॐ श्री कात्यायन्यै नम:\n७) ॐ श्री कालरात्र्यै नम:\n८) ॐ श्री महागौर्यै नम:\n९) ॐ श्री सिद्धिदात्र्यै नम:\n१५) आदिमातेस वेणी किंवा गजरा दररोज अर्पण करण्यास हरकत नाही.\n१६) त्यानंतर झेंडूच्या फुलांची एक माळ त्या परातीभोवती (अंबज्ञ इष्टिकेच्या मांडणीभोवती) अर्पण करावी.\n(दुसर्‍या दिवसापासून सायंकाळच्या नित्य पूजनामध्ये नवीन माळ अर्पण करते वेळी आदल्या दिवशीची माळ/ माळा पूजन मांडणीत तशाच ठेवाव्यात किंवा न ठेवाव्यात हे श्रद्धावान स्वत:च्या आवडीनुसार व सोईनुसार ठरवू शकतात).\n१७) तद्नंतर पुरणा-वरणाचा नैवेद्य अर्पण करावा. वरणभात व पुरण ह्यांशिवाय आपापल्या इच्छेनुसार व आवडीनुसार कुठलेही भोजन पदार्थ अर्पण करू शकता. प्रतिष्ठापना पूजन व नित्य पूजनाच्या उपचारांनुसार, मोठ्या आईला दररोज अनुक्रमे सकाळी व सायंकाळी दूध-साखरेचा नैवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे.\nत्याचप्रमाणे दुसर्‍या दिवसापासून दररोज सायंकाळी करावयाच्या नित्य पूजनामध्ये पुरणा-वरणाचा व इतर भोजन पदार्थांचा नैवेद्य आपल्या इच्छेनुसार अर्पण करू शकतात. मात्र शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी शाकाहारी नैवेद्यच अर्पण करणे श्रेयस्कर. भोजनाच्या अन्य पदार्थांमध्ये कांदा-लसूणाचे पथ्य नाही. मांसाहार शक्यतो टाळावा.\n१८) तद्नंतर ‘माते गायत्री सिंहारूढ भगवती महिषासुरमर्दिनी….’ ही आरती दीप प्रज्वलित करून करावी. ह्यावेळेस इतर कुठलीही आरती घेऊ नये. पहिल्या रात्रीदेखील ही आरती करणे आवश्यक आहे. त्यानंतर दूधसाखरेचा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद म्हणून वाटावा.\n१९) ह्यानंतर ‘ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त……’ ही मंत्रपुष्पांजली म्हणून उपस्थित सर्वांनी पुष्पे, बिल्वपत्रे व तुलसीपत्र अर्पण करावीत.\n२०) तद्नंतर आदिमातेस धूप दाखवावा.\n२१) मग लोटांगण घालावे.\n२२) मातीवर रोज पाणी शिंपडणे.\nदुसर्‍या दिवशी पासूनचे पूजन घरातील अन्य कोणताही सदस्य करू शकतो. तसेच रोज घरातील वेगवेगळा सदस्यही पूजन करू शकतो. १४ वर्षांवरील कोणीही हे पूजन करू शकतो.\n२३) पहिल्या दिवशी हे पूजन सकाळी करावे. त्यानंतर ‘११’ क्रमांकापासूनचे सर्व उपचार करून रोज सायंकाळी पूजन करावे. नित्यपूजन स्नान करून श्रद्धावान वेषात करावे.\n२४) मात्र पुढील दिवशी पूजन करताना आधीची चुनरी तशीच ठेवून, त्यावर दररोज एक-एक वेगवेगळ्या रंगाची चुनरी आरतीच्या आधी अर्पण करावी. (सर्व चुनर्‍या एकाच रंगाच्या असल्या तरी चालेल).\n२५) इतर दिवशी जेव्हा सायंकाळी पूजन होणार तेव्हा रोज सकाळी दूध-साखरेचा नैवेद्य जरूर अर्पण करावा.\n२६) कधी कधी नवरात्र तिथी फक्त आठ दिवसांमध्ये येतात तेव्हा अश्‍विन नवरात्रीमध्ये विजयादशमीच्या आदल्या दिवशी व चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन चुनर्‍या अर्पण कराव्यात. एखाद्या वर्षी नवरात्र तिथी नऊ ऐवजी दहा दिवस आल्या तर वाढत्या क्रमाने चुनरी अर्पण कराव्यात. (एकूण १० चुनर्‍या अर्पण केल्या जातील).\n२७) सायंकाळी आरती करताना विविध आरती घेण्यास हरकत नाही. ह्या वेळी कुठल्याही क्रमाने आरती करू शकतो.\n२८) अश्‍विन नवरात्रीमध्ये विजयादशमीच्या व चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी आदिमातेस हळदीकुंकू अर्पण करून दूध-साखर व फक्त ‘पुरण’ एवढाच नैवेद्य अर्पण करावा.\n(चैत्र नवरात्रीत श्रद्धावान त्यांना हवे असल्यास पुनर्मिलाप हनुमान पौर्णिमेच्या दिवशीही करू शकतात).\n२९) आणि मग दोन्ही हात जोडून पुढील मंत्र म्हणावा –\nआवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्‍वरि॥\n३०) मग स्वत:भोवती तीन प्रदक्षिणा घालताना पुढील मंत्र म्हणावा –\nयानि कानि च पापानि जन्��ान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण्यां पदे पदे॥\n३१) त्यानंतर आपल्या तीन स्व-प्रदक्षिणा झाल्यानंतर, परातीमध्ये उगवलेल्या रोपांवर दुधाचे फुलाने सिंचन करावे व आदिमातेच्या मस्तकावर कुंकुम अक्षता अर्पण करताना ‘गुरुक्षेत्रम् मंत्र’ म्हणावा व परात थोडीशी सरकवावी.\n३२) ह्यानंतर आपण स्वेच्छेनुसार व सोयीनुसार त्या अंबज्ञ इष्टिकेचा जलात पुनर्मिलाप करावा व त्या परातीतील थोडीशी माती तुळशीच्या रोपास अर्पण करावी आणि परातीत आलेल्या रोपांतील एक रोप तुळशीच्या कुंडीत लावावे. बाकी सर्व विसर्जन करावे. (पुनर्मिलाप पूजनानंतर अश्‍विन नवरात्रीमध्ये विजयादशमीचा दिवस व चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीचा दिवस किंवा त्या पुढील तीन दिवसांत कधीही अंबज्ञ इष्टिकेचा जलात पुनर्मिलाप करावा. मात्र पुनर्मिलाप होईपर्यंत रोज सकाळ-संध्याकाळ दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा.\n* घरामध्ये सोयर-सूतक असतानाही हे पूजन करू शकतो.\n* मासिक पाळीच्या काळात स्रिया दर्शन घेऊ शकतात व नमस्कार करू शकतात.\n* नवरात्रिच्या काळात स्वत:च्या राहत्या घराशिवाय अन्य स्थळी निवास असल्यास त्या ठिकाणी ही श्रद्धावान हे पूजन करू शकतात.\n* नवरात्रिच्या काळात घरातील किंवा नात्यातील व्यक्ती स्वर्गवासी झाल्यास नवरात्री पूजन सुरू ठेवायचे अथवा नाही ह्याबाबत श्रद्धावानांना स्वातंत्र्य आहे; परंतु मध्येच पुनर्मिलाप करायचा असल्यास ‘आदिमाता शुभंकरा स्तवनम्’ ११ वेळा म्हणून, मग अक्षता वाहून, तद्नंतर पुनर्मिलाप करावा.\n* एखाद्याने आपल्या घरात एका वर्षी हे नवरात्री पूजन नव्याने सुरू केले, तर दरवर्षी हे पूजन करणे बंधनकारक नाही. पण ज्यांच्या घरात अगोदरपासून वंश परंपरेने नवरात्री पूजन सुरू असेल, त्यांनी दरवर्षी पूजन करणे आवश्यक आहे.\n* एखाद्या घरात जर अगोदरपासून सातत्याने नवरात्री पूजन सुरू असेल तर पुढील पिढीतल्यांनी हे पूजन सुरू ठेवणे आवश्यक आहे.\n* एखाद्या व्यक्तीने नव्याने हे पूजन करण्यास सुरुवात केली, तर त्याने नव्याने पूजनास सुरुवात करताना असा संकल्प करावा की ‘पूजन पुढे सुरू ठेवायचे आहे किंवा नाही हे पुढील प्रत्येक पिढी ठरवेल’.\n* घरातील अन्य मंगल, शुभ प्रसंगी असे पूजन एका दिवसासाठी करू शकतो. अशा एक दिवसीय पूजनाच्या वेळी परातीत गहू घेऊन त्यावर अंबज्ञ इष्टिका ठेवून पूजन करा��े व नंतर ते गहू गरजूस दान करावे.\n* श्रद्धावानांनी त्यांच्या जुन्या पद्धतीनुसार पूजन करण्यास काहीच हरकत नाही. परंतु वरील पद्धतीने पूजन केल्यास नवरात्री पूजनातील त्रुटी व चुका वा व्यक्तिगत दोष ह्यांचा परिणाम होत नाही.\n* परमपूज्य सद्गुरुंनी विशेष पद्धतीने सांगितल्याप्रमाणे व त्यानुसार समीरदादांच्या ब्लॉगवर दिल्याप्रमाणे नवरात्रि पूजन करण्याची शुद्ध, सात्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम् पवित्र पद्धती सर्व श्रद्धावानांसाठी गेल्या अश्‍विन नवरात्री पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील विधीविधान कशा पद्धतीने असेल याची संपूर्ण माहिती समीरदादांच्या ब्लॉगवर आधीच देण्यात आली आहे. या विधिविधानात शेवटच्या (क्रमांक 32) मुद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रद्धावानांनी जुन्या पद्धतीनुसार पूजन करण्यास काहीच हरकत नाही, परंतु शुद्ध, सात्विक, सोप्या व तरीही श्रेष्ठतम् अशा पवित्र पद्धतीने पूजन केल्यास नवरात्री पूजनातील त्रुटी व चूका वा व्यक्तिगत दोष यांचा परिणाम होत नाही.\nकाही श्रद्धावान यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने पूजन करीत आले आहेत. परंतु तरीही सद्गुरुंच्या शब्दाप्रमाणे पूजन करावे, की इतर पद्धतीने पूजन करावे हा निर्णय श्रद्धावान वैयक्तिकरित्या घेऊ शकतात.\n* २०१७ च्या अश्‍विन नवरात्रौत्सवामध्ये सुरू झालेल्या परमपूज्य सद्गुरुंनी दिलेल्या नवरात्री पूजनाच्या विशेष पद्धतीचा अनेक श्रद्धावान लाभ घेत आहेत.\nll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll ॥ नाथसंविध् ॥\n“हितगुज” स्त्रियांसाठी ई- मासिक...\nअधिकृत अनिरुद्ध उपासना केंद्रांबाबत सूचना...\nअनिरुद्ध टीव्ही (Video On Demand) अ‍ॅप लाँच...\nभारत ने पाकिस्तान पर दबाव बढाया\nतुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – नवम्बर २०१८\nचीन का प्रभुत्व रोकने के लिए भारत के प्रयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5305052945351429416&title=Vascon%20Celebrates%2032nd%20Foundation%20Day&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T16:09:48Z", "digest": "sha1:R2BNZH6SHNY472OOQJ242W542JH22AWC", "length": 7851, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘व्हॅस्कॉन’चा ३२वा वर्धापन दिन उत्साहात", "raw_content": "\n‘व्हॅस्कॉन’चा ३२वा वर्धापन दिन उत्साहात\nपुणे : व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेड या बांधक���म क्षेत्रातील नामांकीत कंपनीचा ३२वा वर्धापन दिन रक्तदान करून उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ५५ बाटल्या रक्तदान केले. याकामी यासाठी केईएम रुग्णालयाचे सहकार्य लाभले.\nयाबाबत ‘व्हॅस्कॉन’चे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन म्हणाले, ‘माझे वडील आर. वासुदेवन यांनी स्थापन केलेल्या या कंपनीचे नाव औद्योगिक क्षेत्रात आदराने घेतले जाते. आम्ही उत्कृष्टतेचे अनेक मापदंड या क्षेत्रात निर्माण केले आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. कंपनीच्या यशात तिच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा वाटा आहे, ग्राहकांना चांगल्या सुखसोयी, चांगले वातावरण देऊन त्यांच्या पैशाचे खरे मूल्य मिळवून देणे हे कार्य यापुढेही असेच सुरू ठेवण्याचा आणि यशाची उत्तुंग शिखरे गाठण्याचा आमचा निर्धार आहे.’\nया वेळी ‘व्हॅस्कॉन’चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष आर. वासुदेवन, व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन, समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सुंदरराजन, रिअल इस्टेट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, कर्मचारी, चॅनेल पार्टनर्स आणि कंपनीशी जुना ऋणानुबंध असणारे काही ग्राहक उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी आर. वासुदेवन यांच्या हस्ते केक कापण्यात आला.\nTags: पुणेव्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेडव्हॅस्कॉनVasconVascon Engineers Ltdप्रेस रिलीज\n‘व्हॅस्कॉन’चा परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश ‘व्हॅस्कॉन’च्या ‘गुडलाईफ’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/make-in-india-to-smart-india/", "date_download": "2018-12-10T14:48:42Z", "digest": "sha1:HN6Y5RD23G6KXG4EJSRUQMTQEZ6LGXNB", "length": 10362, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘मेड इन इंडिया’ ते ‘स्मार्ट इंडिया’ (भाग-१) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘मेड इन इंडिया’ ते ‘स्मार्ट इंडिया’ (भाग-१)\nस्मार्ट सिटी म्हणजे केवळ शहर स्मार्ट दिसणे नव्हे, तर शहरात स्मार्ट सुविधा असणे होय. या सुविधा एका विशिष्ट वर्गालाच न मिळता सर्वसामान्यांनाही मिळायला हव्यात. काय आहेत या सुविधा व कशा मिळतील\nस्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. याचा परिपाक म्हणजे आजघडीला भारताने केवळ जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली नाही तर आपला देश विकसित देशांच्या पंक्तीत बसण्याची तयारी करत आहे. अशा स्थितीत अन्य देशातील शहरांप्रमाणे आपल्याकडेही अत्याधुनिक शहरे असणे, विकास होणे गरजेचे आहे. लोकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या स्मार्ट शहरांची नितांत गरज निर्माण झाली आहे. चित्रपटातून किंवा सहलीच्या माध्यमातून आपण परदेशातील नेत्रसुखद शहरांचा अनुभव घेतो. अशीच शहरे आपल्याकडे असावीत, अशी मनोमन इच्छा असते. सध्याची शहरे ही कचऱ्याचे ढिग, वाढते प्रदूषण, लोकसंख्येचा स्फोट, वाहतूक कोंडी यात गुरफटलेली आहेत. यातून बाहेर काढण्यासाठी सरकारी पातळीवरच नाही तर वैयक्तिक पातळीवर देखील इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचे आहे. अत्याधुनिक सुखसुविधा असलेल्या शहरातील वास्तव्याने जीवनमान आणि राहणीमान उंचावेल, यात शंका नाही. आजकाल उच्चभ्रूू सोसायटीत असणाऱ्या पंचतारांकित सुविधा सामान्यांनाही मिळाव्यात यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत.\n‘मेड इन इंडिया’ ते ‘स्मार्ट इंडिया’ (भाग-२)\nआपल्या देशात भविष्यात मोठ्या संख्येने स्मार्ट शहरे उभारली आणि विकसित झाली तर निश्चितच भारताची वाटचाल विकसित देशांकडे होईल आणि नव्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. आपल्या शहरांना स्मार्ट करणाऱ्या योजनांसमोर अनेक आव्हाने आहेत आणि ते आव्हान पेलल्याशिवाय स्वप्नातील शहर साकार होणे अशक्य आहे. स्मार्ट सिटीच्या मोठ्या प्रकल्पात स्मार्ट सिटी सोल्युशन्सबरोबर दोन वर्षांपासून योगदान देणाऱ्या अजीवी टेक्नॉटलॉजीचे संस्थापक आणि विशेषतज्ज्ञ विशाल गुप्ता यांच्या मते, भारतासारख्या देशात स्मार्ट सिटीज उभारण्यासाठी कायद्यात परिवर्तन करण्याबरोबरच तांत्रिक संबंधी सर्वच क्षेत्रात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे. एवढेच नाही तर स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, स्मार्ट सोलर एनर्जी, स्मार्ट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट, स्मार्ट एज्युकेशन अँड हेल्थकेअर, स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट, स्मार्ट अॅॅग्रीकल्चर अँड फार्मर मॅनेजमेंट सारख्या विषयांवर गांभीर्याने काम करावे लागेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबोगस पुरंदर विद्यापीठाच्या संस्थापकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला\nNext articleजमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला\nआई-वडिलांना न सांभाळल्यास मुले संपत्तीतून बेदखल (भाग-२)\nआई-वडिलांना न सांभाळल्यास मुले संपत्तीतून बेदखल (भाग-१)\nगृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nirmala-sitharaman-discussed-with-us-defense-ministers/", "date_download": "2018-12-10T15:03:28Z", "digest": "sha1:37KVICDTO5G7MRQKIKOKWIK3ZDATN2C6", "length": 8282, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्मला सीतारामन यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिर्मला सीतारामन यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा\nसंरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय\nवॉशिंग्टन: अमेरिकेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी परस्परांमधील संरक्षण तसेच सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत हा इंडो-पॅसिफीक तसेच संपुर्ण जगासाठी स्थीरता निर्माण करणारा देश आहे असे मॅटिस यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण मंत्री पातळीवरील ही चौथी फेरी होती. येथील चर्चेनंतर सीतारामन या अमेरिकेच्या हवाई येथील डिफेन्स इनोव्हेशन युनिटला भेट देणार आहेत.\nया दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संबंध हे केवळ पोकळ शब्दांवर अवलंबून नाहीत. दोन्ही देशांनी एकमेकांची ताकद ओळखून मानवी हितासाठी एकमेकांना सहकार्य करीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शांतता, मैत्री आणि स्वातंत्र्य या मुल्यावर भारत आणि अमेरिका यांची ही मैत्री टिक��न राहील असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्यातील ही भागीदारी ही नैसर्गिक भागीदारी असून ही जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील भागीदारी आहे असे मॅटिस यांनी यावेळी नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहस्तपादगुप्तासन – रक्तशुध्दी करून शरीर तेजस्वी बनवणारे\nNext articleइराणच्या क्षेपणास्त्र चाचणीची संयुक्तराष्ट्रांकडून गंभीर दखल\nसर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्ष नेतेपदाबाबतच्या तरतूदीसंदर्भात केंद्राकडे मागवला खुलासा\nमला येड्डीयुरप्पांच्या सर्टिफिकेटची गरज नाही : कुमारस्वामी\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\nउर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल- नरेंद्र मोदी\n#VijayMallya : काँग्रेस सत्तेत असताना ‘लूट’ केलेल्याला भाजपा सत्तेत आल्यावर ‘शासन’ : जेटली\nभाजपाला पटेलांचा पुतळा उभारता आला मात्र राम मंदिर बांधता आले नाही: ओमर यांची खोचक टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2018-12-10T14:53:38Z", "digest": "sha1:VUKOQXSZO2NRRTEN7BCO2MC4SYCC7JSY", "length": 3904, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्थर फील्डर - विकिपीडिया", "raw_content": "\nआर्थर फील्डर (जुलै १९, इ.स. १८७७:प्लॅक्सटोल, केंट, इंग्लंड - ऑगस्ट ३०, इ.स. १९४९:लँबेथ, लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८७७ मधील जन्म\nइ.स. १९४९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5101", "date_download": "2018-12-10T15:51:53Z", "digest": "sha1:EWD3UOYBEN435FBP76UUVEDMRWH7O5FT", "length": 12742, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआंतरराज्य दारू तस्करास छत्ती��गड पोलिसांनी केली अटक, ३२५ पेट्या दारू जप्त\nप्रतिनिधी / गडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सिमावर्ती भागात विविध राज्यांमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या दारू तस्करांना छत्तीसगड राज्यातील औेंधी पोलिसांनी अटक केली आहे. या दारुतस्कराने गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा दारूची तस्करी केली आहे.\nक्रिष्णा बंडीवार आणि पुसू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. औंधी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोडाझरी जवळून ३२५ पेट्या दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच गट्टेपायली जवळून साडेतीन पेटी दारू जप्त करण्यात आली आहे. या ठिकाणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nजम्मू-काश्मीरमध्ये बेळगाव जिल्ह्यातील जवान शहीद , दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन अतिरेकी ठार\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nगडचिरोलीत शार्ट सर्कीटने विद्युत जनित्राला लागली आग, चप्पल दुकान जळून खाक\nगांजा बाळगल्याप्रकरणी माय - लेकास ७ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा\nकाटोल चे भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा\nहेटळकसा जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमक, दोन नक्षल्यांचा खात्मा\nमहावितरणचा १९४७ वीजचोरांना दणका\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\nछत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू , १४ जखमी\nविजेच्या धक्क्याने विज सहाय्यकाचा मृत्यू, महाविरणच्या लेखी आश्वासनानंतरच प्रेत घेतले ताब्यात\nशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे आता ६५ वर्षे\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब \nगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरण, आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nशेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nआष्टीत ४० घरे वाचविण्यासाठी नागरिकांचे चक्काजाम, तणावाचे वातावरण\nमुंबईतील क्रिस्टल टॉवरला भीषण आग, श्वास गुदमरून चौघांचा मृत्यू\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nचांदाळा म���र्गावर दुचाकी नाल्यात कोसळून वनरक्षक ठार\nवेकोलि कर्मचारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nजि.प. चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणजे समाजमन जपणारा नेता\nआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ\nकोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nआवळगाव परिसरात वाघाने पुन्हा घेतला बालिकेचा बळी, आठ दिवसातील दुसरी घटना\nउभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा मृत्यू, आमगाव शिवारातील घटना\nबल्लारपूर शहरात वाढले चोरीचे प्रमाण\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nतृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nकर्नाटकात बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू\nकिराणा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चौडमपल्लीजवळ अपघात, चालक जखमी\nमुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू\nडिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार : पालकमंत्री ना. आत्राम\nचाेरट्यांनी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले\nनागपुरातील एम्प्रेस मॉलमधील सलून व स्पा मध्ये देहव्यापाराच्या अड्डय़ावर धाड , तीन मुलींची सुटका\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\nकालीदास महोत्सवाला रसीकांच्या पसंतीची पावती, अनुराधा पाल यांच्या वाद्यवृंदाने आणि आरती अंकलीकर यांच्या गायनाने श्रोत्यांना केले\nसास्ती, पवनी, बल्लारपूर, कोळसा ई - ऑक्शन मधील भ्रष्टाचार विधानसभेत\nपिक करपले उत्पन्न घटले, दुष्काळातून वगळले \nबीएसएनएल चे २ लाख कर्मचारी, अधिकारी उद्या पासून देशव्यापी बेमुदत संपावर\nपुलगाव दारूगोळा भांडार स्फोटातील मृतकांची संख्या सहा, जुने बॉम्ब निकामी करताना झाला स्फोट\nशेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कठोर शिक्षेची तरतूद\nसातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होणार\nराममंदिर बांधकामा संदर्भात विश्व हिंदू परिषदे तर्फे खा. अशोक नेते यांना निवेदन\nकामठीतील लॉजवर छापा, पाच जणांना अटक , गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1", "date_download": "2018-12-10T15:48:10Z", "digest": "sha1:RF5J4BS6G7FOTI24AFNK5LAPMGH7UOAV", "length": 26739, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसिटिझन जर्नालिझम (15) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसोलापूर (26) Apply सोलापूर filter\nमहाराष्ट्र (23) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (21) Apply प्रशासन filter\nबारामती (17) Apply बारामती filter\nमहामार्ग (12) Apply महामार्ग filter\nइंदापूर (11) Apply इंदापूर filter\nसार्वजनिक बांधकाम विभाग (10) Apply सार्वजनिक बांधकाम विभाग filter\nविजय शिवतारे (9) Apply विजय शिवतारे filter\nशिक्षण (9) Apply शिक्षण filter\nखासदार (8) Apply खासदार filter\nनगरसेवक (8) Apply नगरसेवक filter\nपर्यावरण (8) Apply पर्यावरण filter\nमहापालिका (8) Apply महापालिका filter\nमोबाईल (8) Apply मोबाईल filter\nराष्ट्रवाद (8) Apply राष्ट्रवाद filter\nवाहतूक कोंडी (8) Apply वाहतूक कोंडी filter\nआंदोलन (7) Apply आंदोलन filter\nग्रामपंचायत (7) Apply ग्रामपंचायत filter\nजिल्हा परिषद (7) Apply जिल्हा परिषद filter\nपुरस्कार (7) Apply पुरस्कार filter\nफुरसुंगी : पुणे - सासवड रस्त्यावरून ग्रामदैवत श्री भेकराईमाता देवी मंदिराकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी.\nपन्नास हजारांत जमीन लाटणाऱ्यास अटक\nसासवड - गराडे (ता. पुरंदर) हद्दीतील दरेवाडीच्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये व्याजाने देऊन त्याबदल्यात जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहनअप्पा जगताप या खासगी सावकारास पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार मात्र फरारी झाला आहे. सासवडचे पोलिस निरीक्षक मुगुटलाला पाटील यांनी ही माहिती दिली....\nसासवड कापुरहोळ रस्त्यावर अपघाताची शक्यता\nपुणे : सासवड कापुरहोळ रस्त्यावर भोंगळे मळा ते भिवडी दरम्यान झाडांच्या फांद्या कमी उंचीवर आहेत. १४-१५ फुट उंची असनारे कंटेनर फांद्या चुकविण्यासाठी रस्ता सोडून वाहने नियम तोडून डावीकडे-उजवीकडे घेतात. समोरुन येणारे वाहन चालकांना याची कल्पना येत नाही. त्यामुऴे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे...\nबोपदेव घाटात बोगदा बनवावा\nपुणे : पुणे महानगराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असल्याने वाहनांनाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. एस.टी, पीएमपी, दुधगाड्यांसह हजारो वाहने या घाटरस्त्याने ये-जा करत असतात. पुणे-बोपदेव घाट सासवड मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे शहरातुन पुरंदर तालुक्याकडे जाण्यासाठी हा...\nसासवड ग्रामीण रुग्णालय आता 'उपजिल्हा रुग्णालय'\nसासवड (जि.पुणे) - येथील राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील हे रुग्णालय आता 30 खाटांवरुन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्याबाबत शासनाने `खास बाब` म्हणून सासवड ग्रामीण...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद...\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे. शहाबाज फिरोज खान (वय २८), सुयश राजू वाघमारे (वय २६), अरबाज फिरोज खान (वय २७, रा. तिघेही रा. भवानी पेठ), फरदीन परवेज खान (वय १९), साहिल अब्दुल...\nवाहतुक नियंत्रित दिव्यांचा फेरविचार व्हावा\nपुणे : हडपसर येथील परिवहन स्थानकासमोरील वाहतुक नियंत्रक दिवे हे दिशाभुल करणारे आहेत. हडपसर उड्डाणपुलाखाली वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे. या ठिकाणी पाच रस्ते एकत्र येतात. चार रस्ते हे समोरासमोर आहेत. एक रस्ता सोलापुर-पुणे, दुसरा सासवड-पुणे, तिसरा पुणे-सोलापुर,...\nअरुण पांढरे यांचे निधन\nमाळीनगर - येथील प्रगतशील बागायतदार व दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरीचे माजी मॅनेजिंग डायरेक्‍टर अरुण ऊर्फ बापूसाहेब अनंतराव पांढरे (वय 75) यांचे रविवारी रात्री 10.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्यावर आज (सोमवारी) सकाळी 9.30 वा. नीरा नदीकाठच्या वैकुंठ...\nबारामती जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न - आमदार माधुरी मिसाळ\nगराडे - ‘बारामती लोकसभा मतदारसंघात सहा तालुके आहेत. यात काही तालुक्‍यांत पवारविरोधी वातावरण आहे. मागील वेळी महादेव जानकर यांच्या माध्यमातून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पण, या वेळी मात्र आपली सत्ता आहे. याचा फायदा घेत येणाऱ्या सर्वच निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. हा मतदारसंघ जिंकण्याचे...\nमांजरी : शहराशेजारील गावांच्या गजबजलेपणाचा फायदा होर्डिंग व्यवसायिकांनी घेतला असून त्यांच्याकडून महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही आवाढव्य आकाराची अनाधिकृत होर्डिंग ऊभी केलेली दिसतात. महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थाचेही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे...\nसन्मित्र सहकारी बँकेच्या स्थलांतरित सासवड शाखेचे उद्घाटन\nमांजरी - एके काळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असलेल्या सहकारा समोर टिकून राहण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचाच एक भाग असलेल्या सहकारी बँकांना सध्या मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. असे असले तरी जनसामान्यांना पुढील काळातही सहकाराशिवाय पर्याय नाही, असे मत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी...\nपूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर\nपुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची तयारी दाखविली आहे. फेरनिविदा प्रक्रियेत याच एकमेव ठेकेदाराने निविदा दाखल केल्याने त्यांना हे काम देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. कात्रज-...\nट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीस अटक\nलोणी काळभोर (पुणे) : हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटात शनिवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या चोविस तासाच्या आतच मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पाचपैकी तीनजण अल्पवयीन असुन, दोघांना अटक...\nभोसरीच्या अंध विद्यार्थ्यांची अष्टविनायक लेण्याद्रीला भेट\nजुन्नर: सासवड जि.पुणे श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भोसरी येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना अष्टविनायकाचे दर्शन घडविण्यात येत असून आज शनिवारी ता.22 रोजी सकाळी या मुलांनी लेण्याद्रीच्या अष्टविनायक गिरिजात्मज गणेशाचे दर्शन घेतले....\nग्रामीण कृषीपंपासाठी वीजजोडणी लवकरच मिळणार : शिवतारे\nसासवड (पुणे) : कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रकरणे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे लवकरच मार्गी लावली जातील व वीजजोड मिळतील; असे जलसंपदा, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथे स्पष्ट केले. सर्व ग्रामपंचायतीत यापुढील काळात वीजविषयक तक्रारी...\nगणोशोत्सवात डिजेसह गुलाल, फटाकेबंदी पाळा : पोलिस अधिक्षक पखाले\nसासवड (पुणे) : गणोशोत्सवात पावित्र्य राखून डीजेबंदीसह गुलाल व फटाकेबंदी पाळावी. तसेच लोकवर्गणीचा काही भाग सामाजिक उपक्रमावर वापरावा. असंस्कृत प्रकाराला थारा देऊ नये. चांगले काम करणाऱया मंडळांना त्यातूनच गणराया अॅवार्ड यंदा देणार असल्याचे बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक डाॅ. संदीप...\n'शासनाने फसविल्याने काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस जनतेचा प्रतिसाद'\nसासवड- केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे...\nमुष्टियोद्धाची लढण्याची जिद्द कायम\nपुणे - चाकणच्या तळेगाव चौकात 30 जुलैला मराठा आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन शांततेत पार पडले. मात्र, त्याचवेळी काही समाजकंटकांनी तोडफोडीस सुरवात केली. कर्तव्य बजावीत असताना एकाने फेकलेली वीट भापकर यांच्या डोक्‍याला लागली. काही कळण्यापूर्वीच लोखंडी रॉड, काठ्या हाती घेतलेल्या 20-25 जणांच्या जमावाने...\nसासवड : सासवड मधील सुशिलानंद सोसायटी व मयुरेश्वर सोसायटी दरम्यान सासवड नगरपालिकेने कडून बसविण्यात आलेले विद्युत पथदिवे गेल्या १ महिन्यापासून बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच रात्री वाहन चालविणाऱ्या वाहन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/director-raj-khosla/?vpage=60", "date_download": "2018-12-10T15:50:14Z", "digest": "sha1:YQCBBL7CEHA7FL7YM2NKBN5LWSV5LLXW", "length": 8996, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दिग्दर्शक राज खोसला – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nMay 31, 2018 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nमुळचे पंजाबचे असलेले राज खोसला हे शास्त्रीय संगीत शिकलेला गायक म्हणून मुंबईत आले होते ते गायक बनायला. त्यांचा जन्म ३१ मे १९२५ रोजी झाला. काही काळ आकाशवाणीवर म्युझिक विभागात काम ही केले पण बॉलीवूड हीच त्याची खरी कर्मभूमी ठरली. या राज खोसालावर नजर पडली देव आनंद यांची आणि त्यांनी राज खोसला यांना गुरु दत्तचा असीस्टंट बनवले.\n१९५४ मध्ये देव आनंद यांच्या बरोबर राज खोसालांनी “मिलाप” बनवला पण हा चित्रपट तिकीटबारीवर सपाटून आपटला. पण मग सीआयडी आला आणि राज खोसलांच्या विमानानी टेक ऑफ घेतला. काला पानी, सोलवा साल, बंबई का बाबू, एक मुसाफीर एक हसीना, वोह कौन थी, मेरा साया, दो बदन, अनिता, चिराग, दो रास्ते, शरीफ बदमाश, कच्चे धागे आणि अनेक असे अप्रतीम चित्रपट राज खोसला यांनी बनवले.\nअमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी एक चित्रपट केला तो म���हणजे दोस्ताना. मेरा साया हा राज खोसला यांचा सर्वात गाजलेला चित्रपट.\nराज खोसला यांचे निधन ९ जुन १९९१ रोजी झाले.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/i-enabled-chief-minister-devendra-fadnavis-11564", "date_download": "2018-12-10T16:19:24Z", "digest": "sha1:44666WONJVOBQIZL7OFW5Q6AHGFMAUTT", "length": 17610, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "I enabled the Chief Minister - Devendra fadnavis मुख्यमंत्री म्हणून मी सक्षम - देवेंद्र फडणवीस | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री म्हणून मी सक्षम - देवेंद्र फडणवीस\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nमुंबई - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी केलेल्या केलेल्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सडेतोड उत्तर दिले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकायचे नसतात, असा टोला कॉंग्रेस नेते नारायण राणे यांना लगावतानाच मुख्यमंत्री म्हणून आपण सक्षम आहोत, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.\nमुंबई - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी केलेल्या केलेल्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फड���वीस यांनी बुधवारी सडेतोड उत्तर दिले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकायचे नसतात, असा टोला कॉंग्रेस नेते नारायण राणे यांना लगावतानाच मुख्यमंत्री म्हणून आपण सक्षम आहोत, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.\nकोपर्डी प्रकरणात सरकार संवेदनशील असून, या घटनेतील आरोपींची गय केली जाणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे आणि प्रामुख्याने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. दामिनी पथकाची व्याप्ती वाढविण्याबरोबरच महिला पोलिसांची मोठ्या संख्येने भरती करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.\nमहिला अत्याचाराचे खटले अधिक गतीने पूर्ण होण्यासाठी राज्यात 22 फास्ट ट्रॅक, तर 27 विशेष न्यायालये कार्यरत आहेत. नगरचा खटलाही फास्ट ट्रॅक किंवा पास्को न्यायालयात जलद गतीने चालविण्यात येईल. यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्‍ती करण्यात येईल. तसेच या खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nभाजप हा गुंडांचा पक्ष, या राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सौम्य भाषेत त्यांना टोमणे लगावले. ते म्हणाले, की राणे यांनी राजकीय भाषण केले. ते अनेक वर्षांनंतर विरोधी भूमिकेत दिसले. राणे यांना गृह खात्याचा चाळीस वर्षांपासूनचा अनुभव आहे. मला मात्र, फारसा अनुभव नसला तरी माझे कामच त्याबद्दल बोलेल. राज्यात मुख्यमंत्री म्हणून मी एकटाच असून सक्षमही आहे. मुख्यमंत्र्यांनी या वेळी राणेंच्या विरोधातील सावंतवाडीतील काही गुन्हे वाचून दाखविले आणि काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकायचे नसतात, असा टोलाही लगावला.\nमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी यांच्याबाबत राणे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या त्या मी सांगणार नाही. कारण त्यांचे मत कालांतराने बदलत असल्याचा अनुभव असल्याने त्यांचे म्हणणे कुणी गांभीर्याने घेत नसल्याचा टोमणाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. मंत्र्यांवर आरोप करताना साप साप म्हणून तुम्ही भुई धोपटली तरी कुणी राजीनामा देणार नाहीत आणि खरेच कोण गुन्हेगार असेल तर एक मिनीटही त्याला मंत्रिमंडळात ठेवणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.\nपरदेशींनी पुण्याचा \"डीपी‘ बदलला\nऔचित्याच्या मुद्‌द्‌याद्वारे नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण परदेशी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. पुण्यातील एका अधिकाऱ्याने आपल्याकडे निवेदन दिले असून, परदेशी यांच्या आदेशानुसार पुण्याचा विकास आराखडा (डीपी) बदलण्यात येत असल्याची माहिती राणे यांनी निवेदन वाचून सांगितली. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासाठी नगररचना संचालक कोप हे काम करत असून भोसले यांच्यासाठी डीपीमध्ये बदल करण्यासाठी परदेशी यांच्याकडून दबाव येत असल्याचे कोप यांचे म्हणणे आहे. भोसले यांच्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्‍त महेश झगडे आणि महापालिका आयुक्‍त कुणाल कुमार यांच्यावरही दबाव असल्याचे या निवेदनात नमूद केल्याचे राणे म्हणाले.\nनेत्यांच्या बेकायदेशीर बॅनरबाजीवर कारवाई गरजेची\nडेक्कन : आपण आपल्या नेत्यांना काय म्हणायचे तेच कळत नाही. डेक्कन परिसरात दिशा दर्शक फलकावरच बॅनर लावले आहे. सोनिया गांधी यांच्या वाढदिवस निमित्ताने...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त...\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार प्राध्यापिका निलंबित\nसिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या ...\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-30-weather-sealed-dslr-body-black-price-p1fbud.html", "date_download": "2018-12-10T15:51:27Z", "digest": "sha1:LYGJ4HOVLXSGYLHBPY56RIG7HAFKRSVC", "length": 12762, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकन���\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nस्क्रीन सिझे 3 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 598 पुनरावलोकने )\n( 598 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 104 पुनरावलोकने )\n( 453 पुनरावलोकने )\n( 10067 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\nपेन्टॅक्स K 30 वेटहेर सीलेंड दसलर बॉडी ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-10T14:49:09Z", "digest": "sha1:LS32KLWRHHQZEYROSJO7O4VXM4DMZZTU", "length": 10903, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या कलम-35A वरील सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nसदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत ‘रश्के कमर’चा व्हिडिओ व्हायरल\nविजय मल्ल्याला भारतात न्याय मिळण्याबाबत साशंकता\nHome breaking-news जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या कलम-35A वरील सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित\nजम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या कलम-35A वरील सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित\nपुढील सुनावणी 19 जानेवारी 2019 रोजी होणार\nनवी दिल्ली – जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या कलम 35A वरील सुनावणी न्यायालयाकडून जानेवारीपर्यत स्थगित करण्यात आली आहे. सुनावणीला स्थगिती देण्याचा निर्णय ���रन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने घेतला असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 19 जानेवारी 2019 रोजी होईल.\nकलम 35A च्या वैधतेला अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिले होते. जम्मू काश्मीरमध्ये लवकरच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कलम 35A वरील सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.\nकेंद्र सरकारच्या वतीने अॅटाॅर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सुनवाणी दरम्यान न्यायालयाला जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. सध्या सर्व सुरक्षा यंत्रणा या राज्यामध्ये होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी करण्यात व्यस्त आहेत, असं वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितल.\n‘कलम 35A’चा इतिहास काय ..\n14 मे 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी एका आदेशानुसार, राज्यघटनेत 35A हा नवीन कलम जोडला. कलम 35A हे कलम 370 चा भाग आहे.\nकलम 35A नुसार, जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेली व्यक्तीलाच जम्मू-काश्मीरचा नागरिकत्व मिळेल. म्हणजेच इतर कुणीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक म्हणून राहू शकत नाही. शिवाय इतर ठिकाणची कुणीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करु शकत नाही.\nजम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या कुटुंबियांचे दहशतवाद्यांकडून अपहरण\nपेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा भडकले\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/jar-tumche-mul-khota-bolat-asel-tar-hya-goshti-kara", "date_download": "2018-12-10T16:24:44Z", "digest": "sha1:3UMY7HNTDZANFBJV2PEOWWHQZHFHTJAY", "length": 13408, "nlines": 231, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमचं मुलं खोटं तर बोलत नाहीये ना ? - Tinystep", "raw_content": "\nतुमचं मुलं खोटं तर बोलत नाहीये ना \nलहान मुले अनेक कारणांसाठी खोटं बोलतात. कदाचित त्यांनी केलेली चूक तुम्हांला किंवा कोणाला कळू नये म्हणून खोटं बोलत असतील. किंवा कदाचित खरं बोलल्यामुळे ते अडचणीत सापडण्याची भीती वाटत असेल, किंवा एखादी गोष्टीबाबत त्यांना खोटं बोलणं खरं बोलण्यापेक्षा सोपं वाटत असेल.\nयापैकी काहीही कारण असण्याचीच शक्यता आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मुलाला प्रामाणिकपणा आणि खरं बोलण्याचे महत्व कळणे आवश्यक आहे. आणि खोटे बोलण्यापासून स्वतःला रोखणे शिकणे गरजेचे आहे. कारण भविष्यात खोटं बोलण्याची त्यांना सवय लागण्याची शक्यता असते. मुलांचे खोटं बोलणे हे तुम्हांला राग आणणारे आणि निराश करणारे असते. परंतु असे जरी असले तरी ही गोष्ट फार नाजूकपणे हाताळणे गरजेचे असते.\nजर तुमचे मुल खोटे बोलत असेल तर पुढील काही गोष्टींचा अवलंब करून पाहावा\n१. कारण जाणून घ्या.\nमुलावर चिडण्याआधी किंवा ओरडण्याआधी,थोडे थांबा विचार करा आणि तो/ती का खोटे बोलत आहेत. यामागचे कारण जाणून घ्या.मुलाच्या खोटं बोलण्यामागे नेहमी काहीतरी कारण नक्कीच असते. मुलाच्या डोक्यात काय चालेले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा खोटं बोलण्यामागचे कारण जाणून घेतल्यावर त्यावर उपाय करणे सोप्पे जाते.\n२. तुम्ही त्यांच्या समोर खोटं बोलू नका\nलहान मुळे मोठ्यांचे अनुकरण करत असतात. जर तुम���हीच खोटं बोलत असला किंवा त्यांना खोटं बोलायला भाग पाडत असला तर, मुलांना देखील तीच सवय लागते. पण तुम्ही जर त्यांच्यापुढे खरं वागलात, खरं बोललात, प्रामाणिकपणे वागलात तर तो/ती देखील तेच अनुकरण करेल.\n३.तो/ती तुमच्यांवर विश्वास ठेवू शकतात अशी भावना निर्माण करा.\nएखाद्या गोष्ट सांगण्यामुळे किंवा एखादी गोष्ट खरं बोलण्यामुले त्यावर काय प्रतिक्रिया येईल. तुम्ही त्यांच्यावर रागावला तर या प्रतिक्रियाच्या भीतीने मुले खोटं बोलतात. पण जर मुलांमध्ये ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात अशी भावना निर्माण करा. ज्यामुळे मुलांना कोणत्याही गोष्टी तुमच्याशी बोलताना भीती वाटणार नाही तसेच सुरक्षित वाटेल. ज्यामुळे एखादी चूकी त्याच्या हातून झाल्यास खोटं न बोलता चूक झाल्याचे काबुल करतील\n४. विश्वासाचे नाते निर्माण करा.\nमुलांशी असे नाते निर्माण करा,ज्यामुळे त्याला/तीला तुमच्याशी मोकळेपणानं बोलण्यात काही अडचण येणार नाही. तुमच्याशी चुकीचे असेल तरी खोटं न बोलत सत्य परिस्थिती तुम्हांला सांगतील तुमचे मुलांशी जितके खेळीमेळीचे नाते असेल तितके मुलं तुमच्यांशी खोटं बोलणार नाही.\n५.त्यांना खरे बोलण्याचे आणि प्रामाणिकपणाचे महत्व पटवून द्या.\nआपल्या मुलाला शिकवा की सत्य आणि प्रामाणिकपणा हे दोन गुण आहेत जे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्व ठरवतात आणि आयुष्यात या गुणांचे खूप महत्व आहे. आपली मुलांशी मोकळेपणाने वागा आणि त्यांचा विश्वास जिंका जेणेकरून ते खोटं बोलायला प्रवृत्त होणार नाही आपल्या मुलासह खुले राहा आणि हे जाणून घ्या की ते विश्वास केवळ सच्चे बनून मिळवता येऊ शकते.\n६.लगेच खोटारडा ठरवू नका\nएखाद्याला खोटारडा ठरवणं आणि त्या नावाने हाक मारणे सोप्पे असते. पण त्यामुळे मुलांच्या मनावर फार खोलवर परिणाम होण्याची शक्यता असते, लहान मुलांकडून झालेली चूक ,बोलले खोटं ते का बोलले त्या मागचे कारण काय याचा विचार करा. त्यांना विश्वासत घ्या. त्यानं त्यांची चूक समजवून सांगा.ती सुधारण्याची संधी द्या. त्यांना लगेच खोटारडा ठरवून त्यांना आरोपी असल्यासारखी वागणूक देऊ नका.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकल���... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-15-%E0%A4%95%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:08:17Z", "digest": "sha1:HMCZVOTK3SGJRHZQSHRWQ3LJFPO6ARYD", "length": 9079, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विमानतळाच्या 15 कि.मी. हद्दीत “बीमलाईट’ नाहीच! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविमानतळाच्या 15 कि.मी. हद्दीत “बीमलाईट’ नाहीच\nप्रकाशझोत सोडल्यास कडक कारवाई करू : पोलिसांचा इशारा\nपुणे – लोहगाव आंतराष्ट्रीय विमानतळ परिसर तसेच 15 किलोमीटर अंतरापर्यंत प्रखर प्रकाशझोत (बीमलाईट) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचे प्रकाशझोत सोडल्यास कडक कारवाईचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.\nलोहगाव येथे हवाई दलाचा तळ तसेच पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ आहे. मागील काही वर्षांपासून पुणे शहरातून देशातील अन्य शहरे तसेच परदेशात उड्डाण करणाऱ्या विमानांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. पुण्यातून आखाती देशात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच देशाअंतर्गत उड्डाणांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे विमानतळ दिवस-रात्र सुरु असते. लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी परिसरात अनेक मोठी कार्यालये व लॉन्स विवाह समारंभ, खासगी कार्यक्रमांत सजावटीसाठी प्रखर प्रकाशझोतांचा वापर केला जातो. अशा प्रकारचे प्रकाशझोत अवकाशात सोडले जातात. लोहगाव येथील वायुक्षेत्राच्या परिसरात (एअरफिल्ड) विविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिले आहेत.\nहवाई दलाची लढाऊ विमाने, ह��लिकॉप्टर तसेच नागरी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी विमाने दिवसा तसेच रात्री धावपट्टीवर उतरतात. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण दाखविण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रक कक्षाकडून (एटीसी टॉवर) संकेतासाठी दिव्यांचा वापर करण्यात येतो. खासगी कार्यक्रमांत सोडणाऱ्या प्रकाशझोतांमुळे वैमानिकांचे डोळे दीपून गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत हवाई दलाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सायंकाळी 6 ते सकाळी 6 यावेळेत लोहगाव विमानतळ आणि विमानतळापासून 15 किलोमीटरच्या परिघामध्ये प्रकाशझोत सोडण्यास पुढील दोन महिने मनाई करण्यात आली आहे. आदेशाचा उल्लंघन करणारी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त बोडखे यांनी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतासिका तत्वावरील प्राध्यापकांना दिलासा\nNext articleदिवाळीतील वाहन खरेदी निम्म्याने घटली\nवाढती बेशिस्त, घटती कारवाई\nकचरा टाकणारेही आता रडारवर\nपथारीधारकांनो बकेट ठेवा अन्यथा दंडात्मक कारवाई\nपुण्याचे बकालीकरण थांबवा हो…\nअस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाई दुसऱ्याच दिवशी ठप्प\nअस्वच्छता करणाऱ्या 289 जणांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/mersal-row-shatrughan-sinha-take-dig-bjp/", "date_download": "2018-12-10T16:40:44Z", "digest": "sha1:5E66LM4MD6ZROAVLX7QDC2BCSVT4WPL4", "length": 29222, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mersal Row Shatrughan Sinha Take Dig At Bjp | जीएसटी-नोटाबंदीवर टीका केली म्हणून व्यक्ती देशद्रोही नाही ठरत, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपाला पुन्हा घरचा अहेर | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल��याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nजीएसटी-नोटाबंदीवर टीका केली म्हणून व्यक्ती देशद्रोही नाही ठरत, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपाला पुन्हा घरचा अहेर\nभाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा स्वतःच्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे.\nनवी दिल्ली - भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा स्वतःच्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे. देशातील काही लोक जीएसटीच्या निर्णयाला पाठिंबा देतात, काहीजण देत नाहीत. नोटाबंदीलाही काहींचा पाठिंबा आहे तर काहीजणांचा नाही. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, सरकारी धोरणांवर टीका करणारे लोक देशद्रोही आहेत, अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एका भाजपाला सुनावले आहे.\n'मर्सल' या ताम���ळी सिनेमावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या सिनेमातील काही संवाद वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), डिजिटल इंडियावर नकारात्मक टिप्पणी करणारे आहेत. यावर भाजपानं आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात बोलतानाच शत्रुघ्न सिन्हा यांनी संबंधित विधान केले आहे.\nराहुल गांधींनी टि्वट करुन मोदींना सुनावले खडेबोल\n'मर्सल' या तामिळ चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादात उडी घेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. मर्सल चित्रपटातून जीएसटी कररचना आणि डिजिटल इंडिया या मोदी सरकारच्या दोन महत्वाच्या निर्णयांवर टीका करण्यात आली आहे. भाजपाने या दृश्यांवर आक्षेप घेत ही सीन्स चित्रपटातून हटवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी टि्वट करुन या चित्रपटाला समर्थन दिले आहे.\nमोदी मर्सल सिनेमा तामिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मर्सलमध्ये हस्तक्षेप करुन तुम्ही तामिळ अभिमानावर बंदी आणू नका असे टि्वट राहुल यांनी केले आहे. प्रसिद्ध तामिळ अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेल्या मर्सल सिनेमात जीएसटीचा उल्लेख आहे. भाजपाला सिनेमातील हे दृश्य अजिबात आवडले नसून, त्यांनी आक्षेप घेत सीन कट करण्याची मागणी केली आहे.\nमी हा चित्रपट बघितलेला नाही. पण ज्या लोकांनी हा चित्रपट बघितला त्यांना जीएसटी आणि डिजिटल पेमेंटबद्दलच्या चुकीच्या माहितीमुळे अपमानित झाल्यासारखे वाटते. जीएसटीचा धोरणात्मक निर्णय होता. केंद्र सरकारने भरपूर अभ्यास करुनच हा निर्णय घेतला. सेलिब्रिटीनी अशी चुकीची विधाने करु नयेत असे तामिलीसाई सौदराजन म्हणाल्या. त्या तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा सरकार, आज तकच्या ओपिनियन पोलचा अंदाज\n...म्हणजे GSTचे ‘कवित्व’ जनतेनं वर्षभर सहन करायचं\n काँग्रेस, भाजप की राष्ट्रवादीचे\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची 41 महिन्यात 775 भाषणं, दर तीन दिवसाला करतात दोन भाषणं\n'सत्तेसाठी काँग्रेस हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांची मदत घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही'\nभाजपाला झटका; पटेल समाजाचे नेते काँग्रेसच्या वाटेवर, नेत्याला १ कोटीची आॅफर\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐ���जी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n'नाईस दॅट मिस्टर पटेल', राहुल गांधींकडून उर्जित पटेलांना शाबासकी\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nउर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल, राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sindhudurga/inspector-deepak-kesarkar-inspected-atra-jamdul-flood-affected-area-sindhudurg-district/", "date_download": "2018-12-10T16:40:52Z", "digest": "sha1:WDUNANZ637LU6B4GGXOVQQJVQ5KAN7G5", "length": 31642, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Inspector Deepak Kesarkar Inspected The Atra, Jamdul Flood Affected Area Of ​​Sindhudurg District | दीपक केसरकर यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा, जामडूल पूरग्रस्त भागाची पाहणी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या के���ेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nदीपक केसरकर यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा, जामडूल पूरग्रस्त भागाची पाहणी\nउधाणामुळे आचरा, जामडूल येथे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे जामडूल बेटास सरंक्षण बंधारा देण्याची मागणी केली. आचरा : उधाणामुळे आचरा, जामडूल येथे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे जामडूल बेटास सरंक्षण बंधारा देण्याची मागणी केली. तर आचरा माजी सरपंच टेमकर यांनी जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी नळपाणी योजनेस लोकसंख्येच्या निकषावर मंजूर झालेला निधी अपुरा असल्याचे सांगत इस्टिमेटच्या आधारे अधिकचा निधी मंजूर करुन देण्याची मागणी केली.\nठळक मुद्देउधाणामुळे आचरा, जामडूल येथे झालेल्या नुकसानीची पाहणीआचरा दौरा : महसुल विभाग अधिकारी अनुपस्थितीतकेसरकर यांनी आचरा ग्रामपंचायतीला भेट दिली\nआचरा : उधाणामुळे आचरा, जामडूल येथे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे जामडूल बेटास सरंक्षण बंधारा देण्याची मागणी केली. तर आचरा माजी सरपंच टेमकर यांनी जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी नळपाणी योजनेस लोकसंख्येच्या निकषावर मंजूर झालेला निधी अपुरा असल्याचे सांगत इस्टिमेटच्या आधारे अधिकचा निधी मंजूर करुन देण्याची मागणी केली.\nनुकसानग्रस्तांची झालेल्या नुकसानीची पंचयादी घालण्याच्या पालकमंत्री यांनी यावेळी सुचना दिल्या. मात्र पालकमंत्र्याच्या पाहणी दौऱ्यात महसुलच्या कोतवालाव्यतिर��क्त कोणताही महसूल अधिकारी उपस्थित नव्हता.\nआचरा जामडूल येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत खासदार विनायक राऊन, आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुक बबन शिंदे, जान्हवी सावंत, मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, मालवण नगरसेवक नितीन वाळके, पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, उदय दुखंडे, चिंदर उपसरपंच अनिल गावकण, बाबी जोगी व अन्य शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.\nजामडूल येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आचरा ग्रामपंचायतीला भेट देत आचरा सरपंच चंदन पांगे यांच्याशी पूर परिस्थितीवर चर्चा केली.\nयावेळी माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी जामडूल, पिरावाडी व हिर्लेवाडी भागासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजूर झालेला ४२ लाखाच्या निधीतून भौगोलिक परिस्थिती पाहत नळपाणी योजना पूर्ण होणारी नसून लोकवस्तीच्या निकषावर मंजूर झालेला निधी हा अपुरा असून जामडूल वासीयांची पाण्याची गरज पूर्ण करावयाची असल्यास आचरा हिर्लेवाडी ते जामडूल नळपाणी योजनेचे भौगोलिक इस्टीमेट तयार करुन अंदाजित दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन देण्याची मागणी आचरा माजी सरपंच टेमकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली.\nआचरा जामडूलमध्ये नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. पालकमंत्र्यांनी यावेळी नुकसानीचा पंचनामा करुन घेण्याच्या सूचनाही केल्या. मात्र पालकमंत्र्यांच्या आचरा दौऱ्यात महसुलच्यावतीने आचरा तलाठी कार्यालयातील कोतवाल सोडल्यास कोणीही हजर नसल्याचे समोर आले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nDeepak Kesarkarsindhudurgदीपक केसरकर सिंधुदुर्ग\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून पुरुषांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा\nसिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराचे डंपर माघारी पाठविले, तिथवली येथील प्रकार\nसिंधुदुर्ग : मासळी कमी होण्यामागची कारणे शोधणे गरजेचे : विष्णुदास कुबल\nसिंधुदुर्ग : सहाय्यक अभियंत्याचा मृतदेह आढळला, बुडून मृत्यू की आत्महत्या याबाबत साशंकता\nसिंधुदुर्ग : कोळोशीत बंद घर फोडले, चोरीचा प्रयत्न अयशस्वी, वाढत्या घटना पोलिसांसमोर डोकेदुखी\nसिंधुदुर्ग : शासनाने प्लास्टिकब���दीत सवलत द्यावी : नितीन तायशेट्ये\nसिंधुदुर्ग : चवीने खाणार त्याला संज्याभाय देणार, गरम भजी, वडापाव मिळण्याचे ठिकाण\nसिंधुदुर्ग : शिवडाव गाव क्रशरमुळे उद्ध्वस्त होतेय\nसिंधुदुर्ग : राजन तेली हे गटबाजीचे महागुरू : सतीश सावंत यांचा प्रती टोला\nसिंधुदुर्ग : पारकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता : अतुल काळसेकर\nसिंधुदुर्ग :उर्दू शिक्षक मिळत नसल्याने पालकांचे शाळा बंद आंदोलन\nसिंधुदुर्ग : आठ धुमस्वारांना पोलिसांचा दणका\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स���थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/what-does-gurucharitra-teach-us/", "date_download": "2018-12-10T15:53:06Z", "digest": "sha1:4A2PIAP7DUE3SIWLB3QP7GEA3KBJ5WRL", "length": 10182, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeअध्यात्मिक / धार्मिकगुरुचरित्र आपल्याला काय शिकवते\nगुरुचरित्र आपल्याला काय शिकवते\n१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.\n२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.\n३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.\n४. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा.\n५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिनने त्यांचे पाय धरले. त्यांची चिकित्सा नाही केली).\n६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.\n७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.\n८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगराहाटी चालवावी हेच सांगितले.\n९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.\n१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत.\n११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अ��्यात्म हा पाया आहे पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.\n दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा \nमराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/hafiz-saed/", "date_download": "2018-12-10T16:42:02Z", "digest": "sha1:SPCS3NQXOWJOYO5TB2MEBCP4FQYWB3E4", "length": 27525, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest hafiz saed News in Marathi | hafiz saed Live Updates in Marathi | हाफीज सईद बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सर���ारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\n'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n२६/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला होता- चिदंबरम ... Read More\nhafiz saedPakistanTerror Attack26/11 terror attackP. ChidambaramNarendra ModiIndian ArmyBJPcongressहाफीज सईदपाकिस्तानदहशतवादी हल्ला26/11 दहशतवादी हल्लापी. चिदंबरमनरेंद्र मोदीभारतीय जवानभाजपाकाँग्रेस\nहाफिजच्या संघटनांवरील बंदी उठली; वटहुकमाची मुदत संपली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या संघटना जमाद-उद-दावा (जेयूडी) आणि फलह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआयएफ) यांच्यावर आता पाकिस्तानात बंदी राहिलेली नाही. बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीतून त्या बाहेर पडल्या आहेत. ... Read More\nपाकिस्तानमध्ये हाफीज सईद आणि इम्रान खानचे मंत्री एकाच मंच��वर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुख्यात दहशतवादी हाफीज सईद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. ... Read More\nhafiz saednewsPakistanIndiaJammu Kashmirहाफीज सईदबातम्यापाकिस्तानभारतजम्मू-काश्मीर\nपाकिस्तान आजही दहशतवाद्यांसाठी स्वर्गच- अमेरिका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदहशतवादी संघटनांवर कारवाई होत असल्यानं अमेरिकेनं व्यक्त केली नाराजी ... Read More\nhafiz saedPakistanLashkar-e-taibaJaish e MohammadUSTerrorismterroristहाफीज सईदपाकिस्तानलष्कर-ए-तोयबाजैश ए मोहम्मदअमेरिकादहशतवाददहशतवादी\nहाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा'वरील बंदी हटविली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या संघटनेवर घालण्यात आलेली बंदी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हटविली आहे. त्यामुळे त्याची संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. ... Read More\nइम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअतिरेकी व कट्टरवाद्यांशी संबंध; लष्कर व आयएसआयचाही वाढणार दबाव ... Read More\nImran KhanPakistan Electionshafiz saedIndiaइम्रान खानपाकिस्तान निवडणूकहाफीज सईदभारत\nभारतासाठी पाकमधून खुशखबर; दहशतवादी हाफिज सईदच्या पक्षाला 'भोपळा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n26-11 हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिजने मिल्ली मुस्लीम लिग नावाचा राजकीय पक्ष काढून निवडणुकांच्या मार्फत पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. ... Read More\nहाफिज सईदला 'सोशल' झटका, फेसबुकने केली ही कारवाई\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला फेसबुकनं जोरदार झटका दिला आहे. ... Read More\nकाश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची पहाट- हाफिज बरळला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमरतानासुद्धा हे लोक पाकिस्तान आणि काश्मीर एक व्हावेत असी भाषा करत आहेत ही सगळी नव्या काश्मीरची नांदी आहे. ... Read More\nदहशतवादी हाफिजचा पक्ष AAT नावाने निवडणुका लढवणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएएटी हा अत्यंत लहान पक्ष असून बहवालपूरचा मियाँ इहसान बारी हा पक्ष चालवतो. ... Read More\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेष��� विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4412", "date_download": "2018-12-10T15:48:56Z", "digest": "sha1:ARDHQSK4ZUT37GDODFTHDNUEPTOMOPGP", "length": 12307, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nप्रतिनिधी / गडचिरोली : केंद्रीय भुपुष्ट वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांची आदिवासी विकास व वने राज्यमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम नागपूर येथे रामनगर येथील राहत्या घरी दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. ना. गडकरी व ना, आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रगतीपथावर असणाऱ्या विविध विकास कामांची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nराज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा , पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त\nबागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\nभामरागडला पूर, संपर्क तुटला : व्यापाऱ्यांची धावपळ\nढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर\nआष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चालक जखमी\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nमुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून लघु व मध्यम उद्योगांसाठी ६० हजार कोटीचे कर्जवाटप : देवेंद्र फडणवीस\nश्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या वर सडलेल्या कच्च्या सुपारीच्या स्मगलिंगचा आरोप, चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nनक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान\nसी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nगडचिरोली येथे शेकडो नागरिकांनी घेतले माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शन\nजिल्हा रुग्णालयाने घेतली प्रहार च्या मागणीची दखल : आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे होणार सोयीस्कर\nपेरमिली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, पाच आरोपींना अटक\nमेक इन गडचिरोली वेबसाईटचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ\n‘नासा’ने सुर्याच्या जवळून अभ्यासासाठीच्या मोहिमेला केली यशस्वीरित्या सुरुवात\nआरमोरी पोलिसांनी केला ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nझोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो : उद्धव ठाकरे\nमृत मुलीच्या शरीरावर केले तीन दिवस उपचार, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयावर गंभीर आरोप\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\nकायद्याचा भंग केल्याने शहरातील तीन डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई : गडचिरोली पोलिसांची कारवाई\nमेक इन गडचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे\nअंत्यविधीसाठी नेत असलेली मुलगी निघाली जिवंत\nदारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू\nलोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार\nचांदाळा मार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून वनरक्षक ठार\nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\n१४ महिन्यांच्या चिमुरडीवर बिहारी इसमाकडून अत्याचार : गुजरातवासीय संतप्त, उत्तरप्रदेश, बिहारींवर हल्ले\nदेसाईगंज येथील बस थांब्याचा मार्ग मोकळा : आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nगणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा तूर्तास नकार\nरापमची गळकी बस, प्रवासी बसला रेनकोट घालून भंगार बसेसचे काही होणार काय\nमुख्यमंत्री साहेब लक्ष द्या... शेतकरी गाव गहाण ठेवणार \nपेट्रोल २५ पैसे, तर डिझेल केवळ ८ पैशांनी स्वस्त\nआपला महाराष्ट्र दर्शन योजनेची २१ वी सहल रवाना\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी ३१ ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणाऱ्या बोटीला अपघात : एकाच बुडून मृत्यु, २४ जणांना वाचवले\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\nगडचिरोली येथे केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nचक विरखल येथील गुराख्यावर वाघाचा हल्ला\nस्थानिक लोकप्रतिनिधींच्या दूर्लक्षपणामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका टंचाईग्रस्त यादीत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-12-10T14:54:00Z", "digest": "sha1:SUBASMSPVJO5HOTNMT35CZYJ2SZVBQMG", "length": 13512, "nlines": 670, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर १९ - विकिपीडिया", "raw_content": "\n(१९ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< नोव्हेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२३ वा किंवा लीप वर्षात ३२४ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१४९३ - क्रिस्टोफर कोलंबस आदल्या दिवशी पाहिलेल्या बेटावर उतरला व त्याचे नामकरण सान हुआन बॉतिस्ता (आता पोर्तो रिको) असे केले.\n१८६३ - अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने गेटिसबर्गचे भाषण केले.\n१९४१ - दुसरे महायुद्ध - एच.एम.एस. सिडनी आणि एच.एस.के. कॉर्मोरानमध्ये लढाई. दोन्ही युद्धनौका बुडाल्या, ऑस्ट्रेलियाचे ६४५ तर जर्मनीचे ७७ खलाशी मृत्युमुखी.\n१९४२ - स्टालिनग्राडची लढाई - जनरल जॉर्जी झुकोव्हच्या नेतृत्त्वाखाली ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू झाली.\n१९४३ - ज्यूंचे शिरकाण - जानोव्सका छळछावणीतील कैद्यांच्या फसलेल्या उठावानंतर नाझी सैनिकांनी सुमारे ६,००० ज्यूंना ठार मारले.\n१९४६ - अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.\n१९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.\n१९७७ - त्रांसपोर्तेस एरियोस पोर्तुगीझेस कंपनीचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान मदेरा द्वीपसमूहात कोसळले. १३० ठार.\n१९७९ - इराणच्या नेता आयातोल्ला रुहोल्ला खोमेनीने तेहरानमध्ये ओलिस धरलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी १३ स्त्री व श्यामवर्णियांची मुक्तता केली.\n१९८४ - मे��्सिको सिटीतील तेलसाठ्याला लागलेल्या आगीत सुमारे ५०० ठार.\n१९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.\n१९९८ - फिंसेंत फान घोचे पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट विदाउट बियर्ड ७ कोटी १५ लाख अमेरिक डॉलरला विकले गेले.\n१९९९ - चीनने शेन्झू १ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.\n१८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.\n१९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.\n१९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.\nनोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - (नोव्हेंबर महिना)\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: डिसेंबर १०, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१३ रोजी २३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2018/11/25/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%8A-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-12-10T15:12:26Z", "digest": "sha1:TZFDME5RW3OC6UKGV2UHL6UC7632ORXN", "length": 6758, "nlines": 143, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "या जगात काही ही होऊ शकते… | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nया जगात काही ही होऊ शकते…\nएक किटक सापाचे भक्षण असतो. परंतु येथे गंगा उलटी वाहत आहे. किटकानेच सापाला खाऊन टाकले.\n← बिन भिंतींची शाळा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया जगात काही ही होऊ शकते…\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (49) ईको फ़्रेन्डली (16) कथा (22) कलाकुसर (10) कल्पना (36) काव्य संग्रह (7) कौतुक (16) ग्लोबल वार्मिंग (37) घटना (30) दुखः (36) फिल्मी (2) बातम्या (39) ब्लोग्गिंग (209) भ्रमंती (17) माझ्या कविता (32) वाटेल ते (98) वाढदिवस (9) विज्ञान जगतातील घडामोडी (12) विज्ञान जगात (22) शुभेच्छा (23) संस्कार (22) सण (26) स्वानुभव (246)\nRavindra Koshti च्यावर १०० रुपयाचे महत्व\nरवीन्द्र परांजपे च्यावर १०० रुपयाचे महत्व\nRavindra Koshti च्यावर बिन भिंतींची शाळा\nR k Joshi च्यावर बिन भिंतींची शाळा\nRavindra Koshti च्यावर मानव निर्मित चंद्र\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा प्रवास प्रेरणा स्त्��ोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढदिवस वाढ दिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार सण सत्य घटना सन सहजच स्वानुभव\nकुछ पल ( माझा हिंदी ब्लॉग)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/people/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-12-10T16:12:04Z", "digest": "sha1:Y2PZPJZO6M2PYFGFUSSADCTHDRLRKRRY", "length": 3325, "nlines": 58, "source_domain": "researchmatters.in", "title": "अपूर्वा मुळे | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nहँडपंपला जोडता येणारे आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र\nस्पिनट्रॉनिक्स (आभ्रामयांत्रिकी) - इलेक्ट्रॉनच्या स्वतःभोवती फिरण्याचा (आभ्रामाचा) उपयोग करून उपकरणांना ऊर्जा\nआता स्वयंपाकघरात नव्हे तर चक्क खिडकीत सूर्यप्रकाशात जेवण शिजवा \n संगणकदेखील आता तुमच्या बोलण्यातील उपरोध ओळखू शकेल \nशिरेतून रक्त काढताना आता दुखणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/attention-farmers-monsoon-124387", "date_download": "2018-12-10T15:59:25Z", "digest": "sha1:EGC3J7ZNKVDQALJD5SLWME3KJJLKKVCY", "length": 15761, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "attention of farmers to the monsoon मान्सूनच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष | eSakal", "raw_content": "\nमान्सूनच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष\nसोमवार, 18 जून 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : यावर्षी मान्सूपूर्व पावसाने मृगाच्या पूर्वसंध्येला चांगला पाऊस पडून सुखद धक्का दिला.वेळेला पाणी पडत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला. मात्र हे सुखावलेपण क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत. प्रारंभ दणक्यात करणाऱ्या पावसाने खंडाचा मुक्काम वाढल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.तालुक्यात सध्या सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत.ऊन-सावल्यांचा खेळ चालू झाला असून आसमंतात पांढऱ्या ढगांच्या दाटीमध्ये पावसाच्या काळ्या ढगांचा मात्र लवलेश दिसत नाही.वाढते तापमान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सध्या तरी पाऊस पडण्याची शाश्वती दिसत नाही.\nतळवाडे दिगर (नाशिक) : यावर्षी मान्सूपूर्व पावसाने मृगाच्या पूर्वसंध्येला चांगला पाऊस पडून सुखद धक्का दिला.वेळेला पाणी पडत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला. मात्र हे सुखावलेपण क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत. प्रारंभ दणक्यात करणाऱ्या पावसाने खंडाचा मुक्काम वाढल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.तालुक्यात सध्या सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत.ऊन-सावल्यांचा खेळ चालू झाला असून आसमंतात पांढऱ्या ढगांच्या दाटीमध्ये पावसाच्या काळ्या ढगांचा मात्र लवलेश दिसत नाही.वाढते तापमान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सध्या तरी पाऊस पडण्याची शाश्वती दिसत नाही.\nरोजच्या नवीन हवामान अंदाजामुळे बळीराजा मात्र चागंलाच गोंधळला आहे.यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र कडून मिळाल्या नंतर सर्वाना अपेक्षा होती ती मात्र दमदार पावसाची परंतु नवीन अंदाजानुसार मान्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागामार्फत वर्तविली जात आहेत.\nत्यामुळे रोजच्या नवीन नवीन हवामान अंदाजामुळे शेतकरी मात्र गोधळात पडला आहे. अर्धा जून संपूर्ण सुद्धा पाऊस न पडल्यामुळे चालू वर्षीही भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागते कि काय अशी चर्चा ग्रामीण भागातून वर्तवली जात आहे.\nअनेक ठिकाणी खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून,फक्त आणि फक्त आजच पाऊस येईल उद्याच पाऊस येणार अशा प्रतीक्षेत आहेत.परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्याचा एक मान्सूनपूर्व पाऊस सोडून अद्याप कोठेही मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही.मृग नक्षेत्र सुरु होऊन सात-आठ दिवस उलटल्यानंतर देखील पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.या नक्षेत्रात शेतकरी मुग, उडीद, बाजरी, भूईमुंग, मका आदी. पिकांसह कडधान्याह्या पेरण्या करतात परंतु पाऊस नसल्याने याचा परिणाम उत्पादनावर देखील होऊन उत्पादनात घट होणार आहे.\nजून महिन्यातील मृण नक्षत्र हे खरीपातील पेरण्यासाठी पोषक वातवरण असलेले नक्षत्र मानले जाते. साधारणपणे जून महिन्यात पेरणीयोग्य जोरदार पाऊस झाला तर शेतकरी पेरणीस सुरुवात करतो. जून महिन्यात पिकाची पेरणी झाली, कि मग हि पिके वेळत येतात व पुढील रब्बी हंगामातील पिकाचे व्यवस्थित नियोजन करता येते. त्यामुळे जून महिन्यात पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल असतो. नक्षत्राच्या कालवधीनुसार पिकाची पेरणी केल्यास पिके रोगराईला बळी न पडता उत्पन्नही चागले मिळ���े.असे अनेक शेतकऱ्याचे मत आहे.त्यामुळे आजच्या काळात देखील एकून 11 नक्षत्रांना पिकांच्या दृष्टीने मोठे स्थान आहे.\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nफ्रान्समधील आंदोलन चिघळले; पॅरिससह अनेक ठिकाणी हिंसाचार\nपॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील...\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे....\nनऊ डिसेंबर रोजी १८ हजार पुणेकर धावणार\nपुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ...\n‘जी- २०’तील संवादातून सहमतीची आशा\nसध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची...\nइंदापूर तालुक्यामध्ये द्राक्षाच्या हंगामास सुरवात\nवालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) परिसरामध्ये द्राक्षाच्या हंगामास सुरवात झाली असून द्राक्षांना उच्चांकी दर मिळू लागला अाहे. इंदापूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.beblia.com/pages/main.aspx?Language=Marathi&Book=3&Chapter=11", "date_download": "2018-12-10T16:41:34Z", "digest": "sha1:6R2IMWRN52RPK72DVKI3LHX3JIVSCGV6", "length": 22769, "nlines": 144, "source_domain": "www.beblia.com", "title": "लेवीय ११ - पवित्र बायबल [मराठी बायबल 1826]", "raw_content": "पोलिश १९७५ पोलिश १९१०\nसर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५\nबल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४\nझेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक ���९९८\nअझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण\nस्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२\nलाटवियन LJD लाट्वियन Gluck\nहंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९\nफिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२\nनार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१\nस्वीडिश Folk १९९८ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३\nग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४\nजर्मन १९५१ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ जर्मन १५४५\nडच १६३७ डच १९३९ डच २००७\nडॅनिश १९३१ डॅनिश १८१९\nफ्रेंच १९१० फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क\nइटालियन CEI १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta\nस्पॅनिश १९८९ स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९\nपोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७५३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL\nपापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन\nतुर्की HADI २०१७ तुर्कीश १९८९\nहिंदी HHBD हिंदी २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू\nनेपाळी १९१४ नेपाळी तमांग २०११\nफिलीपिन्स १९०५ सिबूआनो टागालॉग\nख्मेर १९५४ ख्मेर २०१२\nआफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो\nअम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा\nबंगाली २००१ बंगाली २०१७\nउर्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी\nअरेबिक NAV अरेबिक SVD\nफारसी १८९५ फारसी डारी २००७\nइंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD\nव्हिएतनामी ERV २०११ व्हिएतनामी NVB २००२ व्हिएतनामी १९२६\nचीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६\nजपानी १९५४ जपानी १९६५\nकोरियन १९६१ कोरियन KLB कोरियन TKV कोरियन AEB\nइंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ\nअॅरेमिक लॅटिन ४०५ एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nरशियन सिनोडल बेलारूसी युक्रेनियन पोलिश १९७५ पोलिश १९१० सर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५ बल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४ स्लोव्हाकियन झेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक १९९८ रोमानियन अझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण अर्मेनियन अल्बेनियन स्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२ क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन LJD लाट्वियन Gluck लिथुआनियन हंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९ फिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२ नार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३ स्वीडिश Folk आइसलँडिक ग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४ हिब्रू जर्मन १९५१ जर्मन १५४५ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ डच १६३७ डच १९३९ डच २००७ डॅनिश १९३१ डॅनिश १८१९ वेल्श फ्रेंच १९१० फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क इटालियन १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९ स्पॅनिश १९८९ जमैकन पोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL नहुआटल Kiche किक्की क्वेचुआन न्युझीलँड मलेशियन पापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन तुर्कीश १९८९ तुर्की HADI हिंदी HHBD हिंदी ERV २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू बर्मा नेपाळी १९१४ नेपाळी तमांग फिलीपिन्स सिबूआनो टागालॉग कंबोडियन १९५४ ख्मेर २०१२ कझाकस्तान थाई आफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो अम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा नायजेरियन दिंका अल्जेरियन ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर रोमानी गॅम्बिया कुर्दिश हैतीयन बंगाली २००१ बंगाली २०१७ उर्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी अरेबिक NAV अरेबिक SVD फारसी १८९५ फारसी डारी २००७ इंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD व्हिएतनामी १९२६ व्हिएतनामी ERV व्हिएतनामी NVB चीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६ जपानी १९५४ जपानी १९६५ कोरियन १९६१ कोरियन AEB कोरियन KLB कोरियन TKV इंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nउत्पत्ति निर्गम लेवीय नंबर अनुवाद यहोशवा न्यायाधीश रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर जॉब स्तोत्र नीतिसूत्रे उपदेशक सॉलोमनचे गाणे यशया यिर्मया विलाप यहेज्केल डॅनियल होशे जोएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सपन्या हाग्गय जखऱ्या मलाखी\nमॅथ्यू मार्क लूक जॉन कायदे रोमन्स १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसियन्स फिलिपीन्स कलस्सियन १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य टायटस फिलेमोन इब्री जेम्स १ पीटर २ पीटर १ योहान २ योहान ३ योहान जुदाई प्रकटीकरण\n१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७\n११:१ ११:२ ११:३ ११:४ ११:५ ११:६ ११:७ ११:८ ११:९ ११:१० ११:११ ११:१२ ११:१३ ११:१४ ११:१५ ११:१६ ११:१७ ११:१८ ११:१९ ११:२० ११:२१ ११:२२ ११:२३ ११:२४ ११:२५ ११:२६ ११:२७ ११:२८ ११:२९ ११:३० ११:३१ ११:३२ ११:३३ ११:३४ ११:३५ ११:३६ ११:३७ ११:३८ ११:३९ ११:४०\nपरमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:\n“इस्राएल लोकांना असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:\nज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे.\nडुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हांकरिता अशुद्ध आहे.\nह्यां प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवाला शिवू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.\n“जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.\nजलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”\n“देवाच्या दृष्टिने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले व म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरूड, गिधाडे, कुरर,\nघार, निरनिराळ्या जातीचे ससाणे,\nशहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे,\n1पिंगळा, करढोक, मोठे घुबड,\nपांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड,\nकरकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.\n“जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये\nपरंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे.\nत्याच प्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावे.\n“परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये.\nत्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवाला शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल;\nजो कोणी मेलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.\nजो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे.\n“जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यां��ैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे,\nचौपई, घोरपड, पाल, सांडा व गुहिज्या सरडा.\nहे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.\n“त्यांच्यापैकी कोणी मरुन एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, तो पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे.\nत्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.\nअशुद्ध खापराचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध होते. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध होईल.\nत्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करुन ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.\n“झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध होईल.\nत्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे;\nपरंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यांवर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.\n“खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.\nकोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.\n“जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत.\nजमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.\nकोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करुन घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करुन विटाळवू नका\nकारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे मी पवित्र आहे म्हणून तुम्ही ही आपणांस पवित्र असे ठेवावे म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या ��्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका\nमी तुम्हाला मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे\nप्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्याविषयी हे नियम आहेत.\nह्या नियमावरुन शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्यांच्यातील भेद तुम्हांस समजावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1942", "date_download": "2018-12-10T16:07:32Z", "digest": "sha1:KTH7NYLFBKQCSKCRWNOBHSV7WQA4LLZJ", "length": 15289, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nप्रतिनिधी / गडचिरोली : कोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने इसमास जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने काल १८ सप्टेंबर रोजी ५ वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रामचंद्रम दुर्गम रा. लंबडपल्ली ता. सिरोंचा असे आरोपीचे नाव आहे.\nसिरोंचा तालुक्यातील लंबडपल्ली येथील रामचंद्रम अंकलू दुर्गम व श्रीनिवास बापू दुर्गम हे नातेवाईक असून, शेजारी राहतात. मात्र, रामचंद्रम दुर्गम हा आपल्या कोंबड्या चोरुन खातो, असा संशय श्रीनिवास दुर्गम यास होता. या कारणावरुन दोघांमध्ये भांडण झाले होते. ६ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता श्रीनिवास हा पानठेल्यातून घराकडे परत येत असताना रामचंद्रम दुर्गम याने मागून श्रीनिवासवर कुऱ्हाडीने वार केला. यात श्रीनिवास गंभीर जखमी झाला. यावेळी वार चुकविण्यासाठी श्रीनिवासने हात पुढे केला असता हातालाही गंभीर दुखापत झाली. आरडाओरड केल्यानंतर आरोपी रामचंद्रम दुर्गम हा घटनास्थळावरुन पसार झाला. त्याला सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. बयाण नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपी रामचंद्रम दुर्गम याच्यावर भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक संतोष महादेव कसबे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी रामचंद्रम दुर्गम या ५ वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nऐन दिवाळीत बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nउसरपार चक जवळील नहरात पडलेल्या निलगायीचे वनविभागाने वाचविले प्राण\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक , केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५ हजार जवान तैनात\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमक : तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली - चामोर्शी मार्गावर ट्रॅक्टर - मालवाहू वाहनाची धडक, चार जण जखमी\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nराज्याच्या सामाजिक न्याय विभागाने काढले वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे न देण्याच�\nवर्ध्यात युवतीची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या\nमोठी दुर्घटना होण्याआधी शहरातील निवासी भागातील गॅस गोडावून शहराबाहेर हलवा\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nपेंढरी उपविभागाच्या संघाने जिंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग\nचंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघातात युवकाचा मृत्यू\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक\nनक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने पेरून ठेवलेला भूसुरुंग गडचिरोली पोलीस दलाने केला निकामी\nचार महिन्याचे मानधन रखडल्याने एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन\nसरपणासाठी गेलेल्या ठाणेगाव येथील इसमाचा आकस्मिक मृत्यू\nब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी\nरा���जन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nश्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी\nविषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nविदर्भातील ४ लोकसभा आणि २० विधानसभा जिंकू : खा. गजानन किर्तीकर\nधनत्रयोदशीआधी सोन्याने घेतली प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन गरीबांच्या सेवेची संधी शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा\nउभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा मृत्यू, आमगाव शिवारातील घटना\nचिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक\nआष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर, शिपाईच करतात उपचार\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\nविदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शीने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\nगिधाड हा निसर्ग स्वच्छतेचा प्रतिक आहे : खा. अशोक नेते\nसुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ\nश्रीनगर येथील महिलांनी गावातील दारू व मोहसडवा केला नष्ट\n७२ हजार पदांची मेगा भरती , प्रक्रिया पुन्हा सुरू\nसोनसरी परिसरात बिबट्याची दहशत, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घेतला घोट\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nसूर्यडोंगरीच्या दारूबंदीसाठी आठ गावांतील महिलांचा गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा\n९ महिने ते १५ वर्षाखालील बालक लसीकरणापासून वंचित राहू नये : शेखर सिंह\nवणी येथील बस स्थानकाजवळ अपघात : एक ठार , एक जखमी\nगडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nकोटपा कायदा २००३ अंतर्गत तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई\nफटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील परवानासाठी अर्ज आमंत्रित\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2833", "date_download": "2018-12-10T15:12:17Z", "digest": "sha1:F2353GJ3EDY776EOZVKWOM7BCCUYVWL3", "length": 21607, "nlines": 94, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\n- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश\n- गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामाचा आढावा\nप्रतिनिधी / नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प हा विदर्भाचा आत्मा असून, साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचत नाही, त्यामुळे भूसंपादनाअभावी प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी येत्या तीन महिन्यात संपूर्ण प्रकरणे निकाली काढा, असे निर्देश केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले.\nनागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात पुढील तीन महिन्यात भूसंपादनाचे एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, यासाठी विभागीय आयुक्त अश्विन मुदगल यांनी जिल्हानिहाय व प्रकरणनिहाय आढावा घेऊन संपूर्ण प्रकरणे निकाली काढावीत, अशी सूचनाही यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत दिली. चिटणवीस सेंटर येथे आयोजित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ सिंचन विकास मंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख, सर्वश्री आमदार विजय वडेट्टीवार, नाना श्यामकुळे, रामचंद्र अवसरे, तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, सचिव अविनाश सुर्वे, विभागीय आयुक्त अश्विन मुदगल, भंडाराचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nविभागीय आयुक्तांनी नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून दर पंधरा दिवसांनी भूसंपादनाच्या दर निश्चितीबाबत आढावा बैठक घ्यावी, या बैठकीला संबंधित लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि सिंचन वि���ागाचे अधिकारी उपस्थित राहतील. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनाची कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत ही प्रक्रिया विनाविलंब पार पाडण्याचे निर्देश दिले.\nआगामी तीन महिन्यात प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन आणि खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली पाहीजे. तसेच याबाबतचा अहवाल वेळोवेळी त्यांना आणि जलसंपदा विभागाचे सचिवांना तत्काळ सादर करण्यास त्यांनी सांगितले.\nगोसेखुर्द प्रकल्पात सिंचनासाठी पाणी आहे; मात्र केवळ कालव्यांची कामे पूर्ण न झाल्यामुळे ते अडविण्यात आलेले आहे. या जलसाठयातून तब्बल साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. येथील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. सद्यस्थितीत प्रकल्पातील जलसाठा कोणत्याही कामी येत नसून, ही कामे तत्काळ पूर्ण झाली तर पूर्व विदर्भातील कृषीविकास दर वाढेल. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात जावून हा प्रश्न सोडविण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील चार वर्षांत गोसेखुर्दच्या विकासकामांबाबत आढावा घेतला. त्यामध्ये जून 2014 पर्यंत 37 हजार 681 सिंचनक्षमतेवरुन ती जून 2018 पर्यंत 74 हजार 450 हेक्टरपर्यंत वाढली आहे. तसेच 2013-14 चे प्रत्यक्ष सिंचन हे 8 हजार 449 हेक्टर होते. त्यात चार वर्षांत 39 हजार 108 हेक्टर निव्वळ वाढ झाली. आता ते 47 हजार 557 हेक्टरची सिंचनक्षमता झाली आहे. 2018-19 पर्यंत ही वाढ 57 हजार 547 हेक्टरपर्यंत नियोजित आहे. यावेळी नेरला उपसा सिंचन योजना, उजव्या कालव्याचे मजबुतीकरण, आसोलामेंढा तलावातून मुख्य कालवा व दिघोरी शाखा कालव्याचा आढावा घेण्यात आला.\nयावेळी केंद्रीय मंत्र्यांनी भूसंपादनाच्या अडचणीमुळे प्रकलपाचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच भूसंपादन कायद्यांतर्गंत आणि सरळ खरेदी प्रक्रिया अशा दोन्ही पध्दती एकत्रपणे राबवून जी लवकर होईल त्याचा अवलंब करण्याचे विभागीय आयुक्तांना निर्देश दिले.\nसिंचन वितरण प्रणाली कामासाठी आवश्यक भूसंपादनाची अडचण लक्षात घेत 37 हजार 500 हेक्टर सिंचनक्षमतेच्या 560 कोटी रुपयांच्या बंदनलिका वितरण प्रणालीच्या निविदा काढून शासनस्तरावर मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच 30 हजार 980 हेक्टर सिंचन क्षमतेची अंदाजपत्रके मंजूर करुन त्याच्या लवकरच निविदा काढण्यात येत असल्याचे या आढावा बैठकीदरम्यान सांगण्यात आले.\n५ बंधारे बांधण्यासाठी सामंजस्य करार\nयावेळी केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये केंद्रीय भूजल बोर्ड, विदर्भ सिंचन विकास मंडळ आणि जलसंसाधन, नदी‍ विकास व गंगा संरक्षण मंत्रालय (वाप्कोस) यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे नदीवर केवळ पूल न बांधता त्यांचे बंधाऱ्यांमध्ये रुपांतर करुन जलसाठा निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. विदर्भात हे काम सारेवाडी, अजरा फाटा, तिवसा, देवळी आणि जामिनी या पाच ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यात येणार आहे.\nकॉन्ट्रॅक्टर बिल्डर्स असोशिएशन ऑफ विदर्भाचे अध्यक्ष प्रवीण महाजन, सचिव बी.सी.के.नायर, उपाध्यक्ष राजाभाऊ राऊत व या प्रकल्पाअंतर्गत काम करणारे 40 कंत्राटदार यावेळी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nपोहरादेवी विकासासाठी १०० कोटी, बंजारा अकादमी स्थापणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nतडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nमासळ - मदनापूर जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात पडला जागतिक शौचालय दिनाचा विसर\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nश्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार \nनागपंचमीनिमित्त पालकमंत्री ना. आत्राम यांनी सेमाना देवस्थानात केली पुजा अर्चा\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\nरक्तदाना संदर्भातील नियमावलीमध्ये बदल, मलेरिया झालेल्या रुग्णास आता तीन वर्ष करता येणार नाही रक्तदान\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\nतण नाशक फवारणी करताना कुरखेडा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी : कांदा विकू�� मिळालेल्या ६ रुपयांची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर\nरेल्वेसमोर येऊन नामांकित शाळेतील शिक्षकाने केली आत्महत्या , बल्लारपूर स्थानकावरील घटना\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nअनैतिक संबंधातून इसमाचा खून, दीड महिन्यानंतर आरोपीस अटक\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nपेरमिली आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक, अधीक्षकांना निलंबित करा : पालकमंत्री ना. आत्राम यांचे आदेश\nजकार्तात विमान समुद्रात कोसळले, शेकडो प्रवासी दगावल्याची भीती\n'तिबेट टू मासोद व्‍हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\nगडचिरोलीत शार्ट सर्कीटने विद्युत जनित्राला लागली आग, चप्पल दुकान जळून खाक\nदारुच्या नशेत जन्मदात्यानेच दोन मुलांना फेकले विहिरीत\nराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nपुन्हा वाढले पेट्रोल, डिझेल चे दर, पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ\nउमरेड - चिमूर मार्गावर मालेवाडा जवळ भीषण अपघात, २ शालेय विद्यार्थी ठार\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nमध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा राज्याचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\nगोवर रुबेला : २ लाख ६५ हजार मुलांचे लसीकरण करणार - जिल्हाधिकारी शांतनू गोयल\n३१ डिसेंबरच्या आत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अपग्रेड केले नाही तर होणार बाद\nप्रशासनाच्या विरोधात पानठेला धारकांचा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन\nदहावीचा बदललेला अभ्यासक्रम उद्यापासून बालभारतीच्या यु ट्युब वाहिनीवर\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा\nतेलगु देसम पार्टीच्या आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग\nमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात\nग्रामीण मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास\nवर्धा आत्मा कार्यालयातील लेखापालासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\nबस व ट्रकची समोरासमोर धडक : २५ प्रवासी जखमी\nरापमची गळकी बस, प्र���ासी बसला रेनकोट घालून भंगार बसेसचे काही होणार काय\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nवैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माना समाजबांधवांचे इंदिरा गांधी चौकात 'चक्काजाम आंदोलन'\nएटापल्ली तालुक्यातील १५ पैकी ११ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त\nआशिष देशमुख यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4615", "date_download": "2018-12-10T15:24:01Z", "digest": "sha1:HEFPIOCX7PA7SIAK7K7J5XIRSMORBASS", "length": 14625, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पोहोचला दुसराच विद्यार्थी\n-बीडी कॉलेजमध्ये उघडकीस आली घटना\nजिल्हा प्रतिनिधी / वर्धा : सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात पेपर सोडवित असतांना एका फर्जी विद्यार्थ्यास पकडण्यात आले. ही घटना उघडकीस आली असता परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली. याची तत्काळ सेवाग्राम पोलिसांना माहिती देण्यात आली.\nमिळालेल्या माहितीनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हिवाळी परीक्षा सध्या सुरू आहे. सेवाग्राम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत . शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी २ ते ५ या काळात विविध पाठयक्रमांच्या परीक्षा सुरू होती. याच दरम्यान बीई तृतीय सेमिस्टरचा फ्लूड मॅकनिकलचा पेपरही सुरू होता. पेपर सुरू झाल्यानंतर पर्यवेक्षक सगळया विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व परीक्षेचे ओळखपत्र तपासत होते. तेव्हाच एका विद्यार्थ्याची हालचाल संदिग्ध आढळुन आली. याची बारकाईने तपासणी केली असता त्याचे जवळ मोबाईल असल्याची बाब समोर आली. परीक्षेच्या दरम्यान मोबाईल जवळ बाळगणे गुन्हा आहे. असे असूनही मोबाईल आढळुन आल्याने मोबाईल घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. यात मोबाईलमध्ये फोटो काढून अन्य मोबाईल नंबरवर पाठविण्यात आल्याची बाब समोर आली. सदर विद्यार्थ्याचा पेपरही दुसराच वि���्यार्थी सोडवित असल्याचेही समोर आले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रावर दुसऱ्याचा फोटो स्कॅन करून लावण्यात आला होता. यानंतर त्याची प्रिन्ट काढण्यात आली होती. यामुळे पेपर सोडविण्याकरिता दुसऱ्यास विद्यार्थ्यास पाठविण्यात आल्याची बाब समोर आली. रात्री उशीरा पर्यत सेवाग्राम पोलिस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरूच होती. तसेच विद्यार्थ्याचे नाव समोर येवु शकले नाही.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nसरपंच, सरपंचाचा पती, मुलगा आणि ग्रामसवेक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nचंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघातात युवकाचा मृत्यू\nलोकेशन मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्धा तास मारत होते चकरा\nवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यावर महिला आयपीएस अधिकाऱ्याचा शारिरिक शोषण केल्याचा आरोप\nआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nअफगाणिस्तानात बॉम्बस्फोट : ११ नागरिकांचा मृत्यू\nबालकावर अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक\nजनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\n२४ ऑक्टोबर ला आदिवासी माना जमातीचा 'अंमलबजावणी मोर्चा' धडकणार अ.ज.प्र.तपासणी समितीच्या गडचिरोली कार्यालयावर\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या भव्य पेंशन दिंडीला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दाखविली हिरवी झेंडी\nउमरेड - चिमूर मार्गावर मालेवाडा जवळ भीषण अपघात, २ शालेय विद्यार्थी ठार\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी\nचितळ शिकार प्रकरणी शिवणी, हिरापूर येथील १७ जणांना अटक\nभंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nपंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nमाजी आमदार हरीराम वरखडे यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश\n१ एप्रिल २०२�� मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nराज्यातील ९३० ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७९ टक्के मतदान\nआरोपी कडून तीन पोलिसांना बेदम मारहाण, एक पोलीस ठार\nनक्षल्यांनी गळा चिरून इसमाची केली निर्घृण हत्या : कुरखेडा तालुक्यातील घटना\nश्रीनगर येथील महिलांनी गावातील दारू व मोहसडवा केला नष्ट\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nआता मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणीकरण व प्रमाणन\nगडचिरोली जिल्ह्यात पाच नवीन पोलिस मदत केंद्राचा प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nबिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना\nविसापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी\nलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलाही पोटगीसाठी पात्र : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nइंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त, कारवाई सुरूच\nमुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास २५ वर्षांचा सश्रम कारावास, गडचिरोली जिल्हा न्यायालयाचा निकाल\nवाढीव वीज देयकांबाबत २४ तासाच्या आत स्पष्टीकरण करा\nआष्टी येथे पान मटेरियल व्यापाऱ्यास लुटमार करण्याचा प्रयत्न फसला\nछत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू , १४ जखमी\nभरधाव इनोव्हाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्यांना चिरडले : ४ ठार तर दोघे गंभीर\nनागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी\nगडचिरोली शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागाची धडक कारवाई, दुचाकी वाहनेही केली जप्त\nकेरळ राज्याला राष्ट्रवादीचे सर्व खासदार,आमदार एक महिन्याचा पगार देणार : नवाब मलिक\nशेतकऱ्यांना योग्य दाबाने व दिवसाही वीज देणाऱ्या महावितरणच्या योजनांचे १६ ऑक्टोबरला उद्घाटन\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\nथकबाकीदाराविरोधात महावितरणची मेाहिम ४८४ ग्राहकांचा ��ीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nअश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-cbse-board-superintendent-police-sandeep-patil-108669", "date_download": "2018-12-10T15:39:44Z", "digest": "sha1:5J7SNPSH34RLKRVAG3RCT4JLJKO7BV67", "length": 13858, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news cbse board Superintendent of Police Sandeep Patil ‘एसपीं’च्या उपस्थितीत शाळेचा श्रीगणेशा | eSakal", "raw_content": "\n‘एसपीं’च्या उपस्थितीत शाळेचा श्रीगणेशा\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nसातारा - सीबीएसई बोर्डाची मान्यता असलेल्या; परंतु जिल्हा परिषदेची मान्यता नसताना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या साक्षीने आजपासून चिमुकल्यांनी पूर्व प्राथमिकचे धडे गिरविण्याचा ‘श्री गणेशा’ केला. दरम्यान, शाळा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच शहरातील बहुतांश शाळांनी प्रक्रिया सुरू केल्याने शिक्षण विभागाच्या पारदर्शक कामकाजाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nसातारा - सीबीएसई बोर्डाची मान्यता असलेल्या; परंतु जिल्हा परिषदेची मान्यता नसताना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या साक्षीने आजपासून चिमुकल्यांनी पूर्व प्राथमिकचे धडे गिरविण्याचा ‘श्री गणेशा’ केला. दरम्यान, शाळा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच शहरातील बहुतांश शाळांनी प्रक्रिया सुरू केल्याने शिक्षण विभागाच्या पारदर्शक कामकाजाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वीच शहरातील बहुतांश शाळांनी पूर्व प्राथमिकपासून इयत्ता आठवीपर्यंतच्या प्रवेशासाठी अर्ज विक्री, प्रत्यक्ष प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत दै. ‘सकाळ’ने यापूर्वीच शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. आता तर केंद्र आणि राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या; परंतु अद्याप जिल्हा परिषदेची मान्यता न मिळालेल्या सीबीएसई बोर्डाच्या एका शाळेने आजपासून चिमुकल्यांना ज्ञार्नाजनाचे धडे देण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्तेच विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार एकही मुलगा अथवा मुलगी शाळा प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वीच आगामी शैक्षणिक वर्षे सुरू केल्याचा हा धक्कादायक प्रकार आज समोर आला.\nप्रवेश वेळापत्रकाबाबत कल्पनाच नाही\nशाळेला राज्य शालेय शिक्षण विभागाची मान्यता आहे. जिल्हा परिषदेकडूनच शाळेचा प्रस्ताव गेला होता. शाळा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाते का याची कल्पना आम्हाला नाही. शाळेचे व्यवस्थापन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टकडे असून, अन्य ठिकाणी त्यांची प्रक्रिया चालते तशीच साताऱ्यातही सुरू आहे, असे पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी...\nसरकारी शाळेत दप्तर वजनदार\nसरकारी शाळेत दप्तर वजनदार नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे दिलेल्या निर्देशाप्रमाणे गुरुवारी (ता. 29) राज्यातील पन्नास शाळांमधील...\nप्रशिक्षणातील गांभीर्याच्या अभावामुळे सराव प्रश्‍नपत्रिकेची नामुष्की\nनागपूर - शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना उन्हाळ्यात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, एका दिवसाच्या प्रशिक्षणात...\nउद्योगनगरी ते शिक्षणाची पंढरी\nपिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट,...\nपुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांसाठी घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) नऊ डिसेंबरला होणार आहे....\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ���े बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3923", "date_download": "2018-12-10T15:45:36Z", "digest": "sha1:DKWR7LYPSWSNKTSADTMJBRSG56UK6SLC", "length": 20572, "nlines": 91, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारोप\n- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन\n- श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन\n- मोझरी विकासासाठी ५८ कोटी निधी\nप्रतिनिधी / अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र व देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले.\nयावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. सुब्बाराव, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार मितेश भांगडिया, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, गुरुदेव मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपाध्यक्ष पुष्पाताई बोंडे आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “ मी आज गुरुदेवांचा अनुयायी म्हणून आलो आहे, मुख्यमंत्री म्हणून नव्हे.” या पुण्यभूमीतून राष्ट्रसंतांच्या विचाराची ऊर्जा निश्चितपणे प्राप्त होते. राष्ट्रसंतांचे विचार समाजपरिवर्तनाचे आणि समाजाला सुसंस्कारित करणारे आहेत. समाजपरिवर्तनाची ताकद त्यांच्या विचारात होती. त्यागी व संतांना वंदन करण्याची देशाची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेने इथल्या माणसांना केवळ भाविक, श्रद्धावान बनवले नाही, तर त्यांच्यात संकटाचा सामना करण्याची वृत्ती पेरली. राष्ट्रसंतांनी समाजात विजिगिषू वृत्ती, शौर्यवृत्तीचे बीजारोपण केले. त्यातून ऊर्जावान समाज तयार झाला. स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध त्यांनी प्रखरपणे केला. देशावर संकट आले तेव्हा स्वत: पुढे येऊन कार्य केले. इंग्रजांच्या काळात देशबांधवांवर अत्याचार होत असताना त्यांनी त्याविरोध प्रखर लढा देऊन समाजाला एकजूट केले.\nराष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूपी दर्शन दिले, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाचा शाश्वत मंत्र ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यकर्त्याला दिला. स्वराज्याला सुराज्यात परिवर्तित करायचे असतील, तर संस्कारित समाजच हे करू शकतो. तशी पिढी राष्ट्रसंतांनी घडवली. आमचे एक हजार गावांसाठीचे महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान ही देखील ग्रामगीतेचीच शिकवण आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा घ्यायला मी इथे आलो आहे, असेही ते म्हणाले.\nराष्ट्रसंतांनी विश्वात्मक विचार मांडला. त्यातून त्यांनी शेवटच्या माणसाचा देखील विचार केला. आनंद हा पैश्यांनी विकत घेता येत नाही. मनाच्या व वागणूकीच्या श्रीमंतीची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या भजनात, शब्दांत समाज उभा करण्याची प्रेरणा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव सेवा मंडळाच्या श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.\nमोझरी विकासासाठी निधीची कमतरता नाही\nमोझरी विकास आराखड्यात 58 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. या निधीतून मोझरी येथे अनेक प्रकल्प उभे राहणार आहेत. त्याचप्रमाणे, इतर आवश्यक निधीसाठी तत्काळ प्रस्ताव द्यावा, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोझरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावेळी अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष पुष्पाताई बोंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश महाराज वाघ यांनी केली. उपस्थितांचे आभार गुरुदेव सेवा मंडळाच्या जनार्दनपंत बोथे यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यातून आलेले गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nअपघातास निमंत्रण देत आहे भामरागड - कोठी मार्ग\nइंधन दरवाढ सुरूच, नागपुरात पेट्रोल ८७. ३९ रुपये तर डिझेल ७६. ४९ रुपये\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nमुरपार येथे वाघाने घेतला बालकाचा बळी, पहाटे साडेपाच वाजताची घटना\nवर्धा येथील अट्टल गुन्हेगार `बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग\n२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन\nसिरोंचा पं स चे संवर्ग विकास अधिकारी साहेबराव खिराडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\nपेरमिली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, पाच आरोपींना अटक\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nमेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : पद्मश्री मिलिंद कांबळे\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\n'विकास दौड' मध्ये धावले विद्यार्थ्यांसह पोलिस जवान\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ\nस्टॅंडप इंडिया क्लिनिक व उद्योजकता जागृती अभियान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा : आमदार डॉ. देवराव होळी\nउधारीवर साहित्य घेऊन व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी केली फसवणूक\nदुर्गम भागातही पोरेड्डीवारांनी जिवंत ठेवले सहकार क्षेत्र : अभिनेता भारत गणेशपूरे यांचे गौरवोद्गार\nअाॅनलाइन शॉपिंगच्या विरोधात मोहीम : व्यापाऱ्यांनी ऑर्डर देऊन वस्तू स्वीकारण्यास दिला नकार\nउद्या ९ ऑगस्ट ला स्मृतिशेष श्रीकृष्ण उबाळे यांचे द्वितीय स्मृती दिवस\nखाजगी बसची मोट��रसायकला धडक, तीन युवक जागीच ठार\nएकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू : ना. फडणवीस\nभामरागड तालुक्यातील १२८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nवणी येथील बस स्थानकाजवळ अपघात : एक ठार , एक जखमी\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा : खंडाईत\nभारतात दर दोन मिनिटांनी होतो सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू, गेल्या वर्षी सुमारे आठ लाख वीस हजार अर्भक मृत्यूची नोंद\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nपावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्ग नंदीगावजवळ उखडला, वाहतूक विस्कळीत\nवर्धा पोलिस नियंत्रण कक्षातुन शहरावर ठेवली जाते नजर\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nराज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या भरारी पथकाने केला १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त\nराफेल युद्ध विमान घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच राज्य सरकार देखील भागिदार\nप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nदोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी\nचौकीदाराची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक\nअखेर सिकलसेल, एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू\nसडलेल्या अन्नामुळे चामोर्शी मार्गावर ‘माॅर्निंग वाॅक’ ला जाणाऱ्यांचा श्वास गुदमरतोय \nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\nवासाळा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे 'लेक वाचवा लेक शिकवा' अभियान\nमोबाइल फोनमधून सोन्याची तस्करी करणाऱ्याकडून विमानतळावर ८७ लाख ५० हजारांचं सोनं हस्तगत\n'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवी' च्या मंचावर 'माऊली' चित्रपटाच्या टीमची धम्माकेदार एन्ट्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/todays-peoples-court-42065", "date_download": "2018-12-10T16:13:41Z", "digest": "sha1:Q36HIDCQWTWV4YOLFXCBUGNWWCFDQNSX", "length": 13256, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Today's People's Court जिल्हा परिषदेकडून आज लोकअदालत | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषदेकडून आज लोकअदालत\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nउस्मानाबाद - नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. 26), गुरुवारी (ता. 27) सकाळी अकरा ते पाच या वेळेत लोकअदालत घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांतील ग्रामस्थांच्या तक्रारी, प्रलंबित कामे यातून निकाली काढण्यात येणार आहेत.\nउस्मानाबाद - नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. 26), गुरुवारी (ता. 27) सकाळी अकरा ते पाच या वेळेत लोकअदालत घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांतील ग्रामस्थांच्या तक्रारी, प्रलंबित कामे यातून निकाली काढण्यात येणार आहेत.\nउस्मानाबादमधील ग्रामविकास लोकअदालत प्रमुख व सहायक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), भूम येथील ग्रामविकास लोकअदालत प्रमुख व सहायक म्हणून प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं). उमरगा येथील ग्रामविकास लोकअदालत प्रमुख व सहायक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक मनरेगा प्रमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच संबंधित तालुक्‍याचे समाविष्ट अधिकारी, गटविकास अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील विभाग यांचाही यात सहभाग असणार आहे. उस्मानाबादमध्ये होणाऱ्या लोकअदालतीला उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब येथील नागरिकांनी, भूम येथे भूम, परंडा व वाशी, तर उमरगा येथे उमरगा व लोहारा येथील नागरिकांनी संपूर्ण कागपत्रांसह उपस्थित राहावे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर कामे प्रलंबित आहेत, त्यांचा निपटारा झालेला नाही अशा सर्व नागरिकांनी बुधवारी, तसेच गुरुवारी संबंधित ठिकाणी आवश्‍यक कागदपत्रे, पुराव्यासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी केले आहे.\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nआमदार गोटेंविरुद्ध गुन्हा; दोन समर्थक अटकेत\nधुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saavan.in/category/marathi-poetry/", "date_download": "2018-12-10T16:41:00Z", "digest": "sha1:6YLGNC6VUTQU53RA6BEERX4XU63IMFIZ", "length": 6194, "nlines": 107, "source_domain": "saavan.in", "title": "Marathi Poetry Archives - Saavan", "raw_content": "\nवहीच्या पानात लिहीलोय सर्व माझ्या मनातल्या भावना… तुला नाही समजलयं मन माझ म्हणुन वहीत कोरल्यात भावना… कधी तरी येतील तुझ्या ऒठातुन प्रेमाचे शब��द.. तुला रोज एकटक पाहून जुळवतोय मी शब्द… कधी तरी येतील तुझ्या ऒठातुन प्रेमाचे शब्द.. तुला रोज एकटक पाहून जुळवतोय मी शब्द… तु नसल्यावर पण असल्याचा भास होतो… माझ्ये ह्रदय फक्त तुझ्यासाठीच धडधडतो… तु नसल्यावर पण असल्याचा भास होतो… माझ्ये ह्रदय फक्त तुझ्यासाठीच धडधडतो… तुझेच पाहतोय मी स्वप्न तुझ्याच आठवणीत राहतोय… तुझेच सौंदर्य तुझ्या गुंणाचे वर्णन करून कविता करतोय…... »\nमराठी मातेला आता शिवा पाहिजे\nमराठी मातेला आता शिवा पाहिजे July 11, 2016 ROSHAN KAKADE\nअंधार फार झाला आता दिवा पाहिजे मराठी जनतेला आता जीजाऊचा शिवा पाहिजे…. नेते झाले मस्तवाल पिचली दुबळी जणता मस्ती त्यांची जिरवायला आता युवा पाहिजे … कसे जाहले कणाहीन अन पैशाचे भक्त यांच्या डामदौलासाठी आटते गौरगरिबाचे रक्त… तर … संगर्षाची वादळी हवा पाहिजे … लाचाराच्या फौझेपुढे उभा ठाकणारा बाणेदार मराठी युवा पाहिजे म्हणून आता आम्हाला जीजूचा शिवा पाहिजे … »\nमाझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे , डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे , हातात माझ्या अझुनी ते अपूर्ण पत्र आहे एका कटाक्षाने घालीले भुरड असे हृदयाला हा तळमळतो तुझ्यासाठी,धीर देतो मी पात्र आहे ओढणीच्या ढगाला सरसावून बघणं झरा चंद्रमुखी , विखुरलेल्या वस्तीत ग काळोख सर्वत्र आहे प्रत्येक दिवस मोहरतो मिळण्याच्या तृप्त आशेने , ... »\nआनंद भरला मनी हर्षचा चिवचिव करत गाणी गात… चिवचिव करत गाणी गात… झाडावरच्या फांदीवर उबदार घरट्यात झाडावरच्या फांदीवर उबदार घरट्यात चोंचीत चोंच वेडे प्रेमात… चोंचीत चोंच वेडे प्रेमात… \nकविताएँ प्रकाशित करें |\nअंत ही आरंभ है\nचुनावों के इस मौसम में\nसावन पर प्रकाशित कविताओं का कॉपीराइट उन कविताओं के कवियों के पास सुरक्षित है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5632222688853003846&title=Convocation%20Ceremony%20in%20Mumbai&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2018-12-10T16:04:48Z", "digest": "sha1:YVXPC25LWYN4M2BFCCCKIMDHQ5MNYANL", "length": 9280, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘धोरणात्मक नियोजनात अर्थतज्ञाची भूमिका महत्त्वाची’", "raw_content": "\n‘धोरणात्मक नियोजनात अर्थतज्ञाची भूमिका महत्त्वाची’\nमुंबई : ‘लोकांचा दृष्टीकोन आणि विचारांना आकार देण्यात आणि कॉर्पोरेट क्षेत्र, केंद्रीय बँक���, सरकारे आणि बहुविध संस्थांच्या धोरणात्मक नियोजनाची रचना करण्यात अर्थतज्ञाची भूमिका महत्त्वाची असते,’ असे मत भारतीय रिसर्व्ह बँकेचे चे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी व्यक्त केले.\nअर्थशास्त्रामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आघाडीवर असलेल्या संस्थापैकी एक मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्सचा (एमडीएई) पदवीदान समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ‘अर्थतज्ञाची भूमिका आणि महत्त्व’ या विषयावर ते बोलत होते.\nडॉ. पटेल म्हणाले, ‘धोरणांचे निर्धारण करण्यामध्ये अर्थतज्ञांचे योगदान हे अप्रत्यक्षरित्या असते. अर्थतज्ञांद्वारे करण्यात येणाऱ्या विविध संशोधनामुळे धोरणांचे रचनाकार आर्थिक समस्या, आव्हानांविषयी नवीन-वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास प्रेरित होतात.’\nपटेल यांनी भारत सरकारच्या वस्तू व सेवा कर, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता व चलनविषयक धोरण सुधारणांची प्रशंसा करताना या निर्णयांचा चांगला परिणाम आपल्याला येणाऱ्या दशकात अनुभवता येईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी त्यांनी ‘एमडीएई’चे अध्यक्ष लॉर्ड मेघनाद देसाई यांच्या उपस्थितीत ‘एमडीएई’च्या २०१७-१८ बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.\nप्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि ‘एमडीएई’चे अध्यक्ष देसाई म्हणाले, ‘देशामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अर्थतज्ञांच्या या नवीन पिढीचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ‘आरबीआय’चे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांसारख्या थोर विभूतीची उपस्थिती लाभली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. अर्थतज्ञांसाठी डॉ. पटेल यांचे भाषण आणि सहकार्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवण्यास अनुकूल असलेल्या या काळात असे मार्गदर्शन खूपच आवश्यक आहे.’\nTags: MumbaiDr. Urjit PatelReserve Bank Of IndiaMeghanath DesaiRBIMeghanath Desai Academy of Econimicsडॉ. उर्जित पटेलआरबीआयभारतीय रिसर्व्ह बँकमेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्समेघनाद देसाईप्रेस रिलीज\n‘फेअरसेंट’ला ‘आरबीआय’चे ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र ‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता ‘आरबीआय’ची तटस्थ भूमिका रिझर्व्ह बँकेतर्फे एटीएमच्या सुरक्षिततेचे नियोजन ‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/2018/05/", "date_download": "2018-12-10T15:21:15Z", "digest": "sha1:PMUEJEYXGIGOFGYXZCSSRG66WUAWVVJJ", "length": 13035, "nlines": 112, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "May 2018 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\n“साहेब तो जवळ येत नाही आणि येऊ पण देत नाही ,आता तुम्हीच प्रयत्न करा .” असे म्हणत त्यांनी ती ‘खाऊ ‘ची पुडी मला दिली . त्यात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती . मी पुडी उघडली , […]\nहसणं हे नेहमीच संसर्गजन्य असतं.. दुःखाचं असं नाही ते एकट्याचं असतं… ते शेअर करावं लागतं.. म्हणूनच अनादी कालापासून दुःखापेक्षा हसणं श्रेष्ठ आहे… […]\nमुळचे पंजाबचे असलेले राज खोसला हे शास्त्रीय संगीत शिकलेला गायक म्हणून मुंबईत आले होते ते गायक बनायला. त्यांचा जन्म ३१ मे १९२५ रोजी झाला. काही काळ आकाशवाणीवर म्युझिक विभागात काम ही केले पण बॉलीवूड हीच त्याची खरी कर्मभूमी ठरली. या राज खोसालावर नजर पडली देव आनंद यांची आणि त्यांनी राज खोसला यांना गुरु दत्तचा असीस्टंट बनवले. १९५४ मध्ये देव […]\nदोन घट्ट वेण्या घालून सोबत शाळेत येणारी शेजारची ‘निमी ‘ , अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते . ‘ये तुम्ही पोर पोर तिकडं पलीकडं खेळा ‘ म्हणणारी ,हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते . फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी ,मंद गालातल्या गालात हसते . काल पर्यंत ‘ये मला सायकल शिकव ना ‘ म्हणणारी ‘चल […]\nबांगलादेशातील हिंदूंची अवस्था आणि त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची गरज\nबंगलादेश व पाकिस्तानमध्ये अत्याचार झाल्यामुळे हे हिंदु भारतात परत येत आहेत.त्यांना अर्थातच आपण भारताचे नागरिकत्व दिले पा��िजे. आसाममध्ये आसामी विरुद्ध बंगाली असा संघर्ष होऊ नये म्हणुन त्यांना आसाम सोडुन बाकी भारत बंगलादेश सिमेवर वसवले पाहिजे.जरुर पडल्यास त्यांना भारताच्या ईतर प्रांतात वसवले जावे. […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें\nआपल्या देशात एक पद्धत आहे – जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीं आपण त्या थोर व्यक्तीच्या नांवाचा घोष करतो, समारंभ, भाषणें वगैरे करतो, पुतळ्याला हार घालतो. आणि दुसर्‍या दिवसापासून पुन्हां ‘जैसे थे’ पण, नुसतीच व्यक्तिपूजा नको, तर त्यांच्या विचारांचें मनन, व पालन करणें हेंच खरें तर आवश्यक आहे […]\nमला मुलगी असती तर तिने असेच केले असते माझ्या मनात विचार चमकून गेला. या चार दिवसातल्या दवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण माझ्या मनात विचार चमकून गेला. या चार दिवसातल्या दवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण कारण माझ्या नजरेतला ‘बाप ‘ खोटा नव्हता ,आणि तिचे ते स्माईल ’कॉर्पोरेट‘ नव्हते . […]\nहृदयाच्या बाह्य आवरणावर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ डॅनिएल हेल विल्यम्स\nहृदयाच्या बाह्य आवरणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे श्रेय डॉ विल्यम्स यांना जाते. १० जुलै १८९३ रोजी जेम्स कॉर्निश या नावाच्या कृष्णवर्णी रुग्णावर डॉ विल्यम्स यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ विल्यम्स स्वतः कृष्णवर्णी होते. अमेरिकेत कृष्णवर्णी जनतेला जेव्हा समान हक्क प्राप्त झाले नव्हते तेव्हा एका कृष्णवर्णी रुग्णावर यशस्वी हृद्य शस्त्रक्रिया करून डॉ विल्यम्स यांनी इतिहास घडविला असेच म्हटले पाहिजे. […]\nआधुनिक काळातील हृदय-शस्त्रक्रियांचे जनक – डॉ लुडविग र्‍हेन\nडॉ ऱ्हेन आधुनिक काळातील हृद्य-शस्त्रक्रियांचे जनक मानले जातात. १८९६मध्ये एका २२ वर्षीय रुग्णावर यशस्वी हृद्य-शस्त्रक्रिया करून डॉ ऱ्हेन यांनी हृद्यावरील शल्यचिकित्सेद्वारे करावयाच्या उपचार पद्धतीला खूपच वरच्या पायरीवर नेवून ठेवले. ‘हृदय हे शल्यचिकित्सेच्या परिघाबाहेर आहे’ असे त्या काळात मानले जात होते. परंतु ऱ्हेन यांनी तो परीघ विस्तारला व हृद्य-शल्यचिकित्सा शक्यतेच्या मर्यादेत आणून ठेवली. […]\nपूर्वी केंद्र सरकारच्या कार्यालयांत फक्त सचिवाला गाडीची सुविधा होती. बाकी वरिष्ठ अधिकार्यांना फक्त जाण्या-येण्यासाठी गाडी. तेही किमान २ अधिकार्यांना एकाच ���ाडीत आणले जायचे. पण आजकाल सर्वच प्रशासनिक सेवेच्या अधिकार्यांना स्वतंत्र गाडी दिली जाते. महानगरचे प्रदूषण वाढविण्यात साहेबांच्या गाडीचा हि योगदान आहेच. […]\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/vardha/situation-koregaon-bhima-intense/", "date_download": "2018-12-10T16:42:15Z", "digest": "sha1:QZ4VZOZNB4FYW3CM4UWGACWFBPAI5CZ5", "length": 31262, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Situation In Koregaon Bhima Is Intense | कोरेगाव भीमा येथील घटनेचे उमटले तीव्र पडसाद | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग म���कळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nकोरेगाव भीमा येथील घटनेचे उमटले तीव्र पडसाद\nकोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी,\nठळक मुद्देविविध संघटनांकडून निवेदन : घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी\nवर्धा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाºयांना निवेदन\nवर्धा - शाहु, फुले, आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणाºया महाराष्ट्रात अशी निंदनिय घटना घडणे हे योग्य नाही. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस वर्धा जिल्ह्याच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथील घटनेची निपक्षपणे चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राकाँच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, बाबाराव झलके, प्रा. खलील खतीब, जि.प. सदस्य धनराज तेलंग, लक्ष्मीनारायण सोनवणे, संदीप किटे, विनय डहाके, अंबादास वानखेडे, संजय कामनापुरे, डॉ. किशोर अहेर, विकास खोडके, मंगेश गावंडे, विनायक बोंडे, प्रवीण गांधी, अब्दुल गणी, राजेंद्र गहेरवार यांच्यासह राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा घटना घडू नये यासाठी उपाय योजना करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.\nवर्धा- कोरेगाव भीमा, जि.पुणे येथील घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. शिवाय या घटनेतील मुख्य सुत्रधारांना तात्काळ जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. राज्यात व देशात सध्या अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. यात अनेकांचे बळी जातात, असा आरोप जिल्हा सेके्रटरी सीताराम लोहकरे, पक्षाचे राज्य कमिटी सदस्य यशवंत झाडे यांनी केला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही माकपने केली आहे. बुधवारच्या बंदलाही माकपने पाठींबा जाहीर केला होता.\nसागर (मेघे) विचार मंच\nवर्धा- कोरेगाव भीमा येथील घटनेचा सागर मेघे विचारमंचातर्फे निषेध करण्यात आला आहे. बुधवारच्या बंदलाही सदर मंचच्यावतीने पाठींबा जाहीर करण्यात आला होता. तशी माहिती सागर मेघे विचार मंचचे अध्यक्ष विलास कांबळे यांनी दिली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देताना डॉ. प्रशांत वैद्य, वर्षा कांबळे, प्रमोद भावकर, किशोर तेलंग, अज्जू भैय्या आदींची उपस्थिती होती.\nवर्धा- कोरेगाव भीमा येथील घटनेचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई) गटातर्फे निषेध नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले असून यावेळी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुल पांडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र पाटील, आशीष पाटील, आशीष मसराम, धनराज बागेश्वर, महेश लोंढे आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसणसवाडीत जमिनीच्या वादातुन ३२ जणांवर गुन्हे दाखल\nकोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत���रे\nकोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल, १६ जुलैपर्यंत मुदत वाढविली\nस्टार शेफ विकास खन्नाने तब्बल 26 वर्षांनी घेतली दंगलीत जीव वाचवणाऱ्या मुस्लीम परिवाराची भेट\nभिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून\nआणीबाणीसाठी एल्गारच्या नेत्यांना अटक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण\n‘त्या’ घटनेचा वर्धेत निषेध\nगोवर्धनच्या मारेकऱ्यांना तीन दिवसांचा पीसीआर\nकृपलानीच्या अतिक्रमणाबाबत केसरीमलवर दबाव वाढला\nआमदार संघावर पत्रकार संघाची ५ धावांनी मात\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या ���ाजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3529", "date_download": "2018-12-10T15:05:13Z", "digest": "sha1:AAIFIMX5YMNSSUQNXEFHJU6F3SBW6EWJ", "length": 14763, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\n२४ ऑक्टोबर ला आदिवासी माना जमातीचा 'अंमलबजावणी मोर्चा' धडकणार अ.ज.प्र.तपासणी समितीच्या गडचिरोली कार्यालयावर\n- पत्रकार परिषदेतून विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती\nप्रतिनिधी / गडचिरोली : न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी होऊन माना जमातीला वैधता प्रमाणपत्र मिळावे आदी प्रमुख मागण्या घेऊन १० हजारच्या संख्येने माना समाज २४ ऑक्टोबर रोजी ११ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात एकत्र येऊन विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीच्या वतीने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयावर 'अंमलबजावणी मोर्चा' धडकणार आहे ,अशी माहिती समितीचे संयोजक नारायण जांभुळे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली आहे .\nअवैध केलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, प्रस्ताव खारीज करून परत केलेले आदेश, पुनर्सचयित करण्यात यावे व प्रकरण निकाली काढून, जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे. प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढून, त्वरित जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, माना जमातीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. आदी प्रमुख मागण्या घेऊन हा अंलबजावणी मोर्चा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयावर धडकणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने अवैध केलेले प्रस्ताव आहेत परंतु न्यायालयात दाखल केलेले नाहीत. ज्यांचे प्रस्ताव खारीज करून परत केलेले आहेत. ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांनी त्यांच्या आदेशाच्या झेरोक्स प्रत व प्रलंबित असल्��ाचा पुरावा, समितीला सादर करण्यासाठी मोर्च्याचे ठिकाणी समाज बांधवानी घेऊन येण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे .\nयावेळी समितीचे संयोजक नारायणराव जांभुळे, बळीराम गडमडे, पुंडलिक चौधरी, तुकाराम नन्नावरे, रामराव नन्नावरे आदी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nफटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील परवानासाठी अर्ज आमंत्रित\n‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे, : विद्यासागर राव\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक , केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५ हजार जवान तैनात\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकोंढाळा येथील 'त्या' कुटुंबाला कधी मिळणार घरकुल\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला सर्वाधिक निधी\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nआधार नसेल तरी सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nइतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम : डॉ. विकास ढोमणे\n‘मी हनुमंता रिक्शावाला’ चित्रपटाचे नायक चिरंजीवी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेस ला सदिच्छा भेट\nमहाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना\nभामरागडची वाट पुन्हा अडली, तासाभरातच तीन फुट पाणी\nमाजी आमदार हरीराम वरखडे यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी , गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nहनीट्रॅपमध्ये अडकून देशाच्या सुरक्षेबाबतची महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याप्रकरणी बीएसएफच्या जवानाला अटक\nमानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर पोहोचणे एवढेच एक ध्येय : ना. राजकुमार बडोले\nकालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू\nखड्ड्यांनी जर्जर चामोर्शी मार्गावर ‘फसली रे फसली’\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या भव्य पेंशन दिंडीला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दाखविली हिरवी झेंडी\nसुकमा पोलिसांच्या कारवाईत नक्षली कमांडर ज्योती ठार\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nदोन महिला पोलिसांच्या लग्नाच्या मागणीला कंटाळून पोलिसाची विष प्राशन करून आत्महत्या\nअल्लीपुर येथील युवकाने शेतात जाऊन घेतला गळफास\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nदेशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण\nत्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याच्या कामात लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चा सहभाग\nदहीहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून युवकाची हत्या\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nपर्यावरणाचा स्वच्छता दूत : गिधाड\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nयेळाकेळी येथील मुलाचा शस्त्रक्रियेअभावी मृत्यू\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nसोनापूर (सामदा) येथील शेतकऱ्याची तलावात उडी घेवून आत्महत्या\nदुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात बैठका घेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nदारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\nवैरागड-करपळा मार्गावर ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक , दोन जण जागीच ठार\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृतकाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nओडिशामध्ये जवानांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा : शस्त्रसाठा जप्त\nमासळ - मदनापूर जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात पडला जागतिक शौचालय दिनाचा विसर\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/beauty-tips-in-marathi", "date_download": "2018-12-10T16:26:02Z", "digest": "sha1:3K7K4EKQPGFSJZCWJFJ56MPPJUZOJBN7", "length": 8560, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "चेहरा सुंदर करण्यासाठी काही सोपे उपाय - Tinystep", "raw_content": "\nचेहरा सुंदर करण्यासाठी काही सोपे उपाय\n१) तुमच्या चेहऱ्यावर जर डाग आणि सन टॅन असेल तर त्यासाठी लिंबू मास्कचा वापर चेहऱ्यावर करा. आणि ह्याकरिता बटाटा आणि अर्धा लिंबू घ्या. बटाटय़ाची पेस्ट तयार करा. त्यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घाला. आणि हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने त्याला धुवा.\n२) चेहऱ्याच्या सुंदरतेला डोळ्याजवळची काळी वर्तुळ अडथळा ठरतात तेव्हा त्यासाठी काकडी आणि कोरफडच्या गरापासून तयार केलेला मास्क डोळ्याजवळच्या काळ्या वर्तुळावर लावायचा. तसेच यामुळे चेहऱ्यावरील छिद्रेही मोकळी होतात. काकडीची पेस्ट करून त्यामध्ये २ चमचे कोरफडीचा गर घाला. ह्या तयार केलेल्या थराचा मोठा थर लावा. व काही वेळाने गार पाण्याने धुवून घ्या.\n३) तजेलदार आणि चिरतरुण त्वचेकरिता एक पिकलेलं केळ कुस्करून घ्या. त्यामध्ये एक चमचा दही घाला. याचे जाडसर मिश्रण चेहऱ्याला लावा. १५ मिनिटे थंड पाण्याने धुवा.\n४) हळदीमध्ये अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहे. त्यामुळे त्वचेवरील काळपटपणा, डाग आणि ऍ नष्ट होण्यासाठी हळद आणि मधाचा मास्क उपयुक्त आहे. हळदीत मध मिसळून १५ मिनिटे चेहऱ्याला लावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा.\nसोपे सोपे उपाय आणखी जाणून घेण्यासाठी tinystep.in मराठीवर जा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मु��ांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/young-farmers-commit-suicide-40974", "date_download": "2018-12-10T16:39:58Z", "digest": "sha1:Q2DQHCWUHPEVIXQA3XURKPIVHO2XY6NH", "length": 14280, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Young farmers commit suicide पातोंड्यातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nपातोंड्यातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील लिंबूच्या बागेत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल (ता. 18) सायंकाळी चारला उघडकीस आली. याबाबत आज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील विक्रम पाटील (वय 30) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील लिंबूच्या बागेत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल (ता. 18) सायंकाळी चारला उघडकीस आली. याबाबत आज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील विक्रम पाटील (वय 30) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.\nसुनील पाटील यांच्या कुटुंबाची सुमारे आठ एकर शेती आहे. त्यांचा मोठा भाऊ अपंग असल्याने सुनील हेच घरातील कर्ते होते. काल (ता. 18) त्यांचे वडील विक्रम पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतातून दूध घेऊन घरी आले. त्यानंतर \"शेतातील कपाशीच्या काड्या जाळण्यासाठी जातो', असे सांगून सुनील शेतात गेले. गावात दुपारी लग्न असल्याने सुनील लग्नाला परस्पर गेला असावा म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांचा तपास केला नाही. दुपारी तीनपर्यंत ते घरी न आल्याने वडील शेतात शोधण्यासाठी गेले. तेथे लिंबूच्या बागेत सुनील बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना डॉक्‍टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.\nसुनील हे घरातील कर्ते असल्याने त्यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारच हरपला आहे. त्यांच्यावर गावातील विकास सोसायटीचे 1 लाख 22 हजार व इतर खासगी तीन ते चार लाखांचे कर्ज होते. शेतीचे पाहिजे तसे उत्पन्न न निघाल्यान��� कर्ज फेडावे तरी कसे, या विवंचनेत ते होते असे वडील विक्रम पाटील यांनी सांगितले. या नैराश्‍यातूनच सुनील यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्यावर आज सकाळी दहाला अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील यांच्या पश्‍चात आई- वडील, पत्नी, दोन मुली व दीड वर्षांचा मुलगा व भाऊ असा परिवार आहे.\nसुनील पाटील यांनी एक एकरवर लिंबूंची लागवड केली होती. त्यांच्या शेतातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे ती पंधरा ते वीसच मिनिटे चालायची. त्यामुळे शेतातील लिंबूंची झाडे वाचविण्यासाठी सुनील यांची धडपड सुरू असायची. पैसा खर्च करूनही वाढत्या तापमानामुळे उत्पन्न येण्याची आशा नसल्याने त्यांना नैराश्‍य आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nउर्जित पटेलांचा राजीनामा; दिले वैयक्तिक कारण\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी एकाएकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र गेल्याकाही...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nफोर्टिस हेल्थकेअर: सिंग बंधूंमधील वाद चिघळला\nनवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता...\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T14:56:02Z", "digest": "sha1:DHXOFL56UHH5N5EP5MYCVTFJ7OCUBW6E", "length": 8844, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनावश्‍यक कॉलपासून होणार सुटका दूरसंचार विभाग विकसित करणार नवे ऍप अनावश्‍यक कॉलपासून होणार सुटका, दूरसंचार विभाग विकसित करणार नवे ऍप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअनावश्‍यक कॉलपासून होणार सुटका दूरसंचार विभाग विकसित करणार नवे ऍप अनावश्‍यक कॉलपासून होणार सुटका, दूरसंचार विभाग विकसित करणार नवे ऍप\nनवी दिल्लुी: अनावश्‍यक येणाऱ्या फोन कॉल्सपासून मोबाइल धारकांनाची आता सुटका होणार आहे. केंद्र सरकारकडून नवीन ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. उमंग व्यासपीठावर डीएनडी 2.0 नावाचे ऍप ट्रायकडून मंगळवारी सादर करण्यात आले आहे.\nऍपला डाऊनलोड करण्यासाठी प्लेस्टोअवर जाऊन आपण आपल्या मोबाइलमध्ये या सुविधेचा वापर आपल्याला येणाऱ्या अनावश्‍यक कॉलपासून सुटका होणार आहे. असे लॉंचिंगदरम्यान ट्रायकडून सांगण्यात आले. उमंग या व्यासपीठावरुन हे ऍप डाऊनलोड करण्यात आल्याने इतर कोणतेही ऍप नको असलेले फोन कॉल्सपासून मुक्ती मिळण्यास याच ऍपचा उपयोग करता येणार आहे.\nटेलिकम्युनिकेशन मार्केटिंग कंपन्या ग्राहकांना मोबाइलवर फोन करुन आपल्या कंपनीच्या सुविधाची माहिती देण्यात येते. यामुळे ग्राहकांना असुरक्षित वाटत असल्याचे मत नोंदवण्यात आले आहे. तर यातून अनेक समस्या निर्माण होत असतात. याकरिताच ट्रायने मागील वर्षी माय स्पीड आणि माय कॉल या नावानी एक ऍप लॉंच करण्यात आले आहे.\nडिजिटल इंडियाचे प्रमोशन आणि एक सरकारी सेवा देणारी यंत्रणा यांना एकाच पातळीवर समांतर ठेवण्याकरिता मागील वर्षांपासून सरकारकडून प्रयत्न चालू आहेत.\nयात मागील जूनमध्ये उमंग ऍपचे लॉंच करण्यात आले होते. सुरुवातीला गॅस बुकिंग, सरकारी दवाखाने आणि महत्त्वाच्या सेवाकरिता आठ सुविधाचा समावेश या ऍपमध्ये करण्यात आला असल्या��े स्पष्टीकरण ट्रायकडून देण्यात आले आहे.\nआणखीन 100 हून जादा सुविधाचा या ऍपमध्ये समावेश असून याला एक एका नंबरमधून कॉल करण्याची सुविधा देण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजस्थानात रनवे सोडून विमानाने ठोकली सीमाभिंत – सुदैवाने प्रवासी बचावले\nNext articleतगडी स्टारकास्ट घेऊन करण जोहर दिग्दर्शित करतोय ‘हा’ चित्रपट\nदेशभरातील आम्रपाली समूहाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश\nमहाराष्ट्र बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ए. एस. राजीव\nदोन कंपन्यांची माहिती स्वीस बॅंकेकडून मिळणार\nइंधन स्वस्त झाल्यामुळे विमान कंपन्यांना दिलासा\nपीएनजी ज्वेलर्सचा स्तुत्य उपक्रम\nव्हॉट्‌सऍप घेऊन येत आहे सावधगिरीचे फिचर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/na-dhalalele-ashru/", "date_download": "2018-12-10T15:36:12Z", "digest": "sha1:WAZW2P7RBBNWROOFZKVUK3YCT5B7VTS6", "length": 9421, "nlines": 165, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "न ढळलेले अश्रू… – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeकविता - गझलन ढळलेले अश्रू…\nAugust 6, 2018 डॉ. सुभाष कटकदौंड कविता - गझल\nहवे तसे वळलेच नाहीत\nतिचे ते हलके इशारे\nत्याला लवकर कळलेच नाहीत\nत्यानं जेव्हा पाहिला होता\nजुन्या शब्दांचा नवा अर्थ\nतेव्हा त्याला उमगला होता\nतरीही न जाणे का नंतर\nतिला मात्र समाजाच्या दरीत\nतिला असे तोलायचे नव्हते\nऊंच ऊंच झुलायचं होतं\nसुंदर स्वप्नं तिचे ते\nअलगद तिनं छाटले होते\nतिनं मग आवरलं होतं\nत्याच्या मनात काय होते\nतिला अजून नाही कळले\nअश्रू कधीही नाही ढळले…\nAbout डॉ. सुभाष कटकदौंड\t25 Articles\nडॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. \"भिंतींना ही कान नाहीत\" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=24&Itemid=211", "date_download": "2018-12-10T14:56:00Z", "digest": "sha1:VPQNWVIF5ZUUR5RANRE6EZR5A47WFP5F", "length": 7203, "nlines": 31, "source_domain": "saneguruji.net", "title": "महात्मा गौतम बुद्ध : || तीन ||", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nमहात्मा गौतम बुद्ध : || तीन ||\nबुद्धांची शिकवण म्हणून त्यांचे अनुयायी काय समजत, बुद्धांनी खरोखर काय शिकविले, हे समजून घेण्यासाठी आपणास ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील हिंदुस्थानात कल्पनेने गेले पाहिजे. थोर थोर विचारस्त्रष्टेही इतर सामान्य जनांप्रमाणे स्थलकालनिबद्ध असतात. सभोवतींच्या आचारविचारांतूनच त्यांच्या कल्पनाही रंगरुप घेत असतात. त्यांच्या वर्तनाची त-हा आसमंतातल्या परिस्थितीतूनच जन्मलेली असते. अलौकिक बुद्धीचे महात्मे आपापल्या काळातील विचारांत नवीन मौलिक भर घालतात यात शंका नाही. परंतु स्वत:च्या काळाच्या अतीत त्यांनाही जाणे शक्य नसते व ते जातही नाहीत. समकालीन लोकांच्या प्रश्नांना ते उत्तरे देतात. ती उत्तरेही, परंपरागत वचने व उत्तरे जी असतात, त्यांना फारशी सोडून नसतात. कधी कधी असे वाटते, की त्यांनी दिलेली उत्तरे नवीन होती. परंतु असे करताना, त्या सत्याकडे आपण ओढले जात आहोत असे त्यांना वाटे, त्या गहन गंभीर सत्यांना प्रकट करीत असता परंपरेने आलेलीच अपुरी भोषा ते वापरतात. त्या संज्ञा व कल्पना ते वापरतात. स्वत:च्या काळाच्या पलीकडे जाण्याची इच्छा असूनही ते स्वत:च्या काळाचेच प्रतिनिधी राहतात. विचार हा कधीही असंबद्ध उड्या मारीत जात नाही. जुन्या विचारांतच नवीन अर्थ दाखवून बुद्धी नवीन कल्पनांकडे जात असते. परंपरा न तोडता बुद्धी पुढे जात असते. ज्यांना ऐतिहासिक दृष्टी नाही अशा टीकाकारांच्या टीकेपासून बुद्धांनाही त्रास सहन करावा लागला आहे. ऐतिहासिक दृष्टी नसल्यामुळे बुद्धांची स्तुतीही केली गेली, निंदाही केली गेली. ऐकोणिसाव्या शतकात विज्ञान व नवज्ञान यांच्या वाढीमुळे युरोपभर संशयवादाची प्रचंड लाट उसळली. आणि या वेळेसच पाश्चिमात्यांना बुद्धधर्म वाढत्या प्रमाणात ज्ञात होऊ लागला. युरोपात या वेळेस प्रत्यक्षवाद, अज्ञेयवाद, नास्तिकवाद, नैतिक पायावर उभारलेला मानवतावाद, इत्यादी वादांना वाढता पाठिंबा मिळत होता. संशयवादी व अश्रद्धावादी वाङमयात बुद्धांचे नाव आदराने उच्चारलेले अनेकदा दिसून येते. नैतिक पायावर मानवतावादाची उभारणी करणारेही म्हणू लागले, की आमच्या विचारसरणीचा पहिला मोठा पुरस्कर्ता बुद्ध होय. मानवाचे सुख, मानवाची प्रतिष्ठा, सर्व मानवांचे मानसिक ऐक्य, यांचा पहिला पुरस्कर्ता बुद्ध असे हे सांगतात. मनुष्याला सत्य ज्ञान होणे शक्य नाही असे म्हणणारे, आणि दृश्य जगापलीकडे जाणण्यासारखी अशी सत्यता नाहीच मुळी असे म्हणणारे, दोघेही आपापल्या मंडनार्थ बुद्धांची साक्ष काढतात. बुद्धिप्रधान अज्ञेयवादी, जे अस्पष्ट अशा इंद्रियातीत ज्ञानाचा जणू खेळ करू बघतात, तेही बुद्धांचेच उदाहरण पुढे मांडीत असतात, सामाजिक आदर्शवादी, नैतिक गूढवादी, बुद्धिप्रधान भविष्यवादी सारे बुद्धांच्या शिकवणीकडे आकृष्ट होतात व त्यांच्या शिकवणीचा स्वत:च्या समर्थनासाठी उपयोग करतात.\nमहात्मा गौतम बुद्ध ||एक||\nमहात्मा गौतम बुद्ध ||दोन||\nमहात्मा गौतम बुद्ध ||तीन||\nमहात्मा गौतम बुद्ध ||चार||\nमहात्मा गौतम बुद्ध ||पाच||\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-10T15:50:02Z", "digest": "sha1:5AGSB2W76D2QUNZ3C57L3EPD6FYKVCUD", "length": 8177, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यूज चॅनल सीएनएनने ठोकला अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यावर दावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nन्यूज चॅनल सीएनएनने ठोकला अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प या��च्यावर दावा\nवॉशिंग्टन (अमेरिका) – सीएनएन या न्यूज चॅनलने अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस व्यवस्थापन यांच्यावर दावा ठोकला आहे. सीएनएनचा पत्रकार जिम ऍकोस्टा याचा व्हाईट हाऊस मधील प्रवेशासाठीचा रद्द केलेला पास पुन्हा चालू करावा यासाठी हा दावा ठोकण्यात आलेला आहे. 7 तारखेला एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि जिम ऍकोस्टा यांच्यात जोरदार शब्दाशब्दी झाली होती.\nजिम ऍकॉस्टाने लॅटिन अमेरिकेतून अमेरिकेच्या दक्षिण सीमेकडे येणाऱ्या स्थलांतरितांसंबंधी ट्रम्प यांना प्रश्‍न विचारला होता. त्याच संदर्भात जिम ऍकॉस्टा आणखी प्रश्‍न विचारण्याच्या तयारीत असताना ट्रम्प यांनी आता पुरे म्हणून त्यांना थांबवले होते. त्याच वेळी व्हाईट हाऊसच्या एका मदतनीसाने ऍकॉस्टा यांच्या हातातील माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला.\nजिम ऍकॉस्टा यांचा पास रद्द करून सीएनएन आणि जिम ऍकॉस्टा यांच्या माध्यम स्वातंत्र्याच्या हक्कावर अतिक्रमण केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सीएनएनच्या अन्य डझनावारी पत्रकारांकडे व्हाईट हाऊसचे पास आहेत. जर पत्रकार अशा प्रकारे वर्तणूक करणार असतील तर व्हाईट हाऊसला व्यवस्थित आणि शिस्तशीर पत्रकार परिषद घेणे शक्‍य होणार नाही. या दाव्याचे आम्ही जोरदार खंडन करू असे व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी सारा सॅंडर्स यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी ट्रक उडवला\nNext articleशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\nपाकिस्तानला एक डॉलरही देण्याची गरज नाही : अमेरिका\nइंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदी झाले ‘टाॅप मोस्ट सोशल मीडिया ग्लोबल लीडर’\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष सिनीयर जॉर्ज बुश यांचे निधन\nअर्जेन्टिनात होणार ट्रम्प यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय बैठक\nभारताच्या प्रयत्नांना आमची साथ : डोनाल्ड ट्रम्प\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/apeksha-tethe/", "date_download": "2018-12-10T15:36:03Z", "digest": "sha1:356362KEXKGB2SM5IW46CYWH3TTG2S26", "length": 10582, "nlines": 119, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अपेक्षा तेथे….. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\t���विता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nAugust 10, 2018 सौ.मंजुषा देशपांडे ललित लेखन, वैचारिक लेखन, साहित्य/ललित\nअपेक्षा तेथे परम दुःख म्हणतात. पण नातेसंबंधांच्या बाबतीत अयोग्य अपेक्षा तेथे परम दुःख असा अनुभव येतो. आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात. प्रत्येक व्यक्ती विषयी आपण आपली एक समजूत करून घेतो. त्या व्यक्तीविषयी आलेल्या अनुभवातून, तिच्या स्वभावाला बघून आणि कधीकधी आपल्या जुन्या अनुभवांतून त्या व्यक्तीविषयी विशिष्ट अशी प्रतिमा पक्की करतो. त्या प्रतिमेच्या चौकटीतून त्या व्यक्तीला कायम बघत असतो.\nउदाहरणार्थ आपली एखादी मैत्रीण खूप चांगली, जीवास जीव देणारी असली की आपण दुसरी एखादी मैत्रीण थोडीफार चांगली वाटली की लगेच आपण तिला जिवलग मैत्रिणी सारखे समजू लागतो. पण कधीकधी अचानक त्या व्यक्तीविषयी वेगळे अनुभव येतात. ते आपल्या चौकटीत अजिबातच बसत नाहीत. मग आपण त्या व्यक्तीला दोष देतो. आपल्याला वाटते अरे ही व्यक्ती अशी आहे ही व्यक्ती माझ्याशी अशी का वागली ही व्यक्ती माझ्याशी अशी का वागली पण ह्या विचारांमागे नकळत त्या व्यक्तीने असंच वागलं पाहिजे असा आग्रह धरतो. म्हणजे कुठेतरी त्या व्यक्तीला गृहीत धरतो. वास्तविक चुक त्या व्यक्तीची नसते. तर आपण बांधलेल्या चौकटीत आपण तिला बंदिस्त करायला जातो. त्यामुळे ती व्यक्ती त्या चौकटीत बसणारच नसते. अशावेळी आपल्या कुठल्या प्रतिमेच्या चौकटीची त्वरित डागडुजी केली तर (म्हणजेच ती व्यक्ती अशीसुद्धा आहे हे पटकन मान्य करणे) होणारा त्रास नक्कीच कमी होतो.\nया दुनियेत कोणीच आपल्याला सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी आपण सुखात असतो तेव्हा त्याला जबाबदार आपण असतो आणि दुःखात असतो त्यालाही जबाबदार आपणच असतो. जास्तीत जास्त सुखात राहण्यासाठी योग्य अपेक्षा ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे. एखाद्या विषयी चुकीचा अनुभव आला तर आपल्या त्या व्यक्तीच्या बद्दल असलेल्या अपेक्षांमध्ये सुधारणा केली तर कोणत्याही व्यक्तीमुळे आपण दुखावले जाणार नाही. तसेच नातेसंबंध दृढ होण्यास नक्कीच मदत होईल. मग मात्र योग्य अपेक्षा तेथे परमसुखाचा अनुभव येईल.\n@ मंजुषा देशपांडे, पुणे.\nAbout सौ.मंजुषा देशपांडे\t3 Articles\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5351160457487134393&title=Students%20talked%20with%20students%20of%20J.%20J.%20School&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-12-10T15:40:09Z", "digest": "sha1:4KFCP3RMTM3E74T5NNR5OJTSNVY4NE6I", "length": 10913, "nlines": 133, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पंढरीतल्या विद्यार्थ्यांनी साधला ‘कलापंढरी’तल्या विद्यार्थ्यांशी संवाद", "raw_content": "\nपंढरीतल्या विद्यार्थ्यांनी साधला ‘कलापंढरी’तल्या विद्यार्थ्यांशी संवाद\nसोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर येथे आलेल्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांशी १४ जुलै रोजी संवाद साधला. चित्रकलेत करिअर करायचे असेल, तर शाळेत असल्यापासूनच आवड कशी जोपासायला हवी, याबद्दल त्यांना ‘जेजे’च्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.\n‘जेजे’चे विद्यार्थी चित्ररूप संतमेळा साकारण्यासाठी सध्या पंढरपुरात आले आहेत. त्या संदर्भातील बातमी आणि व्हिडिओ ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर १२ जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. ती बातमी पाटील विद्यालयातील काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी वाचली. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक एस. एम. बागल, कलाशिक्षक कल्लेश्वर पानसांडे आणि काही विद्यार्थ्यांनी ‘बाइटस ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी मोहन काळे यांच्याशी संपर्क साधला. पाटील विद्यालयातील काही विद्यार्थी च���त्रकलेच्या एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला बसले असून, त्यांना कलाशिक्षणाची पंढरी असलेल्या ‘जेजे’च्या विद्यार्थ्यांना भेटण्याची इच्छा असल्याचे त्यांनी काळे यांना सांगितले. त्यानुसार, या विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेतली.\nपाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘जेजे’च्या विद्यार्थ्यांची अफलातून चित्रकला ‘याचि देही याचि डोळा’ पाहिली. चंद्रकांत हल्याळ यांनी चित्ररूपी संतमेळ्याची म्हणजेच संतांची चित्रे कशी साकारली जात आहेत, याची माहिती दिली. त्यांनी चित्रकलेतील बारकावे तर सांगितलेच; पण चित्रकला ही केवळ कला नसून, ती जगण्याचीही एक कलाच असल्याचे सांगितले. ही कला आत्मसात करायची असेल, तर विद्यार्थ्यांच्या अंगी मुळातच चित्रकलेची आवड असावी लागते, असेही त्यांनी सांगितले. हल्याळ त्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीतील प्रगती काळे या विद्यार्थिनीचे स्केच काढून दाखविले. चित्रे रंगवण्यासाठी कोणता ब्रश वापरावा इथपासून चित्रातून भाव कसा प्रकट करता येतो, याबद्दलही त्यांनी माहिती दिली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेबद्दलही त्यांनी सांगितले. त्या संस्थेत कोणाला प्रवेश घ्यायचा असेल, तर आत्तापासूनच चित्रकलेचा सराव करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.\nसी. बी. सॅम्युअल, स्वप्नील जगताप, गणेश आठवले, अभिजित पाटोळे, आकाश काशिद, अक्षय माने, व्यंकटेश शिंदे, कृष्णा पंडित यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता सातवीतील साहिल काळे व इयत्ता आठवीतील माधवी भोसले यांनी आभार व्यक्त केले.\nअसा संवाद व्हायलाच हवा .\nछान बातमी . असा संवाद व्हायलाच हवा .\nशिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्याच दिवशी सत्कार ...ही शाळा लावतेय मुलांना मराठीची गोडी गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर पाटील विद्यालयात महात्मा फुलेंची पुण्यतिथी साजरी पंढरीत साकारतोय चित्ररूप संतमेळा\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\n‘बलुतं’च्या चाळिशीनिमित्त निबंध सादरीकरण स्पर्धा\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्��ार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T15:51:50Z", "digest": "sha1:O442COREYCTQO3VOJCUPCJRH4MYILTAC", "length": 9297, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाणीकपात न करता शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तन द्या !- आमदार राहुल कुल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाणीकपात न करता शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तन द्या - आमदार राहुल कुल\nऍड. राहुल कुल यांची कालवा सल्लागार बैठकीत मागणी\nयवत- शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तन कोणतीही पाणीकपात न करता द्या, अशी मागणी दौंड तालुक्‍याचे आमदार ऍड. राहुल कुल यांनी कालवा सल्लागार बैठकीत केली. मुंबई येथे (दि. 26) रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी पुढे बोलताना आमदार कुल म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतीला उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे व जून महिन्याच्या दरम्यान एक आवर्तन दिले जाणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पाणी कपात करू नये, अशी विनंती त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचेकडे केली.\nपुण्याला पिण्यासाठी पाणी देण्याबाबत कोणतेही दुमत नसून शेतीसाठी देखील पाणी मिळाले पाहिजे. मुंढवा जॅकवेल प्रकल्पाचे काम झालेले नसताना 3 वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून यामधून मोठ्या प्रमाणात अशुध्द पाणी बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाते. या अशुद्ध पाण्यामुळे शेतकऱ्यांना आजार होऊ लागले असून, शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यामुळे हे पाणी शुद्ध करून मिळण्याची आवश्‍यकता आहे. तसेच बेबी कालव्याचे रखडलेले अस्तरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी आमदार कुल यांनी केली.\nगळती थांबविण्या संदर्भात उपयोजना सुरू आहेत. कालवा कायम सुरू असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत त्यामधून मार्ग काढून उपयोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. व पुणे महानगर पालिकेकडे असलेली थकबाकी वसूल करून खडकवासला कालव्याचे अस्तरी करणाचे काम पूर्ण करण्याचा सूचना त्यांनी केल्या.\n– गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री\nशेतीला मुबलक पाणी मिळेल\nपालकमंत्री गिरीश बापट यांनी बेबी कॅनॉलचे अस्तरीकरण करण्यास सुमारे दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागल्यामुळे अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि अस्तरीकरण व कालव्यावरील पुलांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली. तसेच शहरी व ग्रामीण असा कोणताही विचार न करता शेतीला देखील मुबलक पाणी मिळेल असा विचार करून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना बापट यांनी केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्तरपत्रिका खरेदी घोटाळा: अभाविपचे मॅनेजमेंट काँसिल समोर निदर्शने सुरू\nNext articleगणेशवाडीत दिंडीकरांना आमटी-भाकरी प्रसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:54:02Z", "digest": "sha1:MDTVBOM4RFBMIL6CPO6YTV6QB4SIUSKZ", "length": 7527, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाणी कपातीचा निर्णय “वेटींग’वर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाणी कपातीचा निर्णय “वेटींग’वर\nपिंपरी –पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपातीबाबत आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, सलग दुसऱ्यांधा ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुले शहराच्या पाणीकपातीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही.\nयंदा परतीचा पाऊस कमी झाल्यामुळे पवना धरणात आता अवघा 80 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणी कपातीसंदर्भात धोरण निश्‍चित करण्यासाठी मंगळवारी (दि.27) आयोजित करण्यात आली होती. मात्र, कार्यालयीन कामकाजाकरिता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे मुंबईला गेले होते; तर महापौर राहूल जाधव यांच्या दिवसभरातील व्यस्त दिनक्रमामुळे या बैठकीला वेळ मिळाला नाही. त्यामुळे ही बैठक उद्यावर ढकलण्यात आली आहे.\nगेली दोन महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यावर महापालिकेच्या सभागृहात जोरदार चर्चा झाली होती. तसेच, प्रशासनाचा निषेध करत महासभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या तहकूब सभेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सभागृहात केलेला खुलासा सदस्यांनी फेटाळुन लावला होता. दरम्यान, महापौर राहूल जा���व, आयुक्त श्रावण हर्डीकर व अन्य पदाधिकारी परदेश दौऱ्यावर गेल्याने, 20 नोव्हेंबरला झालेल्या महासभेत उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी व्सिकळीत पाणीपुरवठ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देत, ही सभा तहकुब केली होती.या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पाणीकपातीबाबत गटनेत्यांची आयोजित केलेली बैठक दुसऱ्यांदा तहकुब केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविद्यार्थ्यांच्या छळप्रकरणी पालकांचा शिक्षण विभागासमोर ठिय्या\nNext articleपांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थात स्नान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-10T14:48:49Z", "digest": "sha1:CKZG774DFRQCUT5HBT22ZBFQL7GUMDJW", "length": 10071, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘शिवशाही’च्या अपघातांवर प्रशिक्षणाचा उतारा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘शिवशाही’च्या अपघातांवर प्रशिक्षणाचा उतारा\nमहामंडळाचा दावा : मध्यवर्ती संस्थेत देण्यात आले प्रशिक्षण\nपुणे – शिवशाही चालक, तांत्रिक यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणानंतर गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातील शिवशाही अपघातांत घट झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. एप्रिल ते ऑगस्ट-2018 दरम्यान शिवशाही बसच्या अपघातांचे प्रमाण दर एक लाख कि.मी मागे 0.34 टक्के होते. मात्र, केलेल्या उपाययोजनांनतर यात सुधारणा होऊन सप्टेंबर मध्ये 0.28 तर ऑक्‍टोबर मध्ये हेच प्रमाण 0.21 टक्‍क्‍यांपर्यंत घटल्याची नोंद राज्य परिवहन प्रशासनाकडे करण्यात आली आहे.\nप्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभलेल्या शिवशाही बसेस वारंवार होणाऱ्या अपघातामुळे टीकेचे लक्ष बनल्या होत्या. यामुळे अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सूचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महामंडळाने समिती नियुक्त करून अपघातांच्या कारणांचे विश्‍लेषण करून उपाययोजना करण्यास सुरू केले. पुणे येथील महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत एस.टी महामंडळाच्या चालक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांना प्रशिक्��ण देण्यात आले.\nयानूसार स्वमालकीच्या शिवशाही बसेसबाबत एप्रिल ते ऑगस्ट 2018 दरम्यान दर एक लाख किलोमीटर मागे 0.41 टक्के अपघाताचे प्रमाण होते. मात्र, दिलेल्या प्रशिक्षणानंतर यात घट होऊन सप्टेंबरमध्ये 0.34 तर ऑक्‍टोबर महिन्यांत 0.18 % पर्यंत प्रमाण खाली आल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.\nदरम्यान, एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसच्या अपघाताचे वार्षिक प्रमाण दर एक लाख कि.मी. मागे 0.18 टक्के इतके अत्यल्प असून यानुसार शिवशाही बसचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.\n– बसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण.\n– चालकांचे विना अपघात बाबत समुपदेशन.\n– वाहनांची दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण.\n– घाट, रास्ता व वळणावर तज्ञ मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली वाहन चालविण्याचे प्रशिक्षण.\nएकूण शिवशाही – 998\nराज्यातील शिवशाही मार्ग – 278\nदैनंदिन होणाऱ्या फेऱ्या – 2,130\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्पेनमध्ये भूस्खलनामुळे रेल्वे रुळावरून घसरली ; 1 ठार 44 जखमी\nNext article1984 च्या शिख विरोधी दंगल प्रकरणी एकाला फाशीची शिक्षा\nकांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची कांदेगिरी\nमानवी हक्काबद्दल जनजागृती करण्याची जबाबदारी सर्वांची – सुजाता मनोहर\nशरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘कांदा महोत्सव’\nव्यापाऱ्यांच्या दबावापुढे भाजपा सरकार लोटांगण घालतंय – राष्ट्रवादी काँग्रेस\nधुळे महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत\nकोल्हापूरच्या महापौरपदी सरिता मोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=426&Itemid=616", "date_download": "2018-12-10T16:39:04Z", "digest": "sha1:37ZRCT4X4IOKLYT4QDIDXP2ZTGR2UPGR", "length": 8780, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "तरवारीचें व फांसाचें थैमान", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nतरवारीचें व फांसाचें थैमान\nतरवारीचें व फांसाचें थैमान \nस्वतः व ईश्वर यांत जगांची वाटणी करणारा अलेक्झांडर\nइकडे प्लेटो आदर्शभूत राज्याचीं स्वप्नें खेळवीत असतां, तिकडे ग्रीक शहरें क्षुद्र व निरर्थक युध्दांनीं व क्षुद्र वैरांनीं स्वत:चा नाश करून घेत होतीं अथेन्स विरुध्द कॉरिन्थ, कॉरिन्थ विरुध्द थीब्स, थीब्स विरुध्द स्पार्टा व स्पार्टा विर��ध्द अथेन्स असा हा चक्रव्यूह होता. परस्पर-द्वेष व परस्पर-संशय यांचें हें असें कधीं न संपणारें रहाटगाडगें, द्वेष-मत्सरांचें हें चक्र जणूं गंमतीनें फिरत होतें. विषारी, मारक असा हा खेळ खराच ; पण त्यांतच त्यांना जणूं रस वाटत होता, गोडी वाटत होती अथेन्स विरुध्द कॉरिन्थ, कॉरिन्थ विरुध्द थीब्स, थीब्स विरुध्द स्पार्टा व स्पार्टा विरुध्द अथेन्स असा हा चक्रव्यूह होता. परस्पर-द्वेष व परस्पर-संशय यांचें हें असें कधीं न संपणारें रहाटगाडगें, द्वेष-मत्सरांचें हें चक्र जणूं गंमतीनें फिरत होतें. विषारी, मारक असा हा खेळ खराच ; पण त्यांतच त्यांना जणूं रस वाटत होता, गोडी वाटत होती बारीकसारीक गोष्टींसाठींहि ते एकदम युध्द पुकारीत. युध्द ही एक नित्याची, मामुली बाब बनली. उत्तमोत्तम माणसें रणांगणावर मरत होतीं. सारी ग्रीक संस्कृति विनाश पावणार असें दिसत होतें. सार्‍या ग्रीक संस्कृतीवर गडप होण्याची वेळ आली होती.\nअथेन्समधील आयसॉक्रे़टीससारख्या कांही मुत्सद्दयांनीं हा धोका ओळखला व आपल्या राष्ट्राचे प्राण वांचावे म्हणून ग्रीसचें एक संयुक्त संस्थान बनवावें असें त्यांनीं सुचविलें. तो विचार उत्कृष्ट होता ; परंतु तो प्रत्यक्षांत यावा, ती योजना अमलांत यावी यासाठीं ज्याची योजना करण्यांत आली तो माणूस योग्य नव्हता. चुकीच्या माणसाची निवड झाली. मॅसिडोनियाचा राजा फिलिप्स याच्यावर हें संयुक्त संस्थान बनविण्याचें काम सोंपविण्यांत आलें. मॅसिडोनिया म्हणजे ग्रीस देशाचा उत्तर भाग. हा जरा रानटी होता, इतर भागांइतका सुसंस्कृत नव्हता. सर्व ग्रीकांचें एक संयुक्त राष्ट्र बनविण्यासाठीं आयसॉक्रे़टीसनें दिलेलें आमंत्रण त्यानें स्वीकारलें. फिलिप्सनें मॅसिडोनियन लोकांची एक सेना उभारलेली होतीच ; ती बरोबर घेऊन युध्दानें त्रस्त झालेल्या व कंटाळून गेलेल्या या द्वीपकल्पावर तो तुटून पडला व त्यानें सारीं स्वतंत्र ग्रीक शहरें जिंकून त्यांचें एक संयुक्त राष्ट्र बनविलें. अशा रीतीनें ग्रीक गुलामांचें हें संयुक्त राष्ट्र जन्माला आलें.\nराजा फिलिप हा अलेक्झांडरचा बाप. फिलिप सुशिक्षित पण जंगली मनुष्य होता. तो ग्रीक लोकांच्या ज्ञान-विज्ञानांचे कौतुक करी. त्यानें त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, त्यांची संपत्ति लुटण्याला तो अधीर झाला. तो सायरसच्या नमुन्याचा योध्दा होता. तो युध्द पुकारावयाला भिणारा नव्हता. तो स्वत: सैन्याबरोबर असे. त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती. त्याला सारें जग खेळवावयाला हवें होतें. इराणवर हल्ला करण्यासाठीं त्यानें आधीं ग्रीस हातांत घेतला. तो ग्रीसमधून पर्शियावर उडी मारणार होता. साम्राज्यें निर्मिण्याची अपूर्व बुध्दिमत्ता असणार्‍यांमध्यें फिलिप हा 'साम्राज्यांचा संस्थापक' या नात्यानें अद्वितीय होता. त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर सर्वत्र त्याचा शब्द म्हणजे कायदा होता. एपिरसच्या राजाची मुलगी ऑलिम्पियस ही त्याची पत्नी. तिच्याच पोटीं अलेक्झांडर जन्मला. ती धर्मवेडी होती. ती आपल्या नवर्‍याचा फार तिरस्कार करी व त्याचें जीवन करतां येईल तितकें दु:खी करणें हा आपला धर्म मानी. तो चिडावा, संतापावा, म्हणून ती म्हणे, ''अलेक्झांडर माझ्या पोटचा असला तरी तुमचा नाहीं रात्रीं एक देव सर्परूपानें येऊन मला भोगून गेला. हा पुत्र देवोद्भव आहे.'' या दंतकथेवर फिलिपचा विश्वास होता कीं नाहीं कोण जाणें ; परंतु अलेक्झांडरचा मात्र मरेपर्यंत संपूर्ण नसला तरी अर्धवट विश्वास होता. अलेक्झांडर अनेकदां आग्रहानें सांगे, ''मी दैवी आहें—देवापासून जन्मलों आहे.''\nतरवारीचें व फांसाचें थैमान\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4879375661474261066&title=Chennakeshava%20Temple&SectionId=5493639049940810453&SectionName=%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-12-10T15:10:58Z", "digest": "sha1:6R3V2ISU76DJJA27ZJBDSAPADCOHUCPS", "length": 22098, "nlines": 154, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "देखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर", "raw_content": "\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण अप्रतिम हळेबिडूची सैर केली. हळेबिडूची जुळी बहीण म्हणून बेलूर नगरीला ओळखले जाते. येथे देखण्या चन्नकेशवाचे फार सुंदर मंदिर आहे. तसेच आणखीही काही पर्यटनस्थळे आहेत. आजच्या भागात बेलूरमध्ये फेरफटका...\nकर्नाटक राज्याच्या हसन जिल्ह्यातील बेलूर येथील मंदिरांची उभारणी करताना मजबुतीसाठी वापरलेले स्थापत्य अभियांत्रिकी तंत्र म्हणजे त्या वेळच्या बांधकाम शैलीचा आदर्श नमुना आहे. घडीव दगडांवर दगड रचून खांब आणि आडव्या तुळया जोडताना इंटरलॉक, तसेच पिन आणि सॉकेट सिस्टीम यांचा सुरेख वापर त्यासाठी करण्यात आला आहे. शिल्प कोरलेल्या भिं��ी आणि छत असे बेमालूमपणे जोडण्यात आले आहे, की याचे सांधे कसे जोडले आहेत, याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे हजार वर्षे झाली तरी ही बांधकामे भक्कमपणे टिकून आहेत.\nबेलूर गाव होयसळ राजांची पहिली राजधानी होती. यागची नदीच्या काठावर वसलेली ही नगरी पूर्वी वेलापूर म्हणूनही ओळखले जायची. विष्णुवर्धन राजाच्या राजवटीत हळेबिडूची स्थापना झाल्यावर याचे महत्त्वही दुसरी राजधानी म्हणून १४व्या शतकापर्यंत अबाधित होते. ‘पृथ्वीवरील विष्णुस्थळ’ असा किंवा दक्षिण काशी असाही बेलूरचा उल्लेख व्हायचा. बेलूर हे चन्नकेशव (विष्णू) मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्याला विजयनारायण मंदिर असेही संबोधले जाते. उत्तर आणि दक्षिण भारताच्या मंदिर शैलीचा येथे संगम झाला आहे. होयसळ राजवटीच्या ३०० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भव्य देवस्थानांची स्थापना केली होती.\nत्या वेळच्या राहणीमानाची व सुबत्तेची साक्ष ही देवळे देतात. तेव्हाचे राजे रसिक होते, कलाकारांची कदर करीत होते. मंदिरांमुळे प्रजा उत्सवाच्या निमित्ताने एका ठिकाणी जमत असे. त्यात धर्माबरोबरच सामाजिक एकीकरणाचा हेतूही साध्य होत असे. बेलूरवरही दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने इ. स. १३२६मध्ये हल्ले केले. त्यानंतर विजयनगरचा संस्थापक राजा हरिहरने याचा जीर्णोद्धार केला.\nआता चन्नकेशव मंदिराची माहिती घेऊ. मंदिरात जाताना एखादी पॉवरफुल बॅटरी (विजेरी) जवळ ठेवावी. कोणत्याही पर्यटनस्थळी जाताना शासकीय परवानाधारक मार्गदर्शक (गाइड) असल्याशिवाय जाऊ नये. त्याशिवाय तेथील बारकावे समजत नाहीत.\nचन्नकेशव (चेन्नाकेशवा, चन्नाकेशव) हे श्री विष्णूला समर्पित असे मंदिर आहे. केशव म्हणजेच विष्णू, चेन्नाकेशवा म्हणजे देखणा केशव. या मंदिराचे बांधकाम नरम सोपस्टोनच्या (क्लोरायटिक स्किस्ट नावाचा मऊ दगड) साह्याने करण्यात आले आहे. हस्तिदंत आणि चंदनाच्या कोरीव कामाच्या हाताळणीची परंपरा या मंदिराच्या शिल्पकलेतून प्रतिबिंबित होते.\nयेथे सुमारे ११८ शिलालेख सापडले असून, काही ताम्रपटही आहेत. या मंदिराचे काम तीन पिढ्यांतील शिल्पकार करत होते असे शिलालेखावरून दिसून येते. त्यावरून त्यातील काही कलाकारांचीही ओळख होते. रुवारीमल्लितम्मा (मल्ल्याण्णा) या शिल्पकाराने सुमारे ४० मूर्तींची निर्मिती केली आहे. दासोजी व त्याचा मुलगा चवण्णा यांचाही यात मोठा सहभाग होता. मदनिकांची शिल्पे करण्याचे श्रेय चवण्णा यांच्याकडे जाते.\nमल्लितम्मा व दासोजी यांनी मुख्यत्वे प्राणी आणि पक्षी यांची शिल्पे केली. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मोहिनीशिल्प. तसेच गजसुरवध, जय विजय, शिलबालिका आणि अनेक मुद्रांमधील नर्तिका यांची शिल्पेही वेधक आहेत. गोपुरे, गाभारा, सभागृह, त्याचे छत व खांब अतिशय देखणे आहेत. हळेबिडूपासून आठ किलोमीटर अंतरावर चिकमंगळूर रस्त्यावर वेळवंडी येथेही अप्रतिम नारायण मंदिर आहे.\nश्रवणबेळगोळ (बाहुबली) : जैन मुनी बाहुबली यांच्या स्मरणार्थ कोरलेली भारतातील सर्वांत उंच (५७ फूट) जैन मूर्ती येथे आहे. चंद्रगिरी आणि विंध्यगिरी अशा दोन डोंगरांमधील विंध्यगिरीवर ही पहाडातील पाषाणामधील कोरीव मूर्ती आहे. आणखी ऐतिहासिक स्थानमहात्म्य म्हणजे इसवी सनापूर्वी ३०० वर्ष (२३०० वर्षांपूर्वी) ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याला हरविणारा मगधाचा चंद्रगुप्त मौर्य याचा मृत्यू येथेच झाला. विरक्ती येऊन राजाने जैन धर्म स्वीकारला आणि साधू होऊन तो येथे येऊन राहिला होता.\nजैन ग्रंथांनुसार, पहिले तीर्थंकर ऋषभदेव हे अयोध्येचे राजे होते. त्यांना १०० पुत्र होते. त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारण्यापूर्वी आपले राज्य वाटून दिले. त्यापैकी बाहुबलीला मुंबईजवळील बोरिवलीनजीक पोदनपूरचे राज्य दिले होते, तर भरताला अयोध्येचे राज्य दिले होते. ऋषभदेव हिमालयात गेल्यावर ९८ पुत्रांनी आपले राज्य भरताच्या स्वाधीन करून ते जैन मुनी झाले. भरताने बाहुबलीला आपले आधिपत्य मान्य करण्याचा संदेश पाठवताच\nबाहुबलीने भरतास आव्हान दिले. राजाच्या मंत्र्यांनी सैन्य लढाई नाकारून दृष्टियुद्ध, जलयुद्ध आणि मल्लयुद्ध अशा तीन प्रकारे दोघांना युद्ध करायला सांगितले. युद्धामध्ये बाहुबलीने तीन्ही युद्धांत भरताला हरविले; पण त्यानंतर बाहुबलीला विरक्ती आली आणि त्याने आपले राज्य भरताला देऊन टाकले, अशी आख्यायिका आहे. त्याच्या स्मरणार्थ इ. स. ९८१मध्ये गंगा वंशाचा सेनापती चामुंडाराय याने श्रवणबेळगोळ येथील मूर्तीची निर्मिती केली. ही मूर्ती करण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागला.\nशेट्टीहल्ली चर्च व हेमवती धरण : हेमवती नदीवर ५८ मीटर उंच व ४६९२ मीटर लांबीचे धरण बांधून १९७९मध्ये पूर्ण करण्यात आले. धरणाच���या पाण्यात बुडालेले चर्च कर्नाटकमधील शेट्टीहल्ली येथून दोन किलोमीटर अंतरावर आहे.\nभारतात फ्रेंच मिशनऱ्यांनी १८६०च्या सुमारास बांधलेले हे चर्च गॉथिक वास्तुकलेतील एक भव्य रचना आहे. तेव्हापासून ते एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. हेमवती धरण व जलाशयाची बांधणी झाल्यानंतर चर्चचा वापर थांबविण्यात आला. तरीही आता ते पर्यटन केंद्र झाले आहे. मान्सून कालावधीत हे चर्च अर्धे पाण्यात बुडालेले असते. ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. याला ‘दी फ्लोटिंग चर्च’ असेही म्हटले जाते.\nमंजरिदाबाद किल्ला: हा किल्ला टिपू सुलतानाने १७९२मध्ये बांधला. येथील निसर्गरम्य सुंदरता पाहून पाहून टिपू मोहीत झाला व त्याने इथे किल्ला बांधला व त्याला मंजरिदाबाद किल्ला असे नाव दिले. हा किल्ला २०० फूट उंच अदाना टेकडीच्या वर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या भिंतीवर उभे राहून आसपासच्या परिसरावर नजर ठेवता येईल, अशी किल्ल्याची अष्टकोनी रचना आहे. घुसखोरी टाळण्यासाठी किल्ल्याच्या भिंतीबाहेर खंदक खणले गेले आहेत. गडाच्या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर फुलं आणि वेलबुट्ट्या कोरलेल्या आहेत. मुख्य दरवाजाच्या वरच्या छतावर आठ कोनांच्या किल्ल्याचा नकाशाही दिसतो. किल्ल्याच्या मध्यभागी एक तलाव आहे.\nबेलूर हे ठिकाण हसन रेल्वे स्टेशनपासून ३५ किलोमीटर व बेंगळुरूपासून २०० किलोमीटर अंतरावर आहे. चिकमंगळूरपासून ते २२ किलोमीटरवर आहे. जवळचा विमानतळ म्हैसूर येथे असून, तो १५० किलोमीटरवर आहे. म्हैसूरवरूनही बेलूर-हळेबिडूला जाता येते. चिकमंगळूर, शिमोगा, शृंगेरी, शरावती फॉल (जोग फॉल) ही ठिकाणेही आसपास पाहण्यासारखी आहेत. राहण्याची सोय बेलूर, हळेबिडू, हसन येथे होऊ शकते. जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी. उन्हाळ्यातही वातानुकूलित गाडीतून प्रवास करता येईल. येथील मंदिरांमध्ये आतून नैसर्गिक थंडावा अनुभवता येतो.\n(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n( बेलूरची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: Karu Ya DeshatanMadhav Vidwansमाधव विद्वांसकरू या देशाटनKarnatakaHassanBelurChennakeshava TempleShravanabelagolaचन्नकेशव मंदिरचेन्नाकेशवा मंदिरश्रवणबेळगोळमंजरिदाबाद किल्लाShettihalli ChurchBahubaliHemvati Damहेमवती धरणशेट\nसर, आपण गाढे अभ्यासक आहातच.. आणि तुमचे अनुभव नेहमीच लिहून समाजाप्रती समर्पित करताहेत.. असेच लिखाण आम्ही अनुभवणे म्हणजेच 'जयंत दा'ने फक्त लिहिरे .. लिह .. हेच सांगणे ..\nअप्रतिम माहिती अन् सविस्तर\nअप्रतिम हळेबिडू वैविध्यपूर्ण आणि सुंदर शहर – बेंगळुरू निसर्गरम्य, ऐतिहासिक हावेरी जिल्हा समृद्ध चामराजनगरची सैर सफर म्हैसूरची – भाग दोन (वृंदावन)\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nरत्नागिरीतील कलाकारांच्या चित्र-शिल्पांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/faith-responsibility/", "date_download": "2018-12-10T15:52:09Z", "digest": "sha1:G45YG5EQ4F27SM44AFEMTQBR5Y3M4RDD", "length": 9806, "nlines": 99, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "विश्वास आणि जबाबदारी (Faith and Responsibility) - Sadguru Shree Aniruddha", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘विश्वास आणि जबाबदारी’ याबाबत सांगितले.\n विश्वास ठेवा कि तुम्ही विश्वास ठेवलात कि तो सगळं करु शकतो, सगळं करु शकतो. कुठल्या मार्गाने करेल हे तुम्हाला माहित नाही. त्यांचे मार्ग त्यांना माहिती असतील. Why should we bother for it. मी का म्हणून काळजी करायची. अगदी वादळात सापडला आहात. चारही बाजूंनी समजा चारही समुद्र सगळ्या जगाचे समुद्र तुमच्या अंगावर चालून येत आहेत आणि तुम्हाला पोहता सुद्धा साधं येत नाही आहे, लाकडची होडी काय साधी गवताची काडी पण तुमच्या बाजूला नाही आहे. अशा टाईमाला पण विश्वास ठेवा.\nअसे का समुद्र किती मोठा, पण हे सगळे समुद्र आमच्या आईच्या शंखात मावलेले होते. आपण वाचली आहे तिची कथा. तिच्या शंखामध्ये सगळे समुद्र मावलेले होते. So what is the big problem ती इकडे सुद्धा तिला पाहिजे ते करु शकते. बरोबर ती इकडे सुद्धा तिला पाहिजे ते करु शकते. बरोबर Yes she can. नक्की. कसं करतील Yes she can. नक्की. कसं करतील त्याच्या मात्र रचना तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही करु नका. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा.\nआज मला तुम��हाला एक महत्वाचं वाक्य सांगायचं आहे कि भक्ति करतांना आणि व्यवहार करतांना थोडे वेगळे वागा. काय सांगतोय भक्ति करतांना आणि व्यवहार करतांना मी तुम्हाला वेगळं वागायला सांगतोय. मी संत नाही आहे. मी योद्धा आहे आणि मी योद्धाच्याच मार्गाने जाणार. भक्ति करतांना अशी भक्ति करा कि त्या परमेश्वरी समोर, आपल्या परमेश्वरासमोर आपल्या परमात्म्या समोर उभं राहून सांगायचं प्रेमाने, I am just nothing. मी कोणंच नाही आहे. मी जे आहे ते सगळंकाही आहे ते तुझ्यामुळे आहे. तूच मला घडवणार आहेस, तूच मला बनवणार आहेस, सगळं तुझ्यावरच dependent आहे. सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे आई, हे देवा सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे.\nआणि काम करतांना आधी असं सांगा, आई मी आता कामाला लागतोय, आणि मग असा विचार करा, कि हे काम पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे, म्हणजे स्वतःवर. समजलं कि भक्ति करतांना मी अशी भक्ति करेल कि हे परमेश्वरा, हे परमेश्वरी, हे परमात्म्या, हे सद्गुरु, सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे. तू करशील तसंच सगळं होणार. अगदी माझा व्यवहार सुद्धा. आणि मग कामाला लागल्या नंतर मात्र, समजा तुम्ही स्टूल बनवता आहात, तुम्ही भिंत बांधता आहेत, तुम्ही चित्र काढता आहेत, तुम्ही जात्यावर जातहेत, तुम्ही स्वयंपाक करताहेत, जे काही करता आहेत ते, सगळं माझ्यावर अवलंबून आहे.\nपण मी माझ्या आईला सांगितलेलं आहे, मी माझ्या बाबांना सांगितलेलं आहे, मी माझ्या आजीला सांगितलेलं आहे, काय कि सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे. पण काम करतांना मात्र अशा रितीने करायचं कि everything depends on me. माझ्यावरच सगळं अवलंबून आहे. आणि मग बघा, तुमच्या कामातली तुमची अक्कल अधिक वाढेल. तुमच्या कामातली तुमची गती अधिक वाढेल, तुमच्या कामातली तुमची क्षमता अधिक वाढेल.\n‘विश्वास आणि जबाबदारी’ याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Quest...\nभारत ने पाकिस्तान पर दबाव बढाया\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – नवम्बर २०१८\nचीन का प्रभुत्व रोकने के लिए भारत के प्रयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T15:28:52Z", "digest": "sha1:BPA6T5KBDAM6E6P4ZAVY2STU6UUHH7SO", "length": 6932, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाशिकमध्ये कामाच्या ताणामुळे मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनाशिकमध्ये कामाच्या ताणामुळे मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या\nनाशिक – नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय धारणकर यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.\nसंजय धारणकर हे घरपट्टी विभागात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत होते. नाशकातील गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर जवळ ऋषिराज पार्कमध्ये धारणकर राहत होते. मात्र आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.\nपोलिसांना मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये “कामाच्या ताण तणावामुळे मी सोडून जातोय’ असा उल्लेख आहे. दीर्घ रजेनंतर ते कामावर रुजू झाले होते. धारणकरांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा गंगापूर पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरस्ता दुरूस्तीची पोलखोल\nNext articleपादचाऱ्यांच्या हितासाठी “स्ट्रिट डेव्हलपमेंट’\nराफेल कराराच्या किंमतीची माहिती द्या : सर्वोच्च न्यायालय\nनाशकात मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकले\nराफेल चौकशीसाठी संयुक्त संसंदीय समितीची स्थापना करावी – नवाब मलिक\nतिहेरी तलाक अध्यादेश म्हणजे लोकशाहीची हत्या\nनिवडणुकांवेळी उत्तरप्रदेशात रंगणार देवांचे युद्ध\nआश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींवर संस्थाचालकांकडून अत्याचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/table-tennis-tournament-nabha-kikole-and-ramanuj-jadhav-won-the-title-of-the-midget-group/", "date_download": "2018-12-10T15:52:02Z", "digest": "sha1:ADOMJXQ6NH3JIQDLLNHWQEDNJB4TYS4H", "length": 11153, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेबल टेनिस स्पर्धा : नभा किरकोळे व रामानुज जाधव यांना मिडजेट गटांत विजेतेपद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटेबल टेनिस स्पर्धा : नभा किरकोळे व रामानुज जाधव यांना मिडजेट गटांत विजेतेपद\nप्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा\nपुणे: अग्रमानांकित नभा किरकोळे आणि चतुर्थ मानांकित रामानुज जाधव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेग��्या शैलीत पराभव करताना प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील 10 वर्षांखालील (मिडजेट) मुली व मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. तसेच वैभव दहीभाते आणि दीपक कदम या दुसऱ्या मानांकित जोडीने आदर्श गोपाल आणि करण कुकरेजा या अग्रमानांकित जोडीचा पराभव करताना पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले.\nदहा वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात अग्रमानांकित नभा किरकोळेने दुसरे मानांकन असलेल्या रुचिता डावकरचा 11-4, 11-5, 11-8 असा सहज पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच नभाने रुचितावर वर्चस्व गाजवले. त्यामुळे दडपणाखाली असलेल्या रुचिताला अपेक्षित खेळ करता आला नाही. त्याचा फायदा घेत नभाने लागोपाठ तिन्ही सेट एकतर्फी जिंकून अंतिम सामन्यासह विजेतेपद आपल्या नावे केले. तत्पूर्वी उपान्त्य सामन्यात नभाने चौथे मानांकन असलेल्या नैशा रेवस्करचा 11-4, 11-2, 11-3 असा सहज पराभव करताना अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला होता. तर रुचिताने बिगरमानांकित आकांक्षा मार्कंडेचा 9-11, 12-10, 11-5, 11-6 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.\nतसेच दहा वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात चौथे मानांकन असलेल्या रामानुज जाधवने नववे मानांकन असलेल्या शौरेन सोमणचा 11-9, 15-13, 10-12, 8-11, 14-12 असा संघर्षपूर्ण पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यावेळी सामन्यात पहिल्या सेटपासूनच दोघांनी आक्रमक धोरण अवलंबले होते.\nत्यामुळे रामानुजला पहिला सेट 11-9 असा संघर्षानंतरच जिंकता आला. दुसऱ्या सेट मध्येही शौरेनने रामानुजला सहज जिंकू दिले नाही. त्यामुळे रामानुजला दुसरा सेट 15-13 असा काठावर जिंकता आला. पहिल्या दोन सेटमध्ये जोरदार खेळ करणाऱ्या शौरेनने तिसरा सेट 10 विरुद्ध 12 गुणांनी, तसेच चौथा सेटही 8 विरुद्ध 11 असा जिंकत रामानुजवर दबाव वाढवला. मात्र रामानुजने पाचव्या सेटमध्ये पुनरागमन करून पाचवा सेट 14-12 असा जिंकत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.\nतत्पूर्वी, उपान्त्य सामन्यात रामानुजने आठवे मानांकन असलेल्या ईशान खांडेकरचा 13-15, 11-5, 15-13, 11-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तर शौरेनने दुसरे मानांकन असलेल्या अभिराज सकपाळचा 5-11, 15-13, 11-8, 11-5 असा पराभव करत अंतम फेरीत धडक मारली होती. दरम्यान चुरशीच्या अंतिम सामन्यात वैभव दहीभाते आणि दीपक कदम या दुसरी मानांकन असलेल्य�� जोडीने आदर्श गोपाल आणि करण कुकरेजा या अग्रमानांकित जोडीचा 15-13, 11-9, 7-1, 7-11, 11-8 असा पराभव करताना पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतृणमूलच्या शिष्टमंडळाला आसाममध्ये जाण्यापासून रोखले\nNext articleहातकणंगलेमध्ये मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदाराला बांगड्या दाखवल्या\nकाॅमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप : काश्मीरच्या अजमत बीवीने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास\n#IND_vs_AUS 1st Test : भारताचा ऐतिहासिक विजय; मालिकेत 1-0 आघाडी\nहाॅकी विश्वचषक 2018 : जाणून घ्या ‘क्राॅसओव्हर’ आणि ‘उपांत्यपूर्व’ लढतीचे वेळापत्रक\nमोहम्मद आमिर आणि शादाब खान यांचे पाक कसोटी संघात पुरागमन\nआजी-माजी आमदारांसह खासदारांचा लागणार कस\nमध्य प्रदेशच्या या सलामीवीराकडून 24 वर्ष जूना विक्रम मोडीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=754", "date_download": "2018-12-10T15:04:23Z", "digest": "sha1:AA2BSZA66RIEYP3HNFLIHXYVQXKYRTNL", "length": 13866, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोली येथे शेकडो नागरिकांनी घेतले माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शन\nप्रतिनिधी / गडचिरोली : माजी पंतप्रधान, भाजपाचे ज्येष्ठ नेते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ आॅगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या अस्थी देशभरात दर्शनासाठी पाठविण्यात आल्या असून आज २४ आॅगस्ट रोजी अस्थीकलश गडचिरोली येथे दाखल झाले. यावेळी शेकडो नागरिक, भाजपा पदाधिकारी आदींनी कलशाचे दर्शन घेतले.\nचंद्रपूर येथून मुल - व्याहाड मार्गे अस्थीकलश गडचिरोली येथे दाखल झाले. इंदिरा गांधी चौकात अस्थीकलश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी, गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, ज्येष्ठ नेते, बाबुराव कोहळे, डाॅ. शिवनाथ कुंभारे, डाॅ. भारत खटी, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक निंबोळ, प्रकाश अर���जुनवार, जि.प. सदस्य, नगर परिषद, नगर पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अस्थीकलश पोर्ला, वसा, आरमोरी, देसाईगंज येथे नेण्यात येणार आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nमोठी दुर्घटना होण्याआधी शहरातील निवासी भागातील गॅस गोडावून शहराबाहेर हलवा\nपत्नीची हत्या केल्यानंतर रक्त पिणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा\nसमलैंगिकता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nस्पर्धा परिक्षेतील यश प्राप्तीसाठी ग्रंथालयाचा योग्य वापर करा : आमदार डॉ. होळी\nपिक करपले उत्पन्न घटले, दुष्काळातून वगळले \nरानमांजराचे शिकारी गडचिरोली वनविभागाच्या जाळ्यात\n'हिपॅटायटीस बी' लसीच्या इंजेक्शनमुळे १० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली : एका विद्यार्थिनीचा उपचारा दरम्यान मृत्यू\nगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरण, आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ\nआपला महाराष्ट्र दर्शन योजनेची २१ वी सहल रवाना\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nवाघाने हल्ला चढवून इसमाच्या शरीराचे केले तीन तुकडे\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सेवा व सुविधांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर\nप्रशासनाच्या विरोधात पानठेला धारकांचा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन\nमुंबईतील क्रिस्टल टॉवरला भीषण आग, श्वास गुदमरून चौघांचा मृत्यू\nइतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम : डॉ. विकास ढोमणे\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nकोंढाळा येथील 'त्या' कुटुंबाला कधी मिळणार घरकुल\nऔषधांच्या आॅनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती\nअणुऊर्जा प्रकल्पास लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचा ‘होलटेक’ समवेत सामंजस्‍य करार\nकेंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे आंतरिक सुरक्षा पदकाचे वितरण\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलालाकडून अर्जांची ५० रुपयात विक्री\nचुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण\nपेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nविजय मल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासवून आठ जणांना ४५ ;लाखांचा गंडा\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nमुलांची हत्या करून पित्याने केली आत्महत्या\nशेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’\nसुरक्षादलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली - चामोर्शी मार्गावर ट्रॅक्टर - मालवाहू वाहनाची धडक, चार जण जखमी\nतुमचं काम सिनेमा दाखवणं, पदार्थ विकणं नाही : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारलं\nशिक्षणा बरोबरच खेळणे सुध्दा विद्यार्थ्यांचे हक्क : डॉ. इंदुराणी जाखड\nशेतकऱ्यांना योग्य दाबाने व दिवसाही वीज देणाऱ्या महावितरणच्या योजनांचे १६ ऑक्टोबरला उद्घाटन\nनाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल\nदहावीचा बदललेला अभ्यासक्रम उद्यापासून बालभारतीच्या यु ट्युब वाहिनीवर\nकमी उंचीच्या पुलाच्या फटका, रूग्णाला पुराच्या पाण्यातून खांद्यावरून नेले रूग्णालयात\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nराजाराम (खा) नजीकच्या नाल्याच्या पुरात शेकडो शेळ्या, मेंढ्या गेल्या वाहून : शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी\nअखेर मित्रानेच मित्राची हत्त्या केल्याचे झाले उघड, आरोपींना गुजरात राज्यातुन अटक\nआरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक, मुंबई, ठाणे वगळले\n४८ तासात दुसऱ्यांदा पूर , भामरागडला पुन्हा बेटाचे स्वरूप, नागरिकांचे हाल\nवैरागड-करपळा मार्गावर ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक , दोन जण जागीच ठार\nव्याहाड (बुज.) येथील ग्रामविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात\nचोख पोलीस बंदोबस्तात एटापल्ली पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमने हटविली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sbi-cuts-fixed-deposit-rates-select-maturities-015-16853", "date_download": "2018-12-10T15:58:02Z", "digest": "sha1:PKG5UKDXOENI67YHSAN5PZL7PE2TCV67", "length": 11367, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "SBI cuts Fixed Deposit rates on select maturities by 0.15% ‘एसबीआय’कडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात | eSakal", "raw_content": "\n‘एसबीआय’कडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nएसबीआयने एक वर्ष ते 455 दिवसांसाठी मुदत ठेवीवरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 6.90 टक्के करण्यात आला आहे. याआधी तो 7.05 टक्के होता.\nनवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि बॅंकेतील खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. परिणामी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे.\nएसबीआयने एक वर्ष ते 455 दिवसांसाठी मुदत ठेवीवरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 6.90 टक्के करण्यात आला आहे. याआधी तो 7.05 टक्के होता. त्याचप्रमाणे 456 दिवस ते दोनवर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 7.10 टक्क्यांवरून कमी करून तो आता 6.95 टक्के केला आहे. तसेच दोन वर्ष ते तीन वर्षादरम्यानच्या मुदत ठेवीवर 6.85 टक्के दराने व्याज मिळेल.\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\n'मंदिर नाही तर मत नाही\nनवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) \"...\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही....\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/nanded-news-farmer-waiting-rains-54732", "date_download": "2018-12-10T15:36:22Z", "digest": "sha1:G7MSGVVVFDJ42SJ7YS77B7KYI5JKXFCP", "length": 15559, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news farmer waiting for rains पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट... | eSakal", "raw_content": "\nपावसाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट...\nशुक्रवार, 23 जून 2017\nबळीराजा झाला हवालदील , शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे.\nफुलवळ (नांदेड): फुलवळसह परिसरावर पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा होत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत असून, तब्बल आठ दिवसापासून पाऊस दडी मारून बसला असल्याने आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीपाच्या उभ्या पिकांनी माना टाकून द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाही आपल्यावर दुबार पेरणीचे संकट येते की काय या चिंतेने बळीराजा हवालदील झाला आहे.\nबळीराजा झाला हवालदील , शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे.\nफुलवळ (नांदेड): फुलवळसह परिसरावर पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा होत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत असून, तब्बल आठ दिवसापासून पाऊस दडी मारून बसला असल्याने आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीपाच्या उभ्या पिकांनी माना टाकून द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाही आपल्यावर दुबार पेरणीचे संकट येते की काय या चिंतेने बळीराजा हवालदील झाला आहे.\nगेल्या 10, 11 व 12 जुन रोजी फुलवळसह परिसरात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. छोटे-छोटे ओढे नाले तुडुंब भरून वाहिले होते. त्यामुळे कोरड्या पडलेल्या नदीलाही ब-यापैकी पाणी आले होते. जमिनीची तहानही भागली होती. त्यामुळे शेतकरीराजा आनंदी होऊन खरीपाच्या पेरणीसाठी जोमाने कामाला लागला. महागामोलाचे बियाणे, खतं खरेदी करण्यासाठी कृषीसेवा केंद्रावर रांगेत उभाराहुन बायोमेट्रीक पद्धतीने खरेदी ही केले आणि एकदाची काळ्या आईची ओटी भरली.\nमागच्या पावसाच्या ओलीने शिवार हिरवागार झाला आणि छोटी छोटी पिक वा-याच्या झोकासोबत डौलदारपणे डोलूही लागली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा चांगला पावसाळा असल्याच्या बातम्या नियमीतपणे प्रकाशित झालेल्या वाचून शेतकऱ्यांना आशा होती की यंदा आपली पेरणी साधली आणि पिक जोमात येईल आणि आपलं अठराविश्व दारिद्र्य आता नक्कीच संपेल अशी भोळी आशा होती. परंतू, या परिसरात गेली आठ दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे तग धरलेली पिकं आता चांगलच ऊन धरत असून हळूहळू माना टाकून द्यायला सुरुवात केली आहे. सध्या या भागात दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा कडकच जानवत असल्यामुळे पिकांबरोबरच बळीराजा ही धीर सोडू लागला असून, पुन्हा यंदाही दुबार पेरणीचे संकट येते की काय या चिंतेने बळीराजा हवालदील झाला आहे.\n■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या\nइस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित\nएक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य\nबीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार\nनीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला\nरामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज\nपानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस\nऔरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर\nविधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण\nतुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा\nआमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या\nदारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक\nएकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. ���ायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nवादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट\nसेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/rajanish-joshi-write-article-ganga-yamuna-river-36922", "date_download": "2018-12-10T16:32:30Z", "digest": "sha1:HPKHJK5PKAJJOSNRYSXNH4UBF2QKDWWF", "length": 20468, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajanish Joshi write article on ganga-yamuna river गंगा-यमुना झाल्या, भीमाई कधी जिवंत होणार? | eSakal", "raw_content": "\nगंगा-यमुना झाल्या, भीमाई कधी जिवंत होणार\nशनिवार, 25 मार्च 2017\nलोकांनी मनावर घेतले तर कितीही प्रदूषित नदीचे पुनरुज्जीवन होऊ शकते, हे लंडनमधील थेम्स नदीच्या उदाहरणाने सिद्ध झाले आहे. आणि सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर प्र���ूषित नदीचे सुंदर पर्यटन स्थळ होऊ शकते, हे गुजरातमधील साबरमती नदीमुळे ध्यानात येते.\nभारतातील सर्वात पवित्र मानली जाणारी प्रदूषित गंगा आणि आपल्या संस्कृतीचं संचित वागवणारी यमुना या दोन नद्यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने जिवंत माणसांचा दर्जा दिला आहे, तो उत्तम निर्णय झाला.सोलापूर जिल्हावासीयांसाठी भीमा नदी शुद्ध होणं महत्त्वाचं आहे.भीमाई जिवंत करण्यासाठी सरकारबरोबरच सर्वसामान्य जनतेने लढा देण्याची गरज आहे.\nगंगा आणि यमुना या नद्यांना आता माणसाचा दर्जा दिला जाणार आहे. याचा अर्थ माणसावर हल्ला केला, त्याला जखमी केलं किंवा त्याचा खून केल्यावर ज्या शिक्षा आरोपींना दिल्या जातात, तशा शिक्षा या दोन नद्या प्रदूषित करणाऱ्यांना दिल्या जातील. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यूझीलंडमधील व्हान्गनुई या नदीला तेथील न्याय यंत्रणेने मानवी दर्जा दिल्यानंतर त्याच धर्तीवर गंगा-यमुनेला जिवंत केले आहे. \"नमामि गंगे' हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. केवळ गंगेच्या शुद्धीकरणासाठी एक स्वतंत्र मंत्रालय कार्यरत आहे, त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे आणि तरीही शुद्धीकरणाचे काम काही अंशानेही पुढे सरकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.\nराजधानी दिल्लीजवळून वाहणाऱ्या यमुनेची स्थिती त्याहून वाईट आहे. संपूर्ण राजधानीचा मैला वाहून नेणारी यमुना ही एक गटार झाली आहे. याच यमुनेच्या पाण्यात उतरलेल्या राधेला पाहण्यासाठी श्रीकृष्ण उतावीळ झाला होता, गोपिकांची वस्त्रं त्यानं चोरली होती. आणि त्या श्रीरंगाच्या किनाऱ्यावरील केवळ अस्तित्वानं त्याच्या वर्णाप्रमाणंच पूर्णपणे निळी होऊन गेलेली राधा सलज्ज होऊन काठावर आली होती, ती यमुना प्रदूषणानं आसन्नमरण स्थितीत आहे. एकीकडे गंगेला माता म्हणून आईसारखं पवित्र मानतात. पण तीर्थ म्हणूनही तिचे पाणी मुखात घेण्यास मज्जाव केला जातो. कारण ते प्रदूषित आहे. तिचे पालकत्व \"नमामि गंगे' प्रकल्पाचे संचालक, उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याचे ऍडव्होकेट जनरल यांच्यावर सोपवण्यात आले आहे. हे अगदी न्यायोचित झाले.\nमुद्दा आहे तो भीमा नदीचा. \"नमामि चंद्रभागा' प्रकल्प हाती घेऊन महाराष्ट्र सरकारने भीमा नदी शुद्धिकरणाची इच्छाशक्ती तरी दाखवली आहे. भीमा आणि सीना या दोन नद्यांमधील प्रदूषण दूर करण्यासाठी \"सकाळ'ने लोकसहभागातून मोहीम हाती घेतली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. 2006 पासून भीमा नदीचे पुणे जिल्ह्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत कसे प्रदूषण होते याची माहिती मी \"सकाळ'मधून वेळोवेळी प्रसिद्ध केली आहे. त्यातून ठिकठिकाणी भीमा प्रदूषणविरोधी संघर्ष समित्यांची स्थापना झाली. शिवाजी पाटील, अनिल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलने केली. सोलापुरात त्याबाबत कार्यशाळा, परिसंवाद आणि कृतीसत्रे झाली. धर्मण्णा सादूल, ऍड. धनंजय माने, दिनेश शिंदे यांनी जनहित याचिकेची तयारी केली. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेच उच्च न्यायालयात अप्पर भीमेतील प्रदूषण रोखणे आम्हाला शक्‍य नाही, असे शपथपत्र दिल्याने शासकीय पातळीवरील हतबलता स्पष्ट झाली.\nलोकांनी मनावर घेतले तर कितीही प्रदूषित नदीचे पुनरुज्जीवन होऊ शकते, हे लंडनमधील थेम्स नदीच्या उदाहरणाने सिद्ध झाले आहे. आणि सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर प्रदूषित नदीचे सुंदर पर्यटन स्थळ होऊ शकते, हे गुजरातमधील साबरमती नदीमुळे ध्यानात येते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने भीमा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. उजनी धरणातील पाण्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला त्याची आच असली पाहिजे. जनतेचा रेटा असेल तर कितीही नाठाळ सरकार वठणीवर येऊ शकते. इथे तर \"नमामि चंद्रभागा'सारख्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. पुणे, पिंपरीचिंचवड भागातील भीमेला मिळणाऱ्या सर्व नद्यांचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या दोन महापालिकांचा सहभाग हवाच, पण काठावरच्या सगळ्या ग्रामपंचायती, शेतकरी, महिला, विद्यार्थी-शिक्षकांनीही जनजागरण केले पाहिजे. अप्पर भीमेतील जलप्रदूषणाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. धरण गाळाने भरत आहे. धरणातले पाणी नदी पात्रात सोडले की प्रवाह प्रदूषित होतो. यासाठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. भीमा नदीला मानवी दर्जा देण्यासाठी चंग बांधला पाहिजे. घोषणा करून सुस्तावलेल्या सरकारला वेठीला धरले पाहिजे. भीमा नदीचं उगमापासून शुद्धीकरण आता झाले नाही तर पुन्हा कधीच होणार नाही, हे ध्यानात घ्यावे. गांधी पिस फाउंडेशनच्या \"जल थल मल' या हिंदी पुस्तकात सोपान जोशी यांनी जगभरातील वाळवंट ल��खो वर्षांपूर्वी समुद्राचा एक भाग होती, असे म्हटले आहे.निसर्गात होणाऱ्या बदलाकडे लोकांचे दुर्लक्ष झाल्याने त्याचे वाळवंट झाले, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. सोलापूर जिल्हावासियांनी दुर्लक्ष केले तर भीमा नदी पात्राचेही पुढच्या काळात वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा गांभिर्याने घेतलेला बरा.\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nशौच्छास गेला अन बिबट्याचा शिकार झाला; जागीच मृत्यू\nचिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-...\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/state-will-have-30-thousand-kilometers-roads-41614", "date_download": "2018-12-10T16:12:34Z", "digest": "sha1:H367UEZJT6SROBN4MP6UIMSPWRHBOBWW", "length": 12564, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The state will have 30 thousand kilometers of roads राज्यात 30 हजार किलोमीटरचे रस्ते करणार - मुंडे | eSakal", "raw_content": "\nराज्यात 30 हजार किलोमीटरचे रस्ते करणार - मुंडे\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nसोलापूर - राज्यात 2019 पर्यंत 30 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून हे रस्ते केले जातील. राज्यात मागील एक- दोन वर्षांत चांगली कामे होत आहेत, हे जरी खरे असले तरी \"माझी कन्या भाग्यश्री' या योजनेच्या प्रचार व प्रसारामध्ये आम्ही कमी पडलो, असल्याची खंत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.\nसोलापूर - राज्यात 2019 पर्यंत 30 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून हे रस्ते केले जातील. राज्यात मागील एक- दोन वर्षांत चांगली कामे होत आहेत, हे जरी खरे असले तरी \"माझी कन्या भाग्यश्री' या योजनेच्या प्रचार व प्रसारामध्ये आम्ही कमी पडलो, असल्याची खंत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.\nसोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मनोधैर्य व माझी कन्या भाग्यश्री या शासनाच्या दोन महत्त्वपूर्ण योजना आहेत. मनोधैर्यला मदत केली जाणार आहे. माझी कन्या भाग्यश्रीच्या प्रचारात आम्ही जरी कमी पडलो असलो तरी यापुढे मी जातीने लक्ष घालणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकास या विभागात नवीन योजनांवर फोकस केला आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही योजना चांगल्या रीतीने राबविली जात आहे. जलसंधारण विभागाच्या वतीने राबविली जाणारी जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी फायदेशीर ठरली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळावर मात करणे शक्‍य झाले आहे.\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nदुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nमोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी...\nअशोक चव्हाणांना झटका; लोहा नगरपालिकेत भाजपचा डंका\nलोहा (जि. नांदेड) : लोहा नगरपालिका निवडणूकीत चुरशीची लढत झाली. यात भाजपने 13 जागा जिंकून बाजी मारली आहे. काँग्रेसचे माजी...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nमंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री...\nसोलापूरकरांनी जाणून घेतला डॉ. कोटणीसांचा इतिहास\nसोलापूर : डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृतिदिनानिमित्त इंटॅक सोलापूर विभागाने रविवारी डॉ. कोटणीस स्मारक येथे वारसा फेरी आयोजित केली होती. उपस्थित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/do-not-fall-prey-promises-16273", "date_download": "2018-12-10T16:31:08Z", "digest": "sha1:GKNFS4NVIRMSZUE4WGGQQROS4ZK5FOC2", "length": 13389, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do not fall prey to promises भलत्याच आश्‍वासनांना बळी पडू नका - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nभलत्याच आश्‍वासनांना बळी पडू नका - अजित पवार\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nपुणे - 'विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, त्या दृष्टीने प्रयत्न करा. विरोधकांकडून भलतीच आश्‍वासने दिली जातील. तेव्हा कोणाचेही ऐकू नका. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, '' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या नगरसेवकांना शनिवारी दिला.\nपुणे - 'विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्��ा पक्षाचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, त्या दृष्टीने प्रयत्न करा. विरोधकांकडून भलतीच आश्‍वासने दिली जातील. तेव्हा कोणाचेही ऐकू नका. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, '' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या नगरसेवकांना शनिवारी दिला.\nविधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी महापालिकेतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली. महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार अनिल भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या प्रचार यंत्रणेसह पुढील आठवडाभराच्या कामाच्या नियोजनाचा आढावाही पवार यांनी या वेळी घेतला. या काळात सोपविलेली जबाबदारी प्रत्येकाने अधिक प्रभावीपणे पार पाडावी, असेही पवार यांनी नगरसेवकांना सांगितले.\n'पुणे मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. तरीही विरोधकांकडून आश्‍वासने दिली जातील. या काळात कोणत्याही भूलथापांना अजिबात बळी पडू नका. भोसले यांना सकाळी आठ ते नऊ या वेळेत मतदान करून अन्य मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा,'' असेही पवार यांनी सांगितले.\n'निर्णयापूर्वी पर्यायी व्यवस्था हवी होती'\nपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत पवार यांनी केले; मात्र हा निर्णय घेण्याआधी पर्यायी व्यवस्था उभारण्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nस्मार्ट पदपथाचे पाइपलाइनसाठी खोदकाम\nपुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे ��िल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nशौच्छास गेला अन बिबट्याचा शिकार झाला; जागीच मृत्यू\nचिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%AE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-10T15:08:00Z", "digest": "sha1:ZABLA5OPIHC76E3VTD7JXJG2LO7CNVCS", "length": 9931, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इंटरपोलकडून २८ देशांना पत्र | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news इंटरपोलकडून २८ देशांना पत्र\nइंटरपोलकडून २८ देशांना पत्र\nकॉसमॉस साय���र हल्ला प्रकरण\nकॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्यासंदर्भात इंटरपोलमार्फत एसआयटीकडून २८ देशांना पत्रे देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या ७८ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात मदत करण्याचे आवाहन या पत्रांमध्ये करण्यात आले आहे.\nकॉसमॉस बँकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या सव्‍‌र्हरवर हॅकर्सनी हल्ला चढवत ‘रूपे डेबिट कार्ड’ आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम काढली होती. यातील १३ कोटी रुपयांची रक्कम हॅनसेंग बँकेच्या खात्यात जमा केली होती आणि ७८ कोटी रुपये काही देशांमधील बँकांमध्ये जमा झाले होते. २८ देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, रशिया, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. एटीम कार्ड क्लोन करून पैसे चोरी करण्यात आले आहेत.\n‘प्रामुख्याने ७८ कोटी रुपये कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. ज्यात आम्हाला थोडी कसरत करावी लागणार आहे. इंटरपोलच्या मदतीने आम्ही पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतातील अडीच कोटी रुपयांच्या संदर्भात आम्ही पहिल्या दिवसापासून वसुली करायला सुरुवात केली आहे’, असे कॉसमॉस बँकेसंदर्भात स्थापन केलेल्या एसआयटीच्या मुख्य व सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांनी सांगितले.\nवाहतूक कोंडीचा ‘आयटी’ला आर्थिक फटका\nएसटीच्या शिवशाही बसचे वर्षभरात २३० अपघात\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडू�� मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-10T15:42:07Z", "digest": "sha1:7RI6DIF4TBOHCYPCS5PA7YNX4WFUDSXJ", "length": 10849, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विद्यार्थी- पालक सुसंवाद आवश्‍यक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news विद्यार्थी- पालक सुसंवाद आवश्‍यक\nविद्यार्थी- पालक सुसंवाद आवश्‍यक\nपुणे– किशोरवयीन वाटचाल मुलांसाठी रम्य आणि त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढविणारी होण्यासाठी परस्परातील संवाद मनमोकळा ठेवला पाहिजे. किशोरवयीन मुलांच्या वयानुसार ते वागत असतात. आजघडीला अनेक मुले ही सोशल मीडिया, इंटरनेट, गेमच्या विळख्यात गेली आहेत. काही प्रमाणात त्याला पालकही जबाबदार असून यासाठी त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे गरजेचा असल्याचा सूर आयोजित चर्चासत्रात उमटला.\nइंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे यांच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त नितू मांडके सभागृहात किशोरवयीन मुलांच्या पालकत्वाची आव्हाने व उपाय या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भूषण शुक्‍ला, डॉ. स्वाती भावे, ऍड. रमा सरोदे, ऍड. मधुगीता सुखात्मे, स्मिता गणेश, पूर्णिमा गादिया आदींशी डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी संवाद साधला. यावेळी विविध विषयावर मनमोकळेपणाने चर्चा झाली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे अध्यक्ष डॉ. पद्मा अय्यर, डॉ. अविनाश भूतकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nडॉ. भावे म्हणाल्या, 18 ते 25 वयोगटांत मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. आजच्या किशोरवयीन मुलांना नाही ऐकूण घेण्याची सवय नसते. या वयात मुले सोशल मीडियाच्या आहारी जाण्याचे प्रमाण जास्त असून पालकांनी त्यांना पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजेत.\nडॉ. शुक्‍ला म्हणाले, पालक – पाल्य नात्यात दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. पालकांना आयुष्यात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आपल्या पाल्याला देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, आजच्या मुलांसाठी पालक रोल मॉडेल राहिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. यावेळी डॉ. सुखात्मे, स्मिता गणेश, ऍड. सरोदे आदींनी विविध विषयावर मत व्यक्‍त केले.\n420 सेवांबाबत नागरिकांना मिळाले मार्गदर्शन\nकिम यांनी उत्तर कोरियन लष्कराचे तीन “टॉप’ अधिकारी बदलले\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=225&Itemid=429", "date_download": "2018-12-10T16:24:58Z", "digest": "sha1:DVQSL3Y3QVQMKYTRLMROLJOBTOM764YJ", "length": 9105, "nlines": 46, "source_domain": "saneguruji.net", "title": "सनातनींची सभा", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nयेत्या रामनवमीस अस्पृश्य बंधुभगिनी नाशिकला सत्याग्रह करणार अशी वार्ता सर्वत्र पसरली होती. वर्तमानपत्रांतून ती आली होती. आणि ती गोष्ट खोटी नव्हती. अस्पृश्यांचे पुढारी नाशिक जिल्हयातील खेडयापाडयांतून हिंडत होते. सत्याग्रहाचा ते प्रचार करीत होते. महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतूनही त्यांचा प्रचार सुरू झाला होता. शेकडो अस्पृश्य स्वयंसेवक येणार. सत्याग्रह करणार.\n राममंदिरात प्रवेश मिळावा म्हणून. रामरायाच्या रथाला हात लावता यावा म्हणून. अस्पृश्य म्हणजे का माणसे नाहीत त्यांना देवाजवळ जाण्याचा हक्क नसावा त्यांना देवाजवळ जाण्याचा हक्क नसावा त्यांना सार्वजनिक ठिकाणी इतरांप्रमाणे का जाता येऊ नये त्यांना सार्वजनिक ठिकाणी इतरांप्रमाणे का जाता येऊ नये त्यांना स्पृश्यांच्या घरी का जाता येऊ नये त्यांना स्पृश्यांच्या घरी का जाता येऊ नये का बैठकीवर बसता येऊ नये का बैठकीवर बसता येऊ नये का पानसुपारी इतरांबरोबर खाता येऊ नये\nहा सारा चावटपणा आहे. हा धर्माला कलंक आहे. परंतु आमच्या लोकांच्या अद्याप ध्यानात येत नाही. जोपर्यंत आपण ही गुलामगिरी नष्ट करीत नाही, तोपर्यंत आपले पारतंत्र्य तरी कसे नष्ट होणार अस्पृश्यांना स्पृश्यांविषयी का आपलेपणा वाटेल अस्पृश्यांना स्पृश्यांविषयी का आपलेपणा वाटेल हे अस्पृश्य परकी सत्तेला मिळतील. आणि स्पृश्यांनी केलेल्या जुलमाचा सूड उगवतील.\nअस्पृश्य जनतेत सत्याग्रहाचा प्रचार होत होता, तर इकडे सनातनी मंडळींत हा सत्���ाग्रह हाणून पाडलाच पाहिजे म्हणून प्रचार होऊ लागला. हे धर्मावर संकट आहे. सरकारने धर्मरक्षण केले पाहिजे, आम्ही मरू परंतु अस्पृश्यांना रथाला हात लावू देणार नाही, मंदिरात येऊ देणार नाही अशा घोषणा सनातन्यांच्या सभांतून होऊ लागल्या.\nवर्णाश्रम-स्वराज्य-संघाने मोठीच चळवळ सुरू केली. महाराष्ट्र प्रांतिक वर्णाश्रम-स्वराज्य-संघाची मोठी परिषद भरण्याचे ठरू लागले, आणि नाशिकलाच ती परिषद व्हावी असे सारे म्हणू लागले. विचारविनिमय झाला आणि नाशिकच ठरले. परंतु अध्यक्ष कोणाला करायचे गब्बूशेटांचे नाव अनेकांनी सुचविले. रामभटजींनी त्या नावाचा फार जोराने पुरस्कार केला. ते म्हणाले,\n“गब्बूशेटांसारखा मनुष्य मिळणे कठीण. किती उदार, किती धर्मशील दर महिन्याला नाशिकला येतात. रामरायाचे दर्शन घेतात. नवीन अलंकार प्रभूच्या अंगावर घालतात. फार थोर मनुष्य दर महिन्याला नाशिकला येतात. रामरायाचे दर्शन घेतात. नवीन अलंकार प्रभूच्या अंगावर घालतात. फार थोर मनुष्य हजारांनी देणग्या त्यांनी दिल्या आहेत. स्वत:चा प्राणही देतील. ते प्रसिध्दीपराड्:मुख आहेत. परंतु गब्बूशेट म्हणजे झाकले माणिक आहे. अस्पृश्य सत्याग्रह करणार हे ऐकून त्यांच्या पायाची आग मस्तकाला गेली आहे. “या गोष्टीला आळा पडलाच पाहिजे. प्रतिकार झालाच पाहिजे. प्रचंड चळवळ केली पाहिजे” असे ते म्हणाले. ते अध्यक्ष होतील. आपल्या चळवळीस भरपूर मदतही देतील. चळवळ म्हटली म्हणजे पैसे हवेत, पैशांशिवाय काही चालत नाही.”\nशेवटी गब्बूशेट अध्यक्ष ठरले. त्यांना तसे कळविण्यात आले. परिषदेची तयारी जोराने सुरू झाली. भव्य मंडळ घालण्यात आला. विद्युद्यीपांची व्यवस्था झाली. विद्युत्पंखेही होते. आणि स्वयंसेवकपथके तयार झाली. त्यांना भगव्या टोप्या देण्यात आल्या. नाशिक शहर गजबजून गेले. तिकडे हरिजनवस्तीतही रोज सभा होत होत्या. त्यांनीही प्रांतिक सत्याग्रह परिषद नाशिकला भरविण्याचे ठरविले. इकडे सनातनींची सभा; तिकडे अस्पृश्यांची. दोन्ही बाजूंस तयारी होत होती.\nगब्बूशेट आज मुंबईहून येणार होते. त्यांची मोठी मिरवणूक निघायची होती. त्यांच्या बंगल्यापासून तो अधिवेशनस्थानापर्यंत ही मिरवणूक होती. शेटजींच्या बंगल्याजवळ ती पाहा गर्दी. ती पाहा धार्मिक पागोटी गंधे, भस्मे, यांची गर्दी आहे. शेटजींची मोटार आली. “सनातन धर्म की जय” म्हणून आरोळी झाली. शेटजींस हार-तुरे घालण्यात आले. एका शृंगारलेल्या मोटारीत त्यांना बसवण्यात आले. बँड वाजू लागला. सनातनी मंडळी निघाली. वाटेत गब्बूशेटांच्या गळयात हार पडत होते. नमस्कार करून त्यांचे श्रीमंत हात दुखू लागले.\nबाळ, तू मोठा हो\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/389-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T16:23:20Z", "digest": "sha1:ZZ4FDISKK2A6ILKSLC2VWXJQNRWOKS2I", "length": 9720, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "389 प्राध्यापकांना मानधन वाढीचा लाभ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n389 प्राध्यापकांना मानधन वाढीचा लाभ\nपुणे विभागात यंदापासून अडीच कोटी रुपये वितरीत करावे लागणार\nमागील वर्षात मानधनापोटी 1 कोटी 24 लाख रुपये वितरीत\nपुणे – राज्य शासनाने वरिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा लाभ पुणे विभागातील 389 प्राध्यापकांना मिळणार आहे. गतवर्षी पुणे विभागात तासिका तत्त्वावरील मानधनासाठी 1 कोटी 24 लाख रुपये प्राध्यापकांना देण्यात आले होते. त्यात यंदाच्या वर्षापासून दुपटीने मानधन प्राध्यापकांना द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.\nराज्य शासनाने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (अध्यापक) मानधनात दुप्पटीने वाढ केला आहे. पुणे विभागात अनुदानित 167 वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात प्राध्यापकांची भरतीच बंद असल्याने तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची निवड केली जाते. या प्राध्यापकांचा आधार घेत महाविद्यालयात अध्यापनाचा समतोल साधला जातो. आता या मानधनात वाढ केल्याने प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे.\nनगर, नाशिक व पुणे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे विभागात 389 प्राध्यापक तासिका तत्त्वावर अध्यापन करीत असल्याचे पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्राध्यापकांना मागील शैक्षणिक वर्षात मानधनापोटी 1 कोटी 24 लाख रुपये देण्यात आले. यंदा मात्र त्यात दुपटीने वाढ होणार आहे. म्हणजेच 2 कोटी 48 लाख रुपये आता मानधनासाठी पुणे विभागातील प्राध्यापकांना वितरित करावे लागणार आहेत.\nकायम व तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे काम एकच आहे. मात्र, कायम असलेल्या प्राध्यापकांना 50 हजार ते लाखांच्या पुढे वेतन असते. त्यांच्यासोबत अध्यापन करणाऱ्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना महिनाकाठी 8 ते 10 हजारांच्या आत मानधन मिळायचे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची प्राथमिक गरजा पूर्ण करणे अशक्‍य बनले होते. आता मानधन दुपटीने होणार असल्याने या प्राध्यापकांचा 18 ते 20 हजार रुपये मानधन मिळणार आहे. आता या प्राध्यापकांना खऱ्या अर्थाने चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nNext articleशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाईंना विमानतळावरच अडवले\nकांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची कांदेगिरी\nशरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘कांदा महोत्सव’\nसातारा-पुणे महामार्ग पूर्ण करण्यास मार्चची “डेडलाइन’\nशिक्षण सेवकांचा कालावधी 5 नव्हे, तीनच वर्षे\nसहकारनगरमध्ये मद्यपींचा नागरिकांना त्रास\nजि.प. शाळा बनताहेत राजकारण्यांचा आखाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/baghdad-attack-suicide-bomber-dressed-woman-kills-14-57152", "date_download": "2018-12-10T16:15:52Z", "digest": "sha1:QCMCKTTIA4U53XZL3UNBZJX42AFSATKM", "length": 11192, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Baghdad attack: Suicide bomber dressed as woman kills 14 आत्मघाती बॉंबस्फोटात बगदादमध्ये 14 ठार | eSakal", "raw_content": "\nआत्मघाती बॉंबस्फोटात बगदादमध्ये 14 ठार\nसोमवार, 3 जुलै 2017\nअमेरिकेच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या कारवाईमध्ये इराक आणि सीरियात \"इसिस'ची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे \"इसिस'कडून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आत्मघाती हल्लेखोराने महिलेचा वेश केला होता\nबगदाद - इराकची राजधानी बगदादमध्ये आत्मघाती हल्लेखोराने घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात 14 जण मृत्युमुखी पडले असून, 13 जण जखमी झाले असल्याची माहिती सुरक्षा दलांकडून देण्यात आली. \"इसिस'ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.\nअमेरिकेच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या कारवाईमध्ये इराक आणि सीरियात \"इसिस'ची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे \"इसिस'कडून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आत्मघाती हल्लेखोराने महिलेचा वेश केला होता. सुन्नी मुस्लिम राहात असलेल्या ���ागातून बेघर करण्यात आलेल्या मुस्लिम नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निर्वासितांच्या छावणीजवळ हा बॉंबस्फोट करण्यात आला.\nइराकमधील मोसूल आणि सीरियातील राका हे \"इसिस'चे गड ताब्यात घेण्यासाठी सध्या मोठे युद्ध सुरू आहे.\nपेठच्या तरुणाकडून अराजकतेवर योगसाधनेद्वारे उत्तर\nनाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू...\nट्रम्प यांना प्रतिनिधिगृहाची वेसण\nआधुनिक लोकशाहीचा पाया हा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रेंच राज्यक्रांती, तसेच अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झालेल्या यादवीद्वारे घातला...\nधोकादायक संघटनांमध्ये भाकप (माओवादी) चौथी\nनवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून देशात झालेल्या धरपकडीनंतर वाद सुरू असतानाच भारतातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही जगातील चौथ्या...\n'जैशे महंमद', \"लष्करे'चा आशियाई उपखंडाला धोका ; अमेरिकेचा दावा\nवॉशिंग्टन : \"जैशे महंमद' आणि \"लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनांचा आशियाई उपखंडाला असलेला धोका अद्याप कायम असून, मागील वर्षी आम्ही व्यक्त केलेल्या...\nभारतीय चित्रपटात संस्कृतीचा अभाव- सुभाष घई; ‘इंडियन फिल्म स्टडीज्‌’ पदविका कोर्सचे उद्घाटन\nयेरवडा : भारतीय चित्रपटात पाश्‍चिमात्यांचा पगडा आहे. त्यामुळे चित्रपटात आपल्या माती, संस्कृतीचा लोकांचे जगणे नाही. त्यामुळे आपण ऑस्कर मिळवू शकत...\nगेल्या वर्षी \"अमेझॉन'वर एक छोटासा चित्रपट येऊन गेला होता. नाव होतं ः द वॉल. अवघा 89 मिनिटांचा चित्रपट. एक पडकी भिंत या चित्रपटाची चक्‍क नायिका आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/the-samadhi-of-shankar-maharaj/?vpage=5", "date_download": "2018-12-10T16:26:43Z", "digest": "sha1:EP6TJXTFEDM247FCXIINM2YXD7GVEQNO", "length": 20934, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeअध्यात्मिक / धार्मिकअशी घेतली शंकर महाराजांनी समाधी\nअशी घेतली शंकर महाराजांनी समाधी\nमिती वैशाख शु. ८ (दुर्गाष्टमी ). शंकर महाराजांचा समाधी दिन \nसमाधीस्थानाचा तो अनोखा स्पर्श.\nपुण्यातील स्वारगेटकडून कात्रज कड़े जाणार्‍या रस्त्यावर , स्वारगेट पासून दोन अडीच किलो मैलावर डाव्या हाताला एक मठ लागतो . हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा मठ \nशंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दर उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तर घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील. आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात . ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर व पद्मावती या श ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला , डॉक्टर घनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारीना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला निट धर. फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते बजरंगबलीच्या रुपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. अनंतकोटी ब्रह्म्हांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय अश्या घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला. ( वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे. )\nसमाधीत ठेवल्यावर बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्रो त्या घनदाट अंधारात भयाण जंगलात न घाबरता समाधी सोबत राहिले. सारी भक्त मंडळी घरी निघून गेली. महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली. प्रथम समाधी बांधली गेली नंतर एक पत्र्याची शेड असे करता करता असे आजचे भव्य दिव्य समाधी मंदिर उभे राहिले.\nआजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.\nशंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व –\nशंकर महाराज समाधी घेतल्या नंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले. स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले. एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले. व एका भक्ताला समाधी मठात विराट रुपात दर्शन दिले. १९४५ साली दिगंबर सरस्वती राजयोगी अन्ना महाराजांच्या दर्शनास गेले असता मी २१ वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईन असे सांगितले होते. १ ९ ६ ६ साली वाघोड ला उत्सवात शंकर महाराज भेटले त्यांना घेवून रावेर येथे आले. तेथे सर्वांनी पाद्यपूजा केली. नैवेद्य दिला. वाजंत्री आणली. अन्ना महाराज व वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला. नंतर त्याच्या घरी मुंबईला महाराजांना आणले. त्याच��या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्याच्या सासर्याला टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली. आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी जपून ठेवला आहे. सौ. उमाताई व श्री शंकरराव नेरुरकर (आयडियल बुक डेपो कंपनी चे मालक ) हे दोघे १ ९ ८ ९ साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी रात्रो २ वाजता बोरीवली येथे L. I .C. कॉलोनी येथून घरी येत असता दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले. सिगारेट व माचीस घेवून झाडीत अदृश्य झाले. असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होवून पहात राहिले. धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता. वाघ नेहमी येत. पण कोणाला कसलीही इजा झाली नाही. एका भक्ताला रात्रो समाधीतून बाहेर येउन दर्शन दिले. महाराज समाधीतून बाहेर आले व आपला पाय हंडीपर्यंत नेउन हंडी हलवली. हे अभ्यंकरानी समाधी नंतर ३ वर्षाने अष्टमीच्या रात्री पहिले. अभ्यंकरांची मुलगी आजारी असताना महाराज घरी आले व अभ्यंकराना भेटले. टोपी चपला सोडून संडासात गेले. लगेच त्यांनी चप्पल टोपी पेटीत लपवून ठेवल्या बराच वेळाने संडासात पहिले तर महाराज तिथे नव्हते. व पेटीतील लपवून ठेवलेली चप्पल टोपी नाहीशी झाली. पुण्याच्या लाकडी पुलावर एका माणसाला शंकर महाराज नावाने एक माणूस भेटत असे. गप्प चालत असे. मी धनकवडी ला राहतो म्हणून सांगत असे दोन दिवस शंकर महाराज आले नाहीत म्हणून तो शोधत धनकवडीला मठ्ठात आला. बाबुराव रुद्रानी महाराजांची समाधी दाखवली. तो गृहस्थ समाधी समोर पाया पडून निघून गेला. सोलापूर दक्षिण कसबा पेठेत राहणारे श्री दादा फुलारी सौर्गावकर यांना महाराजांनी समाधी नंतर त्याच्या घरी जावून चहा व सिगारेट अंगावरचा सदरा व पायजमा मागितला तो दिल्यावर चल माझ्या बरोबर असे सांगितले. सौर्गावकर गेले नाहीत. पण त्या नंतर ८ दिवसांनी सौर्गावकरांनी देह ठेवला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा महाराज म्हणत माझ्या गुरूचा जप आहे. माझा गुरु व मी वेगळा नाही. जो माझ्या गुरुचा जप करेल त्याचे सर्वच मनोरथ पूर्णच करावयाची जबाबदारी माझी राहील. माझे स्मरण करा. व माझा अनुभव घ्या. महाराजांची वक्तव्ये आजही खरी ठरतात.\nमराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अ��ाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5355490650085055325&title=Ranjit%20Jog%20Entered%20in%20'Nakalat%20Sare%20Ghadale'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:58:23Z", "digest": "sha1:JPALF6UJ67NSKBDPXZI4V7ZCJTNIWEBD", "length": 6845, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री", "raw_content": "\n‘नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री\nमुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नेहा आणि प्रतापच्या नात्यात नीलेशच्या रुपाने मीठाचा खडा पडणार असून, नेहाचा बालपणीचा मित्र असलेला मित्र नीलेश या मालिकेत प्रवेश करणार आहे. अभिनेता रणजित जोग नीलेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे.\n‘नकळत सारे घडले’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी ७.३० वाजता दाखविली जाते. नीलेश हा नेहाचा बालपणापासूनचा मित्र आहे. मूळचा पुण्याचा असलेला नीलेश मानसोपचारतज्ज्ञ आहे. नीलेश आणि नेहाची भेट झाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा मित्रत्त्वाचे नाते निर्माण होते. खरेतर त्यांच्यात निखळ मैत्री असते; मात्र या नात्याने प्रताप अस्वस्थ होतो. नेहाची नीलेशबरोबरची मैत्री प्रतापला अजिबातच रुचत नाही.\nनीलेशचे येणे प्रताप स्वीकारतो का, नेहा आणि नीलेशच्या नात्यावर प्रताप कशा पद्धतीने व्यक्त हो���ो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील काही भागांतून मिळणार आहेत.\nTags: मुंबईस्टार प्रवाहनकळत सारे घडलेरणजित जोगStar PravahNakalat Sare GhadaleRanjit JogMumbaiप्रेस रिलीज\nऑफिस बॉय झाला गीतकार ‘संस्कृती कलादर्पण’चा सोहळा उत्साहात स्वप्नील जोशी निर्मितीत ‘नकळत सारे घडले’च्या प्रिन्स दादाचे यू-ट्यूब चॅनेल हिट ‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरेंची हजेरी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिर\n‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ १२ ते १४ डिसेंबर दरम्यान\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44804?page=5", "date_download": "2018-12-10T15:48:32Z", "digest": "sha1:P7U2BESC5LP3QDOQ2WKX6R47IQJPD2PY", "length": 26351, "nlines": 285, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुन्हा आसाराम | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुन्हा आसाराम\nआसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.\nआसाराम बापू आणि त्यांच्या\nआसाराम बापू आणि त्यांच्या मुलाकडून का\nबरेच दिवस पोलिसांपासून पळत होते ते\n पळापळ काही फक्त अड्ड्यावर होते असे नाही.\n(धडाकेबाज - अवांतराबद्दल क्षमस्व\nआसाराम विरूद्ध साक्षीदारांच्या हत्यांची जवाबदारी आसुवर की त्याच्या भक्तांवर\nजली को आग कहते हय बुझी को राख\nजली को आग कहते हय\nबुझी को राख कहते हय\nअड्डे पर भाव नही मीळता\nवो जळून खाक होते हय.\n<<पण त्या पिडीत हिंदु मुलीला\n<<पण त्या पिडीत हिंदु मुलीला कुणी का बरे सहानूभुती दाखवत नसावे\n------ कारण या मुली गरीब घराण्यातल्या आहेत...\n<<आसाराम विरूद्ध साक्षीदारांच्या हत्यांची जवाबदारी आसुवर की त्याच्या भक्तांवर\n------ साक्षीदारान्च्या सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने राज्य सरकारची आहे. पण दहाच्या वर हल्ले झाले असतील, काही हत्या झाल्या आ��ेत कोर्टाने काही आदेश दिले नाहीत का \nसाती, >> गापै पळाले का पत्रं\n>> गापै पळाले का पत्रं खोटं आहे कळल्यावर\nखालचं कात्रण कोणी पडताळून पाहिलंय का\nदेशातले नावाजलेले वकील श्री.\nदेशातले नावाजलेले वकील श्री. राम जेठमलानी आणि श्री. सलमान खुर्शीद यान्नी आसारामला जामीन मिळवण्याचे प्रयत्न केले होते, हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.\nआतापर्यन्त सहा वेळा, वेगवेगळ्या कोर्टाने (अगदी सर्वोच्च न्यायालय पण), आसूमलचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नुकताच सुब्रमण्यम स्वामी यान्नी पण एक प्रयत्न करुन बघितला....\nबालात्काराचा गुन्हा नॉन बेलेबल असतो ना \nदुसरं कात्रण बरोबर आहे. ते एन\nदुसरं कात्रण बरोबर आहे.\nते एन सी ई आर टी चं पुस्तक नाही.पण मी तरी जितक्या ठिकाणी वाचलं तिथे दिल्लीतल्या प्रायवेट पब्लिशरने पब्लिश केलेलं टेस्ट्बुक असाच उल्लेख आहे.\nही चंमतग पाहिलीच नव्हती.\nही चंमतग पाहिलीच नव्हती.\nसलमान खुर्शीद यांनी आदरणीय आसारामबापूंचे वकीलपत्र घेतल्याबद्दल काहींना प्रश्न पडलेले दिसले.\nमला मात्र प्रश्न पडलाय की ज्या आदरणीय आसारामबापूंचे भक्तगण त्यांच्यामागचे खटल्यांचे झेंगट हे इटलीमातेचे हिंदूंधर्माविरुद्धचे कारस्थान असल्याचे सांगतात, त्या आदरणीय आसारामबापूंना इटलीमातेच्या एका दरबार्‍याशिवाय दुसरा वकील मिळाला नाही का तेव्हा\nआसारामाच्या सुनेने पितापुत्र यान्च्याविरुद्ध छळवणुकीच्या तक्रार दाखल केली आहे असे सकाळ वृत्तपत्रात आले आहे. तिने स्वत: साठी आणि तिच्या कुटुम्बासाठी जिवाच्या रक्षणाची मागणी (कुणाकडे) केली आहे.\nनारायणसाई हा सध्या सुरतमधील कारागृहात आहे तर आसाराम हा जोधपूरमधील कारागृहात अटकेत आहे. नावाजलेली वकिलान्ची फौजेने विविध कोर्टात ७- ८ प्रयत्न करुनही आसारामाला जामिन नाकारला गेला आहे. ते कारागृहात असतानाही बाहेर त्यान्च्या अनेक काळ्या कृत्याच्या गुन्ह्याशी सम्बन्धित केसचे अनेक साक्षिदार मारले गेले आहेत.\n३+ महिने ह्या बाफवर\n३+ महिने ह्या बाफवर कुणाच्याही प्रतिक्रिया नाही... अजुन एक साक्षिदार नाहिसा झाला आहे, केला गेला आहे असे वाचण्यात आले. काय चालले आहे \nया आधी अनेक साक्षिदारान्च्या सन्शयास्पद हत्या झालेल्या आहेत, त्यान्च्यावर प्राणघातक हल्ले झालेले आहेत. साक्षिदाराला साक्ष देता आली नाही तर न्यायाधिश कशाच्या आधारावर या आरोपीला शिक्षा देणार हा साक्षिदार तरी सुरक्षित रहावा यासाठी प्रार्थना.\nहा नक्कीच गॉडमॅन नाही आहे...\nआसुमल प्रकरणातील साक्षीदारांची हत्या करणार्‍या भक्ताचा कबुलीजबाब\nइथल्या तमाम बलात्कारी आसुमलच्या समर्थकांना सणसणीत चपराक मिळाली.\nजास्त खुश होऊ नका,\nजास्त खुश होऊ नका,\nहे को लॅटरल डॅमेज आहे, न्यायव्यवसंस्थेवर विश्वास परत बसवण्यासाठी\nजास्त खुश होऊ नका >> रामदेव\nजास्त खुश होऊ नका >> रामदेव/श्री श्री यांच्या तुलनेत तो नावडता बाबा आहे. त्याला 'सोडवणे' भारी पडले असते हे आणखी एक कारण\nजास्त खुश होऊ नका,\nजास्त खुश होऊ नका,\nहे को लॅटरल डॅमेज आहे, न्यायव्यवसंस्थेवर विश्वास परत बसवण्यासाठी\nआयला, काय तगडी मॅनेजमेंट आहे सत्ताधारी पक्षाची. सिम्बाभौ, तुम्हाला हे इतक्या ठामपणे कसे काय माहिती होते लगेच हा कयास म्हणायचा की ठाम माहिती\nहे एवढे सगळे मात्तबर\nइथल्या तमाम बलात्कारी आसुमलच्या समर्थकांना सणसणीत चपराक मिळाली.\nजास्त खुश होऊ नका,\nहे को लॅटरल डॅमेज आहे, न्यायव्यवसंस्थेवर विश्वास परत बसवण्यासाठी\nजास्त खुश होऊ नका >> रामदेव/श्री श्री यांच्या तुलनेत तो नावडता बाबा आहे. त्याला 'सोडवणे' भारी पडले असते हे आणखी एक कारण\nहे एवढे सगळे मात्तबर अतिप्रचंड बुद्धिमान मानव सगळे एकजात मायबोलीवर, ट्विटर, फेबुवरच कसे काय सापडतात हे सगळे हुशार व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ, भारताचे केंद्र सरकार इथे जाऊन मानवजातीच्य हिताचे काही करत का नाही हे सगळे हुशार व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ, भारताचे केंद्र सरकार इथे जाऊन मानवजातीच्य हिताचे काही करत का नाही किंवा गेला बाजार एखाद दुस-या एलियन प्रजातीकडे जाऊन मानवाचे सर्वात बुद्धिमान प्रतिनिधी म्हणुन प्रतिनिधित्व का करत नाही\nहे सगळे निर्णय केंद्र सरकारने घेतलेले नसुन, स्वायत्त न्यायव्यवस्थेने घेतले आहेत, ही माझी माहिती चुकीची आहे की काय\nआसाराम गया अब झांसाराम का\nआसाराम गया अब झांसाराम का नंबर\nकारण ते केटीधारक नसतात\nकारण ते केटीधारक नसतात\nजास्त खुश होऊ नका,\nजास्त खुश होऊ नका,\nहे को लॅटरल डॅमेज आहे, न्यायव्यवसंस्थेवर विश्वास परत बसवण्यासाठी\nह्या ढोंगी लोकांचे हे एक बरे आहे,\nम्हणजे आसारामला कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा केली तर म्हणायचे सरकार कोलॅटरल डॅमेज सांभाळायचा प्रयत्न करत आहे आणि कोर्टाने आसारामला दोषमुक्त करुन त्याची सुटका केली असती तर म्हणले असते सरकार बलात्कार्‍यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे. हे दुतोंडी ढोंगी लोक, ह्याच कारणाने डोक्यात जातात, सतत कोलांट्या उड्या मारायची सवयच लागलेय.\nडोकयात जायला आधी भक्ताकडे\nडोकयात जायला आधी भक्ताकडे डोकं हवे ना ते तर मोदीचरणी अर्पन केले आहे.\nआयटीसेलवर उदरनिर्वाह करणार्यांनी पोस्टी लिहून घर चालवावी\nस्वायत्त न्यायव्यवस्थेने घेतले आहेत, ही माझी माहिती चुकीची आहे की काय\nलगेच न्यायासंस्था अजूनही स्वायत्त आहे, म्हणून मागे दिलेले निर्णय पण निष्पक्ष आहेत हे सांगायला सुरुवात झाली की नाही\nलगेच न्यायासंस्था अजूनही स्वायत्त आहे, म्हणून मागे दिलेले निर्णय पण निष्पक्ष आहेत हे सांगायला सुरुवात झाली की नाही\n>>> मग मग, तुम्ही म्हंटलं आणि लगेच सिद्ध करायला रांगेने उभारलेच पंटर...\n<< हे दुतोंडी ढोंगी लोक,\n<< हे दुतोंडी ढोंगी लोक, ह्याच कारणाने डोक्यात जातात, सतत कोलांट्या उड्या मारायची सवयच लागलेय. >>\n------- ढवळ्याशेजारी पवळ्या बान्धला वाण नाही पण गुण आला गोढ कुणाला द्यायचा काल पर्यन्त तुम्ही अगदी हेच करत होता, आज त्यान्नी केले....\nअहो उदय, तुम्ही काँग्रेजी असे\nअहो उदय, तुम्ही काँग्रेजी असे वर्तुळाकार का फिरत असतात\nजसे भक्तांनी मागच्या ७० वर्षात काय झाले हे विचारायचे नाही, त्याला कमी लेखायचे नाही,\nतसेच तुम्हीही \"काल पर्यंत तुम्ही हेच करत होता\" असे बोलायचे नाही. आत्ताचे काय ते बोला. इथे न्यायसंस्थेवर अविश्वास दाखवुन कोण चुकलय ते बोला.\nहि फेबु वरची एक पब्लिक पोस्ट\nहि फेबु वरची एक पब्लिक पोस्ट आहे. भक्त मानसिकतेची कल्पना येण्यासाठी शेअर करत आहे.\nया पोस्त मध्ये सर्काझम नाहीये, हे खालच्या प्रतिक्रिया वाचल्यावर स्पष्ट होईल.\nआसाराम बापू यांनी बलात्कार केला नाही केला, विनयभंग केला नाही केला...\nमिशनरीजना जशास तसे उत्तर देत गुजरातमधील लाखो हिंदूंचं धर्मांतर होण्यापासून या बापूंनीच रोखलं.\nहे हिंदू हित कार्य विसरण्यासारखं नाही, म्हणूनच बहुतेक पॉस्को बिस्को प्रकार त्यांच्यावर लावण्यात आला असावा. हिंदू या बापूंना शिव्या घालतात पण Vatican City ला हेच आसाराम बापू अतिशय धोकादायक वाटतात. त्यामुळे बापूंचा पुढचा मार्ग भयंकर खडतर असणार आहे.\nबापूंचं काहीही होवो, त्यांचं हिंदू धर्मासाठीचं योगदान विसरण्यासारखं नाहीच. धर्मांतराला विरोध हे एक कार्य झालं, बाकी कार्यं वेगळीच.\n( आसाराम बापू यांचं चारित्र्य पठण इथे करू नका, त्यांनी जे धार्मिक कार्य केलं त्याची दखल घेणारी ही पोस्ट आहे. मीडिया आता दोन चार दिवस त्यांच्याविषयी भुंकत बसेलच पण ती जे सांगणार नाही ते मी या पोस्टमध्ये लिहिलंय. )\nमाबोवर असे काही लिहिले तर अकलेचे धिंडवडे काढले जाईल इतकी समज असल्याने इकडचे भक्त गप्प आहेत इतकेच.\nन्याय संस्थेवर अविश्वास नाही\nन्याय संस्थेवर अविश्वास नाही हो, विश्वास आहे म्हणूनच म्हंटले, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कुठेतरी सुटेलच तो , मायाबेन नाही सुटल्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/books/hindi+books-price-list.html", "date_download": "2018-12-10T15:19:25Z", "digest": "sha1:44NPGLNKGDS6K247UIEFBVTKWBYKRC62", "length": 12022, "nlines": 244, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हिंदी बुक्स किंमत India मध्ये 10 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 हिंदी बुक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहिंदी बुक्स दर India मध्ये 10 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण हिंदी बुक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन इब्प्स कवी स्पेसिऍलिस्ट ऑफिसर भरती परीक्षा यश मास्टर विथ कंद हिंदी आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Shopclues, Landmarkonthenet, Crossword, Amazon, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हिंदी बुक्स\nकि��मत हिंदी बुक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन हॅरी पॉटर और मौत के तोहफाई Rs. 399 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.159 येथे आपल्याला नेटवर्क मार्केटिंग में जयदा धन कामाने के 201 असं तारिके उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. स्पेक हिंदी Books Price List, बार्बी हिंदी Books Price List, बसूसास हिंदी Books Price List, फ्लेक्सिबल हिंदी Books Price List, फ्लोरा हिंदी Books Price List\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nइब्प्स कवी स्पेसिऍलिस्ट ऑफिसर भरती परीक्षा यश मास्टर विथ कंद हिंदी\nहॅरी पॉटर और मौत के तोहफाई\nनेटवर्क मार्केटिंग में जयदा धन कामाने के 201 असं तारिके\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-12-10T14:51:13Z", "digest": "sha1:UI7QAVCPWCDOT2R2MO43GZAX75HBE6I6", "length": 12238, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे तीन दिवसात एक हजार इच्छुकांची नोंदणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे तीन दिवसात एक हजार इच्छुकांची नोंदणी\nकराड : येथील यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनातील आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्टॉलवर युवकांची झालेली गर्दी.\nयशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात मराठा युवकांसाठी विशेष सोय ; दोन महिन्यात 63 प्रकरणे मंजूर\nकराड, दि. 26 (प्रतिनिधी) – मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून महामंडळाकडून कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. तसेच व्यवसायासाठी व्याज परतावा अर्थात बिनव्याजी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. महा��ंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोन महिन्यात एकूण 63 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कराड येथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनातही महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला असून तेथे तीन दिवसात एक हजार मराठा इच्छुक युवकांची नोंदणी झाली आहे. तर वीस जणांना महामंडळाकडून पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक राहुल यादव यांनी दिली.\nमराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार निर्माण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत व्याज परताव्याच्या दोन योजनांसह शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शेतीविषयक तंत्रकौशल्य प्रशिक्षणाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या अंमलबजावणीतून उद्योजक तयार होऊन त्यातून रोजगार निर्मितीस मोठी मदत होत आहे. त्या अनुषंगाने कौशल्य विकासाच्या या कार्यक्रमांतर्गत सुमारे अडीच लाख तरूणांना कृषीविषयक व इतर अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महामंडळाकडून पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.\nयाच उद्देशाने कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर ज्यांची महामंडळाद्वारे कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत अशा लोकांची व्हिडीओद्वारे माहिती दाखवली जात आहे. त्याचबरोबर ज्या मराठा युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करावयाचा आहे अशा लोकांची नावनोंदणी करून महामंडळाचा अर्ज भरून घेतला जात आहे. तसेच तेथे येणार्‍या प्रत्येकाला योजनांची पुरेपूर माहिती देण्यात येत असल्याने युवकांची स्टॉलवर गर्दी होत आहे. वैयक्तिक, महिला बचत गट व आत्मा विभागाच्या शेतकरी गटांना या योजनांद्वारे सहकार्य केले जाणार आहे.\nवैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 10 लाखापर्यंत वैयक्तिक व्याज परतावा दिला जाणार आहे. यामध्ये सुरू असलेला व्यवसाय अथवा शेतीपूरक उद्योगांसाठी लाभ घेता येणार आहे. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 50 लाखापर्यंत महिला बचतगट, भागिदारी संस्था, सहकारी संस्थांना याचा लाभ घेता येणार आहे. तर गट प्रकल्प कर्ज योजनेंतर्गत शेती उत्पादक कंपन्यांनी सभासदांना शेतकर्‍यांच्या उत्पादनास योग्य बाजारपेठ, खते, बी-बियाणे, शेती औषधे, कृषी उपाययोजना या सेवा देण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाकडून दहा लाख रूपयांचे सात वर्षासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागात स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍या युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कराडचे प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nNext articleराहुल गांधींची प्रचार सभा म्हणजे कॉंग्रेस उमेदवाराच्या पराभवाची गॅरंटी : योगी आदित्यनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-12-10T16:02:44Z", "digest": "sha1:FTMTEUZY3CTIA2OJ5HVB4JBC43MFMCEG", "length": 8290, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बनावट कर्ज प्रकरणाद्वारे तीन कोटी 10 लाख 89 हजार रूपयांचा अपहार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबनावट कर्ज प्रकरणाद्वारे तीन कोटी 10 लाख 89 हजार रूपयांचा अपहार\nपुणे,दि.4- लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी बनावट कर्ज प्रकरणाद्वारे तीन कोटी 10 लाख 89 हजार रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोने तारण ठेऊन कर्ज देण्यात आल्याचे भासविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात सोने तारण ठेवण्यात आले नसल्याची बाब दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेल्या लेखापरिक्षणात आढळून आली आहे.\nयाप्रकरणी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप पावसकर (रा. तन्वी रेसीडन्सी, औंध गाव), उपाध्यक्ष पंढरीनाथ राऊत (रा. आकांक्षा रेसीडन्सी, औंध गाव), मानद सचिव नितीन खोंड (रा. खोंड आर्केड, परिहार चौक, औंध चौक) यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम निबंधक कार्यालयातील लेखापरीक्षक दिपाली पारधी यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद ��िली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांकडून ठेवी स्विकारण्यात आल्या होत्या. ठेवी गोळा केल्यानंतर त्यांना व्याज देण्यात आले नाही तसेच ज्यांनी मुदत ठेव ठेवली होती, त्यांची मुदत संपल्यानंतर ठेवी परत करण्यात आल्या नव्हत्या. पावसकर, राऊत, खोंड यांनी संगनमत करून बनावट कर्ज प्रकरण सादर केले. सोने तारण ठेवून कर्ज दिल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, सोने तारण ठेवण्यात आले नव्हते. मागील दोन वर्षांत पावसकर, राऊत, खोंड आणि पदाधिकाऱ्यांनी तीन कोटी 10 लाख 89 रूपयांचा अपहार केला होता.\nयाबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले. तेव्हा पावसकर, राऊत, खोंड यांनी गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. लेखापरीक्षक पारधी यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबोगस विद्यापीठाच्या सेंटरची स्थापना करणाऱ्याविरूद्ध गुन्हा\nNext articleलॉटरीचे आमिष दाखवून महिलेची साडेसोळा लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/healthy-food-part-two-464039-2/", "date_download": "2018-12-10T15:27:13Z", "digest": "sha1:AZGSM7GZCCY6ZTVQQVAEIFBDW2JSJITG", "length": 11362, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सकस आणि पोषण आहार (भाग-2) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसकस आणि पोषण आहार (भाग-2)\nसकस आणि पोषण आहार (भाग-1)\nअन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्‍यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती याबाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्‌या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्‍यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्‍य नसल्याने यासर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात.\nपदार्थांचा रंग, पोत, चव, आकार यालाही महत्त्व आहे. एकाच जेवणात यासर्व बाबींचा विचार होणे आवश्‍यक आहे. खाद्यपदार्थांचे आयोजन करताना त्यांचे रंगही लक्षात घ्यावे. जसे पांढरा भात, पिवळे वरण, हिरवी पालेभाजी, पिवळसर फळभाजी, रंगीत कोशिंबीर, पिवळी कढी इत्यादी. पातळ, घट्ट, मऊ कुरकुरीत असे पदार्थ आहारात असावेत. पातळ वरण, घट्ट फळभाजी, मऊ भात, पोळी, भाकरी, कुरकुरीत पापड इत्यादी.\nअन्न शिजविण्याच्या विविध पद्धतींचा वापर करावा. जसे भाजलेली पोळी, तळलेली पुरी, उकळलेला भात, वाफवलेली इडली. आंबट, गोड, तिखट अशा चवीचे पदार्थ एकाच जेवणात असावे. ताटातील संपूर्ण पदार्थापैकी काही सौम्य, मध्यम व काही तीव्र चवीचे असावे. म्हणजे सौम्य मसाले भात, मध्यम भाजी आणि तीव्र चटणी.\nविविध अन्नपदार्थ शिजविण्याच्या पद्धतीचा वापर करत असताना खाद्य पदार्थांतील पोषक तत्त्वांचा नाश होणार नाही याची काळजी घ्यावी. ऋतुमानानुसार भाज्या आणि फळे यांची उपलब्धता विशेष असते. त्यामुळे ज्या ऋतूत ज्या भाज्या आणि जी फळे मिळतील त्यांचा आहारात उपयोग करावा. संपूर्ण दिवसातील आहारामध्ये विविधता असावी. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, सायंकाळची न्याहारी आणि रात्रीच्या जेवणाचा विचार होणे आवश्‍यक आहे.\nतीव्र मसालेयुक्त पदार्थ टाळावेत, कारण ते पचनेंद्रियांना बाधक ठरतात. घरात वृध्द माणसे व लहान मुले असतील त्यांचा विचार करुन आहाराचे नियोजन करावे. रोजच्या आहारातून कमी खर्चात जास्तीत जास्त पोषकमुल्ये मिळविणे शक्‍य आहे. आहार तोच, पण ज्ञान आणि कौशल्याचा वापर केला तर आपण योग्य पोषण मिळवू शकतो.\nकाही दक्षता तांदूळ, डाळ जास्त वेळा धुऊ नये. कारण त्यातील पौष्टिक घटक वाहून जातात. शिजताना भाताचे पाणी काढून फेकू नये. बरेच लोक पुलाव, बिर्यानी मोकळी होण्यासाठी तांदूळ पाण्यात अर्धवट शिजवून ते पाणी फेकून देतात, पण त्यामुळे पौष्टिक मुल्यांचा ऱ्हास होतो. भाजी कापण्याआधी धुऊन निथळून घ्यावी. कापून धुतली असता अन्नसत्त्वे पाण्याबरोबर नाश पावतात.\nदोन्ही वेळच्या जेवणात एक वाटीभर वरण असावे. वरण किंवा आमटी करताना एक डाळ वापरण्याऐवजी दोन, तीन डाळी मिसळून करावी. रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकाराच्या भाकरी घ्याव्यात. कधी ज्वारी, कधी बाजरी कधी नाचणीची भाकरी बनवावी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुष्काळग्रस्त विद्यार्थ���यांना मिळाले मोफत एस. टी. बसपास\nNext articleगळनिंब पाणी योजना ठरली राजकीय बळी\nवेटलाॅस : प्रश्न घराघरातले-मनामनातले (भाग 2)\nवेटलाॅस : प्रश्न घराघरातले-मनामनातले\nहिरड्यांचा विकार ‘पीरियरोन्डिटिस’ आणि त्यावरील उपचार\nअस्थिभंगाचे प्रकार, लक्षणे आणि उपचार ( भाग-3)\nअस्थिभंगाचे प्रकार, लक्षणे आणि उपचार ( भाग-2)\nअस्थिभंगाचे प्रकार, लक्षणे आणि उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kavthemahankal-chairman-dadasaheb-kolekar-41326", "date_download": "2018-12-10T15:51:33Z", "digest": "sha1:QFZPZDMN5BWF7H56PBLF7ZFQAAKM7MVO", "length": 16375, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "kavthemahankal chairman dadasaheb kolekar ‘कवठेमहांकाळ’चे सभापती कोळेकरांना नारळ | eSakal", "raw_content": "\n‘कवठेमहांकाळ’चे सभापती कोळेकरांना नारळ\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nउपनिबंधकांच्या आदेशानंतर कारवाई - सत्ताधारी कदम, खासदार पाटील गटाला धक्का\nसांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवाराचे सभापती दादासाहेब कोळेकर यांची निवड रद्द करून अखेर प्रशासनाने त्यांना नारळ दिला. सत्ताधारी पतंगराव कदम आणि खासदार संजय पाटील गटाला माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने धक्का दिला आहे. या शिवाय घोरपडे गटाने संचालिका सुगलाबाई बिराजदार यांचे संचालक पद रद्द करणे आणि नव्याने बाजार समितीसाठी उमदीतील जागा खरेदीलाही आव्हान दिले आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू आहे.\nउपनिबंधकांच्या आदेशानंतर कारवाई - सत्ताधारी कदम, खासदार पाटील गटाला धक्का\nसांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवाराचे सभापती दादासाहेब कोळेकर यांची निवड रद्द करून अखेर प्रशासनाने त्यांना नारळ दिला. सत्ताधारी पतंगराव कदम आणि खासदार संजय पाटील गटाला माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने धक्का दिला आहे. या शिवाय घोरपडे गटाने संचालिका सुगलाबाई बिराजदार यांचे संचालक पद रद्द करणे आणि नव्याने बाजार समितीसाठी उमदीतील जागा खरेदीलाही आव्हान दिले आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू आहे.\nश्री. कोळेकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली होती. सत्ताधारी गटाला खिंडीत गाठण्याचे निवडणुकीवेळी सत्तेत सहभागी घोरपडे गटाकडून सुरू आहे.\nसांगली बाजार समिती सभापती निवडीवेळी सत्ताधारी पतंगराव कदम गटाला खासदार संजय पाटील गटाने मदत केली. त्यातून उतराई व्हावे म्हणून दुय्यम बाजारच्या सभापतिपदी १७ जानेवारीला कोळेकरांची निवड झाली होती. ती नियमबाह्य असल्याची तक्रार माजी सभापती भारत डुबुले यांनी केली. जिल्हा सहकार उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी पणन संचालकांकडून मार्गदर्शन मागवले. सहसंचालक यशवंत गिरी यांनी उपसमितीचे सभापती म्हणून कोळेकरांची नियुक्ती अवैध असल्याचे ११ एप्रिलला स्पष्ट केले. त्यानंतर उपनिबंधकांनी श्री. कोळेकर यांची निवड अवैध असल्याचे बाजार समितीला कळवले. श्री. कोळेकर यांना सभापती पदावरून काढून टाकल्याचे कळवले. पणन सहसंचालक श्री. गिरी यांनी आदेशात म्हटले आहे, की कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मधील कलम तीस व मंजूर उपविधी ४५ (१) नुसार केलेल्या उपसमित्या कायद्यानुसार गठित केलेल्या नाहीत. मूळ बारा उपसमित्या अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मंजूर आहेत. बारा उपसमित्यांत स्वीकृत सदस्यांना घेता येते, परंतु संचालकांने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याची मान्यता आवश्‍यक असते. तसा ठराव समितीत केला पाहिजे. स्वीकृत संचालक नेमणुकीसंदर्भात कायदा कलमाचे पालन करणे बंधनकारक आहे.\nशासन नियुक्त संचालकांस उपसमितीचा प्रमुख अथवा सदस्य म्हणून नेमल्यास नियमाचा भंग होतो. शासन नियुक्त सदस्यांस मत मांडता येते, सूचक किंवा अनुमोदक होता येत नाही.\nकवठेमहांकाळ दुय्यम बाजार समितीच्या विषय बाजार समिती अंतर्गत विषय आहे. त्याला एवढे महत्त्व देण्याचे कारण नाही. सांगली बाजार समितीचा व्याप मोठा आहे.\n- प्रशांत शेजाळ, सभापती, सांगली बाजार समिती\nबाजार समितीतील बेकायदा नियुक्‍त्या अन्‌ कामकाजाला चाप लावला आहे. ही सुरवात आहे. यापुढेही जागा खरेदी, सुगलाबाई बिरादार यांचे संचालकपद रद्द या निर्णयाला आव्हान दिले आहे. पुढे काय होतेय ते पाहावे लागेल.\n-भारत डुबुले, माजी सभापती\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nविदर्भातील 'या' प��लिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5739299381281636919&title=Jio%20Monsoon%20offer%20launched&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:11:01Z", "digest": "sha1:6GCV4KTNWXGBN3J6Q5YF6WDE5AWD2HNI", "length": 7736, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नवा जिओफोन केवळ ५०१ रुपयांत", "raw_content": "\nनवा जिओफोन केवळ ५०१ रुपयांत\nमुंबई : ‘जिओ’ने धमाकेदार मॉन्सून हंगामा ऑफर जाहीर केली असून, यामध्ये ग्राहकांना जुना फिचरफोन देऊन अवघ्या पाचशे एक रुपयांमध्ये नवा जिओफोन मिळणार आहे. २० जुलैला सायंकाळी पाच वाजल्यानंतर ही ऑफर सुरू होत आहे. भारताला ‘डेटा’शक्तीच्या जोरावर बदलण्याची मोहीम जिओने सुरू केली असून, मॉन्सून हंगामा ऑफरमुळे कोट्यवधी ग्राहक जिओ डिजिटलची सेवा घेतील,असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.\nदेशात सुमारे ५० कोटीहून अधिक जण फीचरफोनचा वापर इंटरनेटविना करीत आहेत. त्यांना परवडण्याजोगी ��ेवा नसल्याने त्यांच्यासाठी डिजिटल लाईफची दारे बंद आहेत. जिओ आणि जिओफोन यामध्ये बदल घडवत आहेत. केवळ स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले अॅप्स नव्या जिओफोनमध्ये असून, यामध्ये फेसबुक, व्हॉट्‌सअॅप आणि यूट्यूबचा समावेश आहे. जिओफोन ग्राहकांना १५ ऑगस्टपासून सर्व अॅप्स उपलब्ध होतील.\nअखंडित फोर जी सेवा आणि व्हॉईस कमांड फीचरमुळे जिओफोनमध्ये फेसबुक, व्हॉट्‌सअॅप आणि यूट्यूब यांचा वापर अतिशय सहज आणि साध्यासोप्या पद्धतीने करता येईल. व्हॉईस कमांड फीचरचा वापर करुन ग्राहक कॉल करणे, संदेश पाठविणे, इंटरनेटवर सर्च करणे, संगीत ऐकणे, व्हिडिओ पाहणे, तसेच सर्व अॅप्लिकेशनचा वापर करु शकतील. जिओफोनमध्ये असलेल्या इतर अॅप्समुळे नवा व्यवसाय व संधी, शिक्षण, रोजगारनिर्मिती, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या सेवा एका क्लिकवर मिळतील.\nTags: मुंबईजिओरिलायन्स इंडस्ट्रीजजिओ डिजिटलमॉन्सून हंगामा ऑफरफीचरफोनMumbaiJioRelianceMonsoon HungamaJio Phoneप्रेस रिलीज\n‘जिओ’ला दोन वर्षे पूर्ण ‘जिओ’ ला वार्षिक ७२३ कोटींचा नफा ‘जिओ’तर्फे ‘हॅलो जिओ पोस्टपेड’ची घोषणा जिओफोनवरही आता फेसबुक ‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nरत्नागिरीतील कलाकारांच्या चित्र-शिल्पांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-12-10T15:18:37Z", "digest": "sha1:S5INJBESTQBD4JDDBHVMZZ2C4H3U46B2", "length": 3558, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनंतपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nअनंतपुर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.\nहे शहर अनंतपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१४ रोजी ०५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्य��� अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-goods-service-tax-55798", "date_download": "2018-12-10T16:25:08Z", "digest": "sha1:4FXJVMSEHSFPYVQAWDUGHLCUZNTWKWQZ", "length": 14487, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news goods service tax आता विक्रीकर नव्हे; वस्तू- सेवाकर विभाग! | eSakal", "raw_content": "\nआता विक्रीकर नव्हे; वस्तू- सेवाकर विभाग\nबुधवार, 28 जून 2017\nयंत्रणा तीच; कामाचे स्वरूप बदलणार\nएक जुलैला ‘जीएसटी’ स्वागत सोहळा\nजळगाव - केंद्र सरकारने एक जुलैपासून वस्तू- सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर आता विक्रीकर विभागाचे व या विभागातील कामाचे स्वरूपही बदलणार आहे. विक्रीकर विभाग आता ‘वस्तू व सेवाकर विभाग’ म्हणून नावारूपास येणार असून, या शासकीय विभागाच्या कार्यालयीन परिसराचे नामकरण एक जुलैला छोटेखानी कार्यक्रमात करण्यात येणार आहे.\nयंत्रणा तीच; कामाचे स्वरूप बदलणार\nएक जुलैला ‘जीएसटी’ स्वागत सोहळा\nजळगाव - केंद्र सरकारने एक जुलैपासून वस्तू- सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर आता विक्रीकर विभागाचे व या विभागातील कामाचे स्वरूपही बदलणार आहे. विक्रीकर विभाग आता ‘वस्तू व सेवाकर विभाग’ म्हणून नावारूपास येणार असून, या शासकीय विभागाच्या कार्यालयीन परिसराचे नामकरण एक जुलैला छोटेखानी कार्यक्रमात करण्यात येणार आहे.\nकेंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभरात ‘एक करप्रणाली’ लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एक जुलैपासून देशभरात विक्रीकर, व्हॅट, अन्य वेगवेगळ्या स्वरूपाचे कर, अधिभार हे सर्व प्रकार बाद होऊन एकच वस्तू व सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ लागू होणार आहे. त्यासंबंधी संसदेत कायदा संमत करण्यात आला असून, या कायद्यावर राष्ट्रपती ३० जूनला स्वाक्षरी करतील व एक जुलैपासून देशभरात ‘जीएसटी’ लागू होईल. विक्रीकर व अन्य विभागांतही काही बदल होणार आहेत. विक्रीकर विभाग आता ‘वस्तू व सेवाकर विभाग’ म्हणून नावारूपास येणार असून, ‘जीएसटी’च्या दृष्टीने विभागाच्या कार्यालयीन कामकाजाच्या स्वरूपातही काही बदल होणार आहेत.\nआतापर्यंत अप्रत्यक्ष कराच्या कक्षेत विक्रीकर, व्हॅट आदींचे कामकाज विक्रीकर भवनातूनच चालत होते. आता हे विभाग बाद होणार नाहीत. मात्र, त्यांच्यावर ‘जीएसटी’ आकारणीची जबाबदारी असेल. या नव्या कर आकारणीसाठी विक्रीकर व���भागाची यंत्रणा तीच राहील. मात्र, कर आकारणीचे स्वरूप बदलणार असल्याने व्यावसायिकांच्या नोंदणीपासून कर आकारणीपर्यंतचे कामकाज पार पाडण्यासाठी आवश्‍यक ते तांत्रिक सहाय्य या विभागाला पुरविण्यात येणार आहे.\n‘वस्तू, सेवाकर भवना’चे नामकरण\n‘जीएसटी’ लागू होण्याच्याच अनुषंगाने जळगावातील विक्रीकर विभागाचे ‘विक्रीकर भवन’ म्हणून परिचित असलेले कार्यालय आता ‘वस्तू व सेवाकर भवन’ या नावाने ओळखले जाईल. या भवनाचे नामकरण व ‘जीएसटी’ प्रणालीचा स्वागत सोहळा एक जुलैला सकाळी अकराला होणार आहे.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nसोलापूरकरांनी जाणून घेतला डॉ. कोटणीसांचा इतिहास\nसोलापूर : डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृतिदिनानिमित्त इंटॅक सोलापूर विभागाने रविवारी डॉ. कोटणीस स्मारक येथे वारसा फेरी आयोजित केली होती. उपस्थित...\nसहकार मंत्र्यानी यादी बदललेल्या 17 कोटीच्या प्रस्तावाला मुहुर्त\nसोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/friend-and-friendship/", "date_download": "2018-12-10T15:20:45Z", "digest": "sha1:NTZJQPIKSYVB37P7FJQA7R5EYHMCZVYG", "length": 18088, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मित्र व मैत्री – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nAugust 8, 2018 सुरेश गोपाळ काळे युवा-विश्व, ललित लेखन, सामान्यज्ञान, साहित्य/ललित\nमित्र अथवा मैत्री हा शब्द ऊच्चारताच आपल्या नजरेसमोर अनेक मित्र व त्यांची मैत्री ऊभी रहाते. मित्र किंवा मैत्री करताना कधीही ऊच्च निच, जात, धर्म स्त्री पुरुष असा विचार मनात येत नाही. किंबहूना मैत्री केली जाते म्हणण्यापेक्षा मैत्री होते असेच म्हणणे जास्त ऊचीत होईल. आपण पौराणिक कालखंड विचारात घेतला तर आपल्याला सर्वप्रथम श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्री पहावयास मिळते वास्तविक दोघांची मैत्री होण्यासारखे काहीच साधर्म्य नाही. श्रीकृष्ण हे एक क्षत्रिय राजकुमार तर सुदामा हा एक सर्वसामान्य ब्राह्मण. दोघांच्या आर्थिक परीस्थीतीत जमीन अस्मानाचे अंतर पण मैत्रीत हे सर्व गौण होते व म्हणुनच मैत्री म्हणताच आपल्या नजरेसमोर पहिले ऊदाहरण श्रीकृष्ण व सुदामा यांचेच येते.\nमहाभारतातील मैत्रीचे दुसरे मोठे ऊदाहरण म्हणून आपल्या नजरेसमोर येते ते म्हणजे दुर्योधन व कर्ण. एक राजकुमार तर दुसरा एक सामान्य सुतपुत्र. पण एकदा मित्र मानल्यावर ती मैत्री दोघांनी शेवटपर्यंत निभावली. दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचा राजा केले तर कर्णाला शेवटी आपण जेष्ठ पांडव असल्याचे समजून सुध्दा त्याने शेवटपर्यंत मैत्री निभावतात प्रत्यक्ष आपल्या भावाशी युध्द करूनमैत्री साठी आपले प्राण अर्पण केले.\nआपल्या धर्मग्रंथात व ईतीहासात अशी अनेक ऊदाहरणे आपल्याला आढळून येतील. व त्यातील प्रत्येक मैत्रीचे वेगवेगळे कंगोरे आपणास दिसून येतील. वरील महाभारतातील दोन ऊदाहरणे मैत्रीच्या ऊच्चतम पातळीवरील असल�� तरीही त्या मैत्रीची परीणीती भिन्न प्रकारे झाल्याचे आढळते कारण त्या मैत्रीतील भावना वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्री ही भक्तीच्या स्वरूपातील होती त्यामुळे सुदमाचा भाग्योदय झाला तर दुर्योधन व कर्ण यांची मैत्री ही ऊपकाराच्या ओझ्याखाली दबलेली होती. त्यामुळे त्याची परीणीती ही दोघांच्या विनाशात झाली.\nवरील दोन ऊदाहरणे ही प्रातिनिधिक आहेत. प्रत्यक्ष जिवनामधे आपणास मैत्रीचे विविध अविष्कार पहावयास मिळतात. व त्यांच्या स्वरूपानुसार ढोबळ मानाने पुढील विविध प्रकार आढळून येतात.\nलहानपणी साधारण वय वर्षे १२ पर्यंतच्या मैत्रीस बालमैत्री असे म्हणता येईल. मैत्रीच्या विविध स्वरुपा पैकी ही मैत्री ही खरी निरपेक्ष मैत्री म्हणता येईल. येथे उच्च निच, गरीब श्रीमंत, जात, धर्म या कशाचाही विचार नसतो म्हणुनच अशी मैत्री ही कायम स्वरूपात राहणारी अशी असते. कालौघात जरी नोकरी व्यवसायामुळे भेट झाली नाही तरी ती मैत्री मनाच्या एका गाभाऱ्यात अबाधित असते. त्यामुळे जेव्हां कधी बालपणीचा आपला मित्र अचानक बरेच वर्षानंतर भेटतो तेव्हा दोघांना झालेला आनंद केवळ अवर्णनीय असतो.\nही मैत्री साधारणपणे वयाच्या १८ वर्षानंतर महाविद्यालयीन जिवनात निर्माण होते. मात्र ही बहुधा एका विशिष्ट निकषांवर झाल्याचे आढळून येते. ज्यांची आवड एक आहे, सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विचारसरणी एक सारखी आहे अशा तरुणांची पटकन मैत्री होते. महविद्यालयातुन बाहेर पडल्यानंतर यातील एखाद्याचीच मैत्री पुढे टिकून रहाते.\nएका समान व्यवसायातील व्यक्ती विविध व्यवसाईक कारणांमुळे वेळोवेळी एकत्र येत असतात. त्यावेळी व्यवसायातील विविध प्रश्नांचा विचार होत असतो. यावेळी काही सम व्यवसाईकांची एकमेकांशी विषेश जवळीक निर्माण होते, मैत्री होते व काही जणांच्या बाबतीत कौटुंबीक स्नेह संबंध निर्माण होतात. व काही वेळा असे स्नेह संबंध नात्यात परावर्तीत होतात.\nआपल्या पैकी बरेच जण नोकरी करत असतात. नोकरीत असताना आपला आपल्या सहकरी बंधुबरोबर वेळोवेळी संबंध येत असतो. एकमेकांना मदत करणे अडी अडचणीत धाऊन जाणे यामुळे कौटुंबीक स्नेहसंबंध निर्माण होताना दिसतात. मात्र या मैत्रीतील फार कमी संबंध हे कायम स्वरुपी टिकून रहातात. बरेच वेळा ही मैत्री ही तात्कालिक स्वरुपाची असते.नोकरीत बदली झाल्यावर किंवा निव्रूत्त झाल्यावर बहुधा हे मैत्री संबंध हळूहळू कमी होत जातात. फारच कमी लोकांच्या बाबतीत अशी मैत्री पुढे टिकून रहाते व ज्याची मैत्री नोकरीतील बदली किंवा निव्रूत्त नंतरही पुढे टिकून रहाते असे लोक खरोखरच भाग्यवान म्हणले पाहीजेत.\nमैत्री ही कोणत्याही प्रकारची असली तरी जिवनात मैत्री असणे हे फार महत्त्वाचे आहे. काही वेळा सुखदु:खाच्या काही घटना आपण आपल्या नात्यातील व्यक्ती बरोबर व्यक्त करु शकत नाही अशा वेळी मित्र ऊपयोगी पडतो व आपण आपल्या जिवनातील सुखदुःखे ही मित्रांसोबत व्यक्त करु शकतो. आपल्या एखाद्या चांगल्या वाईट प्रसंगी खरा मित्र आपल्या पाठीशी आधार बनुन उभा रहातो. तसेच जर आपण कोठे चुकत असलो तर तो अधिकार वाणीने आपली चुक दाखवून देऊन ती सुधारण्यासाठी मदत करतो. म्हणुन जिवनामधे एक तरी खराखुरा मित्र असावा कि जो आपल्या चांगल्या दिवसात तर साथ देईलच पण आपल्या कठीण प्रसंगात तो आपल्या पाठीशी खंबीरपणे ऊभा राहून आपला आधार बनेल व आपले संपूर्ण जीवन आनंदमय करेल.\nAbout सुरेश गोपाळ काळे\t47 Articles\nमी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे \"शब्दसूर\" हा काव्यसंग्रह प्रकाशित.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्र���ास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/government-language-and-the-wrong-menaings-derived-from-them/", "date_download": "2018-12-10T15:23:11Z", "digest": "sha1:LAGYUWVNWK3GKVBCXDBGMYNH474LMSGK", "length": 15091, "nlines": 144, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeमराठी भाषा आणि संस्कृतीशासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ \nशासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ \nJuly 17, 2018 मराठीसृष्टी टिम मराठी भाषा आणि संस्कृती, शैक्षणिक\nज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी लिहिलेला हा लेख पुनर्प्रकाशित करण्याची मुक्त सुविधा दिल्यामुळे वाचकांसाठी शेअर करत आहोत..\nशासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झालेल्या\n– दोन वृत्तपत्रांनी नमूद केलं की तो ‘आदेश’ आहे .\n– एका वृत्तपत्रात ते ‘परिपत्रक’ आहे असा उल्लेख आहे .\n– एका वृत्तपत्रांनं म्हटलं की ती ‘ताकीद’ आहे .\n– एका वृत्तपत्रांनं नमूद केलं की तो आदेश आहे .\n– ‘आणखी एका वृत्तपत्रानं तो शासन निर्णय असल्याचा उल्लेख केलेला होता .\nयात खरं नेमकं काय आहे \nआदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्‍हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं .\nसंभ्रम दूर व्हावा म्हणून अखेर या बातमीचा स्त्रोत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव , मित्रवर्य भूषण गगराणी यांना एक एसएमएस मुद्दाम इंग्रजीत पाठवला तो असा- Kindly let me know…What is exactly about Marathi \nहे इथं संपलेलं नाही- दुसऱ्या दिवशी एका सोलापूरकर निवासी संपादकांनं या उपसंपादकीय विषयवार टिपणी करतांना तो सरकारचा ‘अध्यादेश’ असल्याचा उल्लेख केलेला वाचला आणि अज्ञानाचा अंधार किती निबिड आहे याची खात्री पटली \n= मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की सरकार ( Government ) आणि प्रशासन ( Administration ) एक नाही , या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत \n= सरकार म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा गट , ज्याला आपण मंत्री मंडळ असं म्हणतो . सरकारची मुदत पाच वर्षांची किंवा अपवादात्मक स्थितीत त्यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते . सर्व धोरणात्मक निर्णय सरकारकडूनच घेतले जातात . धोरण हे सरकारचं असतं प्रशासनाचं नाही . सरकारमधील ती व्यक्ती पदावरून पायउतार झाल्यावर तिचा उल्लेख ‘माजी’ असा करायला हवा कारण त्या व्यक्तीने त्या पदावर ‘नोकरी’ केलेली नसते तर ‘सेवा’ दिलेली असते . थोडक्यात ते दीर्घकालीन पगारी नोकर नसतात .\nअपवादात्मक बाब म्हणून कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होऊ शकते पण तिच्या मंत्रीपदाची मुदत केवळ सहा महिने असते .\n= सरकारनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते आणि प्रशासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यासाठी दरमहा वेतन दिले जाते . थोडक्यात दरमहा पगारी/वेतनधारी नोकरशाही म्हणजे प्रशासन . शिस्तभंग किंवा भ्रष्टाचार किंवा सेवाशर्तींचा भंग केल्याबद्दल कारवाई होऊन निलंबन/बडतर्फी/सेवामुक्तीची वेळ न आल्यास एकदा नोकरीला लागले की ,सनदी अधिकारी वयाच्या साठीनंतर तर अन्य अधिकारी-कर्मचारी वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत नोकरी करू शकतात . अपवादात्मक परिस्थितीत त्यानंतर त्यांना नोकरीत मुदतवाढ देण्याचा अधिकार सरकारचा असतो . प्रशासनातील अधिकारी नोकरीतून वयोमानानुसार निवृत्त होतात ; ( राजकारणी निवृत्त होत नाहीत ) म्हणून त्यांचा उल्लेख ‘सेवानिवृत्त’ असा करायला हवा .\nआणखी एक- शासन आणि प्रशासन एकच ; प्रशासनाने दिलेले आदेश शासनाने पाळले नाहीत असा उल्लेख वाचला म्हणून हा खुलासा\n= इथे आणखी एक बाब स्पष्ट करायला हवी आणि ती म्हणजे राज्याला एकच मुख्य सचिव असतो . त्या दर्जाच्या अन्य सचिवांना ‘अतिरिक्त मुख्य सचिव’ असं म्हटलं जाते . खात्याचा सचिव हा प्रधान किंवा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचाही अधिकारी असू शकतो पण , मुख्य सचिव नाहीच . ( कोणत्या पदावर कोणत्या दर्जाचा अधिकारी नियुक्त करावयाचा , हा अधिकार सरकारला असतो ) माध्यमात मात्र सर्रास ‘अमुक खात्याचे मुख्य सचिव’ असा उल्लेख केला जातो आणि तो पूर्ण चुकीचा आहे .\nमे. हु. जा . व्हा.\n// ९ // माझी माय मराठी, अचूक मराठी //\n���ोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/two-firearms-sized-six-suspected-bound-three-living-kadatusa-15825", "date_download": "2018-12-10T16:00:30Z", "digest": "sha1:CL6PCVJZYQ3ZSI7UGMHKDZL7EVU553LJ", "length": 14848, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two firearms sized Six suspected bound with three living kadatusa दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसांसह सहा संशयित जेरबंद | eSakal", "raw_content": "\nदोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसांसह सहा संशयित जेरबंद\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nमालेगाव - येथील कॅम्प भागातील गजबजलेल्या हेरंब गणेश मंदिरामागील पापा मैदानावरून पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. संशयितांनी मध्य प्रदेशातून हे कट्टे आणल्याची शक्‍यता आहे. कट्ट्याचा वापर करून पंचशीलनगरमध्ये तसेच शहरात अन्य तीन ठिकाणी दरोडे टाकणार होते. त्यांना वेळीच जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.\nमालेगाव - येथील कॅम्प भागातील गजबजलेल्या हेरंब गणेश मंदिरामागील पापा मैदानावरून पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. संशयितांनी मध्य प्रदेशातून हे कट्टे आणल्याची शक्‍यता आहे. कट्ट्याचा वापर करून पंचशीलनगरमध्ये तसेच शहरात अन्य तीन ठिकाणी दरोडे टाकणार होते. त्यांना वेळीच जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक राके��� ओला यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.\nयाबाबत कॅम्प पोलिसांना खास माहिती मिळाली. यानुसार साध्या वेशातील पोलिसांनी पाळत ठेवून पापा मैदानावरून संशयित सुनील शोभराज वादवाणी (वय 30, रा. सिंधी कॉलनी), मोनू संजय सोनवणे (18, रा. जुन्या डेअरीजवळ, भायगाव शिवार), कार्तिक राजेंद्र गवळी (19, रा. श्रीकृष्णनगर, गवळीवाडा) यांना ताब्यात घेतले. यातील मोनूकडून गावठी कट्टा व एक काडतूस जप्त केले. चौकशीत त्यांनी आणखी तिघांची नावे सांगितली. पोलिसांनी पाळत ठेवून संशयित भूषण प्रकाश शेवाळे (24), हेमंत नंदलाल शेवाळे (19) व मनीष रमेश मोरे (34, सर्व रा. टेहरे) यांना अटक केली. यातील हेमंतने गणेशजवळ गावठी कट्टा ठेवण्यास दिला होता. कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सर्व संशयित पंचशीलनगरमधील एका प्रतिष्ठिताच्या घरी दरोडा टाकण्याच्या नियोजनात होते. यानंतर आणखी तीन ठिकाणी दरोडा घालण्याचे त्यांचे नियोजन होते, असे त्यांनी तपासात सांगितल्याचे श्री. ओला यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी भूषण, मनीष व कार्तिक हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. या वेळी उपअधीक्षक अजित हगवणे, सहाय्यक निरीक्षक सुनील वसावे उपस्थित होते. कॅम्प पोलिस ठाण्यात हवालदार राजू सोनवणे, पोलिस शिपाई अनिल शेरेकर, के. टी. पवार, आनंद गावडे, देवा ठाकूर, आनंद चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली. कॅम्प पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपासात त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची उकल होणार असून, गावटी कट्टे कोठून मिळाळे याचा छडा लागणार आहे.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांक��ून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/tonadachee-durnaghdhi-aani-tyavar-gharguti-upay", "date_download": "2018-12-10T16:20:35Z", "digest": "sha1:5FZF3LKBYX5PVVOAI3R3OLNDIGSZN7ZG", "length": 19517, "nlines": 248, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तोंडाच्या दुर्गंधीवर हे घरगुती उपाय करा - Tinystep", "raw_content": "\nतोंडाच्या दुर्गंधीवर हे घरगुती उपाय करा\nसकळी उठल्यावर सगळ्यात आधी आपण दात घासतो. दैनंदिन जीवनात शारीरिक स्वच्छता हा एक महत्वाचा भाग आहे. पण तोंडाची दुर्गंधी ही समस्या आपण सर्वांनीच कधीना कधी अनुभवलेली असते. तोंडाची दुर्गंधी दातांमुळे किंवा तोंडात जमा झालेल्या बॅक्टेरियामुळे येते. या कंडीशनला ‘हॅलीटिसीस’ असे देखील म्हणतात. आरोग्याविषयी निगडीत एखाद्या समस्येमुळे सुद्धा तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.\nतोंडाची दुर्गंधी का येते याची कारणे आपण पाहू.\n१. तोंडाची निगा न राखणे.\nदिवसातून २ वेळा आणि काही गोड खाल्ल्यास दरवेळी तोंडाची स्वच्छता करणे अपेक्षित असते. जेवल्यानंतर चूळ भरणे व झोपतांना आणि उठल्यावर दात घासणे तोंडाच्या योग्य निगेसाठी आवश्यक आहे. तुम्ही एखादा पदार्थ खाता तेंव्हा तोंडात उपस्थित असलेला बॅक्टेरिया त्या अन्नाचे विघटन करतो. या विघटनाच्या प्रक्रियेमुळे तोंडाला वास येतो. दातात किंवा जिभेखाली काही अन्न बाकी असल्यास ते चूळ भरून काढून टाका. जेवल्यानंतर चूळ भरणे हा नियम सर्वांनी पाळायला हवा.\nधुम्रपान हे आरोग्यासाठी घातक असते तसेच तोंडाच्या वासासाठी देखील कारणीभूत असते. धुम्रपानामुळे तोंड कोरडे पडते आणि त्यामुळे दुर्गंधी येण्याची समस्या अजून वाढते. तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीची समस्या असेल तर धुम्रपान करणे टाळा.\n३. विशिष्ट पदार्थांचे सेवन.\nकाही उग्र वासाचे पदार्थ जसे की मसाले, कांदा, लसूण इ. अशा पदार्थांना अतिशय उग्र वास असतो. या पदार्थांचे सेवन तोंडाच्या दुर्गंधीस कारणीभूत ठरते. हा उग्र वास ७२ तासांपर्यंत राहू शकतो. यासोबतच कॉफीचे सेवनाने देखील तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.\nहिरड्यांमध्ये समस्या असणे, टॉनसिल्स, सायनसचा त्रास अथवा जळकी लागणे अशा काही समस्यांमुळे अनेकजणांच्या तोंडाची दुर्गंधी येते. काही आरोग्यविषयक समस्या जसे कि मधुमेह, किडनी संबंधी समस्या यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. यासाठी मेडिकल चेकअप करून घेणे गरजेचे आहे.\nही दुर्गंधी सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणाशी बोलतांना तुमच्यासाठी लाजिरवाणी ठरू शकते. अनेकदा खूप वेळ काही खाल्ले नसल्यास देखील तोंडाचा वास येतो. म्हणून जवळ एखादी वेलची किंवा च्विंगम ठेवणे कामास येते. इथे तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी काही घरगुती टिप्स दिल्या आहेत. या टिप्सचा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा.\n१. नियमित दात घासणे.\nरोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपतांना दात घासणे अतिशय महत्वाचे आहे. जेवणातील पदार्थ दातांमध्ये अडकतात आणि रात्रभर तोंड बंद असल्याने बॅक्टेरिया त्या अन्नाचे विघटन करतांना तयार होणाऱ्या प्लेकचे चिकट पदार्थात रुपांतर होते. दात स्वच्छ करून झोपल्यास सकाळी तोंडाची खूप वास येणार नाही. सोबतच जेवल्यानंतर नेहेमी चूळ भरण्याची सवय लावा.\n२. वेलची, लवंग आणि दालचिनी.\nवेलची ही तिच्या वासासाठी खूप लोकप्रिय आहे. काही उग्र वासाचे पदार्थ खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी रोखण्यासाठी चूळ भरा किंवा दात घासा आणि एक वेलची तोंडात ठेवा. याने तोंडाला वेलचीचा वास येईल. सोबतच कांदा किंवा लसूण खाल्ल्यानंतर गुळाचा खडा वरून खाल्ल्याने देखील हा उग्र वास नाहीसा होतो.\nवेलची ऐवजी तुम्ही लवंग किंवा दालचिनीच्या काड���या सुद्धा चघळू शकता. लवंग तिखट असते आणि दालचिनी किंचित गोड लागते. याचे अनेक उपयोग आहेत. दालचिनी मध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. तोंडातील अपायकारक बॅक्टेरिया ज्यामुळे तोंडाला वास येतो ते दालचिनीमुळे नाहीसे होतील. याशिबाय अन्नपचनासाठी देखील दालचिनी उपयोगी ठरते. लवंग देखील अँटी -फंगल आणि अँटी - मायक्रोबिअल असते.\nग्रीन टीचा सुगंधी वास असतो आणि सोबतच यात अनेक अँटी-आॅक्सिडेंट्स असतात. ग्रीन टी मधील कॅटिकन्स काही काळासाठी तोंडाची दुर्गंधी पळवतात. जेवणानंतर किमान २ तासांनी ग्रीन टी पिणे तुम्हाला उपयोगी ठरेल.\n४. मिठाच्या पाण्याने गुळणी करणे.\nमिठाचे पाणी तोंडामध्ये आणि घशात जे बॅक्टेरिया जमलेले असतात त्यांचा नाश करते. अल्कली पदार्थांमुळे हे बॅक्टेरिया तोंडात वाढतात. मिठाचे पाणी आम्लधारी असते. तोंडाच्या दुर्गंधीची समस्या कमी करण्यासाठी दिवसातून २ वेळा कोमट पाण्यात मीठ घालून त्याने गुळणी करा.\nनियमित व्यायाम आरोग्यासाठी उपयुक्त असतो. व्यायामाचे महत्व आपल्या सर्वांनाच माहित आहे. व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि त्यायोगे पेशींची एकूण निर्मिती उलाढाल देखील वाढते. व्यायामामुळे तोंडातील अपायकारक बॅक्टेरिया ज्यामुळे दुर्गंधी येते त्यांची संख्या कमी होते आणि चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. व्यायामाने अन्नपचन सुधारते आणि त्यामुळे तोंडाचा वास येत नाही.\nबेकिंग सोड्याचे अनेक उयोग आहेत. हा पदार्थ आम्लधारी असल्याने तोंडात बॅक्टेरिया तयार होण्यापासून बचावतो.\n१. १/२ चमचा बेकिंग सोडा १ कप पाण्यात मिसळून घ्या. ये पाण्याने नियमित गुळणी करा. काही दिवसांनी तोंडाच्या दुर्गंधीची समस्या नाहीशी होईल.\n१. एक चमचा बेकिंग सोडा घेऊन हाताच्या बोटाने दातावर घासा. बेकिंग सोडा दात स्वच्छ करण्यासाठी देखील उपयोगी आहे.\n७. तुळस आणि पुदिना.\nतुळशीची ४-५ पाने जेवल्यानंतर खा. तुळस ही अँटी-बॅक्टेरिअल असते तुळशीच्या पानांना देखील एक प्रकारचा वास असतो. जेवल्यानंतर ही पाने खाल्ल्यास तोंडाचा वास येणार नाही आणि दुर्गंधी असल्यास ती तुळशीच्या पानांच्या वासामुळे बाहेर येणार नाही. तुम्ही इतर वेळी देखिल तुळशीची पाने खाऊन तोंडाची दुर्गंधी पळवू शकता.\nपुदिना हा अन्नपचन आणि अॅसिडीटीच्या समस्येवर उपयोगी असतो. अॅसिडीटी मुळे जळकी लागते आणि अन्न पचन व्यवस्थित न झाल्यास तोंडचा वास येतो. पुदिन्याचे सरबत पिणे किंवा याच्या गोळ्या चघळल्याने तोंडाचा येणारा वास पुदिन्याच्या वासामुळे येणार नाही.\nलिंबू हे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी प्रभावशाली आहे. जेवणानंतर ताटातले लिंबू चोखून खाल्ल्याने अन्नपचन सुधारते आणि तोंडाला खाल्लेल्या अन्नाचा वास येत नाही. जेवणानंतर किमान १/२ तासाने लिंबू-पाणी पिल्यास तोंडाची दुर्गंधी येणार नाही. मीठ आणि लिबू एकत्र करून दात घासल्याने दात स्वच्छ होतात.\nतुम्हाला तोंडाच्या दुर्गंधी ची समस्या असल्यास वरील घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mobhax.com/mr/clash-royale-cheats/", "date_download": "2018-12-10T15:15:41Z", "digest": "sha1:MXL7JA5YSGDE6IQKOHBEIURNKYEJWF2Y", "length": 5314, "nlines": 50, "source_domain": "mobhax.com", "title": "Royale फसवणूक फासा - Mobhax", "raw_content": "\nपोस्ट: एप्रिल 22, 2016\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Clash Royale Cheats. आपण शोधत असाल तर Clash Royale आपण योग्य ठिकाणी आहेत खाच हा लेख वाचन सुरू ठेवा, Clash Royale Cheats आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nClash Royale Supercell एक व्यसन खेळ आहे. तो फक्त रोजी प्रकाशीत कारण हा खेळ Android आणि iOS गेमर तेही नवीन आहे 14 जानेवारी 2016. हा खेळ शैली आपण मजबूत मिळेल जेणेकरून आपल्या बेस सुधारणा ठेवण्यासाठी आपण सक्ती आहे स्ट्रॅटेजी व्हिडिओ गेम आहे. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खरेदी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत Clash Royale आता नाही स्वागत करा Clash Royale खाच. या Clash Royale खाच त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी आपण एक दुवा सापडेल Clash Royale खाच. इमारत प्रारंभ आपल्या Clash Royale बेस आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन, कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nसर्व मोबाइल प्लॅटफॉर्मवर चाचणी.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे.\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या ठेवा Clash Royale वापरकर्ता नाव.\nआपल्याला पाहिजे त्या हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clash Royale हिरे त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Clash Royale Cheats, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Royale खाच फासा\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/criminal-sangli-43063", "date_download": "2018-12-10T16:11:30Z", "digest": "sha1:Z5ZN7S6GPNX7KXKY3VHICQ2ANTRCTQKZ", "length": 17054, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "criminal sangli गुन्हेगारीच्या एका तपात 25 गुंडांची \"गेम' | eSakal", "raw_content": "\nगुन्हेगारीच्या एका तपात 25 गुंडांची \"गेम'\nबुधवार, 3 मे 2017\nसांगली - गुन्हेगारी वर्तुळात कळत-नकळत आलेल्या गुंडांचे अस्तित्व फार काळ टिकत नसल्याचा सांगलीचा इतिहास सांगतो. गुन्हेगारीच्या एका तपात एक-दोन नव्हे तर तब्बल 25 गुंडांची डोळ्यादेखत भरदिवसा \"गेम' करण्यात आल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. खून का बदला खून म्हणून अनेकजण येथे खपले. गुंडगिरी सहन न झाल्यामुळे काही गुंडांचा खून करण्यात आला. गुंडच गुंडांचे अस्तित्व संपवत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी ��ाली आहे. मात्र त्यातून नवे गुंड डोके वरती काढत आहेत.\nसांगली - गुन्हेगारी वर्तुळात कळत-नकळत आलेल्या गुंडांचे अस्तित्व फार काळ टिकत नसल्याचा सांगलीचा इतिहास सांगतो. गुन्हेगारीच्या एका तपात एक-दोन नव्हे तर तब्बल 25 गुंडांची डोळ्यादेखत भरदिवसा \"गेम' करण्यात आल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. खून का बदला खून म्हणून अनेकजण येथे खपले. गुंडगिरी सहन न झाल्यामुळे काही गुंडांचा खून करण्यात आला. गुंडच गुंडांचे अस्तित्व संपवत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी झाली आहे. मात्र त्यातून नवे गुंड डोके वरती काढत आहेत.\nसांगलीतील गुंडगिरीचा इतिहास पाहिला तर या वर्तुळात आलेले अनेकजण इतिहासजमा झालेत. गुंड राजा पुजारी आणि दादा सावंत यांचा संघर्ष अनेकांनी पाहिला. पुजारीचा \"एन्काऊंटर' झाल्यानंतर अनेक गुंड स्वत:हून तडीपार झाले. तीन-चार वर्षे सांगली चांगली राहिली. परंतु नवे गुन्हेगार येथे जन्माला आले. 2006 पासून गुंडगिरी पुन्हा सुरू झाली. नगरात तसेच उपनगरात दादागिरी वाढली. प्रत्येकाने आपापला \"इलाका' बनवला. 2006 मध्ये भरदिवसा संजय पोतदार, सोमनाथ सपकाळ यांचा भरदिवसा खून करण्यात आला. या खुनातील संशयित विजय पवार पुढे पॅरोलवर आल्यानंतर त्याचा खून करून बदला घेतला.\nकारखाना परिसरात विजय रजपूत चा 2006 मध्ये खून करण्यात आला. त्याचा बदला म्हणून रफीक शेखचा वर्षातच खून केला. संजयनगर परिसरात गुंडाचे नेटवर्क तयार केलेल्या विठ्ठल शिंदे याचा 2007 मध्ये खून केला. त्याचा बदला म्हणून कोंडीबा शिंदेचा खून केला. टिंबर एरिया कामगाराचा खून करणाऱ्या मिर्झाचा खून केला गेला. वाहिद रंगारी, रोहित झेंडे, संजय कोले, अकबर अत्तार, विलास घाटगे, बाळू मगदूम, दादा सावंत, दीपक पाटील, इम्रान मुल्ला, रवींद्र कांबळे, मिणच्या गवळी याच्यानंतर दोन दिवसांपूर्वी तडीपारीचा भंग करून आलेला गुंड रवींद्र माने याचा खून करण्यात आला.\nगुन्हेगारीच्या एका तपामध्ये तब्बल 25 गुंडांचे खून करण्यात आले. गुंडगिरीचा शेवट भयानक असतो हे मरणाऱ्या आणि मारणाऱ्या गुंडांनीच सिद्ध केले आहे. गुन्हेगारी वर्तुळाचे आकर्षण चित्रपटात दाखवले जाते त्याप्रमाणे निश्‍चितच नसते. भल्याभल्या गुंडांचा खून येथे झालेला आहे. सांगलीच्या गुन्हेगारीचा इतिहासच सर्वकाही स्पष्ट करतो. कळत-नकळत आलेले अनेकजण गुंडगिरीतून बाहेर पडले आहेत.\nसांग��ीतील टोळीयुद्ध पोलिस कारवाईमुळे थंडावले आहे. परंतु अधून-मधून काही ठिकाणी संघर्ष उफाळून येतो. मन आणि मनगटाच्या जोरावर गुंडगिरी करणाऱ्यांना राजकारणी मंडळी \"मनी पॉवर' पुरवत आहेत. सध्या आघाडीच्या राजकीय पक्षात गुन्हेगारांचा भरणा दिसून येतो. गुंडगिरीतून राजकारणात येऊन काहींनी पदे मिळवली आहेत. गुन्हेगारीचा चेहरा झाकून राजकीय मुखवटा लावला आहे. परंतु त्यामागील गुंडगिरी जिवंत आहे की नाही हे येणारा काळच ठरवेल.\n\"मोका' मध्ये पाच टोळ्या-\nगुंड महंमद नदाफ, गुंड दुर्गेश पवार यासह मोठ्या पाच टोळ्या सध्या \"मोका' खाली कारागृहात आहेत. सध्याचे \"एसपी' दत्तात्रय शिंदे यांनी एंट्री केल्यानंतर पाच महिन्यांत चार टोळ्यांतील 27 जणांना मोका लावला. झोपडपट्टीदादा कायद्यानुसार आठजणांना स्थानबद्ध केले. हे गुन्हेगार कारागृहात असल्यामुळे गुन्हेगारी हालचाली थंडावल्या आहेत. गुन्हेगारांवर सतत कारवाईचा बडगा उगारला पाहिजे.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/time-set-examination-mess-40438", "date_download": "2018-12-10T15:50:53Z", "digest": "sha1:IXK4JOBAQHEZ5AMSZJ4PCTJNSD3JXZAK", "length": 14564, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "At the time of the set examination mess विवेकानंद महाविद्यालयात सेट परीक्षेवेळी गोंधळ | eSakal", "raw_content": "\nविवेकानंद महाविद्यालयात सेट परीक्षेवेळी गोंधळ\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nकोल्हापूर - पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेच्या कालावधीत ऐनवेळी केलेला बदल आणि प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका बदलून देण्यात विलंब झाल्याने विवेकानंद महाविद्यालयामध्ये आज गोंधळ उडाला. सेट परीक्षार्थींना दुपारी जेवणासाठी अवघा 25 मिनिटांचा वेळ मिळाला. धावपळीत परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.\nकोल्हापूर - पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेच्या कालावधीत ऐनवेळी केलेला बदल आणि प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका बदलून देण्यात विलंब झाल्याने विवेकानंद महाविद्यालयामध्ये आज गोंधळ उडाला. सेट परीक्षार्थींना दुपारी जेवणासाठी अवघा 25 मिनिटांचा वेळ मिळाला. धावपळीत परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.\nपरीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठातर्फे शहरातील पाच वेगवेळ्या महाविद्यालयांतील केंद्रांवर सेट परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे भागातील परीक्षार्थी आले होते. येथील विवेकानंद महाविद्यालयातील केंद्रावर परीक्षेच्या वेळी गोंधळ उडाला. नियोजित वेळेनुसार सकाळी दहा वाजता परीक्षार्थींना प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्या. यानंतर काही वेळातच तांत्रिक कारणामुळे प्रश्‍नपत्रिका परत घेण्यात आल्या. काही वेळाने पुन्हा प्रश्‍नपत्रिका देण्यात आ���्या तेव्हा 11 वाजून दहा मिनिटे झाली होती. काही परीक्षार्थींना अगोदर वाटलेल्या उत्तरपत्रिका परत घेतल्यानंतर त्याच बदलून देण्यात आल्या. यामुळे त्या उत्तरपत्रिकेवर पूर्वी लिहिलेल्या आसन क्रमांकाची खाडाखोड करावी लागली.\nदोन पेपरमध्ये दीड तासाची सुटी होती. त्या दीड तासातील बहुतांश वेळ परीक्षेसाठी गेला. त्यामुळे प्रत्यक्ष मधल्या सुटीचा वेळ 25 मिनिटेच उरला. त्यामुळे परीक्षार्थी जेवणासाठी महाविद्यालयाच्या बाहेर आले; पण परिसरात एकच हॉटेल सुरू होते. त्यामुळे एकाच वेळी जास्त संख्येने असलेल्या परीक्षार्थींना पोटभर जेवण मिळणेही मुश्‍कील झाले. साडेचार वाजता दुसरा पेपर संपल्यानंतर बहुतेक परीक्षार्थींनी केंद्रप्रमुख डॉ. व्ही. एस. देसाई यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली.\nकाही तांत्रिक कारणांमुळे परीक्षार्थींचे पेपर परत घ्यावे लागले. यामुळे विलंब झाला. याबाबत पुणे विद्यापीठाशी बोलूनच वेळेत बदल केले आहेत. परीक्षार्थींचा जेवढा वेळ गेला, तेवढा वेळ त्यांना वाढवून दिला. यामुळे सुटीचा वेळ कमी झाला; मात्र परीक्षा प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नसून, परीक्षा नियमानुसारच झाली.\n- डॉ. व्ही. एस. देसाई, केंद्रप्रमुख\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये द��वपाट पोलीस परेड...\nमनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vsagar.org/marathi-mcu-8/", "date_download": "2018-12-10T15:52:13Z", "digest": "sha1:IZFPOBL2WAEC7SHYHUPVIFRPUW7XGJJQ", "length": 15100, "nlines": 204, "source_domain": "www.vsagar.org", "title": "मराठीतून मायक्रोकंट्रोलर शिका – ८ – Vidyasagar Academy", "raw_content": "\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 8\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 8\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.\nया शेवटच्या भागात विद्यासागर अकॅडेमीच्या लॅबमध्ये तयार केलेले आणि संपूर्णपणे टेस्ट केलेले वेगवेगळे प्रोग्राम्स खाली दिले आहेत. यातील कोणताही प्रोग्राम आपल्या डेव्हलपमेंट बोर्डमध्ये बर्न करण्यासाठी, पहिले Keil uVision3 मध्ये हा प्रोग्राम लिहा आणि कम्पाइल करा. त्यानंतर त्याची हेक्स फाईल मायक्रोकंट्रोलरमध्ये बर्न करा.\nविद्यासागर अकॅडेमीत ८०५१ मायक्रोकंट्रोलरची संपूर्ण किट उपलब्ध आहे. या किटमध्ये प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्सच्या अभ्यासासाठी लागणारे सर्व साहित्य दिले आहे. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.\nअभ्यासासाठी तयार केलेले बेसिक प्रोग्राम्स\nएक LED ब्लिंक करण्याचा कोड\nसर्व ८ LEDs विविध पद्धतीने ब्लिंक करण्याचा कोड\nरोबोट मागे आणि पुढे चालविण्याचा कोड\nब्लॅक लाईन वर चालणारा रोबोट\nव्हाईट लाईनवर चालणारा रोबोट\nटेबलावर चालणारा रोबोट (टेबलावरून खाली न पडता हा रोबोट चालत राहतो)\nअडथळे वाचवून चालणारा रोबोट\nअभ्यासासाठी तयार केलेले कठीण प्रोग्राम्स\nLED डिस्प्ले कंट्रोल करणारा कोड\nमोबाईलद���वारे आपल्या घरातील उपकरणे नियंत्रित करा\nरिमोट काँट्रोल्ड रोबोटचा सोपा कोड\nरिमोट काँट्रोल्ड आणि टेबलावर न पडता चालणारा रोबोट\nरिमोट कंट्रोल्ड रोबोटिक आर्म\nहावभावांप्रमाणे कंट्रोल करता येणारा रोबोट\n८०५१ मायक्रो कंट्रोलर सोबत सर्वो मोटर कशी वापरावी\n८०५१ मायक्रो कंट्रोलर मधील टायमर झिरो कसा वापरावा\nतर मित्रांनो, अशा प्रकारे हा कोर्स इथे पूर्ण झाला, म्हणजे माझ्या बाजूने पूर्ण झाला. मात्र तुम्हाला यातून पुढे खूप शिकायचे आहे. वर दिलेला प्रत्येक प्रोग्राम नीट समजून घ्या. त्यातील प्रत्येक लाईनचे काय कार्य आहे, ते समजून घेणे महत्वाचे आहे.\nविद्यासागर अकॅडेमीच्या “८०५१ रोबोटिक्स कोर्स” साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. या कोर्समध्ये अतिशय सोप्या पद्धतीने अगदी बेसिक गोष्टींपासून रोबोटिक्सचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो.\nगेल्या ८-९ वर्षांपासून विद्यासागर अकॅडेमीत बेसिक रोबोटिक्स, ऍडवान्सड रोबोटिक्स, Arduino रोबोटिक्स, Raspberry Pi रोबोटिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि PCB डिझाईनिंग इत्यादी कोर्सेस अत्यंत माफक फी घेऊन, संपूर्ण प्रात्यक्षिकांसहित शिकविले जातात. प्रत्येक कोर्स मध्ये विद्यार्थ्याला (स्वतःचे म्हणून घरी प्रयोग करण्यासाठी) संपूर्ण साहित्य दिले जाते. या साहित्याची वेगळी फी आम्ही घेत नाही.\nआतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी विद्यासागर अकॅडेमीत हे विविध कोर्सेस केले आहेत. येथे शिकलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव काय आहेत, ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nविद्यार्थ्यांना अत्यंत माफक फीमध्ये जास्तीतजास्त चांगले मार्गदर्शन आणि साहित्य मिळावे हाच विद्यासागर अकॅडेमीचा शुद्ध हेतू आहे.\nतर मित्रांनो, हा ८ भागांमध्ये विभागलेला कोर्स तुम्ही आपल्या घरी बसूनही करू शकता. त्यासाठी तुम्हाला विद्यासागर अकॅडेमीने तयार केलेल्या साहित्याची आवश्यकता आहे. हे साहित्य विकत घेण्यास या लिंकवर क्लिक करा.\nजर तुम्हाला विद्यासागर अकॅडेमीत येऊन हा कोर्स प्रत्यक्षपणे करावयाचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. १५-१५ दिवसांचे हे कोर्सेस, विद्यासागर अकॅडेमीत वर्षभर चालू असतात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमित्रांनो, “मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका” या माझ्या प्रयत्नाचे खरोखरीच चीज होत आहे अथ��ा नाही, हे समजण्यासाठी, आपला अभिप्राय अवश्य लिहा. आपल्याला या कोर्समध्ये काही सुधारणा सुचवावयाच्या असतील, काही चुका निदर्शनास आल्या असतील, तर त्या अवश्य कळवा. माझा हा प्रयत्न केवळ एकतर्फी राहू नये (अरण्यरुदन होऊ नये) आणि आपल्याला या कोर्सचा फायदा व्हावा इतकीच माफक अपेक्षा आहे.\nम्हणून मित्रांनो, आपला अभिप्राय कळविण्यास विसरू नका.\nया कोर्ससंबंधी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण अथवा काही प्रश्न असल्यास मला ई-मेल करू शकता.\nSeries Navigation << मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 7\n« मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 7\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर शिका\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – २\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 3\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 4\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 5\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 6\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 7\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/editorial/rafi-story-father-told-shahid/", "date_download": "2018-12-10T16:39:15Z", "digest": "sha1:GQVDTG3M4U3ZBLUYH2MH34CAVVPI7CQE", "length": 31000, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rafi ... The Story Of The Father Told By Shahid ... | रफी... शाहीदने सांगितलेली बापाची गोष्ट... | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आ���ि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव के���द्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nरफी... शाहीदने सांगितलेली बापाची गोष्ट...\nरफी... शाहीदने सांगितलेली बापाची गोष्ट...\nमोहम्मद रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात ते कुठेच येत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो.\nरफी... शाहीदने सांगितलेली बापाची गोष्ट...\nतो मोहम्मद रफींचा मुलगा. मोठ्या माणसांच्या मुलांच्या वाट्याला येणारे वलय आपसूक त्याच्याही भोवती. वडील सर्वोत्तम गायक़ चाहत्यांसाठी साक्षात परमेश्वरच. त्यामुळे त्यांच्याही मुलाने गायकच व्हावे, ही सा-यांचीच अपेक्षा. पण, त्याने या वाटेने येऊ नये असे रफींना वाटायचे. चार भावंडांमध्ये तो सर्वात लहान, शाहीद. तो १९ वर्र्षांचा असताना मोहम्मद रफी गेले. अब्बांच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कु��ारच्या कुशीत तो दिवसभर रडत होता. नंतर सावरला, पण वडिलांसारखेच गाण्याचे दडपण न पेलवणारे... त्याने हे ओझे काही दिवस वाहून बघितले, संगीतकार-निर्मात्यांकडे गेला. पण, निराश झाला. शेवटी त्याने गाणे थांबवले. स्वत:च्या आनंदासाठी आणि अब्बांच्या नामस्मरणासाठी मात्र तो नियमित गायचा, अजूनही गातो...\nशाहीद परवा नागपुरात भेटला आणि मनातले सारे सच्चेपण त्याने प्रकट केले. मायावी दुनियेतील गळेकापू स्पर्धेत आपली मुले टिकू शकणार नाहीत, ही भीती मोहम्मद रफींना वाटायची. गुणवत्ता असूनही आपल्याला सोसावे लागले ते मुलांच्या नशिबी येऊ नये ही त्यांची कळकळ. रेकॉर्डिंगच्या वेळीही मुलांना ते थांबू देत नव्हते. मुले थोडी मोठी झाली आणि रफींनी त्यांना शिक्षणासाठी लंडनला पाठवले. शाहीदची इच्छा नव्हती. शाळेतील मुले म्हणायची ‘तुझे अब्बा खूप छान गातात, तू का गात नाहीस’ मग त्यालाही वाटायचे आपणही त्यांच्यासारखेच गावे. काहीशा अनिच्छेनेच तो लंडनला गेला...\nरफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. एरवी असे होत नाही. प्रतिभावंतांची मुले दडपणात वाढतात. आई-वडील, घरातील वातावरण त्यांना स्वतंत्रपणे उमलू देत नाही. मुलांची वाढ आपणच अशी खुंटवून टाकतो. ‘तुला काय व्हायचे आहे’ असा प्रश्न यापैकी कुणी आपल्या मुलांना कधी विचारला असेल’ असा प्रश्न यापैकी कुणी आपल्या मुलांना कधी विचारला असेल काही कळायच्या आतच सचिनने अर्जुनच्या हातात बॅट दिली, राजीव कपूरला वडील राज कपूर फरफटतच राम तेरी गंगा मैलीत घेऊन आले. फरदीन खान, बॉबी देवोल हीही अशीच खुरडलेली व्यक्तिमत्त्व. मनाजोगत्या क्षेत्रात ते गेले असते तर यशस्वी ठरले असते. अभिषेक या मायावीनगरीत तग धरू शकणार नाही, ही कल्पना अमिताभ यांना खरंच आली नसेल का काही कळायच्या आतच सचिनने अर्जुनच्या हातात बॅट दिली, राजीव कपूरला वडील राज कपूर फरफटतच राम तेरी गंगा मैलीत घेऊन आले. फरदीन खान, बॉबी देवोल हीही अशीच खुरडलेली व्यक्तिमत्त्व. मनाजोगत्या क्षेत्रात ते गेले असते तर यशस्वी ठरले असते. अभिषेक या मायावीनगरीत तग धरू शकणार नाही, ही कल्पना अमिताभ यांना खरंच आली नसेल का ‘गायिका व्हावे, असे तुला मनापासून वाटते का’ ‘गायिका व्हावे, असे तुला मनापासून वाटते का’ असा प्रश्न हृदयनाथ मंगेशकरांनी मुलगी राधाला कधीच विचारला नसेल. अभिनयातील टुकारपण सिद्ध झाल्यानंतर तुषार कपूरला पडद्यावर मुकेपण स्वीकारावे लागले ही खंत जितेंद्रला वाटत नाही का असा प्रश्न हृदयनाथ मंगेशकरांनी मुलगी राधाला कधीच विचारला नसेल. अभिनयातील टुकारपण सिद्ध झाल्यानंतर तुषार कपूरला पडद्यावर मुकेपण स्वीकारावे लागले ही खंत जितेंद्रला वाटत नाही का असे असंख्य प्रश्न शाहीदशी बोलताना मनात उभे राहतात. रफींनी या आई-बाबांसारखी चूक केली नाही. शाहीदला त्याच्यासारखेच होऊ दिले, स्वत:सारखे नाही. तो यशस्वी उद्योजक होऊ शकला, तो त्यामुळेच. गाणे ही शाहीदची आवड होती. ती आजही आहे. पण, तिला उदरनिर्वाहाचे साधन होऊ दिले नाही.\nगाण्याबद्दल अब्बांमध्ये असलेले समर्पण आपल्यात नाही, ही जाणीव शाहीदला हरक्षणी व्हायची. ‘‘अब्बांनी मला माझे मीपण दिले’’ असे सांगताना शाहीद गहिवरतो. आपल्या मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात मात्र ते कुठेच येत नाही. आपल्या वात्सल्याचाही तो भाग होत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजळगावात होणाऱ्या बालगंधर्व संगीत महोत्सवात विदेशी कलावंत छेडणार तार\nनिमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..\nसवाईचा स्वरमंच...उत्साह आणि चैतन्याचा प्रवाह..\nपैठणच्या उद्यानातील संगीत कारंजे बंद\nऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से...\nहळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...\nगोटेंना धूळ चारत धुळ्यात ‘महाजनकी’ यशस्वी\nहिंदू दहशतवाद... हा गंभीर धोका ओळखायला हवा\nबेसुमार वाळूउपशामुळे नद्यांचे झाले गटार\nजमावी उन्माद हा लोकशाहीला धोका\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब ��णि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/nashik/nashik-7-people-died-road-accident-1/", "date_download": "2018-12-10T16:40:18Z", "digest": "sha1:UONT4CMGQZF7D6GI3YKEZPPWKBIQX2IK", "length": 20870, "nlines": 331, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोमवार १० डिसेंबर २०१८", "raw_content": "\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची ल���क; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद���राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिक : मालेगाव-सटाणा रस्त्यावरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू\nNashik: 7 people died in road accident | नाशिक : मालेगाव-सटाणा रस्त्यावरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू | Lokmat.com\nनाशिक : मालेगाव-सटाणा रस्त्यावरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू\nमालेगाव-सटाणा रस्त्यावर गुरुवारी (28 डिसेंबर) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला\nअपे रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ही दुर्घटना घडली\nसटाणा- मालेगाव रोडवर शेमळी शिवारात पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली\nअपे रिक्षाला धडक देऊन पसार झ���लेल्या ट्रक चालकाचा पोलीस घेत आहेत शोध\nया अपघातात रिक्षेचा पूर्णतः चुराडा झाला\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nनिखिल शांतनुने वांद्रे येथे नवीन स्टोर लाँच केले, यावेळी ह्या सेलेब्सनी लावली हजेरी\nसलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो\n‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो\nबॉलिवूड स्टार्ससह असे रंगले दीपवीरचे तिसरे वेडिंग रिसेप्शन\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nचेतेश्वर पुजाराने भारताची लाज राखली\nगौतम गंभीरनंतर 'हे' खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज\nऑस्ट्रेलियाशी भिडणार भारताचे 'हे' शिलेदार; पाहू या, कोण आहे सगळ्यात दमदार\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nस्टार फ्रुट ठरतं आरोग्यदायी; हिवाळ्यामध्ये होतात अनेक फायदे\nशरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर\nWinter Hair Care : चमकदार केस हवे आहेत, वाचा या टीप्स\n जाणून घ्या जेवण न करण्याचे दुष्परिणाम\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1350", "date_download": "2018-12-10T15:05:17Z", "digest": "sha1:EQWXJZMHG7XLHLGR547G2SDQDDIC33U2", "length": 16091, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपोलीसांना गुटखा जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाहीच\n- उच्च न्यायालयाच्या नागपुर खडंपिठाचा महत्वपुर्ण निर्णय\nप्रतिनिधी / शिर्डी : शासनाकडुन प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ धाड टाकुन जप्त करण्याचा पोलीस खात्याला कोणताही अधिकार नाही असा महत्वपुर्ण निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपुर खडंपिठाचे न्यायमुर्ती देशपांडे व न्यायमुर्ती उपाध्याय यांनी दिला आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या बाबतीत पोलीसांनी केलेल्या कारवाईवर या निर्णयाने प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे . आकोला येथील पान दुकानदार वाहेद खान यांच्यावर पोलीसांनी कारवाई करुन गुटखा व तंबाखूजन्य पदार्था जप्त केले होते. या पोलीसांच्या कारवाई विरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपुर खडंपिठात याचिका दाखल करुन आपल्या व्यवसाय या अनुषंगाने पोलीसांना कारवाई करण्याचा किंवा माल जप्त करण्याचा अधिकार नाही हे दोन्ही पदार्थ शासनाने प्रतिबंधीत केले आहे . मात्र गुटखा व तंबाखूजन्यपदार्थ हे अन्न व औषधी हे वर्गवारीत असल्याकारणाने पोलीसांना कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार आहे कातेव्हा पोलीसांनी आपल्या व्यवसायात हस्तक्षेप करु नये अशी विनंती याचिकेत केली होती. याचिकाकर्ता वाहेद खान याच्याकडुन अॅड शाम मोहता यांनी बाजु माडतांना कारवाईचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन विभागाला आहे जी वर्ग वारी केली गेली त्यामुळे पोलीसांना कारवाई करण्याचे अधिकार नाही या बाबत कायद्यात असलेली तरतूद , विविध न्यायलयाने दिलेले निकाल न्यायमुर्ती समोर जोरदार युक्तीवाद दाखल केले सरकार पक्षाची बाजु अॅड नितीन रेडे यांनी मांडली युक्तीवाद आणि कायदेशीर बाबी तपासुन न्यायमुर्ती देशपांडे व न्यायमुर्ती उपाध्याय यांनी याचिका निकाली काढतांना याचिका करण्याच्या व्यवसाय क्षेत्रात पोलीसांनी या पुढे कारवाई करु नये अशे निर्देश दिले. याचिकेवर निकाल देताना विभागीय पोलीस आयुक्त आणि विभागीय पोलीस अधिक्षक या दोन वरीष्ठ अधिकाऱ्याच्या अधिनस्त असलेल्या कुठलेही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना प्रतिबंधीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ धाड घालुन जप्त करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करुन पोलीसांनी धाड टाकण्याची व साठा जप्त करण्याची क��रवाई करु नये असा निकाल देत याचिका निकाली काढली.\nया अगोदरही अहमदनगर जिल्ह्यातील व्ही.एस चोपडा नावाच्या व्यापाऱ्याने औरंगाबाद उच्च खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या वेळीही न्यायमुर्ती निरगुडे यांनी वरील प्रमाणेच निकाल दिला होता.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nभरधाव बसने महिलेला चिरडले\nश्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार \nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\nट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दोन युवक ठार\nश्रीनगरमध्ये चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nश्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी\nमहानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला, ९८ जागांकरिता ५४ हजार ४८२ उमेदवार\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\nनक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान\n‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान \nइंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त, कारवाई सुरूच\nचित्रपट 'आरॉन' जिव्हाळा, प्रेम ची भावनिक कथा\nवाढीव वीज देयकांबाबत २४ तासाच्या आत स्पष्टीकरण करा\nक्रेन्सने केले गिधाड संशोधनावरील अहवालाचे विमोचन\nएका शिक्षकाचे समायोजन, दुसरा सुट्टीवर, रामपूरची शाळा वाऱ्यावर\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nकमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्षल स्थापना दिन साजरा करण्याचे केले आवाहन\nगडचिरोली शहरातील चुकीचे रस्ता दुभाजक ठरत आहेत कर्दनकाळ, टमाटर वाहून नेणारा ट्रक चामोर्शी मार्गावर पलटला\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\nआष्टीजवळ ट्रकची बसला समोरासमोर धडक, जिवितहाणी टळली\n१२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्ष�� १ मार्चपासून\nकोठरी येथील बौद्धविहार परिसराच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार डॉ. देवराव होळी\nचिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या\nकोटपा कायदा २००३ अंतर्गत तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई\nमानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या\nहेटळकसा जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमक, दोन नक्षल्यांचा खात्मा\nअल्लीपुर येथील युवकाने शेतात जाऊन घेतला गळफास\nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\nभामरागड पंचायत समिती सभापतींच्या दौऱ्यात दोन शाळा आढळल्या बंद\nतहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी\nआरोपी कडून तीन पोलिसांना बेदम मारहाण, एक पोलीस ठार\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा\nचार महिन्याचे मानधन रखडल्याने एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन\nविद्युत प्रवाहाच्या झटक्याने युवकाचा मृत्यू : विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराचा बळी\nपाऊस कमी होऊनही विकेंद्रीत पाणी साठ्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपाेलीस जवानांनी फक्त ५ मिनटात केला आलापल्ली - एटापल्ली रस्ता सुरळीत\nआवळगाव परिसरात वाघाने पुन्हा घेतला बालिकेचा बळी, आठ दिवसातील दुसरी घटना\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\nउभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा मृत्यू, आमगाव शिवारातील घटना\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nपुलगाव आयुध निर्माणीत स्फोट, ५ मजूर ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी\nझाडे, झाडीया समाजाच्या समस्या लवकरच निकाली निघणार : आ.डाॅ. देवराव होळी\nत्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याच्या कामात लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चा सहभाग\n५ ला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nमाजी आमदार हरीराम वरखडे यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिसरात आढळला विद्यार्थीनी��ा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2043", "date_download": "2018-12-10T15:07:22Z", "digest": "sha1:YZOYKQQJRE3YNAOETTV3VG6OW4SIFM2D", "length": 11768, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\nप्रतिनिधी / पेंढरी : आज २१ सप्टेंबर रोजी नक्षल्यांनी पुकारलेल्या पार्टी स्थापना दिनाच्या सप्ताहाचा विरोध करून पेंढरी उपपोलीस ठाण्याच्या परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन नक्षल्यांचा तीव्र निषेध करत नक्षल्यांच्या लावलेल्या बॅनरची होळी केली.\nपेंढरी परीसरातील पेंढरी ते ढोरगट्टा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर नक्षल्यांनी आदिवासी जनतेच्या मनामध्ये दहशत पसरविण्याचा उद्देशाने लावलेले लाल कापडी बॅनर सर्व नागरिकांनी एकत्र येऊन नक्षल विरोधी घोषणा देऊन जाळले .\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nकुशल राजनेता व राष्ट्रभक्त महान योद्धयास देश मुकला : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर\nस्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना…\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना १५ लाख रुपये मदत देणार\nजम्मू- कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्थान\nटी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता केले ठार\nपालकमंत्र्यांच्या हस्ते 'मी हनुमंता रिक्षावाला' चित्रपटाच्या गाण्यांचे लोकार्पण\nइंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त, कारवाई सुरूच\nहिंगणघाट तालुक्यात वाघाने घातले थैमान : नागरीक भयभीत\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nपुरात अडकलेल्या ‘त्या’ बसचे चालक - वाहक निलंबित\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\nसोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची घटना, आई - वडिलांकडून मुलीचा खून\n'त्या' बसमधील प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा पालकमंत्र्यांनी केला गौरव\nआ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी स्वच्छता सेवा व संवाद अभियान कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nस्वाईन फ्लू उपचारासाठी म��र्गदर्शक तत्वे जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य\nरेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nरिकाम्या रस्त्यावर कार शिकायला जाणे भोवले , वाहून जाणाऱ्या कारमधील दोन युवक बचावले\nजनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\nचौकीदाराची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक\nचक विरखल येथील गुराख्यावर वाघाचा हल्ला\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nकोठरी येथील बौद्धविहार परिसराच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार डॉ. देवराव होळी\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nकायद्याचा भंग केल्याने शहरातील तीन डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई : गडचिरोली पोलिसांची कारवाई\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nसाहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर केली कारवाई\nसातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होणार\nस्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय ‘रालोआच्या’ च्या पुढील बैठकीत मांडणार : रामदास आठवले\nसामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या २०१९ मधील २१ सार्वजनिक सुट्ट्या\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nसमलैंगिकता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल\nदुचाकी चोरटा शिर्डी पोलीसांकडुन जेरबंद , तीन लाखांचा मुदेमाल जप्त\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nसेल्फी घेण्याच्या नादात गेला युवकाचा जीव\nस्थानिक लोकप्रतिनिधींच्या दूर्लक्षपणामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका टंचाईग्रस्त यादीत नाही\nआता मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणीकरण व प्रमाणन\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nसिरोंचा ग्रामीण रूग्णालयातील औषधी भांडार कक्षाला शार्ट सर्कीटने आग, मोठा अनर्थ टळला\nआष्टी - चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवर नवीन चारपदरी पुलाची निर्मिती करा\nसी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी\nआष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर, शिपाईच करतात उपचार\nपुण्यात सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/subhashsnaik/page/2/", "date_download": "2018-12-10T15:24:14Z", "digest": "sha1:7ADNKOKTGYPXFUV7LSSVAHKDJ7YMRSAP", "length": 14218, "nlines": 115, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुभाष नाईक – Page 2 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nArticles by सुभाष नाईक\n४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत स��हित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.\nएऽ येश्वदे, एऽ ममद्या, बाप्ये जमवा समदे बाया बी गोळा करा समद्या मारा समद्यांनला जोरात हाका, आन् ती समदी मेंढरं हाका. चला आपन बहिनी-भाऊ मतदानासाठी जाऊ. देऊ त्याला भलामोट्टा आपल्या मतांचा गठ्ठा. तो, जो गावीं आल्ता पठ्ठा ज्यानं आपल्या समद्यांनला वाटला हाय पैका. – सुभाष स. नाईक\nदोन्हीं दारीं मारामारी खानेसुमारी पानसुपारी. खालीवर तागडी जुळली फुगडी हुशारला गडी फुशारला गडी. आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की लाल-दिव्याची गाडी – सुभाष स. नाईक\nकुणी भुंकली कुणी थुंकली कुणी म्हणालं, ‘जंगली’. पण विधानसभा नाहीं भंगली. अखेरीस एकानं केलं वॉक् आऊट, अन्, दुसरी पार्टी ट्रस्ट-व्होट जिंकली – सुभाष स. नाईक\nझालं इलेक्शन व्होट-कलेक्शन. एक पार्टी हरली एक जिंकली. पण कुठेतरी माशी शिंकली ; आणि, लागली भलत्याच भिडूच्या माथीं, सोनेरी सत्तेची टिकली. – सुभाष स. नाईक\n(मोरोपंतांची क्षमा मागून. अंतिम पंक्ति त्यांच्याकडून घेतलेली आहे). चुनावीं, मोठी पार्टी म्हणुन् निवडुन् आलो अम्ही सत्ता हातीं घेण्यांसाठी होती संधी नामी परी, आकडे बहुमताला पडले थोडेसे कमी त्यासाठी कोणां पक्षाची आम्हां हवी होती हमी. विरोधकांची, अपक्ष यांची, म्हणून केली हांजी-हांजी गळास कैसा कोण लागतो, गणितें केली ताजी-ताजी परंतु नाहीं खेळ साधला, सरकार न बनवूं शकलो दात-ओठ […]\nकुणाच्या तरी सांगण्याला पडलो फशी पार्टीच्या जाहिरातीसाठी निवडली एजन्सी होती इलेक्शनची अर्जन्सी नाहीं केली पुरती चौकशी आणि अखेरिस झाली फजिती खाशी . – सुभाष स. नाईक\nपन्हाळगडचा शिवा काशीद : एक शोध ( सुधारित लेख )\n( व्यक्ती, समाज ) पन्हाळगडचा शिवा काशीद : एक शोध ( सुधारित लेख ) • आषाढ महिना आला की जशी विठ्ठलाची आठवण होणें साहजिक आहे; तशीच शिवाजी-काळातील, पन्हाळगडचा वेढा, आणि त्यासंदर्भात, बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशीद यांचें स्मरण होणें अपरिहार्य आहे. बाजी प्रभूंबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख झालेला असतो, (मीही अन्यत्र त्यांच्याबद्दल कांहीं लिहीतच आहे ) […]\n(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ ) आम्ही स्वतंत्र झाल�� , आम्ही स्वतंत्र आहो स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो \nआधी ‘पेपर’ होता ‘वीकली’ इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’ इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली . – सुभाष स. नाईक\nफवारे हास्याचे – (4)\nसाहित्याचा चोर मी तरि साहित्यिक थोर मी थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी पण लढतो घनघोर मी \nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-zp-school-news/", "date_download": "2018-12-10T14:48:09Z", "digest": "sha1:JEETMCGHCBYTZKPA7POMCT43HJ55LHDP", "length": 14575, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाळाखोल्यांच्या बांधकामाला मुहूर्त कधी सापडणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशाळाखोल्यांच्या बांधकामाला मुहूर्त कधी सापडणार\nशाळा निर्लेखन प्रस्तावांना विलंब; दहा कोटीचा निधी धूळखात पडून\nमोडकळीस व धोकादायक शाळा नगर दक्षिण भागात आहे. 501 शाळांच्या 1 हजार 724 खोल्या निर्लेखन करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. परंतू या भागातील शाळांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव येण्यास विलंब होत आहे. या भागातील लोकप्रतिनिधींकडून हे प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत प्रयत्न होत नाही. तसेच शिक्षण व बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव असल्याने शाळाखोल्यांचे निर्लेखन रखडले असून परिणामी निधी असूनही बांधकाम ठप्प झाले आहे.\nनगर – एवढा आटापिटा करून शिर्डी स���ईबाबा संस्थानकडून जिल्ह्यातील शाळा खोल्या उभारणीसाठी 30 कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी 10 कोटीचा निधी देखील उपलब्ध झाला आहे. परंतू शाळा खोल्यांच्या निर्लेखनाचा प्रस्तावांना विलंब होत असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून 10 कोटीचा निधी धूळखात पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 106 शाळांचा 305 खोल्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. शाळांची निवड संस्थानने केल्या 140 शाळांचे बांधकाम मार्गी लागेल.\nनगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा कोसळल्याने तीन विद्यार्थ्यांचा अंत झाला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांचा विषय ऐरणीवर आला होता. जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यात श्रीगोंदा, पाथर्डी येथील शाळा कोसळल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात तब्बल 882 शाळांच्या 2879 खोल्या निर्लेखन करण्याचे चित्र समोर आहे.\nएवढ्या मोठ्या प्रमाणावर शाळा उभारणीसाठी राज्य शासनाने निधी द्यावा म्हणून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. परंतू एवढा मोठा निधी देणे शासनाला शक्‍य नसल्याने अखेर शिर्डी साईबाबा संस्थानकडे शाळा खोल्या नव्याने उभारणीचे साकडे घालण्यात आले. मोडकळीस आलेल्या तब्बल तेराशे शाळा खोल्या तातडीने उभाराव्या लागणार असल्याचे आढळून आले. एवढी भीषण स्थिती शाळांची झाली असून सध्या या शाळाखोल्यांमधील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.\nशिर्डी संस्थानने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नव्याने शाळा खोल्या उभारणीसाठी 30 कोटी निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 10 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. या 10 कोटींच्या निधीतून अंदाजे 140 नवीन शाळा खोल्या होऊ शकतील. राज्य शासनाच्या मान्यतेअभावी हा प्रस्ताव अडगळीत पडला होता.\nत्यानंतर जुलै महिन्याच्या 26 तारखेला शासनाने 10 कोटींच्या निधीला मंजुरी दिली. या निधीतून बांधकाम करावयाच्या जिल्हा परिषद शाळा निवडण्याचे अधिकार शासनाने शिर्डी संस्थानला दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गेलेल्या शाळांच्या यादीतून बांधकामासाठी शाळा निवडायच्या आहेत. परंतू ही निवड रखडली आहे.\nदरम्यान शाळा खोल्याचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव देखील बांधकामाला अडसर ठरत आहे. जिल्हा परिषदेने दक्षिणेतील 501 शाळांच्या 1 हजार 724 खोल्या तर उत्तरेतील 381 शाळांच्या 1 हजार 155 खोल्या निर्ल��खन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत 243 शाळांचे 673 खोल्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.\nतसेच 146 शाळांचे 500 खोल्यांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्या परत पाठविण्यात आले आहेत. तर 106 शाळांचे 305 खोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले असून त्यापैकी केवळ 4 शाळांचे 11 खोल्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहे.\nनिर्लेखन न झाल्याने नव्याने शाळाखोल्या उभारणी कशी करणार असा प्रश्‍न आहे. जुन्या शाळा पाडल्यानंतर त्या ठिकाणी नव्याने शाळा उभारण्यात येतील. संबंधित शाळांकडून निर्लेखनाचे प्रस्ताव येण्यास विलंब होत आहे. परिणामी शाळा खोल्यांचे बांधकाम रखडले आहे. संस्थानकडून 10 कोटींचा निधी उपलब्ध होवून आज तीन महिने झाले तरी बांधकामचा विषयावर कोणीच बोलायला तयार नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटोळक्‍याकडून तिघांना मारहाण\nNext articleएसटी चालकास हॉकी स्टीकने मारहाण\nकेंद्राने दुष्काळासाठी निधी जाहीर करावा\nशिवसैनिकावरील हल्ल्यातील टोळक्‍यापैकी चौघांना अटक\nएक कोटी मिळाल्याने तांड्यांवर आनंदोत्सव साजरा\nनाफेडमार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा\nकोल्हार-नांदूरशिंगोटे राष्ट्रीय महामार्गाने जोडणार\nभाव नसल्याने कांद्याचे मोफत वाटप\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-10T16:34:50Z", "digest": "sha1:7EGDGKNIO5TYF4D6NAGDDFGCHDQ3NG2R", "length": 7752, "nlines": 138, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "करवीरनगरी अर्थात कोल्हापूर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ November 20, 2018 ] कोकणचा मेवा – टिकाऊ पदा��्थ\tओळख महाराष्ट्राची\n[ November 19, 2018 ] कोकणचा मेवा – जामफळ\tओळख महाराष्ट्राची\n[ November 18, 2018 ] कोकणचा मेवा – फणस\tओळख महाराष्ट्राची\n[ November 17, 2018 ] कोकणचा मेवा – जांभूळ\tओळख महाराष्ट्राची\n[ November 16, 2018 ] कोकणचा मेवा – करवंदे\tओळख महाराष्ट्राची\nHomeओळख महाराष्ट्राचीकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७६८५ किलोमीटर एवढे आहे. येथील महालक्ष्मी मंदिर, गुळाची बाजारपेठ प्रख्यात आहे. चित्रनगरीने शहराचा नावलौकिक वाढवला असून, कोल्हापुरी चप्पल जगप्रसिध्द आहे.::\nमुंबई विद्यापीठातील नेहरु ग्रंथालय\nगावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा फॉर्म भरू लागलो. एक ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\nटाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण ...\nरस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती. फक्त मानेची व शेपटीची हालचाल अधून मधून ...\nरंगांनी सजलेल्या नवरात्रोत्सवाचं फोटोशूट करण्याची संधी मला वृत्तपत्रांमुळे अनेकदा मिळाली. हे फोटोशूट म्हणजे एका विशेष ...\nमराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं \nहा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=media", "date_download": "2018-12-10T16:23:28Z", "digest": "sha1:2PJW57TNIYGI7JUO7WB4NW3EB2AJE6DD", "length": 20105, "nlines": 58, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "Ameyainspiringbooks", "raw_content": "\nद टी सी एस सक्सेस स्टोरी\nप्रत्येकाने वाचावे असे पुस्तक\nदै.सकाळ, पुणे, शुक्रवार 12 एप्रिल 2013\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मत; भारत हार्डवेअरमध्ये मागे. प्रत्येकाने वाचावे 'द टीसीएस सक्सेस स्टोरी' हे पुस्तक केवळ एका कंपनीची यशोगाथा नाही, तर देशातील संगणक युग, माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार व संगणक प्रणालीचा विकास, या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा त्यात आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. अन्य क्षेत्रातील वाचकांना ते भावणार आहे,' असेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 'आयबीएम' या कंपनीला भारतातून हाकलून देण्याचा जनता सरकारचा 1977 मधील निर्णय दुदैवी होता. त्यामुळे कॉम्प्युटर हार्डवेअर क्षेत्रात भारत कायमचाच मागे पडला असून, त्याचे परिणाम अद्याप भोगावे लागत आहेत. ही कंपनी भारतात असती तर हार्डवेअरबाबत तैवानलाही आपण मागे टाकू शकलो असतो,’’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. पंतप्रधानांच्या कौशल्य विकास अभियानाचे सल्लागार व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) उपाध्यक्ष एस. रामदोराई यांनी लिहिलेल्या 'द टीसीएस स्टोरी... अँड बियॉंण्ड' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सुवर्णा बेडेकर यांनी मराठी अनुवाद केला असून, अमेय प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. चव्हाण म्हणाले, ‘‘टाटा उद्योगाने त्यांच्या समूहातील कंपन्यांसाठी 1968 मध्ये टीसीएसची स्थापना केली. त्याच दरम्यान भारतात माहिती तंत्रज्ञान युग सुरू झाले. मात्र 1973 मध्ये 'फेरा' कायद्यामुळे आयटी कंपन्यांच्या आयातीवर निर्बंध आले. त्याचाही परिणाम या क्षेत्रावर झाला. त्यापेक्षा मोठा फटका 'आयबीएम'ला भारतातून हाकलून देण्यामुळे बसला. या निर्णयामुळे हार्डवेअरच्या क्षेत्रात कायमस्वरूपी आपण मागे पडलो. केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे या क्षेत्राला आता प्रोत्साहन मिळत आहे.’’ रामदोराई म्हणाले, 'देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन होत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. टीसीएसने कायम सांघिक पद्धतीने काम केल्यामुळे जगभर या कंपनीचा लौकिक निर्माण झाला. तंत्रज्ञानात वेगाने झालेल्या बदलांची साक्षीदार टीसीएस असून, त्याचाही आढावा या पुस्तकात वाचकांना मिळणार आहे. कंपनीचे महाराष्ट्रात 59 हजार कर्मचारी असून, नजीकच्या काळात हिंजवडी प्रकल्पात वीस हजार कर्मचारी दाखल होणार आहेत. कौशल्य विकास अभियानात नाशिक, औंरगाबाद या शहरांना आगामी काळात मोलाचे स्थान असेल.' अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असून, आगामी काळात ते ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोचविण्यासाठी रामदोराई यांच्या मदतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. क्रॉसवर्डचे सतीश गुप्ता हेही या प्रसंगी उपस्थित होते. फोटो ओळी - सेनापती बापट रस्ता - एस. रामदोराई यांनी लिहिलेल्या 'द टीसीएस सक्सेस स्टोरी... अँड बियॉंड' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी क्रॉसवर्डमध्ये झाले. या वेळी डावीकडे रामदोराई.\nमराठी पुस्तकाचे अंटार्क्टिकावर प्रकाशन\nदै. सकाळ, पुणे, गुरुवार 26 जानेवारी 2012\nकेसरी टुर्सच्या संचालिका वीणा पाटील यांच्या 'प्रवास जगाचा जगण्याचा (भाग 3)' या पुस्तकाने बर्फमय खंडावर प्रकाशित होणाऱ्या जगातल्या पहिल्या पुस्तकाचा मान मिळवला आहे. अमेय प्रकाशनाच्या या पुस्तकाचे अंटार्क्टिकातील डिसेप्शन आयलंड या बेटावर झालेल्या समारंभात ऍडव्हेंचर टुरिझममधील क्वार्क एक्स्पिडीशनचे डेव्हिड वूडी आणि ऍनी इग्लिस यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी केसरी टुर्सचे सुधीर पाटील, केसरी पाटील, सुनीता पाटील उपस्थित होते. या पुस्तकात एका यशस्वी उद्योजिकतेची मानसिकता उलगडून दाखविली आहे. पर्यटकांना जगभरातील रमणीय स्थळांची सफर घडविताना, घर आणि व्यवसाय यांची सांगड घालताना जीवनप्रवास कसा रंगतदार होतो याचे अनुभव वीणा पाटील यांनी मांडले आहेत. फोटो ओळी - अंटार्क्टिकावर झालेल्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) डेव्हिड वूडी, वीणा पाटील आणि ऍनी इग्लिसो\nदेशात खऱ्या अर्थाने लोकशाही नाही\nदै. सामना, सोमवार 4 जून 2012\nराजकारणाचा पाया संकुचित होत असून 'मनी आणि मसल पॉवर'चा वापर करून निवडणूका लढविल्या जात आहेत. योग्यता नसणाऱ्या लोकांना निवडून देणारे नागरिकही तेवढेच या प्रकाराला जबाबदार आहेत. जनतेला लोकशाहीतील अधिकार हवे आहेत; कर्तव्ये नको आहेत. त्यामुळेच देशात अद्याप खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण झाली नाही, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. 'अमेय प्रकाशन'तर्फे आयोजित कार्य��्रमात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे लिखित 'आहे लोकतंत्र तरीही' या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. नीलम गोऱ्हे,'म्हाडा'चे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे आणि कॉंग्रेसचे नेते अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी 'भारतीय लोकशाहीचे भवितव्य' या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. आमदार डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उदासीनता आली आहे. पक्षात कामापेक्षा पैशाला महत्त्व देऊन प्रतिनिधींना निवडणुकांचे तिकीट वाटले जाते. लोकशाहीप्रणालीत सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेत प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा घोटाळ्यांवर चर्चा होते. यामुळे लोकशाहीची उपेक्षा होत आहे. अंकुश काकडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर लोकशाही पद्धत स्वीकारली असली, तरी राजकीय पक्षांमध्ये लोकशाही निर्माण झालेली नाही. लोकांना घटनेने दिलेले अधिकार हवे आहेत. मात्र, लोकशाहीची कर्तव्ये बजाविण्यासाठी ते पुढे येत नाहीत. अनंत गाडगीळ म्हणाले, लोकांनी नेता निवडताना जागरूक राहिले पाहिजे. देशात सतराशे साठ राजकीय पक्ष आहेत. मात्र, त्यामुळे कडबोळाचं राजकारण केले जात आहे. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, प्रश्न सोडविताना राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते. व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी जनशक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. फोटो ओळी 'अमेय प्रकाशन'तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. विनय सहस्रबुद्धे लिखित 'आहे लोकतंत्र तरीही' या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, 'म्हाडा'चे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे आणि कॉंग्रेसचे नेते अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले.\nक्रांतिकारक खानखोजे यांचा जीवनपट उलगडला\nदै. सकाळ, पुणे, मंगळवार, 8 नोव्हेंबर 2011\n'क्रांती आणि हरितक्रांती'पुस्तकाचे प्रकाशन - पांडुरंग सदाशिव खानखोजे... वयाच्या अवघ्या सतरा-अठराव्या वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिका, जर्मनी, मेक्सिको आदी देशांमध्ये पडेल ते काम करून झगडणारा क्रांतिकारक. परंतु अद्यापही पडद्यामागेच राहिलेला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही वाट्याला आली ती उपेक्षाच. अशा क्रांतिकारकाचा जीवनपट 'क्रांती आणि हरित क्रांती' या पुस्तकात उलगडून दाखविण्यात आला आहे. 'अमेय प्रक���शन'च्या वतीने मेक्सिकोचे भारतातील प्रतिनिधी कॉन्रॅडो टोस्टॅडो यांच्या हस्ते सोमवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मूळ इंग्रजी भाषेतील या पुस्तकाच्या लेखिका डॉ. सावित्री साहनी असून, सुहास फडके यांनी मराठी अनुवाद केला आहे. परकीय भूमीवर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकाची कथा सांगणारे हे पुस्तक म्हणजे मेक्सिको आणि भारत यांच्यातील 'ग्लोबल फ्रेंडशिप' आहे, अशा गौरवपूर्ण शब्दात कॉन्रॅडो टोस्टॅडो यांनी या पुस्तकाचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'मेक्सिकोसाठीही कृषी क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले. एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.' खानखोजे यांचा लढा क्रांतिकारी असून, भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुस्तकास शुभेच्छा दिल्या. पांडुरंग खानखोजे यांची मुलगी आणि मूळ इंग्रजी भाषेतील या पुस्तकाची लेखिका डॉ. सावित्री सहानी यांनीही आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या. राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी या पुस्तकाच्या मराठी भाषांतरासाठी मोठे सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद : रवींद्र दाणी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद : डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद : अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nअनुवाद : विदुला टोकेकर\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\nअनुवाद : नमिता देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-10T16:14:27Z", "digest": "sha1:R4UJDSK72DH2EAWPHNYJOYSCDRAJVIDQ", "length": 10301, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"फर्ग्युसन'समोर पतित पावन संघटनेचा \"सत्यनारायण' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news “फर्ग्युसन’समोर पतित पावन संघटनेचा “सत्यनारायण’\n“फर्ग्युसन’समोर पतित पावन संघटनेचा “सत्यनारायण’\nपुणे – फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेवरुन निर्माण झालेला वाद कमी होताना दिसत नाही. मंगळवारी पतित पावन संघटनेने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्यनारायण पूजा घातली. या पूजेद्वारे संघटनेने प्रशासनाचे समर्थन करतानाच विरोध करणाऱ्यांचा निषेध केला आहे.\nगेल्या आठवड्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्यात आली होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्यनारायण पूजेची गेल्या 40 वर्षांची परंपरा असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले होते. मात्र, या पूजेला काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. घटनेच्या मूलभूत तत्त्वानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धर्माचे धार्मिक विधी, सण, उत्सव इमारतीच्या भिंतीवर धार्मिक घोषवाक्‍य लिहिणे, धार्मिक प्रतिमा लावणे संविधानानुसार निषिद्ध असल्याचे काही विद्यार्थी संघटनांचे म्हणणे होते.\nफर्ग्युसनमधील पूजेचा वाद ताजा असतानाच मंगळवारी पतित पावन या विद्यार्थी संघटनेने प्रवेशद्वाराजवळ सत्यनारायणाची पूजा घातली. हिंदूंच्या सणावर आजवर अनेक वेळा संघटनांकडून आक्षेप घेतला गेला, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भविष्यात हिंदू सणांस विरोध केल्यास आमच्या स्टाइलने उत्तर दिले जाणार असल्याचे सीताराम खाडे यांनी दिला आहे. यावेळी स्वप्नील नाईक, शिवाजीराव चव्हाण, दिनेश भिलारे, गोकुळ शेलार, धनंजय क्षीरसागर, संतोष शेंडगेसह आदी उपस्थित होते.\n‘सनबर्न’मध्ये घातपाताचा होता कट\nगरवारे महाविद्यालयातील सत्यनाराण पूजा स्थगित\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sakhi/right-drive/", "date_download": "2018-12-10T16:40:20Z", "digest": "sha1:4D3XXKIWPLL5AU3NGQRAKB2AOHPSE5VJ", "length": 31784, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Right To Drive | राइट टू ड्राइव्ह : जगभरातल्या स्त्रियांच्या आयुष्यात डोकावणारी खिडकी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्��ाने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nराइट टू ड्राइव्ह : जगभरातल्या स्त्रियांच्या आयुष्यात डोकावणारी खिडकी\nसौदी सरकारनं महिलांना बाइक, ट्रक आणि कार चालवण्याची परवानगी दिली आहे. खेळ पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये जाण्याची मुभा देऊन देशात सिनेमा हॉलही सुरू करण्याचा निर्णय झालाय. आपल्याला या गोष्टी सामान्य वाटतील, पण सौदीतील स्त्रियांसाठी ही एक नवीन पहाट आहे.\nनवं वर्ष सौदी अरेबियातील महिलांसाठी क्रांतिकारी वर्ष ठरणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सौदी सरकारनं महिलासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे. सौदीचे राजे किंग सलमान यांनी महिला आणि मुलींना बाइक चालवण्याची परवानगी दिली आहे. सौदी सरकारनं आर्थिक ���णि सामाजिक सुधारणांसाठी ‘व्हिजन २०३०’ कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला कल्याणाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तूर्तास बाइक, ट्रक आणि कार चालविण्यावरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. यासह महिलांना स्पोर्ट्स स्टेडियममध्ये एण्ट्रीची परवानगी देण्यात आली आहे. यासह अजून एक महत्त्वाचा निर्णय सौदी सरकारनं घेतला आहे, तो म्हणजे देशातील सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी सौदी सरकारनं दिली आहे. भारतच काय तर इतर देशातील नागरिकांसाठी ही गोष्ट फुटकळ वाटू शकते, पण सौदी महिलांसाठी हे निर्णय एक पर्वणी आहे.\nआॅक्टोबर महिन्यात सौदीत महिलांच्या ड्रायव्हिंगवरचे निर्बंध उठवण्यात आले, तर डिसेंबर महिन्यात म्हणजे आठ दिवसांपूर्वी सौदीच्या शाही सरकारने दोन महत्त्वाचे निर्बंध उठवले. पहिली म्हणजे महिलांना बाइक आणि ट्रक चालविण्याची परवानगी दिली, तर दुसरं म्हणजे देशात तब्बल साडेतीन दशकानंतर सिनेमागृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सौदी सरकारने घेतला.\nया निर्णयामुळे सौदीतील स्थानिक महिलांपेक्षा आणि नोकरीसाठी त्या देशात असलेल्या परदेशी महिलांना मोठा फायदा मिळू शकेल. पण या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला आणखी थोडासा वेळ लागेल. मार्च महिन्यापासून सिनेमागृह सुरू होतील. तर प्रत्यक्ष ड्रायव्हिंगसाठी जूनपर्यत थांबावं लागणार आहे.\n१९९० साली कायद्यात सुधारणा करत सौदी सरकारनं महिलांच्या ड्रायव्हिंगवर निर्बंध लादले. त्या काळात शाही परिवाराविरोधात उघड बंड करणं अशक्य होतं. त्या काळात बंडखोरांना थेट जेलमध्ये टाकण्यात येई, तरीही परिणामांची पर्वा न करता तब्बल ४७ महिलांनी शाही परिवाराच्या निर्णयाचा बहिष्कार करत रियाधच्या रस्त्यावर गाड्या चालवल्या. या महिलांना अटक करण्यात आली. सौदीतील विद्वान धर्मगुरुंनी या महिलांविरोधात कायदेशीर आदेश काढत महिलांना ड्रायव्हिंगला बंदी केली. ‘महिलांनी गाडी चालवली तर त्यांची जवळीकता पुरुषांशी वाढेल आणि त्यातून अनैतिक कामं होतील’ अशा हास्यास्पद आदेशाला सौदीच्या शाही परिवारानं मान्यता दिली. विरोध करणाºया महिलांचे पासपोर्ट जप्त करून त्यांना तुरुंगात टाकण्यात येऊ लागले. पण महिलांचा विरोध कायम होता. कार ड्रायव्हिंगवरील निर्बंध उठवण्याची मागणी सातत्यानं सुरू झाली. सरकारनं याकडे दुर्लक्ष करत जेलभरो सुरू ठेवलं.\nमात्र सौदीतील महिलांनी ‘वुमेन टू ड्राइव्ह मुव्हमेण्ट’ अशा नावे हे अभियान सुरूच ठेवलं. काही पुरुषांनीदेखील समर्थन दिलं. २०१४ साली दुबईच्या सामाजिक कार्यकर्त्या ‘लुजैन अल हथलौल’ यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत सीमेवरून कार चालवत सौदीत प्रवेश केला. त्यांना सौदी पोलिसांनी अटक केली, त्यांच्यावर दहशतवादाचे आरोप ठेवून जेलमध्ये डांबण्यात आले. पण ड्रायव्हिंग बंदीविरोधात चळवळ सुरूच होती. अखेर सरकारनं नमतं घ्यावं लागलं. सौदीच्या महिलांचा लढा नक्कीच कौतुकास्पद आहे; पण अशा मूलभूत गोष्टी मिळवण्याकरिता महत्त्वाचा काळ आणि एनर्जी खर्च व्हावी यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं दुसरं असू शकत नाही.\n(लेखक मुक्त पत्रकार आहेत.kalimazim2@gmail.com)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nFifa Football World Cup 2018 : अखेरच्या लढतीत सौदी अरेबियाचा इजिप्तला धक्का\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून \"कारभारणी प्रशिक्षण अभियान\"\nकोल्हापूर : महिला कैद्यांना ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी शासन स्तरावर प्रयत्न\nमाजलगावात सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nप्लास्टिक बंदीचे महिलांकडूनही स्वागत\nसौदी अरेबियात आजपासून महिला चालविणार गाड्या\nपाकिस्तानी लेखिका फहमिदा रियाज गेल्या पण त्यांनी दिलेला संदेश भारत कधीच विसरणार नाही काय होता तो संदेश\nमेरी कोम जेव्हा तिचा प्रवास तिच्याच शब्दात सांगते तेव्हा.\nआयुष्य वाढवायचं असेल तर रोज पळा\nडोक्यात कोंडा झाला मग लिंबू सोडा कांदा आणा\nमुलगा गेल्याचं दुखं विसरण्यासाठी दमयंती खन्ना यांनी सुरू केला निराधार वृध्दांना तृप्त करण्याचा उपक्रम\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीच��� 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/forced-to-strip-cbi-chief-alok-verma-in-larger-public-interest-to-ensure-institutional-integrity/", "date_download": "2018-12-10T16:03:17Z", "digest": "sha1:RJKEKHMW5NFTONVGKTEMI2S3N4HHOJSP", "length": 8019, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीबीआयमधील भांडणांमुळे कारवाई करावी लागली : केंद्र सरकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीबीआयमधील भांडणांमुळे कारवाई करावी लागली : केंद्र सरकार\nनवी दिल्ली : सीबीआयचे अध्यक्ष अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय जनहितार्थ घेण्यात आला होता असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालयामध्ये अलोक वर्मा यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. आज केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात ���ाजू मांडताना अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी सामान्य जनतेचा सीबीआय या संस्थेतील विश्वास अखंड ठेवण्यासाठी अशा असाधारण परिस्थितीमध्ये सरकारला अलोक वर्मांवर कारवाई करावी लागली असे सांगितले आहे.\nया बाबत न्यायालयामध्ये सरकारची बाजू मांडताना वेणुगोपाल पुढे म्हणाले की, “वृत्त वाहिन्यांमध्ये सीबीआय मधील अंतर्गत वादाच्या बातम्या दाखवल्या जात होत्या तसेच सीबीआयच्या दोन्ही सर्वोच्च अधिकाऱ्यांनी आपल्या भूमिका जाहीर केल्याने सीबीआय ही संस्था उपहासाचा विषय बनली होती.\nतत्पूर्वी केंद्र सरकारने सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा, विशेष महासंचालक राकेश अस्थाना आणि अन्य अधिकाऱ्यांना सक्तीचा रजेवर पाठवण्याचा आदेश काढला होता. या आदेशाविरोधात अलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरिसायकल – डोण्ट ट्रॅश अवर फ्युचर\nNext articleफॅट पासून फिट बनण्यासाठी करा स्क्‍वॅट्‌स\nसर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्ष नेतेपदाबाबतच्या तरतूदीसंदर्भात केंद्राकडे मागवला खुलासा\nमला येड्डीयुरप्पांच्या सर्टिफिकेटची गरज नाही : कुमारस्वामी\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\nउर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल- नरेंद्र मोदी\n#VijayMallya : काँग्रेस सत्तेत असताना ‘लूट’ केलेल्याला भाजपा सत्तेत आल्यावर ‘शासन’ : जेटली\nभाजपाला पटेलांचा पुतळा उभारता आला मात्र राम मंदिर बांधता आले नाही: ओमर यांची खोचक टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/vstar-2-ton-split-ac-eas24m13t-price-pfKazV.html", "date_download": "2018-12-10T15:23:12Z", "digest": "sha1:LUQIZHL6XQ5FUBBW5YKXILZ7IOX36PF6", "length": 13311, "nlines": 316, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "विस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर ���िक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nविस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त\nविस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nविस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त\nवरील टेबल मध्ये विस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त किंमत ## आहे.\nविस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त नवीनतम किंमत Jul 17, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nविस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त दर नियमितपणे बदलते. कृपया विस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nविस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nविस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 2 Ton\nस्टार रेटिंग 3 Star\nएअर फ्लोव वोल्युम 230/50/1\nइनेंर्गय इफिसिएंचय श 3.53\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 8.2\nडिमेंसीओं र इनडोअर 1186 x 340 x 258 mm\nवेइगत व आऊटडोअर 53 kg\nडिमेंसीओं र आऊटडोअर 845 x 700 x 320 mm\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nविस्तार 2 टन स्प्लिट असा इस्२४म१३त\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T15:26:54Z", "digest": "sha1:BUWQPDI5CPYBG735COTRZIWS27H2JJO2", "length": 8712, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nजोरदार तयारी : शासकीय विश्रामगृहात बैठक\nसातारा – राममंदिर उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि.25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार असून त्यांच्यासमवेत सातारा जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक जाणार आहेत. त्याबाबत पूर्व तयारीची बैठक बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, हर्षल कदम यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.\nबैठकी दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातून अधिकाधिक शिवसैनिकांनी अयोध्येला जाण्याच्या दृष्टीने आत्तापासून तयारीला लागण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अयोध्येला येणारे शिवसैनिक व नागरिक यांचे ओळखपत्रासहित नावांची यादी जिल्हाप्रमुखांकडे सादर करण्यात यावी, अशा देखील सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच शिवसैनिकांनी मते व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारलेच पाहिजे अशी मागणी यावेळी केली.\nयावेळी बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले, जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक पक्षाच्या शिस्तीप्रमाणे अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाऊल उचलले असून त्यांना ताकद देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक हा अयोध्येला जाणार असून त्यांच्या याद्या दि.18 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार असून त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रेल्वे अथवा बसने शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत.\nयावेळी बाळासाहेब शिंदे, किसनराव नलवडे, निमिष शहा, दत्तात्रय नलवडे, रमेश बोराटे, निलेश मोरे, संतोष बेडके, संजय गायकवाड, किरण भोसले, दिलीप पवार, सचिन बिडवे, रुपेश वंजारी, रामभाऊ रैनाक, सुमित नाईक, रवींद्र शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउद्योगनगरीत पाणी कपात\nNext articleसैयामी खैर परत जोडली गेली मुळाशी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1157", "date_download": "2018-12-10T15:04:34Z", "digest": "sha1:G5EAE4MA57LSP5COKAIRESSHRTSZ42XA", "length": 16523, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ\nवृत्तसंस्था / पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे न्यायालयाने ९० दिवसांची मुदतवाढ दिली आहे.\nपुणे पोलिसांनी मुदतवाढ मिळविण्यासाठी अर्ज न्यायालयात दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश के. डी. वडणे यांनी ९० दिवसाची मुदत वाढ देण्याचा निर्णय दिला. सरकारी वकील उज्जवला पवार आणि बचाव पक्षाकडून सिद्धार्थ पाटील आणि रोहन नहार यांनी युक्तिवाद केला. तर, भीमा कोरेगाव प्रकरणासारखी परिस्थिती कायम ठेवण्यासाठी महेश राऊत याच्याकडून ५ लाख रुपये पुरवण्यात आले होते, अशी माहितीही पोलीस सहायक आयुक्त शिवाजी पवार यांनी न्यायलयात दिली.\nयावेळी सरकार वकील उज्जवला पवार युक्तीवाद करताना म्हणाल्या की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणे हत्या घडवून आणण्याबाबत पत्र व्यवहार झाला आहे. त्यामुळे या कटाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात असून फॉरेन्सीकचा अहवाल अजून येण्याचे बाकी आहे. त्याचबरोबर अनेक जप्त मुद्देमालात पासवर्ड असल्याने तपासात मर्यादा येत आहेत. त्यामुळे अजून ९० दिवस मुदतवाढ देण्यात यावी. अटकेत असलेले पाचही जण बंदी असलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याकडून पेनड्राइव, सीडीआर यांचा फॉरेन्सीकचा अहवालही अजून यायचा आहे. त्याचबरोबर देशातील प्रस्थापित व्यवस्थेविरोधात फक्त महाराष्ट्रात नाही, तर आपल्या देशासह इतर देशांमध्ये देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर सेमीनार घेतले गेले आहेत”, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर बचाव पक्षाचे वकील सिद्धार्थ पाटील यांनी आज सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. आरोपींना पुस्तके आणि कागदपत्रे देण्यात यावी असा आदेश यापूर्वी न्यायालयाने होता. मात्र जेल प्राशासनाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे आरोपींना पुस्तके आणि कागदपत्रे मिळावी असा अर्ज बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nसुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nनाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल\nअभिनेत्री तनुश्री दत्तावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nआदिवासी दिन समाजापुढे एक चिंतन \nबेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवकास चिमूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या\nचंद्रपूर मंडळातील ८८ हजार ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात केला १० कोटी ७६ लाखांचा भरणा\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशु दगावला : वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रकार\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\nभारतात दर दोन मिनिटांनी होतो सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू, गेल्या वर्षी सुमारे आठ लाख वीस हजार अर्भक मृत्यूची नोंद\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nअश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा\nप्रसुतीनंतर महिलेच्या पोटात ठेवले बॅन्डेज आणि कापसाचे गोळे, महिला व बाल रूग्णालयातील प्रकार\nमराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा, विधानसभेत १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय\nबारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून, वेळापत्रक जाहीर\nमोहफुलाचा सडवा केला नष्ट : असरअल्ली पोलिसांची कारवाई\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\n'विकास दौड' मध्��े धावले विद्यार्थ्यांसह पोलिस जवान\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\n५ ला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nसुकमा पोलिसांच्या कारवाईत नक्षली कमांडर ज्योती ठार\nउद्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nभांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्यास ७ वर्षांचा सश्रम कारावास\nवन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी, डुकरांची शिकार करतांना चुकून लागली बंदुकीची गोळी\nमेक इन गडचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे\nमेक इन गडचिरोली वेबसाईटचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nअभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पोहोचला दुसराच विद्यार्थी\nइस्रोचा पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम\nराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीत होणे अभिमानास्पद, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\n१५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना नागपूर महानगरपालिकेतील स्टेनो एसीबीच्या जाळ्यात\nकोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू\nआरोग्य मेळाव्यात पन्नास पेक्षा अधिक रुग्णांवर औषधोपचार, पोलीस प्रशासनाचा उपक्रम\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा : खंडाईत\nदारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा\nदारू तस्करांकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nपिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nकिराणा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चौडमपल्लीजवळ अपघात, चालक जखमी\nइंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी\nसेल्फी काढण्याच्या नादात दोन तरुण पैनगंगा नदीत बुडाले, तीन जण बचावले\nहमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पाठविणार थेट कारागृहात\n‘मी हनुमंता रिक्शावाला’ चित्रपटाचे नायक चिरंजीवी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेस ला सदिच्छा भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1751", "date_download": "2018-12-10T15:28:43Z", "digest": "sha1:URR5VBABO2RZFDPMRKFRTZT5ICIHNKCX", "length": 14172, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदोडूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका राहते गैरहजर, गावकऱ्यांनी उपकेंद्राला ठोकले कुलूप\n- नागरिकांची जि.प.च्या सिईओंकडे तक्रार\nशहर प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील जांबिया प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या दोडूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका स्नेहा बन्सोड मागील दोन वर्षांपासून सतत गैरहजर राहत असून या भागातील नागरिकांना कोणतीही आरोग्य सेवा पुरवित नाही. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हगवण, उलट्या, मलेरिया, टायफाईड, गरोदर मातेचे संगोपन, लहान मुलांचे लसिकरण आदी गंभीर स्वरूपाच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आरोग्य सेविकेवर कारवाई करून दुसरी आरोग्य सेवा द्यावी या मागणीसाठी आरोग्य उपकेंद्राला कुलूप ठोकले आहे.\nजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३० आॅगस्ज्ञट रोजी सकुलू घुसू कोवासे आणि मंजी गावडे हे दोघे आरोग्य सेविकेच्या निष्काळजीपणामुळे दगावले आहेत. दोडूर हे गाव तालुका मुख्यालयापासून ५२ किमी अंतरावर आहे. तसेच नक्षलग्रस्त व अतिदुर्गम आहे. या भागात कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा नाहीत. असे असतानाही आरोग्य सेविका स्नेहा बन्सोड ह्या सेवा बजावत नाहीत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.\nनिवेदन देताना ग्र्रामसभा अध्यक्ष पत्तू पोटामी, सदस्य मानसिंग मत्तामी, कुल्ले वंजा कोवासे, बुधा मिरगु कोरसा, अजय कोरसा, नागेश कोरसा आदी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nएसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरीम वेतनवाढ, महागाई भत्त्या��ही झाली वाढ\nकेंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे आंतरिक सुरक्षा पदकाचे वितरण\nमोहफुलाचा सडवा केला नष्ट : असरअल्ली पोलिसांची कारवाई\nगडचिरोली -चामोर्शी - आष्टी महामार्गाची दुरुस्ती तातडीने करा : आमदार डॉ. देवराव होळी\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nअनैतिक संबंधातून इसमाचा खून, दीड महिन्यानंतर आरोपीस अटक\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार\nआज दुपारी एक वाजता जाहीर होणार १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकाल\nविषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमुंबईतील क्रिस्टल टॉवरला भीषण आग, श्वास गुदमरून चौघांचा मृत्यू\nलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या तरुणाला अटक\nआ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी स्वच्छता सेवा व संवाद अभियान कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nरामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी\nनागपूर महानगरपालिकेतील दोन कर्मचारी अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nब्रम्हपुरी च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे, काँग्रेसने केले वर्चस्व सिद्ध\nआज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली\nजलसमृद्धी सोबत शेती सबलीकरणाचे शासनाचे पाऊल : राजे अम्ब्रीशराव आत्राम\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nनक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले\nथकबाकीदाराविरोधात महावितरणची मेाहिम ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित\n‘मी हनुमंता रिक्शावाला’ चित्रपटाचे नायक चिरंजीवी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेस ला सदिच्छा भेट\nकेरळ राज्याला राष्ट्रवादीचे सर्व खासदार,आमदार एक महिन्याचा पगार देणार : नवाब मलिक\nगडचिरोली - चामोर्शी मार्गावर ट्रॅक्टर - मालवाहू वाहनाची धडक, चार जण जखमी\nआवळगाव परिसरात वाघाने पुन्हा घेतला बालिकेचा बळी, आठ दिवसातील दुसरी घटना\nअनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता एम.पी.एस.सी. पू���्व प्रशिक्षण\nआवलमारी ग्रामपंचायत वर आविसचा झेंडा : निवडणुकीत आविसच्या सरपंचा सह ८ सदस्य विजयी\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nशिर्डीत समाधी शताब्‍दी निमित्त श्री साईसच्चरित पारायण सोहळा : सीइओ रुबल अग्रवाल\nबहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप, हजार रूपयांचा दंड : गडचिरोली न्यायालयाचा निकाल\nमेक इन गडचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे\nश्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या वर सडलेल्या कच्च्या सुपारीच्या स्मगलिंगचा आरोप, चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश\nगडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण\nसातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होणार\nकमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्षल स्थापना दिन साजरा करण्याचे केले आवाहन\nकेरोसीनचे हमीपत्रे चुकीची निघाल्यास होणार कारवाई\nकर्नाटकात बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू\nवैरागड-करपळा मार्गावर ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक , दोन जण जागीच ठार\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nगोविंदपूरजवळ कार - दुचाकीच्या अपघातात दोन युवक ठार\nनांदेड जिल्ह्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या\nतण नाशक फवारणी करताना कुरखेडा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा झाला जिल्हा वर्धापन दिन\nराज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जाणून घ्या गोवर - रुबेलाबाबत\nनातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेप\nमुख्यमंत्री साहेब लक्ष द्या... शेतकरी गाव गहाण ठेवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5315", "date_download": "2018-12-10T15:51:19Z", "digest": "sha1:Y3V3UA65MQVM6PPYTS5Z3YLTTPDB3IPK", "length": 12795, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग\nप्रतिनिधी / गड��िरोली : नक्षल सप्ताहाच्या सुरूवातीलाच नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात रस्त्याच्या कामावरील दहा जेसीबी आणि पाच ट्रॅक्टर पेटवून दिली. या घटनेचे घाव ताजेच असतांना नक्षल्यांनी जाळपोळचे सत्र सुरूच ठेवत काल रात्री आश्रम शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रक ला आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान केली . यामुळे परिसरात भीतीमय वातावरण पसरले आहे .\nनक्षल सप्ताहाच्या सुरूवातीलाच नक्षल्यांनी रंग दाखवायला सुरवात केली असून नक्षल्यांच्या पीएलजीएच्या बंद सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी एटापली तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरी येथे रात्री एका ट्रक ला नक्षल्यांनी लावली आग लावली . सप्ताह सुरु होण्याच्या आधीच १६ गाड्या जाळल्या नंतर हि दूसरी घटना घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे .\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी माजी सभापती विश्वास भोवते यांना अटक : २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nउद्या गणरायाचे होणार थाटात आगमन , बाजारपेठा सजल्या\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक\nज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचे निधन\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना १५ लाख रुपये मदत देणार\nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nघोडेझरी, फुलबोडी येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ उभारले स्मारक\nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\n२० आॅगस्ट रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर्चा\nपुन्हा वाढले पेट्रोल, डिझेल चे दर, पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ\nअन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई, १ लाख ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त\nभामरागडची वाट पुन्हा अडली, तासाभर��तच तीन फुट पाणी\nकोंढाळा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या \nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा\nपोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nजवानांना सोशल मीडिया वापरु न देणं अशक्य : लष्कर प्रमुख बिपीन रावत\nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\nकोरपना-वणी मार्गावर टाटा मॅजिक ला ट्रकने धडक दिल्याने ११ जण जागीच ठार\nतेलंगणा राज्यातील कोंडागट्टू देवस्थानाकडे जाणारी बस दरीत कोसळली, ३५ ते ४० भाविकांचा मृत्यू\nकेरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटींचे अर्थसहाय्य, तातडीने अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार\nकेंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे आंतरिक सुरक्षा पदकाचे वितरण\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nसाडेचार हजारांची लाच स्वीकारणारा रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nशेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nअमृतसर येथे आंदोलन कर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला सर्वाधिक निधी\nयेत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाची निश्चिती हरि��� महाराष्ट्राच्य�\nदारुच्या नशेत जन्मदात्यानेच दोन मुलांना फेकले विहिरीत\nअभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पोहोचला दुसराच विद्यार्थी\nसाडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग\nअल्लीपुर येथील युवकाने शेतात जाऊन घेतला गळफास\nबल्लारपूर शहरात वाढले चोरीचे प्रमाण\nटि १ वाघिणीला वाचविण्यासाठी नागपुरात वन्यजीव प्रेमींचा धडक मोर्चा\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nकसनसूर येथील नागरीकांनी जाळला नक्षल कमांडर महेशचा पुतळा\nपतीच निघाला मारेकरी, पुलगाव येथील खुनाचा उलगडा, आरोपीस अटक\nफटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील परवानासाठी अर्ज आमंत्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-10T15:17:53Z", "digest": "sha1:3E4ZFT7H3ZXZECKF73I46ENN3CRSBRQY", "length": 7501, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उंब्रजमधील घटनेचा वडूजमध्ये पत्रकारांकडून निषेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउंब्रजमधील घटनेचा वडूजमध्ये पत्रकारांकडून निषेध\nसंबंधितांवर कडक कारवाईची मागणी : प्रशासनाला निवेदन\nवडूज, दि. 5 (प्रतिनिधी) – उंब्रज, ता. कराड येथील पत्रकार विकास जाधव यांना पोलिसांनी दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा खटाव तालुक्‍यातील पत्रकार संघटनेच्यावतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.\nयाबाबत तहसिलदार सुशिल बेल्लेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाधव हे उंब्रजहून काशिळला दुचाकीवरून जात असताना उंब्रज पोलीस ठाण्यात एक एसटी बस थांबलेली दिसली. याबाबत वार्तांकनासाठी गेले असता त्याठिकाणी पोलीस कर्मचारी रविंद्र पवार व शहाजी पाटील यांनी जाधव यांना अर्वाच्च भाषा वापरून पोलीस ठाण्यात नेले. त्याठिकाणी जाधव यांनी पत्रकार असल्याचे सांगत दैनिकाचे ओळखपत्र दाखवूनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर जाधव यांना आरोपीसारखी अपमानास्पद वागणूक दिली. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमाच्या चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधीला अशा प्रकारची अशोभनीय वागणूक मिळणे घृणास्पद आहे. या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार बांधव तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहोत. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्याची मागणीही करण्यात आली.\nयावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर, अय्याज मुल्ला, महेश गिजरे, शेखर जाधव, जैनुद्दीन उर्फ मुन्ना मुल्ला, पद्मनील कणसे, नितीन राऊत, आकाश यादव, योगेश जाधव, केदार जोशी, गुणवंत गायकवाड आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसाताऱ्यात फटफट्या, बुलेटवर कारवाई\nNext articleशिर्डी मतदार संघाच्या विकासाला शेजारच्यांची मदत होत असेल तर वाईट वाटुन घेवू नका – डॉ.सुजय विखे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/asahi-ek-pravas/", "date_download": "2018-12-10T16:08:52Z", "digest": "sha1:OHISPGSE2EA2WDSSSSYAVTQPHHBRBQ5E", "length": 26280, "nlines": 125, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "असाही एक प्रवास – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeसाहित्य/ललितप्रवास वर्णनअसाही एक प्रवास\nAugust 1, 2018 सुरेश गोपाळ काळे प्रवास वर्णन, साहित्य/ललित\nआपण अनेक मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेली प्रवास वर्णने वाचली असतील व त्याचा मनसोक्त आनंदही घेतला असेल. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य नवशिक्या लेखकाने प्रवासवर्णन लिहावे हे थोडेसे धाडसच होतंय याची मलाही जाणीव आहे. पण एखादा प्रवास किती मजेशीर होऊ शकतो याची एक झलक म्हणून हा लेखनप्रपंच. या प्रवासातील सर्व घटनाच इतक्या मजेशीर होत्या की आज जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षे झाली तरी त्यातील प्रत्येक प्रसंग माझ्या पूर्ण आठवणीत आहे.\nहि घटना घडली त्यावेळी मी युनायटेड वेस्टर्न बँकेच्या ( सध्याची आयडीबीआय बॅंक ) सातारा जिल्ह्यातील मसूर या एका ग्रामीण शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्याकाळी लहान ग्रामीण शाखेत फक्त एकच अधिकारी दिला जात असे व त्यानेच मॅनेजर म्हणून काम पहायचे. मसूर शाखेत मॅनेजर वितीरिक्त जादा अधिकारी हा अन्य ठिकाणी कोणी मॅनेजर रजेवर गेल्यास तिथे डेप्युटेशनवर पाठवणेसाठी दिला होता. त्यामुळे मला बऱ्याच वेळा म्हासुर्णे ,कुंभारगाव या शाखेकडे जावे लागे.\nहि घटना घ���ली ती मे १९९१ मधे. म्हासुर्णे शाखेचे मॅनेजर हे रजेवर जाणार असलेने मला म्हासुर्णे शाखेत काम करण्याची अॉर्डर मिळाली व मी त्या नुसार म्हासुर्णे शाखेत काम पहायला सुरुवात केली. मसूर ते म्हासुर्णे हे अंतर साधारण ३५ ते ४० कि.मी.असावे. मसूरहून सकाळी ९ वाजता एस.टी. होती त्या बसने पुसेसावळी येथे जाऊन तिथून दुसरी बस पकडून म्हासुर्णेला जायचो. १०:३० वाजता तिथे पोहोचायचो. दिवसभर तेथे काम करून संध्याकाळी ५:३० ची मायणी ते सातारा बस पकडून पुसेसावळी येथे यायचे. पुसेसावळी येथे पोहोचायला ६:३० वेळ व्हायची. त्यावेळी तेथून मसूरला बस नसायची (अंतर साधारण २२ ते २५ कि.मी. ) काही वेळा एखादा टेंपो किंवा ट्रक भेटायचा. पण बहुतेक वेळी पुसेसावळी येथून कराडला जाणे ( अंतर २५ कि.मी. ) व कराड येथून मसूरला जाणे असा द्राविडी प्रवास करावा लागत असे. व अशा रितीने ५:३० ला म्हासुर्णे सोडल्यावर मसूरला पोहोचायला रात्रीचे ८:३० वाजत.\nएके दिवशी बँकेत फार गर्दी नव्हती व माझे कामही आवरत आले होते. नेहमी प्रमाणे ५:३० ची बस मिळेल याची खात्री होती. दुपारी दोन नंतर एकदम वातावरण बदलले आभाळ भरून आले. जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. त्याप्रमाणे दुपारी ४ नंतर विजांचा कडकडाट होवून जोरदार वादळी पावसास सुरुवात झाली. पाऊस व गारांचा जोरदाव वर्षाव होत होता. पाच वाजून गेले तरी पावसाचा जोर कमी होत नव्हता. मला बसची काळजी लागली होती. मायणीहून येणारी बस ही जर सातारहून मायणीला गेली असेल तरच यायची.साडेपाचला पावसाचा जोर कमी झाल्यवर तिथल्याच एका सहकाऱ्याने मला स्टँडवर सोडले. स्टँड म्हणजे छोटीशी पिक अप शेड होती. तिथे १५ / २० प्रवासी थांबले होते. पण एकूण चर्चेचा सूर बस येणार नाही असाच होता. व तसेच घडले ६:३० झाले तरी बस आली नाही. तेथील बँकेतील सहकारी आजचा दिवस साहेब येथेच माझ्या घरी मुक्काम करा असे सांगत होता. पण कोणत्याही परिस्थितीत मला घरी जाणे आवश्यक होते. कारण परिस्थितीच तशी होती. माझी पत्नी माझ्या मुलीच्या वेळी गर्भावस्थेत होती. मुलगा ३ वर्षाचा होता. मसूरसारखे खेडेगाव पत्नीची अशी अवघड अवस्था, लहान मुलगा, घरात वडील वय वर्षे ८४ आई वय वर्षे ७०. रात्री अपरात्री काही अडचण आली तर काय होईल हा विचार मला अस्वस्थ करत होता. एवढ्यात मायणीकडून एक माल वहातुक करणारा टेंपो येताना दिसला व जिवात जीव आला. बस तर येणार नव्हती त्यामुळे सर्व प्रवाशांनी त्याला पुसेसावळी पर्यंत सोडण्याची विनंती केली व टेपोच्या हौद्यात ऊभे राहून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.\nपुसेसावळीच्या दिशेने टेंपोचा व त्याबरोबर माझा प्रवास सुरु होता. पुसेसावळी गावात शिरताना अलीकडे एक ओढा लागला व टेंपो थांबला. पाऊस थांबला होता पण ओढ्याला मोठा पूर आला होता. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत किती वेळ थांबावे लागेल याची काहीच खात्री नव्हती. सर्व प्रवासी खाली ऊतरुन पूर कमी होण्याची वाट पहात थांबले होते.ईतक्यात समोरून पुसेसावळी कडून एक टेंपो पुराच्या पाण्यातून जोरदार वेगात ओढा ओलांडून आला. आमच्या टेंपोच्या ड्रायव्हरने पाण्याला ओढ किती आहे व पलीकडे जाता येईल काय अशी विचारणा केली. त्यावर त्याने पाण्याला खूप वेग असून टेंपो पाण्यात घालणार असाल तर पहिल्या गेअरमधे व जोरात रेस करून जाता येईल पण मधेच जर मोशन कमी होऊन वेग कमी झाला तर गाडी पलटी होईल म्हणून सांगितले. त्यावर आमच्या टेंपोच्या ड्रायव्हरने टेंपो पाण्यात घालण्याचे ठरवले व सर्वांना सांगितले की ज्याला यायचे त्यांनी आपल्या जबाबदारीवर यावे कमी जास्त झाल्यास मी जबाबदार नाही. त्यावर पाच सहा प्रवासी तयार झाले व मी सुद्धा देवाचे नाव घेऊन टेंपोत बसलो. ड्रायव्हरने कौशल्याने टेंपो ओढ्याच्या पलीकडे नेला व मी सुटकेचा श्र्वास सोडला. तिथून पाच मिनीटावर एस.टी.स्टँड होते. टेंपोने पुसेसावळी स्टँडवर ऊतरलो. एव्हाना सायंकाळचे ७:१५ झाले होते. ७ ची वडूज कराड बस ओढ्यवरील पुरामुळे अद्याप आली नव्हती. ७:३० वाजता बस आली पावसाने गर्दीही फारशी नव्हती त्यामुळे बसमधे आरामशीर बसायला जागा मिळाली व माझा कराडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.\nआता काही काळजी नव्हती नऊ साडेनऊ पर्यंत मसूरला पोहोचण्याची खात्री होती म्हणून निवांत सिटवर डोके टेकून एक डुलकी काढावी म्हणून डोके टेंकवले छानपैकी मस्त झोप लागली. सव्वा आठपर्यंत कराडला पोहोचणार होतो. ईतक्यात वाटेत बस थांबली व माझी झोप मोडून मी जागा झालो. लोकांचा गलका ऐकू येत होता. बघीतले तर ओगलेवाडीच्या अलीकडील ओढ्याला पूर आला होता व फरशी पुलावरून पाणी वहात होते. एस.टी. महामंडळाची बस त्यामुळे कायदा कानून व प्रशासन त्यामुळे ड्रायव्हरने जाहीर केले की पुलावरील पाणी कमी झाल्यावरच बस पुढे जाईल. काही पर्याय नसल्याने निवा��त बसून राहिलो. पंधरा मिनिटात पाणी ओसरले व बस पुढे सरकली. मसूरला जाणारी बस वाटेतच पकडावी म्हणून मी कराड स्टँडवर न जाता कराड नाक्यावर दातार हॉस्पिटल जवळ ऊतरलो कराडहून मसूरला जाणाऱ्या बसची वाट बघत थांबलो. पाऊस आता थांबला होता पण बऱ्याच नदी नाल्यांना पूर आलेने बस वेळेवर येत नव्हत्या. त्यामुळे किती वेळ थांबावे लागेल याची काहीच खात्री नव्हती. ८:३० वाजून गेले होते. त्याचवेळी एक अँबेसेडर कार येऊन थांबली व त्याच्या ड्रायव्हरने मसूरला रस्ता कोठून जातो अशी विचारणा केली. मनात म्हणले चला देव पावला व त्याला म्हणले मी मसूरला चाललोय मला मसूरला सोडता का. वाटाड्या मिळाल्याने तोही खुष झाला व मी त्याच्या शेजारी बसून मसूरला निघालो. जाताना तोही गप्पा मारत होता. त्याला ऊंब्रजला जायचे होते पण पाऊस जोरात झाल्याने व गाडी नुकतीच दुरुस्ती करुन घेतली असल्याने त्याला कोणीतरी मसूरमार्गे जाण्याचा सल्ला दिला होता. कार मिळाल्याने पंधरा विस मिनिटात मसूरला पोहोचणार म्हणून मीही खुष होतो. पण माझी सत्वपरीक्षा अद्याप संपली नाही हे थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले. कार कोपर्डे येथे आली आणी बघीतले तर कोपर्डेच्या अलीकडे पुलावरून पुराचे पाणी वहात होते व वहातुक दोन्ही बाजूने बंद होती. पंधरा विस मिनिटे वाट बघीतली पण पुराचे पाणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी कारच्या ड्रायव्हरने परत कराडला जाऊन हायवेने ऊंब्रजला जायचा निर्णय घेतला. व येथे रात्रीच्या वेळी थांबण्यापेक्षा मी तुम्हाला कराड स्टँडवर सोडतो असे सुचवले. पण परत ऊलट कराडला जाण्यापेक्षा मी तेथेच ऊतरणे पसंत केले. पाणी अजूनही पुलावर होते व वहातुक ठप्प झाली होती. आता ९:३० वाजून गेले होते, तेवढ्यात तिथे एक ट्रॅक्टर आला. त्याला विचारले तर तो कोपर्डे गावात रहाणारा होता त्याला विनंती करुन ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून ओढा ओलांडून पलीकडे जाऊन उतरलो. आता अन्य वहानाची वाट पहाणे एवढेच हातात होते. थोड्या वेळानंतर तेथे एक युवक मोटारसायकलवर आला त्याला कोठे जाणार अशी विचारणा केली असता तो सह्याद्री साखर कारखान्या पर्यंत जाणार असल्याचे समजले.त्याला विनंती करुन सह्याद्री कारखान्या पर्यंत आलो. तो पर्यंत रात्रीचे साडेदहा वाजले होते. वाहनांची वाट बघण्या शिवाय काही पर्याय नव्हता. थोडा वेळ वाट पाहिल्यावर कराडहून एक एस.टी. बस आली व त्या बसमधून मसूरला पोहोचलो. घरी जाई पर्यंत रात्रीचे ११ वाजून गेले होते. घरी आई वडील व पत्नी वाट पहात होते. मला पाहिल्यावर त्यांच्या जिवात जीव आला.\nवरील सर्व घटना या स्वप्नवत होत्या. कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही अशीच परिस्थिती होती. कोणाला पटणार नाही पण २६/२७ वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल काय साधा लँडलाईन फोन लागणे हे एक दिव्य होते त्या काळात मी घरी सुखरुप येईपर्यंत घरच्या लोकांची काय अवस्था झाली असेल याची नुसती कल्पनाही करु शकत नाही. माझ्या आई वडिलांची पुण्याई व परमेश्र्वराची साथ यामुळेच त्या दिवशी मी सुखरूप घरी पोहोचलो असेच म्हणावे लागेल.\nAbout सुरेश गोपाळ काळे\t47 Articles\nमी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे \"शब्दसूर\" हा काव्यसंग्रह प्रकाशित.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/death-leopards-ranvi-130053", "date_download": "2018-12-10T16:36:19Z", "digest": "sha1:RCHUYINBOWFQP2MMXB65CEETPBOFHO6V", "length": 13565, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "death of leopards in ranvi बिबट्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात | eSakal", "raw_content": "\nबिबट्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात\nगुरुवार, 12 जुलै 2018\nगुहागर - रानवीमध्ये मृत्युमुखी पडलेला बिबट्या भक्ष्याअभावी भुकेने मृत झाली की इतर कोणत्या कारणाने याची निश्‍चिती करण्याला कोकणात मर्यादा आहेत. सकृतदर्शनी तो भुकेने गेला असा निष्कर्ष काढण्यात आला. त्याला अनेक कारणांमुळे भक्ष्य मिळाले नाही, असा अंदाज करण्यात येत आहे. त्यातच येथे उपचारावर मर्यादा पडतात.\nगुहागर - रानवीमध्ये मृत्युमुखी पडलेला बिबट्या भक्ष्याअभावी भुकेने मृत झाली की इतर कोणत्या कारणाने याची निश्‍चिती करण्याला कोकणात मर्यादा आहेत. सकृतदर्शनी तो भुकेने गेला असा निष्कर्ष काढण्यात आला. त्याला अनेक कारणांमुळे भक्ष्य मिळाले नाही, असा अंदाज करण्यात येत आहे. त्यातच येथे उपचारावर मर्यादा पडतात.\nबिबट्याचा वावर साधारणपणे लोकवस्ती आणि जंगल यांच्या सीमारेषेवर असतो. जंगलात खाद्य मिळाले नाही, तर बिबट्या लोकवस्तीत घुसून कुत्रा, मांजर, गुरे अपवादात्मक परिस्थितीत माणसांवर हल्ला करतात. रानवीत बारगोडे यांच्या घराजवळील खोपटीमध्ये आलेला बिबट्या भुकेला होता. वस्तीत भक्ष्यासाठी आला. मुसळधार पाऊसात मोकाट गुरे, भटकी आडोशाला जातात. कोकणातील जंगलातून ससे पावसात बाहेर पडत नाहीत. रानवीच्या माळावर मोर आहेत. तेथे बिबट्याही दिसला होता. सध्या मात्र या माळावर मोर दिसत नाहीत. लोकवस्तीजवळ हिरवा चारा झाल्याने गुरे आसपासच चरतात. त्यामुळे त्याला भक्ष्य मिळाले नाही.\nरानवीत बिबट्या अर्धमेल्या स्थितीत होता, तेव्हा तातडीने उपचार मिळाले असते तर वाचला असता. आवश्‍यक साधने आणि पशुवैद्यकीय अधिकारी असते तर उपचारही झाले असते. याबाबत बोलताना पशुवैद्यकीय अधिकारी संतोष निमुणकर म्हणाले की, अशा चर्चा निरर्थक असतात. दोन दिवस उपाशी असणाऱ्या बिबट्याला सलाईनमधून औषधे दिली असती तर त्याचे शरीर थंड पडले असते. अशावेळी बिबट्याला नेमके काय झाले आहे याची चिकित्सा होणे आवश्‍यक असते. तशा सोयीच आपल्याकडील पशुवैद्यक दवाखान्यात उपलब्ध नाहीत. वन्यप्राणी जखमी झाला, तर प्राथमिक उपचारानंतर त्याला सोडून देतो. वन्यप्राण्यांवर उपचार करणारे रुग्णालय केवळ मुंबईत आहे. वन विभागाचे कर्मचारी आणि आम्ही उपलब्ध साहित्य आणि औषधातून उपचार करण्याचा प्रयत्न करतो, याला मर्यादा आहेत.\nवाघळेत आढळला मृत बिबट्या\nअंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळ��� येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (...\nखामखेडा गावात बिबिट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी\nखामखेडा (नाशिक) : खामखेडा गावशिवारात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून, खामखेडा नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ...\nवनविभागाने लावलेल्या पिंजऱयात अडकला बिबट्या\nनारायणगाव (जुन्नर, पुणे): येथील पाटे-खैरेमळा शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (सोमवार) पहाटे अडकला. बिबट्या नर...\nअंबडजवळ बिबट्याला विष घातल्याचा संशय\nजालना - दह्याळा (ता. अंबड) येथील शिवारात गुरुवारी (ता. २९) बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास निदर्शनास आली;...\nशेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, प्रकृती गंभीर\nमेहकर - शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.29) रात्री...\nरानात आखला जेवणाचा बेत अन्‌ हजर झाला बिबट्या थेट\nकऱ्हाड - तुम्ही जेवायचा बेत आखून रानात दुचाकीवरून निघालात अन्‌ अचानक समोर बिबट्या आला तर काय कराल अंगावर शहारे आणणाराच हा प्रसंग ना अंगावर शहारे आणणाराच हा प्रसंग ना\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/hoarding-flex-issue-pune-154438", "date_download": "2018-12-10T16:06:09Z", "digest": "sha1:I6FF2TEXJZHYVAZNDZGP4DQZF6MWJVAH", "length": 18436, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "hoarding flex issue in pune #PMCIssue फ्लेक्‍सबाजीला दणका | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग सोडून खडबडून प्रशासन जागे झाले आणि कारवाईसाठी सरसावले; मात्र ���० फ्लेक्‍स, १२५ छोटे फलक हटविण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई झालेली नाही. हे फलक अधिकाऱ्यांनाच का बरे दिसेनात कि अधिकारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करतात, असे अनेक प्रश्‍न नागरिकांनी सोशल मीडियावर लावून धरले होते.\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग सोडून खडबडून प्रशासन जागे झाले आणि कारवाईसाठी सरसावले; मात्र ३० फ्लेक्‍स, १२५ छोटे फलक हटविण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई झालेली नाही. हे फलक अधिकाऱ्यांनाच का बरे दिसेनात कि अधिकारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करतात, असे अनेक प्रश्‍न नागरिकांनी सोशल मीडियावर लावून धरले होते.\nकोथरूडमध्ये होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीने विद्रुपीकरण वाढले आहे. कोथरूड पोलिस ठाणे, मृत्युंजय मंदिर, कर्वे पुतळा चौक, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बेलकेनगर परिसर, सुतार दवाखाना परिसर, वनाज कॉर्नर, किनारा चौक, आयडीयल कॉलनी, एमआयटी कॉलेज, मोरे विद्यालय चौक, केळेवाडी पौड फाटा, कोथरूड डेपो या परिसरात मोठ्या प्रमाणांत फ्लेक्‍सचे अतिक्रमण झाले आहे. यात राजकीय पुढारी आघाडीवर आहेत. यामुळे नागरिकांतून संतापाची भावना उमटत होती. त्यातून रविवारी (ता. ११) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेक नागरिकांनी त्यावर पोस्ट करून तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासन पुन्हा जागे झाले आणि अनधिकृत फलक हटविण्यात आले; मात्र कारवाई कोणावरही झालेली नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी ते जैसे थेच होते.\nगेली चौदा वर्षे मी कोथरूडमध्ये राहतो; पण इतके विद्रूप स्वरूप कधी बघितले नव्हते. अनधिकृत फलकांचा बाजार म्हणजे कोथरूड असे समीकरण झाले आहे. डोळ्यांना आणि मनाला हे फार बोचू लागले. शेवटचा उपाय म्हणून व्हिडिओमधून सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो की आता हे थांबवा.\n- सुनंदन लेले, ‘सकाळ’चे स्तंभलेखक\nकर्तव्यात कसूर करणाऱ्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करायला हवी. फ्लेक्‍सबाजीला आलेले उधाण पाहून हे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करतात किंवा हप्ते खाऊन काम करतात, असे वाटते.\n- रवींद्र चौधरी, माहिती अधिकार कार्यकर्ते\nदिवाळीची सुटी असल्या��े कारवाई झाली नव्हती. आता अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई करणार आहे. वर्षभरात नऊ अनधिकृत फ्लेक्‍सवर गुन्हे दाखल केले.\n- संतोष गोंधळेकर, आकाशचिन्ह परवाना विभाग, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय\nटी. शंतनू - कामानिमित्त पुण्याच्या सर्व भागांत फिरणे होते; पण हे फ्लेक्‍सचे राज्य बघून फार विषण्ण वाटते. नेत्यांचे वाढदिवस एक वेळ समजू शकतो की हाजी हाजी करण्यात धन्यता मानणाऱ्या लोकांचे हे काम आहे. पण एक वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाचे फलक म्हणजे अतीच झाले.\nसुदर्शन खरे - आपल्या जाणिवाच बधिर झाल्या आहेत. आपण इतके हतबल का झालो आहोत\nशुभम पोटफोडे - नेत्यांची भावनिक साद, आस्था, अस्मितांच्या नावावर चालणारे पोकळ राजकारण आणि हेडलाइन्स बघून राजकीय विचार ठरवणारे लोक जोपर्यंत या देशात आहेत, तोपर्यंत पोस्टरबाज लीडर हे असे करतच राहणार. पुढे ही फ्लेक्‍सबाजी मेट्रोच्या खांबांवर दिसली तर नवल वाटायला नको.\nओमकार देवचाके - महापालिकेचे आकाशचिन्हचे कर्मचारी झोपलेत किंवा पैशाची झापडे लावून बसलेत.\nयोगेश गायकवाड - ही फक्त कोथरूडच नव्हे, तर संपूर्ण पुणे शहराची गत आहे. इथे कायदा नाही तर मानसिकता बदलायची गरज आहे.\nगणेश भुंडे - आयडियल कॉलनी परिसरात आमदार व केंद्रीय मंत्री यांचा फोटो असलेला एक फ्लेक्‍स २ ऑक्‍टोबरपासून लावलेला आहे.\nसिद्धार्थ जाधव - फ्लेक्‍स कारवाईवर महापालिकेने किती खर्च केला व अनधिकृत फ्लेक्‍समुळे महापालिकेचे किती नुकसान झाले. सातत्याने अनधिकृत फ्लेक्‍स लावणाऱ्यांची यादी, मुदत संपूनही होर्डिंग लावणाऱ्यांपैकी किती जणांना नोटिसा दिल्या याची जाहीर प्रसिद्धी करावी.\nक्षितिजा होले - आकाशचिन्ह परवाना निरीक्षकांनी दुर्लक्ष केले आहे आणि पोलिसही स्वत-हून कारवाई करत नाहीत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरच कारवाई करावी, असा नियम आहे का\nकांदा फुकट वाटून व्यवस्थेवर घातला घाव\nजैनकवाडी येथील शेतकऱ्याने बारामतीतील चौकात मांडले दुःख बारामती (पुणे): बारामती नगरपरिषदेसमोरच्या चौकात एक शेतकरी आणि त्याची शाळेत शिकणारी दोन मुले...\n‘बर्थ डे बॉईज’च्या धिंगाण्याने कऱ्हाडकरांच्या रात्री डिस्टर्ब\nकऱ्हाड - मोठ्या साउंडवर लागलेली गाणी अन्‌ फटाक्‍यांची आतषबाजी मध्यरात्री वाजली, की समजायचे की, कोणाचा तरी वाढदिवस आहे. कॉमन होऊ पाहणाऱ्या या...\nशताब्दीसह ३१ गाड्यांतून ‘फ्लेक्‍सी भाडे’ बंद होणार\nपुणे - रेल्वेने पुढच्या वर्षी मार्चपासून फ्लेक्‍सी भाडे योजनेत बदल केला आहे. दुरंतो, शताब्दी आणि राजधानी एक्‍स्प्रेससह ३१ गाड्यांमधून ही सेवा बंद...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकुणीही या अन्‌ फ्लेक्‍स लावा\nकऱ्हाड - अनधिकृत फ्लेक्‍सबाबत पालिकेच्या लवचिक धोरणामुळे \"कुणीही यावे अन्‌ जागा मिळेल तिथ फ्लेक्‍स लावून जावे,'अशी स्थिती सध्या येथे झाली आहे....\nबंबाचे सोडा, प्यायलाही पाणी नाही\nचिखली - कर्मचाऱ्यांना बसण्यास खोली नाही, अग्निशामक बंबात सोडा कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. तीन बाजूने गायरान, साप आणि भटक्‍या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/bangladeshi-infiltration-in-west-bengal/", "date_download": "2018-12-10T15:20:17Z", "digest": "sha1:JLLOXYNPS2BGYVIDY3PFFYWPL774CWTS", "length": 30006, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पश्चिम बंगालमधील बांगलादेशी आक्रमण – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeनियमित सदरेपश्चिम बंगालमधील बांगलादेशी आक्रमण\nपश्चिम बंगालमधील बांगलादेशी आक्रमण\nAugust 7, 2018 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nपश्चिम बंगालमधील बांगलादेशी आक्रमण : सद्य परिस्थिती आणि उपाय योजना\nबांग्लादेशी घुसखोरांची यादी जाहिर केली तर हिंसाचार\nआसाममध्ये बेकायदा राहणारे नागरिक शोधण्यासाठी ‘एनआरसी’ हा उपक्रम राबविला गेला. त्यात आसाममधील ३.२९ कोटी लोकांपै���ी ४० लाख लोक नागरिकत्वाचा योग्य पुरावा देऊ न शकल्याने अवैध ठरले आहेत. भ्रष्ट यंत्रणा आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक राज्यांत असे नागरिक आहेत. घुसखोरी करून देशाच्या साधनसंपत्तीत वाटेकरी होणाऱ्या अशा नागरिकांवर कारवाई झालीच पाहिजे. आसामच्या एनआरसीपासून बाकीच्या राज्यांनी वेळीच धडा घ्यायला हवा.\nअनेक देशद्रोही संघट्नांनी अशी यादी जाहिर करु नये,केल्यास मोठा हिंसाचार होइल अशी धमकी सरकारला दिली आहे. अर्थातच धमकी देणार्यां विरुध्द कायदेशिर कारवाइ करण्याची गरज आहे. कोणत्याही कारणाने देशाची शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कराल, तर कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे यांना अगदी कृतीने बजावण्याची गरज आहे.\nदेशात दर दहा वर्षांनतर जनगणना होते. त्यानंतर रजिस्टर्स ऑफ सिटीझन्स तयार केले जाते.नागरिकांची नावे आणि त्यांची सर्व माहिती या रजिस्टरमध्ये असते. आता या रजिस्टारनुसार बांगलादेशी घुसखोरांना असाममध्ये शोधले जात आहे. त्यानुसार एनआरसी मध्ये नाव नसलेल्या लोकांना बेकायदेशी घुसखोर म्हणून देशाबाहेर पाठवले जाईल.\nमोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी\n१९५१ साली पश्चिम बंगालची लोकसंख्या ८० टक्के हिंदू होती आणि १८ टक्के मुसलमान होती मात्र २०११ साली लोकसंख्या ७२ टक्के हिंदू आहे आणि २५ टक्के मुसलमान आहे. २०१८ मध्ये बांगलादेशीची संख्या ३० टक्के झाली असण्याची शक्यता आहे. आता आसाममध्ये घुसखोरी करणे कठीण झाले असले तरी मोठ्या प्रमाणात घुसखोरी पश्चिम बंगालमध्ये होत आहे. कोलकात्यातील असे बांगलादेशी शोधले पाहिजे. या लोकांकडे आधार कार्डापासून सगळी कागदपत्रे असण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारी यंत्रणेकडून काहीही मिळवता येते, हे अशा नागरिकांनी दाखवून दिलेले आहे. पण त्यांची या त्यांच्या आई वडीलांची नावे १९७१ च्या असण्याची शक्यता फ़ार कमी आहे. अर्थात हा प्रश्न कायद्याच्या कसोटीवर सुटला पाहिजे जसे आसाममधील एनआरसीत झाले.\nराज्य सरकार व बांगलादेशी घुसखोरी\nबंगालचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएमआय व आयएसआयने मिळून पश्चिम बंगालच्या लोकसंख्येची प्रतवारी बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्नाला मदत केली. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत. पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी ५४ मतदार संघांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या खूपच जास्त आहे. ४० विधानसभा मतदारसंघ असे आहेत, की जिथे बंगालदेशी घुसखोरांच्या मतांवर निवडणुकांतील उमेदवारांचे भवितव्य ठरते. राज्यातील सरकार याचा पाठिंबा तसेच बांगलादेशी घुसखोरांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी पश्चिम बंगालमधील सर्व (बिजेपी सोडुन)राजकीय पक्षांनी दिलेला पाठिंबा यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.\nजिथे घुसखोर जास्त तिथे कट्टरपंथी संघटना सक्रिय आहेत व दहशतवादी कृत्यांना बळ देत आहेत. भारत-बांगलादेश सीमेवर आज हजारो मदरसे बांधून तयार आहेत. याची गंभीर दखल घेतली न गेल्यास याचे भयंकर परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहे्त.\nबांगलादेशी घुसखोरांना हात लावूनच दाखवा\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘देशात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना हात लावूनच दाखवा,’ असे आव्हान दिले. ममता बॅनर्जी यांनी या पकडलेल्या बांग्लादेशींना पश्चिम बंगालमध्ये पाठवावे असे सांगितले. ‘यादवी’चा इशारा देणाऱ्या ममतांना ‘एनआरसी’बाबत आपल्या राज्यातील दफ्तरदिरंगाई दिसत नाही. मूळ पश्चिम बंगालमधील; परंतु रोजगार अथवा लग्नामुळे आसाममध्ये स्थायिक झालेल्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात ममतांचे राज्य सर्वांत मागे आहे. याच्याशी संबंधित १.१४ लाख कागदपत्रे बंगालमध्ये पडून आहेत.\nपश्चिम बंगालमध्ये मदरशांची संख्या अफाट\nमदरशांच्या माध्यमातून धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली हिंदू आणि भारताविरोधात विखारी शिक्षण येथील लहान मुलांना देण्यात येते. मुळात राज्य सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांची संख्या ५०० इतकीच आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये चार हजार मदरशांची उभारणी आतापर्यंत झाली आहे. सरकारी यंत्रणेचा वरदहस्त असल्याशिवाय ही संख्या वाढणे शक्यच नाही. २०१८-१९ च्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केलेले हे षड्यंत्र केले गेले आहे.मदरशात पोषित करण्यात येणार्या धार्मिक उग्रवादावर जेव्हा चिंता व्यक्त करण्यात येते,तेव्हा अनेक राजकिय पक्ष कट्टरवादी वर्गाच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. मदरशांना मुख्य प्रवाहातील शाळांच्या बरोबरीने दर्जा देण्याचे समर्थन करतात. मदरशां��ा संगणक आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज करणे जिहादी मानसिकतेला आधुनिक अस्त्र-शस्त्र उपलब्ध करून देणे आहे. ममता बॅनर्जी यांनी कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण चालवले आहे. हजसाठी दरवर्षी किमान एक हजार कोटी रुपयांची सबसिडी, पश्चिम बंगालमध्ये इमामांसाठी विशेष सुविधा, मदरशासाठी सरकारी मदत हे सर्व भारताला अखेर कुठे घेऊन जाणार आहे\nबांगलादेशी घुसखोरी कशी थांबवता येईल\nस्थानिक राजकारण्यांचे प्रतिनिधीं , नोकरशहा व पोलीस ज्यानी शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे , मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे करुन देण्याचे दुष्क्रुत्य केली त्याना शिक्षा झाली पाहीजे.तसेच सौदी अरेबिया, कुवैत, व अन्य देशांकडून बेकायदा मार्गाने मोठ्या प्रमाणावर जो निधी पुरविला जातो.तो थाबंवला पाहीजे.\nसीमा व्यवस्थापन, विकास कार्यक्रमाची व्याप्ती, सीमांचे रक्षण दलाची कार्यक्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. सीमा व तिला लागून असलेला भूप्रदेश यांच्यातील सलगता व संपर्कात वाढ व्हायला हवी. या सीमेवरील इंटिग्रेटेड चेक पॉइंटची उभारणी, त्यांचे व्यवस्थापन व निगराणीची/जपणुकीची व्यवस्था यांची शक्यतो लवकर अंमलबजावणी व्हायला हवी.\nपश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी विरोधी अभियान\nअनेक नागरिक, घुसखोर ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, ते एनआरसीमध्ये नाव नोंदवतच नाहीत. आणि लपून राहतात. त्यातील अनेकांनी पश्चिम बंगालमध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. आसामामधील घुसखोर पश्चिम बंगालमध्ये आश्रयाला गेले आहेत. याहीपेक्षा महत्त्वाचे मध्ये पश्चिम बंगालमध्ये खोटी कागदपत्रे तयार करून भारताच्या इतर राज्यांमध्ये पाठवण्यात येत आहे. मुंबईमध्ये कल्याण, नवी मुंबईत वाशी, विरार या ठिकाणी हजारो बांग्लादेशी घुसखोर काम करत आहेत. त्यामुळे बांग्लादेशी घुसखोरांचा शोध केवळ आसाममध्ये न घेता तो संपूर्ण देशातल्या राज्यांमध्ये घेतला गेला पाहिजे. बिहार, ओरिसा मध्ये बांग्लादेशी घुसखोरांविरोधात कोणतेही अभियान राबविले जात नाही. त्यामुळे बांग्लादेशी घुसखोरांचा शोध घ्यायचा असेल तर ईशान्य भारतातील इतर राज्ये, सागरी सीमेवरील आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांमध्येही केरळ आणि उत्तर प्रदेशात शोधअभियान हाती घ्यावे लागेल. तरच बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध मोहिम यशस्वी ठरेल.\nसीमा भागामध्ये मशिदी व मदरशांची संख्या वाढत आहे. शेकडो गावे अशी आहेत, ज्यात आज हिंदू नावालाही शिल्लक नाहीत. याचे नव्याने सर्वेक्षण लगेच केले पाहीजे.बांगलादेशी घुसखोरीचा हा भस्मासुर कधीच नष्ट करायला हवा होता. घुसखोरांची समग्र माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल. बांगलादेशी घुसखोरांना मिळालेला मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे. सीमेपलीकडून होणार्या घुसखोरीला व दहशतवादाला रोखण्यासाठी कडक उपाय अवलंबले पाहिजेत. मतपेटीच्या राजकारणाला विरोध करावा लागेल. त्यासाठी सातत्याने त्याच्या विरोधात लेखन आणि प्रचार जरुरी आहे. जनगणनेच्या आकडेवारीचा आधार घेऊन मतदारांची संख्या जाहीर करावी, मत बॅंकेचे राजकारण टाळण्यासाठी राजकारण्यांना आवाहन करणे आणि निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष समितीतर्फे मतदारांच्या यादीवर लक्ष ठेवणे, हे उपाय योजता येतील.जे बांगलादेशी भारतात घुसले आहेत, त्यांना शोधून काढण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. देशाच्या सुरक्षेची चाड असणार्या सर्व पक्षांनी हा धोका वेळीच ओळखला पाहिजे-आसाम आणि लगतच्या राज्यांनाही घुसखोरमुक्त राज्ये बनवू, अशी घोषणा केली पाहिजे. एकाही घुसखोराला तिकीट देणार नाही, हेही जाहीर केले पाहिजे.येणार्या काळात आपण आपला मतदानाचा अधिकार वापरून आपण घुसखोर समर्थक पक्षांविरुद्ध मतदान करून या घुसखोरीच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. २०१८,१९ च्या निवडणुकीत अशी मोहिम सुरू करून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर त्यांचे धोरण बदलायला लावण्याची गरज आहे.बांग्लादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज आहे.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t213 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण ���ोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\n२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था ...\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\n\"राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८, मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम\nनॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nदि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर ...\nपाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nपाकिस्तानचे समुद्री हल्ल्याचे नियोजन\nइंटेलिजन्स ब्युरोकडून एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ...\nहिंदुस्थान एअरोनॉटिक्स आणि राफेल विमान\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( एचएएल: Hindustan Aeronautics Limited) या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद ...\nरोहिग्यांची म्यानमारमधे वापसी – एक योग्य निर्णय\nभारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक ऐतिहासिक निर्णय घेत म्यानमारमधून येऊन भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या सात रोहिंग्या ...\nभारत नेपाळ व्यापार संबंध मजबूत करुन चीनला शह\nनेपाळला चीनच्या बंदरांतून व्यापार करणे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक ठरणार आहे. ही बाब लक्षात आणून ...\nसामान्य माणूस देशासाठी काय करू शकतो\n२९ तारीख हा सर्जिकल स्ट्राइक दिवस म्हणून साजरा करावा अशी विद्यापीठे कॉलेजेस आणि शाळांना सांगण्यात आले ...\nहैदराबादच्या स्वतंत्र-संग्रामाची सांगता सैन्याच्या ऑपरेशन पोलोने\n१५/०८/१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या रचनेनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व ...\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/st-employee-session-preparation-41009", "date_download": "2018-12-10T16:22:36Z", "digest": "sha1:2SE6NKUWRCLPD5XRARUYMWHUP6XFASTU", "length": 12913, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "st employee session preparation एसटी कामगारांच्या अधिवेशनाची तयारी | eSakal", "raw_content": "\nएसटी कामगारांच्या अधिवेशनाची तयारी\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nसांगली - एस. टी. कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन २३ व २४ एप्रिल रोजी चंदनवाडी (मिरज) येथे होत आहे. अधिवेशनाची तयारी जोमात सुरू आहे. सुमारे ७५ हजार (३०० बाय २५०) चौरस फुटांचा मंडप उभारला जात आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस अधिवेशन आहे, अशी माहिती विभागीय सचिव विलासराव यादव, विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे, कार्याध्यक्ष शमु मुल्ला, एस. टी. बॅंकेचे संचालक नारायण सूर्यवंशी यांनी दिली.\nसांगली - एस. टी. कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन २३ व २४ एप्रिल रोजी चंदनवाडी (मिरज) येथे होत आहे. अधिवेशनाची तयारी जोमात सुरू आहे. सुमारे ७५ हजार (३०० बाय २५०) चौरस फुटांचा मंडप उभारला जात आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस अधिवेशन आहे, अशी माहिती विभागीय सचिव विलासराव यादव, विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे, कार्याध्यक्ष शमु मुल्ला, एस. टी. बॅंकेचे संचालक नारायण सूर्यवंशी यांनी दिली.\nते म्हणाले, ‘‘सुमारे पन्नास हजार एस. टी. कामगार राज्यभरातून अधिवेशनसाठी येणार आहेत. गोंदिया ते सिंधुदुर्ग अशा राज्याच्या सर्व भागातून अधिवेशनासाठी लोक येणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, सांगली जिल्ह्यातील आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर आदी उपस्थित राहणार आहेत.’’\nते म्हणाले, ‘‘सांगली विभागातर्फे स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. तर ॲड. के. डी. शिंदे यांनी लिहिलेल्या ‘साथी बिराज साळुंखे वन मॅन आर्मी’ या पुस्तकाचे प्रकाशनही याच अधिवेशनात होणार आहे. शासनाच्या सेवेत सामावून घ्या, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतन द्या, आदी मागण्यांसह विविध ठराव मांडले जाणार आहेत. विविध मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.’’\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i080531181135/view", "date_download": "2018-12-10T15:36:14Z", "digest": "sha1:TIHAH4ZKQM4OQ2MWKAPF6YDKPRJCROTN", "length": 10331, "nlines": 158, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीनवनाथ भक्तिसार कथामृत", "raw_content": "\nदेवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीनवनाथ भक्तिसार कथामृत|\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - प्रस्तावना\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय २\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ३\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ४\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ५\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ६\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ७\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ८\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ९\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १०\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ११\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १२\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १३\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १४\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १५\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १६\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १७\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १८\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १९\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nनजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/2018/07/", "date_download": "2018-12-10T15:56:57Z", "digest": "sha1:BRQ5YENYJZA5SNSRXOY5UU6726FXXZYB", "length": 2461, "nlines": 46, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "July 2018 - MPSC Current Affairs", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक\nइस्तानबुल येथे झालेल्या ‘यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत’ भारताने २ सुवर्णपादकांसह एकूण 10 पदकांची कमाई केली आणि त्यात सात पदके महिलांनी जिंकली आहेत.\nबजरंग पुनियाने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.\nपिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. तिने 55 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर 6-3 असा विजय मिळवला आहे.\nपर्यटकांच्या वाहनांसाठी ‘राष्ट्रीय परवाना योजना’\nदेशभरात पर्यटकांच्या वाहनांना अडथळ्याविना प्रवास करण्यासाठी केंद्र शासन सुविधा प्रदान करणारी ‘राष्ट्रीय परवाना योजना’ तयार करीत आहे.\nटोल वसुली करण्यासाठी सहा महिन्यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टोल नाक्यांवर एक यंत्रणा तयार केली जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-12-10T14:55:34Z", "digest": "sha1:LYLF5G2GXITROVDD5HQTSDNFACTSHO2M", "length": 4476, "nlines": 44, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "‘मराठवाडय़ाचे गांधी’ - डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन - MPSC Current Affairs", "raw_content": "\n‘मराठवाडय़ाचे गांधी’ – डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन\n‘मराठवाडय़ाचे गांधी’ अशी ओळख असणारे डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने वसमत येथील निवासस्थानी निधन झाले आहे.\nजन्म व शिक्षण –\nवसमत या गावी ७ जानेवारी १९२३ मध्ये गंगाप्रसादजींचा जन्म झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी उर्दू शाळेत घेतले. नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा ये��ील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.\nमहाविद्यालयात शिकत असताना चले जावो चळवळी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी केली.याच कालावधीत त्यांचे नाते महात्मा गांधी, विनोबा भावे आणि स्वातंत्र्यसंग्राम आणि भूदान आंदोलन याच्याशी जोडले गेले.\nस्वातंत्र्योत्तर भारतात गांधीजींच्या कल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, १९६२ व ६५च्या युद्धाच्यावेळी शांतीसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर १९४२ ला आंदोलन, आणीबाणीच्या काळात १९ महिने तुरुंगवास, विनोबांच्या भूदान आंदोलनातील आघाडीचे शिलेदार, त्यानंतर दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान, मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापन कार्य, जंगल-जमिनी यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासाठीची लढाई अशी अनेक मोठी कामे त्यांच्या कार्ययादीत आहेत.\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ या मानद पदवीने गौरविले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/sukhache-sandarbha/", "date_download": "2018-12-10T15:24:22Z", "digest": "sha1:67OHNP3YACS3SDYEIATZ4QDL755C6PSO", "length": 14413, "nlines": 137, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुखाचे संदर्भ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nJuly 31, 2018 विजय माने कथा, साहित्य/ललित\nरविवार या एकाच दिवशी मनासारखे झोपायला मिळते म्हणून जाग आलेली असतानाही मी आणि माझा दहा वर्षाचा मुलगा अंथरुणावर लोळत पडलो होतो. बायको उठली आहे हे किचनमधल्या भांडयाच्या आवाजावरून कळत होते. कुठलेही भांडे गॅसवर ठेवण्याआधी ते टिकाऊ आहे की नाही हे आपटून बघते की काय कळत नव्हते.\n“अरे दहा वाजले, उठा आता दोघेही.”\n“काय यार मम्मी पण, संडे असून आजही झोपून देत नाही.” माझा मुलगा एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर होत बोलला.\n“खूप झालं आता. दोघेही उठा.” म्हणत खेचून पांघरुणे गुंडाळायलाच काढल्यावर नाईलाजाने उठावे लागले. हिचं किचन��ध्ये काहीतरी चालूच होतं. ब्रश आणि अंघोळ उरकून खिडकीतून खाली पहात बसलो. आमच्या बिल्डिंगच्या मागेच दुसर्‍या एका इमारतीचे बांधकाम चालू होते. रविवारी तर डोके उठवणारा कर्कश आवाज असतो. पण त्यादिवशी बहुतेक सुट्टी असावी. एका माणसाशिवाय कोणीही दिसत नव्हते.\nत्याच्या अंगात खादीचा बनियन आणि कमरेखाली धोतर होते. दोन्ही वस्त्रे कमालीची मळलेली होती. कुठूनतरी स्लॅबसाठी लागणार्‍या फळया आणून तो मोकळया जागेत ठेवत होता. खूप सकाळीच कामाला लागलेला असावा कारण बराच मोठा ढीग झाला होता.\nइमारतीखाली बनवले जाणारे काँक्रिट वर नेण्यासाठी एका सरळ रेषेत केलेली बांबूच्या स्कॅफ फोल्डींगची व्यवस्था बघत बसलो हातो. त्या माणसाचे फळया टाकायचे काम बहुतेक झाले असावे कारण इमारतीच्या आवारात असणार्‍या बोअरींगची मोटर चालू करून त्याने पाईपच्या साहाय्याने इमारतीवर पाणी मारायला सुरवात केली.\nइतक्यात बायकोने बटर लावलेली गरमागरम सँडविच समोर आणून ठेवली. सँडविच हा बंड्याचा वीक पॉईंट आहे. वाऊ करून तो त्यावर तुटून पडला. मी मात्र “हा ब्रेकफास्ट” म्हणून उगाचच तिच्यावर वैतागलो. दोन दिवस ऑफिसच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ब्रेकफास्टसाठी सँडवीचच होती. त्यामुळे मी त्यांना कंटाळलो होतो. नेमके ते सोडून काहीतरी वेगळे मला पाहिजे होते. पण त्या बिचारीला काय ठाऊक” म्हणून उगाचच तिच्यावर वैतागलो. दोन दिवस ऑफिसच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ब्रेकफास्टसाठी सँडवीचच होती. त्यामुळे मी त्यांना कंटाळलो होतो. नेमके ते सोडून काहीतरी वेगळे मला पाहिजे होते. पण त्या बिचारीला काय ठाऊक एखाद्या रविवारी तरी किचनमध्ये नेहमीसारखा पसारा नको म्हणून तिने पटकन नाष्ता बनवला होता.\nमाझ्या अचानक चिडण्यावर काहीच न बोलता ती तिथेच खाली मान घालून उभी राहिली. तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आल्यावर मी वरमलो. बायकोचा हा अवतार मी कधी पाहिला नव्हता. असे काही झाले की ती नेहमी भांडायच्या मूडमध्ये असते. अचानक हिला काय झाले ते मला समजेना. मी प्रचंड गोंधळलो.\nआपल्या ऑफिसला किमान रविवारी तरी सुट्टी असते पण बायकोला कधी सुट्टी असते का हा विचार मी कधी केलाच नव्हता. अजून वादावादी नको म्हणून गुपचूप सँडविच खायला लागलो. माझं लक्ष खिडकीतून मघाशी त्या पाणी मारणार्‍या माणसावर गेलं.\nत्याने चालू पाण्याचा पाईप बांधकामावर तसाच बाजूला ठेऊन एका ग्लासमध्ये पाणी घेतले. तिथेच बाजूला ठेवलेल्या त्याच्या सामानातून त्याने कसलेतरी पॅकेट काढले. पॅकेट कसले, बिस्किटचा पुडा होता तो नुकत्याच टाकलेल्या फळ्यांच्या ढीगाला टेकून तो आरामात बसला आणि पुडा फोडून त्यातली बिस्कीटे एकेक करून पाण्यात बुडवून खाऊ लागला.\nबंड्या सँडविच उडवण्यात दंग होता. मी आणि बायकोने एकाचवेळी त्या माणसाला पाहिलं. ती काही बोलली नाही पण दोन क्षणांपुरता का होईना तिने एक अर्थपूर्ण कटाक्ष माझ्यावर टाकला आणि किचनमध्ये निघून गेली. अचानक काय झाले कळले नाही पण माझ्या तोंडातल्या सँडविचची चव झटकन बदलली आणि त्याबरोबरच्या गरमागरम कॉफीने तर मूडच बदलून टाकला.\nसुखाचे संदर्भ चुकले की आयुष्यातले समाधान हरवून जाते हे त्यादिवशी मला नव्याने उमजले.\nब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://new.gowikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2018-12-10T15:43:10Z", "digest": "sha1:DPPKUC76PU5ZJ47KIFPFPC6RT2JAN5IW", "length": 6010, "nlines": 213, "source_domain": "new.gowikipedia.org", "title": "GoWikipedia - मे ११", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 11 May\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/district-bank-atm-service-launched-40761", "date_download": "2018-12-10T16:07:00Z", "digest": "sha1:OZJ3Q5FC2MJEGFF5OEIGPFTMVAEWV7RA", "length": 16563, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "District bank ATM service launched जिल्हा बॅंकेतर्फे \"एटीएम' सेवा सुरू | eSakal", "raw_content": "\nजिल्हा बॅंकेतर्फे \"एटीएम' सेवा सुरू\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nधुळे - अत्यंत बिकट परिस्थिती असताना धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच आर्थिक व्यवहारांना प्रतिसाद आहे अशा शाखांमध्ये \"एटीएम' सुरू करण्याचे नियोजन आहे. या एकत्रित प्रयत्नांतून येत्या काळात बॅंकेला यापेक्षा चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केली.\nधुळे - अत्यंत बिकट परिस्थिती असताना धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच आर्थिक व्यवहारांना प्रतिसाद आहे अशा शाखांमध्ये \"एटीएम' सुरू करण्याचे नियोजन आहे. या एकत्रित प्रयत्नांतून येत्या काळात बॅंकेला यापेक्षा चां���ले दिवस येतील, अशी अपेक्षा बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केली.\nजिल्हा बॅंकेच्या येथील गरुडबाग मुख्य शाखेत आज सकाळी अकराला बॅंकेच्या \"एटीएम'चे उद्‌घाटन तसेच शेतकरी सभासद व ठेवीदारांना रूपे डेबिट कार्ड, रूपे किसान क्रेडिट कार्ड वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. कदमबांडे बोलत होते. बॅंकेचे संचालक सुरेश पाटील, हर्षवर्धन दहिते, प्रकाश पाटील, प्रभाकर पाटील, अग्रणी बॅंकेचे श्री. गिलाणकर, जिल्हा उपनिबंधक श्री. रत्नाळे, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.\nजिल्हा बॅंकेच्या गरुडबाग मुख्य शाखेत जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते बॅंकेच्या एटीएमचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी सभासद, ठेवीदारांना रूपे डेबिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड तसेच पीककर्जाचे धनादेश श्री. पांढरपट्टे यांच्या हस्ते वितरित झाले.\n53 हजार सभासदांना क्रेडिट कार्ड\nश्री. कदमबांडे म्हणाले, की टप्प्याटप्प्याने बॅंकेच्या तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांना प्रतिसाद आहे अशा प्रत्येक शाखेच्या ठिकाणी एटीएम सुविधा देण्याचे नियोजन आहे. 53 हजार शेतकरी कर्जदार सभासदांना रूपे किसान क्रेडिट कार्ड वाटपाचे नियोजन असेल. पहिल्या टप्प्यात 20 हजार कार्डचे वाटप करण्यात आले आहे. निधीचा तुटवडा, डिपॉझिटची कमी यामुळे पीककर्ज वितरणात अडचणी आहेत. शासनाने पीककर्जासाठी निधी उपलब्ध केला तर मोठी मदत होईल. कर्जमाफीचा निर्णय झाल्यास शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करून त्यांना फायदा द्यावा. पीकविमा सरकारी विमा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी मागणीही श्री. कदमबांडे यांनी केली.\nजिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले, की अनेक ठिकाणी जिल्हा बॅंकांची स्थिती वाईट असल्याने या बॅंकांकडे साशंकतेने बघितले जाते. धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने मात्र शेतकरी, सभासदांमध्ये विश्‍वास निर्माण केला आहे, ही बाब प्रशंसनीय आहे. एटीएम सेवा सुरू करून बॅंकेने पुढचे पाऊल टाकले आहे. डिजिटल व्यवहार सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चांगला आहे. खिशात जास्त नोटा बाळगणे आता मागासपणाचे मानले जाते. त्यामुळे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. ���ॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी प्रास्ताविक केले. बी. ओ. चौधरी यांनी आभार मानले.\nबॅंकेचा \"सीआरएआर' 11.55 टक्के\nमार्च 2016 मध्ये बॅंकेचा \"सीआरएआर' 6.37 टक्के होता. मार्च 2017 अखेर 9.00 टक्के राखावा असे रिझर्व्ह बॅंकेचे निर्देश होते. जिल्हा बॅंकेने 31 मार्च 2017 अखेर 11.55 टक्के एवढा \"सीआरएआर' राखला अशी माहिती श्री. चौधरी यांनी दिली.\nगोटेंनी आता आराम करावा, 2 जागांबद्दल अभिनंदन: महाजन\nधुळे : \"अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा,\" अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना घरचा...\n'भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा'\nधुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे....\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nधुळे- धुळे महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असली तरी या निवडणुकीमध्ये एमआयएम या पक्षाने खाते उघडले आहे. सध्यातरी...\nधुळ्यात फुलले भाजपचे कमळ; गोटेंना धक्का\nधुळे : महापालिकेच्या येथील चुरशीच्या निवडणुकीत शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. यात विविध फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार पुढे असल्याचे...\nसरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस - नाना पटोले\nगेवराई - कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे फायदे होत असताना अशा कृषी आयोजकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांचे अनुदान बंद करीत आहे. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/passengers-assault-rob-cab-driver-force-wife-strip-video-call-158839", "date_download": "2018-12-10T16:07:54Z", "digest": "sha1:VMI22UGE62VES72BD2DP3ZS6TMGMWRBT", "length": 14082, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Passengers Assault Rob Cab Driver Force Wife To Strip On Video Call व्हिडिओ कॉल करून तिला काढायला लावले कपडे | eSakal", "raw_content": "\nव्हिडिओ कॉल करून तिला काढायला लावले कपडे\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nबंगळूरूः एका कॅब चालकाला मारहाण केल्यानंतर त्याला पत्नीला व्हि़डिओ कॉल करून तिच्या अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले व चौघांनी त्यांच्या मोबाईलवरून नग्न अवस्थेतील छायाचित्रे काढल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे कॅब चालकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.\nबंगळूरूः एका कॅब चालकाला मारहाण केल्यानंतर त्याला पत्नीला व्हि़डिओ कॉल करून तिच्या अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले व चौघांनी त्यांच्या मोबाईलवरून नग्न अवस्थेतील छायाचित्रे काढल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे कॅब चालकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.\nबेंगळुरूमध्ये ओला चालक सोमशेखर यांना शुक्रवारी (ता. 30) रात्री साडे दहाच्या सुमारास बुकिंग आले. घरी जाण्यापूर्वी त्यांनी ही बुकिंग स्वीकारले. चार युवकांनी अडुगोडी येथून डोम्मासांड्रा या 22 किमीच्या मार्गासाठी ही बुकिंग केली होते. डोम्मासांड्रा या ठिकाणाजवळ आल्यानंतर चार युवकांनी थोडे पुढे नेण्याची विनंती केली. पुढे गेल्यानंतर सोमाशेखर यांना चौघांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीनंतर त्यांनी गाडीची चावी काढून घेतली व गाडीचा ताबा घेतला. सोमशेखर यांच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली. सोमशेखर यांनी 9 हजार रुपये रोख आणि 20 हजार रुपये पेटीएमद्वारे दिले.\nसोमशेखरला पुढे अज्ञात ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. व्हिडीओ कॉल सुरू झाल्यानंतर त्यांनी सोमशेखरच्या पत्नीला तिचे सर्व कपडे काढायला सांगितले. पत्नीने नकार दिल्यानंतर सोमशेखरला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून काहीच पर्याय नसल्याने घाबरललेल्या पत्नीने आपले कपडे काढले. यावेळी चौघांनी व्हिडिओ कॉलचे छायाचित्र काढले. यानंतर सोमशेखरला घेऊन ते रामानागरा जिल्ह्यातील चन्नापटना येथील एका लॉजमध्ये गेले. पहाटेच्या सुमारास सोमशेखरने नजर चुकवून सुटका करून घेतली व पोलिस चौकी गाठली. पोलिसांना याबाबती माहिती देऊन गुन्हा दाखल केला.\nकॅ��� कंपनीने या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली असून, चौघांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. कंपनी सोमशेखरच्या पाठिशी असून, त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. पोलिसांना याबाबत लागणारे सर्व सहकार्य करणार असून, चौघांना पकडून देण्यासाठी मदत करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱयांनी सांगितले.\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nस्मार्ट पदपथाचे पाइपलाइनसाठी खोदकाम\nपुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार...\nफुरसुंगी : पुणे - सासवड रस्त्यावरून ग्रामदैवत श्री भेकराईमाता देवी मंदिराकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली आहे....\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nसोलापूर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करा\nपुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव टॉकीज मागे अग्रवाल गार्डन सोसायटीसमोर सकाळच्या वेळी बेवारस कुत्री रस्त्यात उभी असतात. त्यामुळे सकाळी शाळेला जाणारी...\nबस थांब्यासमोर खीळे उघड्यावर धोकादायक स्थितीत\nपुणे : टिळक रस्त्यावर अप्सरा हॉटेलजवळील पीएमपी बस स्टॉपच्या समोर चार मोठे खिळे उघड्यावर धोकादायक स्थितीत आहेत. तरी प्रवासी आणि पादचारयांसाठी ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/farmers-are-worried-errors-satbara-155515", "date_download": "2018-12-10T16:31:48Z", "digest": "sha1:FTFOWSOJKNWYAVCI4ICUTRZGWBJWMSDR", "length": 16080, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers are worried for errors in satbara ऑनलाईन 7/12 उताऱ्यातील चूकांमुळे ओतूरला शेतकऱ्यांची धावपळ | eSakal", "raw_content": "\nऑनलाईन 7/12 उताऱ्यातील चूकांमुळे ओतूरला शेतकऱ्यांची धावपळ\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nओतूर (जुन्नर) - परिसरातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात/बाऱ्याची प्रत काढल्यानतंर त्यातील चूकांमुळे धावपळ करावी लागत आहे. त्यात काही शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यातून नावेच गायब झालेली दिसतात तर काहींमध्ये चूकीची नावे समाविष्ट झाल्यामुळे त्यातील दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी काऱ्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहे.\nओतूर (जुन्नर) - परिसरातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात/बाऱ्याची प्रत काढल्यानतंर त्यातील चूकांमुळे धावपळ करावी लागत आहे. त्यात काही शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यातून नावेच गायब झालेली दिसतात तर काहींमध्ये चूकीची नावे समाविष्ट झाल्यामुळे त्यातील दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी काऱ्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहे.\nराज्य शासनाच्या आदेशानुसार महसुल विभागाने रात्रंदिवस काम करून शेतकऱ्यांचा 7/12 ऑनलाईन संगणकिकृत केला. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला 7/12 कुठेही पहाता येणे किंवा काढता येणे सोपे झाले. सातबारा उताऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसुल विभागाचे संकेतस्थळही तयार केले. मात्र अलीकडेच जुन्नर तालुक्यातील ओतूर व परिसरातील गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यावरिल नावे गायब झाल्याने ओतूर आणि परिसरातील शेतकऱ्यांची सात बारा दुरूस्तीसाठी धावपळ सुरू झाली आहे. तर महसुल विभागाकडुन या झालेल्या चुकीची आर्थीक झळ शेतकऱ्यांनाच देणार का असा ही सवाल उपस्थीत होवू लागला आहे.\nऑनलाईन 7/12 उतारा काढल्यावर अचानक त्यातून नावे कशी काय गायब झाली असा ही प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या आधीचा हस्तलिखीत सातबारा उताराच बरा होता असाही सुर काही ओतूर व परिसरातील शेतकरी वर्गाकडुन निघत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सात बारा संगणकिकृत झाल्यावर त्यांची नावे ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर आहेत का , त्यात काही चूक आहे का हे पाहिले असेल. ती बरोबर असल्यास तक्रार करण्याचे कारण नाही. मात्र अचानक काही शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावरिल नावे गायब झाली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अन्य दुसऱ्या व्यक्तींची नावे दाखल झाल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये सभ्रम निर्माण झा��ा आहे. नावे गायब झाली आता क्षेत्र बरोबर आहे का म्हणुन शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. 7/12 उताऱ्यावर झालेल्या चुका दुरूस्तीसाठी दिड ते दोन महिने झाले शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. पण शेतकऱ्याच्या सात बारा दुरूस्ती कामाला मुहर्त सापडत नसल्याचे चित्र आहे.\nयावर कामगार तलाठी शेतकऱ्यांना समर्पक उत्तरे न देता किंवा महसुल विभागाकडुन झालेल्या चुका मान्य न करता 7/12 उतारा दुरूस्ती कामाबद्दल टाळाटाळ करत आहेत. महसुल विभागाकडून झालेल्या चुका दूरूस्तीसाठी आर्थिक तडजोड करण्यासाठी दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी येथील शेतकरी वर्ग करीत आहे.\nयाबाबत जुन्नर तहसिलदार हनमंत कोळेकर यांच्याशी संपर्क असता ते म्हणाले कि जुन्नर तहसिलदारपदाचा पदभार घेवुन मला एक महिना झाला असुन याबाबत कोणताही अर्ज किंवा तक्रार आली नसुन ज्या शेतकर्यांच्या सात बारा उतार्यावर इतर व्यक्तींची नावे दाखल होऊन चुका झाल्या असतील किंवा नावे गायब झाली असतील त्यांनी तहसिल कार्यालयाकडे अर्ज करावा, सर्व सात बारा उतार्यांवरील दुरुस्ती तात्काळ करण्यात येईल.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nसोलापूरकरांनी जाणून घेतला डॉ. कोटणीसांचा इतिहास\nसोलापूर : डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृतिदिनानिमित्त इंटॅक सोलापूर विभागाने रविवारी डॉ. कोटणीस स्मारक येथे वारसा फेरी आयोजित केली होती. उपस्थित...\nसहकार मंत्र्यानी यादी बदललेल्या 17 कोटीच्या प्रस्तावाला मुहुर्त\nसोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/gazal/", "date_download": "2018-12-10T16:13:02Z", "digest": "sha1:H7KMGSNMGD4JFGVMK63ADLKMH6AQGHGW", "length": 7164, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गझल – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nलगावली :- गागालगा लगागा गालगा लगागा*\nआगीत पेटलेले गाव पाहिले मी\nचोरास साथ देण्या साव पाहिले मी\nगावात श्वापदांची वाढली मुजोरी\nडोळ्यात पेटलेले भाव पाहिले मी\nभूकेजला कसा आत्ताच गाव माझा\nधान्यास फेकणारे राव पाहिले मी\nहास्यात आज होते दु:ख गोठलेले\nह्रदयात लपवलेले घाव पाहिले मी\nथाटात आज होते गावचे पुढारी\nजोषात हारणारे डाव पाहिले मी\nभूकेस शरण गेली आज माय कोणी\nओट्यात दडवलेले पाव पाहिले मी\nमी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5076674837233022290&title=New%20Twist%20in%20'Goth'%20Serial&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:10:02Z", "digest": "sha1:Y7VF43PZKCWXKEYQQHEXL7SZWTTR26ZF", "length": 6843, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गोठ’ मालिकेत नवे वळण", "raw_content": "\n‘गोठ’ मालिकेत नवे वळण\nमुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘गोठ’ मालिकेत आता नवे वळण पाहायला मिळणार आहे. विलास आणि राधा यांच्या नात्यात नीलाच्या रूपाने अडथळा निर्माण झाला आहे. नीलाची विचित्र अट मान्य केल्यानंतर आपली गोड बातमी राधा विलासला कशी सांगेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.\n‘गोठ’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर सोमवार ते शनिवार या कालावधीत संध्याकाळी ९.३० वाजता दाखविली जाते. नात्यातले समज-गैरसमज दूर करून विलास आणि राधा जवळ आले आहेत; मात्र नीला सतत काही ना काही खेळी खेळून त्यांच्यात दरी निर्माण करू पहात आहे. दोन वर्ष गर्भधारणा होऊ न देण्याची नीलाची अट राधाने मान्य केली आहे. ही अट विचित्र असूनही राधा त्यासाठी तयारी दर्शवते; मात्र गोड बातमी कळल्यानंतर तिच्या मनात त्याविषयी द्विधा मन:स्थिती निर्माण होते. आता विलासला आणि कुटुंबीयांना राधा ही बातमी कधी आणि कशी सांगेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nअडचणीत आलेली राधा त्यावर मार्ग काढते का, त्यात तिला काही अडचणी येतात का, या प्रश्नांची उत्तर पुढील भागांतून मिळणार आहेत.\nTags: मुंबईस्टार प्रवाहगोठMumbaiGothStar Pravahप्रेस रिलीज\n‘गोठ’च्या सेटवर झाली आंबा पार्टी ‘गोठ’ मालिकेचे ५०० भाग पूर्ण स्वप्नील जोशी निर्मितीत ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार ‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसमानार्थी शब्दांचा बृहद्ग्रंथ : अ��रकोश\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-12-10T16:16:52Z", "digest": "sha1:NHGPSJAVTLD6MI4ZZ2FPPXQEZDPVQ5W3", "length": 4968, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ख्रिश्चन व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► ख्रिश्चन धर्मगुरू‎ (७ प)\n► ख्रिश्चन सेंट‎ (२ क, १२ प)\n► ख्रिश्चन स्वातंत्र्यसेनानी‎ (२ प)\n► पोप‎ (२ क, २०३ प)\n► ख्रिश्चन धर्मप्रसारक‎ (१ क, ८ प)\n► बायबल मधील महिला‎ (२ प)\n\"ख्रिश्चन व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१८ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-agriculture-changes-138523", "date_download": "2018-12-10T16:15:12Z", "digest": "sha1:PFPTYK5RECINSUPK7P2C6UXSVGZPQELS", "length": 22659, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agro News Agriculture Changes पीक बदलातून शेती केली किफायतशीर | eSakal", "raw_content": "\nपीक बदलातून शेती केली किफायतशीर\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा लागवडीचे नियोजन करीत चांगले उत्पादनदेखील घेतले. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी यंदा त्यांनी कांदा बीजोत्पादनावर भर दिला आहे.\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा लागवडीचे नियोजन करीत चांगले उत्पादनदेखील घेतले. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी यंदा त्यांनी कांदा बीजोत्पादनावर भर दिला आहे.\nमानोली (जि. वाशीम) येथील शेखर नारायणराव महाकाळ यांचे कुटुंब पाच भावांचे. काळानुरुप मानोली येथील वडिलोपार्जित शेतीची वाटणी झाली. शेखर महाकाळ नोकरीला असल्याने त्यांच्या वाट्याला हलकी व मध्यम प्रतीची जमीन मिळाली. या हलक्या जमिनीत पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्यांनी शेती नियोजनात बदल करायचे ठरविले. सुपीकता वाढविण्यासाठी धरणातील गाळ जमिनीत मिसळला. वर्षभर पीक लागवडीच्या दृष्टीने महाकाळ यांनी सिंचनासाठी विहीर खोदली. वीजपुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन विहिरीवर सौरपंप बसविला. त्यामुळे त्यांना आता पीक गरजेनुसार पुरेसे पाणी देणे शक्य होते. शेखर महाकाळ यांची वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पंधरा एकर शेती अाहे. या दोन्ही शेतीत त्यांनी पारंपरिक सोयाबीन, तूर पिकाबरोबरच भाजीपालावर्गीय पिकांवर लक्ष केंद्रित केले. शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी सालगडी आहे, तसेच गरजेवेळी भाऊ आणि पुतण्यांचीही मदत त्यांना शेतीच्या नियोजनात मिळते.\nगेल्या काही हंगामापासून कांदा पिकात महाकाळ यांनी जम बसविला अाहे. अाता त्यांनी इतर पिकांकडेही लक्ष दिले आहे. यावर्षी जूनमध्ये त्यांनी एक एकर क्षेत्रावर हिरव्या मिरचीची लागवड केली. सध्या काही प्रमाणात मिरचीची विक्री सुरू झाली. सुरुवातीला ४० ते ५० रुपयांचा दर मिळाला. आता २० ते २५ रुपये प्रति किलोला दर मिळत अाहेत. मिरचीची दररोज विक्री होत असल्याने शेतीला लागणारा खर्च त्यातून भागवला जातो. याचबरोबरीने सोयाबीन आणि तूर अडीच एकर, कापूस पाच एकर आणि हळद अडीच एकरावर लागवड असते. सोयाबीनचे एकरी ९ क्विंटल, कापसाचे १२ क्विंटल असे उत्पादन त्यांना मिळते. सर्व पिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी चार एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. कांद्याला मिनी स्प्रिंकलरने पाणी दिले जाते. हलक्या जमिनीत धरणातील गाळ मिसळल्याने सोयाबीन, तूर, कापूस या पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.\nनोकरीचा ताळमेळ बसवून शेती नियोजन\nशेखर महाकाळ हे १९९६ पासून वाशीम जिल्ह्यातील कोठारी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत अाहेत. शनिवार, रविवारी जो वेळ मिळतो त्यातून ते या शेतीचे व्यवस्थापन करतात. वेळ मिळाला की शेतात जाऊन पीक पाहणी करतात. कुठलीही अडचण अाली की कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील डॉ. विजय महाजन, डॉ. घाडगे यांच्याशी चर्चा करतात. त्यानंतर भाऊ उत्तमराव महाकाळ, पुतण्या विकास महाकाळ आणि शेती नियोजन पाहणारे दशरथ कणसे यांच्या मदतीने पिकाचे व्यवस्थापन केले जाते. इतर पिकांबाबतही शेखर हे डोळसपणे व्यवस्थापन करतात. भाऊ, पुतण्या तसेच मजुरांच्या मदतीने शेती नियोजन शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या कांद्याच्या जातीचे बियाणे आणून कांदा तयार करणे अाणि पुढे रब्बी हंगामात हाच कांदा बीजोत्पादनाकरीता लागवड करण्याचा शेखर यांचा मानस आहे. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या जातींचा शेतकऱ्यांत प्रसार करून दर्जेदार बियाणे तयार करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने त्यांचा गौरवदेखील केला आहे.\nपीक बदल ठरला फायद्याचा...\nमहाकाळ यांचे कुटुंब खरिपात कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांची लागवड करत होते. परंतू शेखर यांनी या पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय केला. शेखर हे ॲग्रोवनचे नियमित वाचक. ॲग्रोवनमध्ये राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील तज्ज्ञ डॉ. विजय महाजन आणि डॉ. शैलेंद्र घाडगे यांचा कांदा पीक सल्ला वाचनात अाला. त्यात सांगितलेल्या पद्धती, फायदे वाचून शेखर यांनी तीन वर्षापूर्वी सुधारित पद्धतीने खरीप कांदा लागवडीचे नियोजन केले.\nपीक बदलाबाबत शेखर महाकाळ म्हणाले की, मी पारंपरिक पिकांच्या एेवजी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पीक बदल केला. मी तज्ज्ञांशी संपर्क करीत खरिपातील कांदा लागवडीला तीन वर्षांपासून सुरवात केली.\nलागवडीसाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या पांढऱ्या कांद्याच्या भीमा शुभ्रा, भीमा श्वेता आणि लाल कांद्याच्या भीमा सुपर, भीमा रेड या जातींचे बियाणे खरेदी केले. गेल्या तीन वर्षांपासून मी प्रत्येकी एक एकरावर एका जातीची लागवड करतो. गादी वाफा पद्धतीने रोपवाटिका तयार करून ४५ ते ५० दिवसांची रोपे झाल्यावर गादीवाफा पद्धतीनेच रोपांची लागवड जुलैचा शेवटचा आठवडा किंवा आॅगस्टमधील पहिल्या आठवड्यात केली जाते. चार फूट रुंदीचा गा��ीवाफा ठेवला जातो. लागवडीपूर्वी रोेपे बुरशीनाशकात बुडवून गादीवाफ्यावर लावली जातात.\nमाती परीक्षणाचा अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने खतमात्रा, पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोग नियंत्रणाचे काटेकोर नियोजन केले.\nसाधारणपणे १०० ते ११० दिवसांत म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मला एकरी ८० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या हंगामात प्रति क्विंटल तीन हजाराचा दर मिळाला. हा कांदा बीजोत्पादन कंपनीने खरेदी केला. मी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेले बियाणे वापरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वास तयार झाला. त्यामुळे शेतकरी माझ्याकडून कांदा खरेदी करतात. यंदाच्या वर्षी मी तीन एकरांवर भीमा शुभ्रा, भीमा सुपर आणि भीमा रेड या जातींची लागवड केली आहे.\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nशासनाला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\nऔरंगाबाद : दिव्यांगांना 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाचे \"स्वावलंबन कार्ड' ऑनलाइन देण्याच्या शासन आदेशाला सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षणसह...\n‘शिक्षणाच्या भाराने’ कणा मोडकळीस\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\nपाच हजार विद्यार्थ्यांवरच ओझे\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ceramic-engineering-career-institute-information-job-404868-2/", "date_download": "2018-12-10T15:59:57Z", "digest": "sha1:WEYNTUJ7R3DMRFKW3WJXVYXHSB3VECUQ", "length": 11534, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिरॅमिक इंजिनिअरिंगमधील कारकिर्द | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबऱ्याचशा इंजिनिअरिंग क्षेत्रातील कामासाठी सिरॅमिक मटेरिअल उपयोगाचे असते. सिरॅमिक इंजिनिअरींग हे सिरॅमिक मटेरिअल्सपासून वेगवेगळ्या आवश्‍यक वस्तू, उपकरणे तयार करण्याचे तंत्र होय. इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग, मटेरिअल्स इंजिनिअरिंग, केमिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रातील अनेक जण सिरॅमिकच्या गुणवैशिष्ट्यांकडे आकर्षित होऊन वळत आहेत. उष्णतेचे तीव्र रोधक म्हणून वापरण्यात येणारे सिरॅमिक इतरही अनेक गोष्टींसाठी वापरले जाते ज्या ठिकाणी मेटल्स आणि पॉलिमर्स वापरता येत नाहीत.\nया व्यतिरिक्‍त सिरॅमिक हे फाईन आर्टदेखील असून त्यातीलही सखोल ज्ञान मिळवता येते. नव्या ऑफिसचे अथवा इमारतीचे डिझाईन करायचे असेल किंवा बेडरूमध्ये एखादा कॅनव्हास हवा असेल तर या ठिकाणी सिरॅमिक इंजिनिअरची गरज भासते. सिरॅमिस्टस हा सिरॅमिक आणि इंजिनिअरिंग यांना एकत्रित करून नवे आणि अधिक आकर्षक काम करण्यासाठी मदत करतो. यासाठी नव्या मटेरिअल्सचा वापर करतो. आपण स्वप्नातही विचार केला नसेल अशी निर्मिती तो करतो.\nकेमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग यापैकी कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्‍ती सिरॅमिक इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. अलिकडेच या क्षेत्रात सिंगल क्रिस्टल्स किंवा ग्लास फायबर्सचासुद्धा अभ्यास सुरु झाला आहे.\nकामाचे स्वरुप : केमिकल इंजिनिअर्स यांना शास्त्रीय आणि उत्पादनाच्या दृष्टीने अनुभव असतो. त्यामुळे ते ऍडमिनिस्ट्रेटर्स, प्रोजेक्‍ट सुपरवायझर्स, सेल्स इंजिनिअर्स आणि टेक्‍निकल कन्स्लटंट म्हणून देखील काम करू शकतात. बरेचशे सिरॅमिक इंजिनिअर्स न्युक्‍लियर क्षेत्रात सिरॅमिक फ्युएल मटेरिअल्सपासून न्युक्‍लिअर पॉवर तयार करण्याचे काम करतात. हे तंत्रज्ञान वाढ��्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंडस्ट्री हे क्षेत्र उपलब्ध आहे. कारण ट्रान्झीस्ट्रर्सचे इन्सुलेटर्स आणि इंटिग्रेटेड सर्किट्‌स बनविण्यासाठी सिरॅमिक वापरले जाते. इतरही अनेक ठिकाणी सिरॅमिकचा वापर होत आहे.\nफायबर ऑप्टिक्‍सचे अणखी एक आव्हानात्म असे नवे क्षेत्र आहे, ज्याने सध्याच्या टेलीकम्युनिकेशन आणि मेडिकल इंडस्ट्रीमध्ये मोठा परिणाम घडवून आणला आहे. यामध्ये देखील सिरॅमिक कॉम्पोनंट वापरतात. सिरॅमिक इंजिनिअर्स या नव्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. सिरॅमिक इंजिनिअर म्हणून काम करताना ऍडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्‍ट सुपरवायझर, सेल्स इंजिनिअर्स किंवा टेक्‍निकल कन्स्लटंट म्हणून देखील काम करावे लागते. अनेक क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या सिरॅमिक इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भविष्यात खूप चांगल्या संधी आहेत.\nअभ्यासक्रम राबवणाऱ्या प्रमुख संस्था.\nइंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बंगळुरू.\nएस.जे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मैसूर.\nडॉ. डि.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलज, पुणे.\nयशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर.\nएस.टी.ई. सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे.\nपुणे इन्स्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजी, पुणे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘बबन’ व ‘ख्वाडा’नंतर भाऊराव कऱ्हाडे यांची नव्या चित्रपटाची घोषणा\nNext articleकिती बळी गेल्यावर एसटी प्रशासनाला जाग येणार\nगुंतवणुकीत कर्नाटक देशात आघाडीवर\nउर्जित पटेल यांना नोटीस\nअरूणाचलातील पुराबाबत चीनची भारताला सूचना\nनक्षलीं बदलणार रणनीती आणि ड्रेसकोड-गुप्तचरांची माहिती\nSSC Recruitment 2018 : मार्फत 1136 पदांची भरती,अंतिम तारीख 12 आॅक्टोबर\nSSC GD Constable Recruitment 2018 : स्टाफ सिलेक्शन कमीशनकडून उमेदवारांसाठी महत्वाची सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/during-nagpur-band-10-buses-municipal-corporation-damaged/", "date_download": "2018-12-10T16:40:41Z", "digest": "sha1:Z6B7I3IXUW2IWCFGPSNTYUYJ6THG36HE", "length": 28461, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "During Nagpur Band , 10 Buses Of Municipal Corporation Damaged | नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nना��पूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड\nनागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड\nभीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उम���ले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेवल्याने ७.११ लाखांचे नुकसान झाले.\nनागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड\nठळक मुद्देसहा लाखांचे नुकसान : दुपारी १२ नंतर बससेवा ठप्प\nनागपूर :भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेवल्याने ७.११ लाखांचे नुकसान झाले.\nमहापालिकेच्या आपली बस सेवेतील ३३२ बसेस बुधवारी सकाळी खापरी, पटवर्धन व हिंगणा डेपोतून निघाल्या. परंतु सकाळी ११ च्या सुमारास बंदचा प्रभाव वाढू लागला. काही भागात बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या. प्रवाशांची सुरक्षा व बसेसचे होणारे नुकसान विचारात घेता दुपारी १२ नंतर सर्वबसेस बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. कामठी , इंदोरा चौक, जरीपटका,शताब्दी चोक आदी ठिकाणी १० बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. सुरक्षेच्या दृष्टीने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.\nदगडफेकीत एमएच३१्-सीअ‍े ६१२९, एमएच३१्-सीअ‍े ६१४६, एमएच३१्-सीअ‍े ६२०२, एमएच३१्-सीअ‍े ६२४१, एमएच३१्-सीअ‍े६२४४, एमएच३१्-सीअ‍े ६१८७, एमएच३१्-सीअ‍े ६०१२ यासह अन्य तीन बसेसचा समावेश आहे. प्रत्येक बसचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले.\nसात लाखांचा महसूल बुडाला\nआपली बसच्या ३३२ बसेस दररोज नागपूर शहरात ७७ हजार ८५७ किलोमीटर धावतात. परंतु बुधवारी ३८ हजार ९२९ किलोमटर धावल्या. दुपारी १२ पर्यत काही भागात बसेस सुरू होत्या. त्यानतंर आंदोलनाचे स्वरुप बघून टप्प्याटप्प्याने बसेस डपोत उभ्या करण्यात आल्या. यामुळे जवळपास ७ लाख ११ हजार ६५७ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शिवाजी जगताप यांनी दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविजयस्तंभ १ जानेवारीपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत\n१ जानेवारीला बीड जिल्ह्यात राहणार तगडा बंदोबस्त\nकोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल\nKoregaon Bhima: गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, पुणे पोलि���ांचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र\nKoregaon Bhima: आरोपींना जामीन देऊ नका, गुन्हे गंभीर आहेत; राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी\nकोरेगाव भीमा येथे चारचाकी वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nनागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात गोंधळ\nनागपूर मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस\nमराठी विद्यापीठाचे भिजत घोंगडे कधीपर्यंत\nबापाला ठार मारणाऱ्या मुलाची शिक्षा कायम\nमाओवादी साईबाबावर खासगी डॉक्टरद्वारे उपचार\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय ���ुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5063649440828333977&title=Kiran%20Yadnyopavit's%20Lecture%20in%20'TTA'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:52:14Z", "digest": "sha1:73C5HB5P3CMOAMHDRF4JICFHJZ2B5EPG", "length": 10239, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "किरण यज्ञोपवीत यांचे ‘टीटीए’मध्ये व्याख्यान", "raw_content": "\nकिरण यज्ञोपवीत यांचे ‘टीटीए’मध्ये व्याख्यान\nपुणे : टाइम्स अँड ट्रेंड्स अकादमी (टीटीए) या संस्थेमार्फत मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील लेखक किरण यज्ञोपवीत यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते.\nयज्ञोपवीत यांनी विविध चित्रपटांमध्ये दिग्‍दर्शक आणि अभिनेता म्‍हणून काम केले आहे. अलीकडेच नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नटसम्राट’ या मराठी चित्रपटाचे लेखक म्हणून त्यांचे कौतुक झाले होते. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तार्‍यांचे बेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि अनेक पुरस्‍कार प्राप्त झाले. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभलेल्‍या ‘देऊळ बंद’ या चित्रपटासाठी त्‍यांनी लेखक म्‍हणून काम केले.\n‘टीटीए’मध्ये किरण यांनी पटकथालेखनावरील सत्र घेतले. संस्‍थेतील उत्‍साही तरुणांनी सभागृह भरले होते. ‘सलाम’ या किरण यांनी दिग्‍दर्शित चित्रपटाच्या प्रदर्शनाने सत्राची सुरुवात झाली. चित्रपटानंतर त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटनिर्मितीचे तपशील विशद केले आणि प्रश्नोत्तरांनी सत्राचा समारोप झाला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्‍या असंख्य प्रश्नांचे किरण यांनी सुयोग्‍य स्‍पष्‍टीकरण दिले.\nते म्‍हणाले, ‘चांगला लेखक होण्यासाठी प्रचंड वाचनाची आवश्यकता असते. तुम्‍ही एकदम लिखाण सुरू करू शकत नाही. त्‍यासाठी लिखाणाच्या विविध शैलींचे वाचन करणे आवश्यक असते. एखाद्या लेखकाने काय चुका केल्‍या आहेत हेदेखील समजून घेणे आणि त्‍या चुका कशा टाळायच्या हे शिकणेह��� आवश्यक असते.’\nउद्योगातील आपल्या २० वर्षांच्या अनुभवाचे कथन करतानाच त्‍यांनी नाट्य क्षेत्रातील कारकीर्दीची कशी सुरुवात केली याचीही माहिती या वेळी दिली.\n‘टीटीए’चे संस्थापक अध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले, ‘टाइम्‍स अँड ट्रेंड्स अकादमीमध्ये चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगातील किरण यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्‍तिमत्‍वाची उपस्‍थिती हे आमचे भाग्‍य आहे. शिक्षणाच्या विविध रोमांचक संधी प्रदान करणे आणि करिअरचे विविध उपलब्‍ध मार्ग समजून घेण्यास विद्यार्थ्यांची मदत करणे हे आमचे ध्येय आहे. आजचे सत्र आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी होते. मी आशा करतो की, किरण यांच्याप्रमाणेच विद्यार्थीही या उद्योगामध्ये नाव कमावल्याशिवाय राहणार नाहीत.’\nया सत्राला ‘टीटीए’चा अध्यापन आणि व्यवस्‍थापन वर्ग उपस्‍थित होता.\nTags: पुणेटाइम्स अँड ट्रेंड्स अकादमीटीटीएअमित अग्रवालकिरण यज्ञोपवीतKiran YadnyopavitTTATimes and Trends AcademyPuneAmit agarwalप्रेस रिलीज\n‘टीटीए’ला कौशल्‍य शिक्षणात नावीन्य पुरस्‍कार टाइम्स अँड ट्रेंड्सतर्फे परिसंवादाचे आयोजन ‘टीटीए’मध्ये फॅशन रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्स दिग्दर्शक महेश लिमये यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/word-fungus-word-form-42638", "date_download": "2018-12-10T16:18:45Z", "digest": "sha1:MEUZEUXO4HIZYVZYUW6DOE3GGS2DZ44R", "length": 14310, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Word of the Fungus in Word form शब्दरूपात बुरशीचे विश्‍व | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 29 एप्रिल 2017\nमहाबळेश्‍वर येथील ७६ बुरशी, दगडफुलांच्या प्रजातींची माहिती\nपुणे - महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या... अन्‌ सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘महाबळेश्‍वर’मध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या बुरशी आणि दगडफुलांचे अनोखे विश्‍व आता शब्दरूपा�� उलगडले आहे. बुरशीतज्ज्ञ डॉ. किरण रणदिवे यांनी ‘फंगी ॲण्ड लायकेन्स ऑफ महाबळेश्‍वर’ या पुस्तकाद्वारे हे विश्‍व जगासमोर आणले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.\nमहाबळेश्‍वर येथील ७६ बुरशी, दगडफुलांच्या प्रजातींची माहिती\nपुणे - महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या... अन्‌ सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘महाबळेश्‍वर’मध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या बुरशी आणि दगडफुलांचे अनोखे विश्‍व आता शब्दरूपात उलगडले आहे. बुरशीतज्ज्ञ डॉ. किरण रणदिवे यांनी ‘फंगी ॲण्ड लायकेन्स ऑफ महाबळेश्‍वर’ या पुस्तकाद्वारे हे विश्‍व जगासमोर आणले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.\nमहाबळेश्‍वर येथील ७६ बुरशी आणि दगडफुलांच्या प्रजातींची माहिती या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आली आहे. बुरशी हा निसर्गातील अतिशय महत्त्वाचा, पण कायम दुर्लक्षित राहिलेला घटक. पण निसर्ग आणि पर्यावरण खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर बुरशीबद्दल जाणून घ्यावेच लागेल, असे डॉ. रणदिवे सांगतात.\nते म्हणाले, ‘‘महाबळेश्‍वर परिसरातील जंगलात फिरताना नकळत झाडांच्या खोडावरील, जमिनीवरील किंवा दगडावरील बुरशीकडे नजर जाते. काही बुरशी लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. जमीन फोडून बाहेर येणारी भुईफोड (कॅलव्हॅशिया) ही बुरशी त्यातील महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. मशरूमचे वेगवेगळे प्रकारही येथे आढळतात.’’\nजमिनीवर पाच पाकळ्या आणि त्याच्यामधोमध गोलाकार गट्टू आणि त्या गट्टूत बीजाणूंची भुकटी असा ‘जमिनीवरचा तारा’ (म्हणजेच अर्थ तार फंगस) ही देखील महाबळेश्‍वरमध्ये आढळणारी बुरशी वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागेल. या बुरशीतील बीजाणूंची भुकटी जखमा लवकर भरून येण्यासाठी वापरली जाते, असेही त्यांनी सांगितले.\nमहाबळेश्‍वर परिसरात ‘हायमेनूकिटी’ ही बुरशी आणि अनेक प्रकारची दगडफुले आढळून येतात. यातील बहुतांश दगडफुलांचा वापर सुगंधी द्रव्ये, औषध निर्मितीसाठी केला जातो. महागड्या अत्तरांत वापरण्यात येणारी ‘उसनिया कॉप्लॉनाटा’, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि कर्करोगावरील उपचारासाठी महत्त्वपूर्ण असणारी ‘गॅनो डरमा चाल्सियम’देखील याच भागात दिसून येते.\n- डॉ. किरण रणदिवे, बुरशीतज्ज्ञ\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-12-10T15:59:38Z", "digest": "sha1:NUB6KU7U6HVVFR3WQI7ZQAM2W5HAWDMQ", "length": 28220, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (204) Apply सर्व बातम्या filter\nअर्थविश्व (196) Apply अर्थविश्व filter\nमहाराष्ट्र (168) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (151) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (56) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (6) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (4) Apply मुक्तपीठ filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिव�� (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\n(-) Remove नोटाबंदी filter नोटाबंदी\nनरेंद्र मोदी (511) Apply नरेंद्र मोदी filter\nमहाराष्ट्र (270) Apply महाराष्ट्र filter\nरिझर्व्ह बॅंक (265) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nकॉंग्रेस (261) Apply कॉंग्रेस filter\nकाळा पैसा (257) Apply काळा पैसा filter\nमुख्यमंत्री (240) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (172) Apply राजकारण filter\nनिवडणूक (161) Apply निवडणूक filter\nव्यवसाय (151) Apply व्यवसाय filter\nशिवसेना (137) Apply शिवसेना filter\nजिल्हा परिषद (123) Apply जिल्हा परिषद filter\nराहुल गांधी (115) Apply राहुल गांधी filter\nदेवेंद्र फडणवीस (114) Apply देवेंद्र फडणवीस filter\nभ्रष्टाचार (101) Apply भ्रष्टाचार filter\nअरुण जेटली (97) Apply अरुण जेटली filter\nमहापालिका (97) Apply महापालिका filter\nउत्तर प्रदेश (96) Apply उत्तर प्रदेश filter\nउत्पन्न (92) Apply उत्पन्न filter\nअर्थसंकल्प (87) Apply अर्थसंकल्प filter\nदहशतवाद (76) Apply दहशतवाद filter\nउद्धव ठाकरे (75) Apply उद्धव ठाकरे filter\nपत्रकार (73) Apply पत्रकार filter\nप्रशासन (73) Apply प्रशासन filter\nव्यापार (73) Apply व्यापार filter\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे...\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक' कारणांसाठी मुख्य आर्थिक सल्लागार या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारमधील या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आलेले कृष्णमूर्ती...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय जो आपल्याच संविधानाच्या चिंधड्या करेल, असे परखड मत काँग्रेसचे नेते कपिल सब्बल यांनी मांडले आहे. जागरण फोरमच्या कार्यक्रमात शनिवारी काँग्रेस नेते आणि...\nआश्वासने खोटी ठरल्याने भाजपला बसतील सतत चटके\nसोलापूर : सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटक�� सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील भाजपविरोधी आघाडीच्या प्रक्रियेला वेग येईल, असेही ते म्हणाले. शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी \"...\nप्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये दुप्पट वाढ\nनवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत छाननी वर्ष 2018-19 मध्ये आतापर्यंत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. नोटाबंदीमुळे ही वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मंगळवारी दिली. याविषयी \"सीबीडीटी'चे अध्यक्ष सुशील चंद्रा म्हणाले, \"\"देशात कर...\nनोटाबंदीनंतर काळे धन वाढले\nनवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर काळ्या पैशाचा वापर वाढला आहे. नोटाबंदीनंतरच्या निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर अधिक वाढला असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले. नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून निवृत्त ओ. पी. रावत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीला लक्ष्य केलं...\n...माझाच सदरा अधिक शुभ्र \nअर्थव्यवस्था आणि तिचे व्यवस्थापन हे राजकारणमुक्त असणे कधीही चांगले. केवळ निवडणुकीत मतांचा फायदा मिळविण्यासाठी आकडेवारीचे राजकारण करणे हानिकारक असते. स्वतःचा सदरा अधिक शुभ्र असल्याचे जरूर दाखवावे, पण त्यासाठी इतरांचे सदरे मळविण्याचा अट्टहास हे गैर आहे. ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे\nमोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू\nउदयपूर : राजस्थानातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत' असा सवाल त्यांनी यावेळी केला. मोदी हे हिंदू असले तरी, त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहिती नाही, तसेत गीतेत काय...\nआर्थिक विकास ही सातत्याने चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया असते आणि तिचे मोजमाप करणे हा प्रांत आहे अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा. पूर्णपणे व्यावसायिक कार्यक्षमतेने आणि अलिप्ततेने हे मोजमाप केले जाते. किंबहुना आपल्याकडे तरी आजवर आपण हे गृहीतच धरत आलो आहोत. दुर्दैवाने आर्थिक विकास दराच्या (जीडीपी)...\nशिरूरसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ८ दिवसांत\nनारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता....\nनरेंद्र मोदींचा 'तो' निर्णय म्हणजे घोडचूकच: मोदींचे माजी सल्लागार\nनवी दिल्ली: 8 नोव्हेंबर 2016 देशावर लादलेला नोटबंदीचा निर्णय प्रचंड धक्कादायक आणि घोडचूकच असल्याचं स्पष्ट मत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी मांडले आहे. नोटबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावून असंघटित क्षेत्राचे मोठे नुकसान झाले अशा स्पष्ट शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी...\nपटेल यांच्याकडून भूमिका स्पष्ट ; लेखी उत्तर देणार\nनवी दिल्ली : सरकारला रिझर्व्ह बॅंकेच्या राखीव निधीतून हिस्सा मागितल्यावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आता संसदीय स्थायी समितीला लेखी उत्तर देणार आहेत. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम अल्पकालीन होता, असेही पटेल यांनी सांगितल्याचे...\nपीकविमा घोटाळा राफेलपेक्षाही मोठा - पी. साईनाथ\nनागपूर - सध्या गाजत असलेल्या राफेल घोटाळ्यापेक्षा पीक विमा घोटाळा मोठा असल्याचा आरोप करून ज्येष्ठ पत्रकार आणि कृषितज्ज्ञ पी. साईनाथ यांनी ही योजना पीकविमा कंपन्यांचे पालनपोषण करणारी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र शासनाकडून दुष्काळासंदर्भात जाहीर केलेले निकष शेतकरी विरोधी असल्याचीही टीका...\nरिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...\nमार्च 2019 पर्यत देशातील 1.13 लाख एटीएम बंद होणार...\nनवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी निम्म्या एटीएम मशीन म्हणजेच तब्बल 1.13 एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने यासंदर्भातील माहिती द��ली आहे. एवढ्या प्रचंड...\nनोटबंदी भोवली; मोदींची अखेर कबुली\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. मोदी सरकारकडून हा निर्णय देशहिताचा असल्याचे सातत्याने सांगण्यात येत होते. परंतु, आता नोटबंदी ही अपयशी ठरली असल्याची मोदी सरकारनेच कबुली दिली आहे. वित्त मंत्रालयाशी संलग्नीत संसदेच्या एका स्थायी...\n\"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात तपासाची सर्वसाधारण परवानगी दिलेली असते. ही विशिष्ट मुदतीची असते. उदा. काही राज्ये सहा महिन्यांसाठी सर्वसाधारण परवानगी देतात व सहा महिन्यांनंतर त्यात...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. अंबिकापूर येथे सभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, 'सरकार हे फक्त...\nपाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करा : भाजप मंत्री\nनवी दिल्ली : ''जर देशातून भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करा'', असा सल्ला उत्तरप्रदेशातील कॅबिनेटमंत्री ओमप्रकाश राजभर यांनी दिला. तसेच देशात आता पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घ्या, असेही ते म्हणाले. भ्रष्टाचाराला आळा घालता यावा, यासाठी ही नोटाबंदी...\nकाँग्रेस- राष्ट्रवादीचा 'हम साथ साथ हैऽऽऽ'चा नारा\nसोलापूर : मोदी सरकारच्या विरोधात सोलापुरातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस लवकरच एकत्रित येत असून, संयुक्त मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेची सुरवात डिसेंबरमध्ये होईल, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे \"मोदी के खिलाफ हम साथ साथ हैऽऽऽ..' म्हणत या दोन्ही पक्षांतील नेते एकत्रित येण्याचे संकेत आहेत. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बा��म्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mimaharashtracha.com/blog/balasaheb-thakre/", "date_download": "2018-12-10T14:49:22Z", "digest": "sha1:JAEIOF54UQ4PIPQSFR3XV7FNORE6DTQV", "length": 21015, "nlines": 58, "source_domain": "www.mimaharashtracha.com", "title": "Balasaheb Thakre (बाळासाहेब ठाकरे) | मी महाराष्ट्राचा", "raw_content": "\nपरिपूर्ण माहिती महाराष्ट्राच्या राजकारणाची..\nBal Thakre (बाळासाहेब ठाकरे)\nबाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी, १९२७ मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.\nसर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. मार्मिक च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात क��ली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत मार्मिक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.\nमहाराष्ट्रात निर्माण झालेले, मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे, व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. ‘हर हर महादेवची’ गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..”बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही काही नाव सुचतंय का संघटनेसाठी काही नाव सुचतंय का संघटनेसाठी” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव……..शिवसेना………यानंतर बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आ��पर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाही..\nवक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक – वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले काँग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला. हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही – असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. “गर्व से कहो हम हिंदू है” या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.\nझुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, Bombayचे Mumbai असे स्पेलिंग.. अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या तथाकथित संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.\nजातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था – साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, कै. प्रमोद नवलकर, कै. मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, कै.आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,…. असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची – सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.\nअनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते. बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर, २०१२ रोजी दुपारी ०३.३० वाजता मुंबईत मातोश्री या निवासस्थानी निधन झाले.\nमी महाराष्ट्राचा Apr 2, 2015 | Posted by मी महाराष्ट्राचा in Personalities, व्यक्तीविशेष | 1 comment\nSharad Pawar (शरद पवार) | मी महाराष्ट्राचा says:\n[…] Read also : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, Balasaheb Thakre (बाळासाहेब ठाकरे) […]\nBal Thakre (बाळासाहेब ठाकरे)\nजागे व्हा आणि जागे करा…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE-370-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-12-10T15:47:46Z", "digest": "sha1:DFHCEIYW7F33IZWQWW6HAQ2CAJOYPASI", "length": 10007, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जम्मू-काश्मीरला कलम 370 मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news जम्मू-काश्मीरला कलम 370 मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय\nजम्मू-काश्मीरला कलम 370 मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जम्मू काश्मीरमधील 370 कलमावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपाचे नाही. त्यामुळेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयात विजयलक्ष्मी झा यांनी याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला आहे. 2017मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने झा यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये विशेष दर्जा देणारे कलम 370 ही रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यांनुसार, जम्मू-काश्मीरमधील संविधान सभा भंग झाल्यानंतरही 370 हे कलम लागू राहणं हे घटनेच्या मूळ मसुद्याशी छेडछाड करण्यासारखे ठरेल.\nकेंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, या कलमावरील ब-याच याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे यावर लगेचच निर्णय घेणे योग्य नाही. परंतु त्याच वेळी जम्मू-काश्मीरच्या वकिलांनीही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. न्याय���लयात जी प्रकरणे प्रलंबित ती कलम 35 ए आणि कलम 370शी संबंधित नाहीत.\n‘भारत-पाकिस्तान एकत्र आले तर जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही’\nझोपेमुळे तुमचा मूड राहतो छान…\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4784233436799345135&title=Children%20Reading%20Club%20in%20Pune&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-10T15:16:24Z", "digest": "sha1:XM23HS24X76Y64PNJZW55DTBR7F26LUB", "length": 15445, "nlines": 148, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा!", "raw_content": "\nपुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा\nपुणे : मुले आणि वाचनात दंग... काहीतरीच काय आजकालची मुलं वाचतात कुठे आजकालची मुलं वाचतात कुठे सारखी मोबाइल आणि टीव्हीवर काहीतरी पाहण्यात दंग झालेली असतात, अशी तक्रार अनेक पालक करत असतात. पुण्यातील हर्षदा पेंढारकर आणि काही समविचारी पालक���ंनी यावरच एक चांगला उपाय शोधून काढला आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसू लागला आहे. मोठ्यांच्या वाचनकट्ट्याप्रमाणे त्यांनी मुलांचाही वाचनकट्टा सुरू केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढत असून, कट्ट्यावर येणाऱ्या मुलांची संख्याही वाढत आहे.\nया कट्ट्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने हर्षदा पेंढारकर यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली. ‘हा कट्टा दर महिन्यातून एकदा कधी कोणाच्या घरी किंवा विषयानुसार एखाद्या ठिकाणी भरतो. सर्वांच्या सोयीने ठिकाण ठरवले जाते. मनापासून यायची तयारी असलेली आणि वाचनाची आवड असणारी मुले यात सहभागी होऊ शकतात. या कट्ट्यावर आम्ही एखादा लेखक किंवा विषय ठरवतो आणि त्या संदर्भातील वाचन मुलांनी महिनाभर घरी करायचे असते. मुले घरी जे काही वाचतील, त्यापैकी स्वत:ला आवडलेल्या आणि इतरांनी आवर्जून वाचायला हवे असे त्यांना वाटते, त्या साहित्याचे वाचन मुलांनी कट्ट्यावर सादर करायचे असते. जो विषय, लेखक निवडलेले असतात त्यांचे कोणत्याही प्रकारचे साहित्य चालते. काही लेखकांचे साहित्य इतके आहे, की त्यासाठी मुलांना एक महिना कमी पडतो. मग सलग दोन ते तीन कट्ट्यांवर एकाच लेखकाच्या लेखनासंदर्भातील वाचन होते. सध्या आठवी ते दहावीतील १० ते १५ मुले यात सहभागी होत असून, ती खूप आनंदाने यात भाग घेत आहेत,’ असे हर्षदा म्हणाल्या.\nयाची कल्पना कशी सुचली, याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘आजकालच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या युगात वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताकद थोडी कमी पडते, असे दिसते. वाचनातून त्यांना चांगले विचार देता येऊ शकतात. मुलांना चांगले, त्यांच्या आवडीचे वाचायला दिलं, तर ती मनापासून वाचतात. मग त्या ‘पुलं’च्या हसवणाऱ्या व्यक्तिरेखा असोत, की धारप-मतकरींपासून हृषीकेश गुप्तेंपर्यंतच्या भयकथा किंवा गूढकथा, मुलांना त्यांच्या मूडनुसार वाचायला आवडते. त्यांना हवे ते खाद्य हव्या त्या वेळी पुरवले, तर ती वाचनात छान रमून जातात. माझी मुलगी मनस्वी हिच्या मित्र-मैत्रिणींना पहिल्यापासून वाचनाची आवड होतीच. नवे काय वाचले, याच्यावर त्यांच्या गप्पासुद्धा व्हायच्या. पालकांच्या वाचनकट्ट्याच्या निमित्ताने मग मुल���ंचाही वाचनकट्टा का सुरू करू नये, असा विचार आधी मनस्वीच्या डोक्यात आला. तो आम्ही उचलून धरला आणि पहिला कट्टा आमच्या घरीच आयोजित केला. सुरुवातीला यात सहभागी होताना मुलांचा वाचनाबरोबर खेळणं, भेटणं, धमाल आणि गप्पा यावर भर होता. नंतर ते आकर्षणही मागे पडले आणि मुले दर वेळी वेगळा लेखक, वेगळा विषय शोधून वाचायला लागली. आम्ही त्यांना वाचन कसे, कोणते केले पाहिजे, कोणती पुस्तके आहेत, याबाबत माहिती देतो. मोबाइलवरचे चांगले अॅपही त्यांना सांगतो. अर्थातच वापरण्यावर मर्यादाही घालतो. मुलेही त्याचा चांगला वापर करत असल्याचे आम्ही अनुभवले आहे.’\nआतापर्यंत झालेल्या विषयांबद्दल त्या म्हणाल्या, ‘पु. ल. देशपांडे, अनिल अवचट, मंजूषा आमडेकर, राजीव तांबे असे काही लेखक आणि शौर्यकथेसारख्या काही विषयांवर आतापर्यंत कट्टा झालेला आहे. लेखिका मंजूषा आमडेकर तर मुलांशी गप्पा मारायला आनंदाने आमच्या कट्ट्यावर आल्या होत्या. अनिल अवचटांच्या छोट्या, मनाचा वेध घेणाऱ्या अनुभवांच्या वाचनापासून सुरू झालेला वाचनकट्ट्याचा हा प्रवास अर्थातच, ‘पुलं’ हे महत्त्वाचे स्टेशन पार करून आता गूढकथांपर्यंत पोहोचला आहे.’\nमुलांचे वाचन कमी झाल्याचे चित्र हल्ली केवळ शहरांतच नव्हे, तर ग्रामीण भागांतही सर्रास दिसते. मोबाइल, टीव्ही, कम्प्युटर यांच्यामध्येच त्यांचा बहुतांश वेळ जातो. या पार्श्वभूमीवर, या वाचनकट्ट्यासारखा आदर्श उपक्रम विविध गावांत, शहरांत किंवा कोणत्याही ठिकाणी राबविणे सहज शक्य आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्याचा तो एक चांगला मार्ग ठरेल.\nपुढचा कट्टा १९ ऑगस्टला\n‘ऑगस्ट महिन्यातील कट्टा रविवारी, १९ ऑगस्ट २०१८ रोजी तळजाईच्या जंगलात सकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून, त्याचा विषय रहस्य आणि गूढकथा असा आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९९२२९ १३४५७ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर जरूर संपर्क साधावा. मुलांचे स्वागतच आहे,’ असे हर्षदा पेंढारकर यांनी आवर्जून सांगितले.\nTags: पुणेमुलांचा वाचनकट्टावाचनकट्टाहर्षदा पेंढारकरतळजाईपु. ल. देशपांडेमंजूषा आमडेकरबालसाहित्यराजीव तांबेPuneBe PositiveReading Club for ChildrenHarshada PendharkarBooksP. L. DeshpandeRajeev TambeBOI\n‘जिवाभावाचे मित्र ही खूप मोठी शक्ती’ ‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी ‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित रत्नागिरीत कार्यक्रम ‘प��लं’च्या साहित्याची मोडतोड रोखावी जन्मशताब्दी वर्षानिमित्त जागतिक पातळीवर ‘पुलोत्सव’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\n‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिर\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5216541831147211226&title=Deep%20Amavasya%20to%20be%20celebrated%20in%20Abhyankar%20Vidyalay&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-12-10T15:33:15Z", "digest": "sha1:UOYNS6OOUTBC257GRVFZE6TNTAS2WQ2F", "length": 10480, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अभ्यंकर विद्यालयातील ज्ञानदीप लावणारे दीपपूजन", "raw_content": "\nअभ्यंकर विद्यालयातील ज्ञानदीप लावणारे दीपपूजन\nरत्नागिरी : रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात दिव्यांची अमावास्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकारचे दीप प्रज्ज्वलित करून साजरी केली जाते. सण, संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होण्यासोबतच विविध प्रकाशस्रोतांची माहिती त्यांना व्हावी, हा त्यामागचा हेतू असल्याचे मुख्याध्यापक विनोद नारकर सांगतात. यंदाची दीप अमावास्या उद्या (११ ऑगस्ट) साजरी केली जाणार आहे.\nआपल्या संस्कृतीची, परंपरांची, सणांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने अभ्यंकर विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शाळेत अनेक वर्षांपासून दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जात आहे. संस्कृतीचा वारसा जतन करणे हा निर्मळ हेतू आहेच. त्याचबरोबर विविध प्रकाशस्रोतांचा मुलांना परिचय व्हावा, त्यांचे महत्त्व व उपयोग जाणून घेता यावेत, याकरिता पारंपरिक दगडी दिव्यांपासून ते अगदी सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध दिव्यांची आरास या दिवशी आकर्षकरीत्या विद्यालयात मांडली जाते.\nभारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योत, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. दिवा आणि प्रकाशाचे जीवनाशी असलेले नाते अतूट आहे. दिव्यामुळे जीवनात प्रकाश निर्माण होतो. या संकल्पनेनुसार अंतरिक्ष, अवकाशीय ज���ञानामध्ये ज्यांनी प्रकाश प्रज्ज्वलित केला ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची ओळख या दीपपूजनाच्या माध्यमाद्वारे करून देण्याचा अनोखा प्रयत्न अभ्यंकर विद्यालय करत आहे. एक पणती ज्याप्रमाणे अंधार नष्ट करून सर्वत्र प्रकाश पसरवते, त्याचप्रमाणे डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी विचार पणतीप्रमाणे कार्य करतील. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानरूपी प्रकाश निर्माण होईल, असा विश्वास मुख्याध्यापक नारकर यांनी व्यक्त केला.\nदिवस : ११ ऑगस्ट २०१८\nस्थळ : परशुरामपंत अभ्यंकर विद्यालय, संजीवन चिकित्सा मंदिरसमोर, रत्नागिरी\nवेळ : सकाळी ११.३० वाजता\nपालकांसाठी वेळ : दुपारी दोन वाजल्यानंतर\n(यंदा दोन दिवस अमावास्या असल्याने दीपपूजन नेमके केव्हा करावे, हे जाणून घेण्यासाठी , तसेच दिव्यांच्या अमावास्येबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)\nTags: Ratnagiriदी न्यू एज्युकेशन सोसायटीThe New Education Societyपरशुरामपंत अभ्यंकर विद्यालयParshurampant Abhyankar Vidyalayदिव्यांची अमावास्यादीप अमावास्याआषाढ अमावास्याAshadh AmavasyaVinod Narkarविनोद नारकरBOI\nसातत्य पूर्ण स्तुत्य उपक्रम आहे. संयोजकांचे अभिनंदन.\nसुरेश परांजपे पुणे माजी विद्यार्थी मार्च 1969 SSC About 122 Days ago\n‘विद्यार्थ्यांनी मनातील दीप प्रज्ज्वलित करावा’ परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात संकल्प दिन दोन दिवस अमावास्या असल्याने दीपपूजन कधी करावे बालगोपाळांनी केले श्री गणेशाचे स्वागत बालगोपाळांनी केले श्री गणेशाचे स्वागत आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/dr-chittaranjan-yadnik-write-article-muktapeeth-32674", "date_download": "2018-12-10T15:37:05Z", "digest": "sha1:LPAN3GYGP5SWJNDNKILTRQPVKY2HWPZ6", "length": 20768, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr chittaranjan yadnik write article in muktapeeth जगण्यातली समृद��धी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 28 फेब्रुवारी 2017\nरुग्णांनी संशोधन क्षेत्रात समृद्ध केलं, तर सदाशिव पेठेतील पेंडसे चाळीतल्या लोकांनी मदतीचा हात देऊन जीवन सर्वार्थांनं समृद्ध केलं. वाटेत कितीतरी जणांनी सहकार्य केलं. म्हणूनच भारतीयांच्या मधुमेहासंबंधीचं संशोधन पूर्ण होत आलं.\n\"वर्ल्ड इंडिया डायबेटीस फाउंडेशन'ने मधुमेहाच्या संशोधनासाठी पुरस्कार दिला आणि अजूनही संशोधन करण्याचा उत्साह वाढला. माझं शिक्षण, जीवन, जगणं आणि संशोधन होत असताना वेगवेगळ्या स्तरावर निःस्पृहपणे कितीतरी जणांनी मला सहकार्य केलंय.\nरुग्णांनी संशोधन क्षेत्रात समृद्ध केलं, तर सदाशिव पेठेतील पेंडसे चाळीतल्या लोकांनी मदतीचा हात देऊन जीवन सर्वार्थांनं समृद्ध केलं. वाटेत कितीतरी जणांनी सहकार्य केलं. म्हणूनच भारतीयांच्या मधुमेहासंबंधीचं संशोधन पूर्ण होत आलं.\n\"वर्ल्ड इंडिया डायबेटीस फाउंडेशन'ने मधुमेहाच्या संशोधनासाठी पुरस्कार दिला आणि अजूनही संशोधन करण्याचा उत्साह वाढला. माझं शिक्षण, जीवन, जगणं आणि संशोधन होत असताना वेगवेगळ्या स्तरावर निःस्पृहपणे कितीतरी जणांनी मला सहकार्य केलंय.\nमी आई-बाबांचा एकुलता एक वडील डॉक्‍टर पण मी चौथीत असताना ते निवृत्त झालेले. थोडी फार प्रॅक्‍टिस करीत. आई संधिवाताने आजारी. मॉलिक्‍युलर बायॉलॉजीत संशोधन करायची इच्छा होती. पण त्या वेळेस ते फक्त अमेरिकेतच होत असे. नाइलाजाने पुण्यात बी. जे. मेडिकलला प्रवेश घेतला अन्‌ आईच्या आजाराने जोर धरला. बाबांना स्वयंपाकात मदत करून मगच कॉलेजला जावं लागायचं. पहिलं वर्ष कधी संपलं ते कळलंच नाही. दुसऱ्या वर्षाला असताना माझं ऍपेंडिक्‍सचं ऑपरेशन झालं. खूप अवघड होत, मी जगणार नाही, असंच सर्वांना वाटलं होतं. तेव्हा ससूनमधल्या सर्व शिक्षकांनी, डॉक्‍टर्सनी, डॉ. मंदा सवदी (पानसरे), सिस्टर्स यांनी अथक प्रयत्न केले. डॉ. मेहरू मेहतामॅडम तर माझ्यासाठी देवदूतच ठरल्या. मी वाचलो. सहा महिने कॉलेजात जाऊच शकलो नव्हतो. माझं वर्ष वाया जाऊ नये म्हणून सर्वांनीच खूप मदत केली; पण आई त्याच वर्षी सोडून गेली. पेंडसे चाळीतल्या (1511, सदाशिव पेठ) सगळ्यांनीच धीर दिला.\nत्याच वेळेस \"पुणे कॅन्सर रजिस्ट्री सेंटर'मध्ये अडीचशे रुपयांवर नोकरी मिळाली. तिथे डॉक्‍टरांच्या कामाची पद्धत, त्यांच्या बरोबरच्या चर्चा, रुग्णांचे अनुभव, त्यांची ��जारपणं, त्यांच्या नातेवाइकांचे स्वभाव, बिलं भरताना होणारा त्रास या साऱ्यांच्या नोंदी ठेवत गेलो. तिसरं वर्ष सुरु झालं आणि बाबांच हर्नियाचं ऑपरेशन, ते मला परीक्षेपर्यंत पुरलं. एमबीबीएसला सगळ्या बॅचेसमध्ये पहिला आलो. इंटर्नशिप, पदव्युत्तर शिक्षण करताना संशोधन कसं व कोणतं करायचं, हे मनात पक्क होत गेलं.\nभारतीय माणूस पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत बारीक, फारशा स्थूल नसलेल्या व्यक्तींना व मुलांना मधुमेह होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं लक्षात आलं. असं का यावर संशोधन करायचं, असं मनात रुजायला लागलं यावर संशोधन करायचं, असं मनात रुजायला लागलं भरपूर रुग्ण तपासायचे, निरीक्षणे नोंदवायची, हे मनोमन ठरवलं आणि पैशाचं पाठबळ नसताना संशोधनाला सुरवात केली. बिर्ला स्मारक कोशाची अभ्यासवृत्ती मिळाली आणि ऑक्‍सफर्डला संशोधन करायला लागलो. \"काम करायची आंतरिक इच्छा असेल, तर जगातलं कोणीही येऊन मदत करतं' हे पावलो कोहेलोचं वाक्‍य मनात सतत घोळायचं. मी डॉ. डेरेक होकॅडो यांच्याकडे संशोधन करीत होतो. दुबईच्या शेख रशीद यांनी \"डायबेटीस रिसर्च सेंटर' काढायला दहा लाख पौंड दिले. तिथे माझी \"रिसर्च रजिस्टार' म्हणून नेमणूक झाली. संशोधन दुपटीनं सुरू झालं. एव्हाना माझं लग्न झालं होतं. मी आणि पल्लवी इंग्लडमध्ये होतो. त्याच वेळी बाबांना डिम्नेशिया झाला. संशोधन अर्धवट सोडून पुण्याला जावं लागणार होतं; पण चाळीतल्या दाते, सवदी, भट, पोखरणा कुटुंबीयांनी बाबांची काळजी घेण्याच ठरवलं. दाते कुटुंबीयांकडून रोज सकाळ-संध्याकाळ ताजं व गरम जेवण बाबांना मिळायचं. पल्लवीनं नोकरी केली. पैसे साठवले आणि बाबांना इंग्लडला घेऊन आलो. पेंडसे चाळीतल्या \"माझ्या' लोकांनी मला आधार दिला नसता तर\nचार वर्षांनी इंग्लडहून परत आलो. भारतातच मधुमेही रुग्णांवर संशोधन करायचं होतं. माझ्या अभ्यासानुसार, निरीक्षणानुसार आणि रुग्णांच्या आजारांच्या नोंदीनुसार इंग्लड व भारतातल्या मधुमेही रुग्णांची लक्षणवैशिष्ट्ये वेगळी होती. जगप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. डेव्हिड बार्कर यांना संशोधनाची खात्री पटली. त्यांनी संशोधन पुढे चालू ठेवायला सांगितलं. \"वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदे'ने संशोधन करण्यासाठी अनुदान दिलं. पण काही अडचणी आल्या. अनुदान न मिळताच सहा महिने संशोधन चालू होतं. पंतप्रधान राजीव गांधी यांनी डॉक्‍टर व संशोधकांना त्यांना पाहिजे त्या संस्थेत संशोधन कार्य करायला मिळेल, असे जाहीर केले आणि मी केईएममध्ये संशोधनाला सुरवात केली. त्याच वेळेस सुभाषनगरमधल्या डॉ. सुरेश गोखले यांच्या घरातल्या गॅरेजमध्ये क्‍लिनिक सुरू केलं.\nमधुमेहाच्या संशोधनासाठी 1987 पासून इंग्लडच्या \"वेलकम ट्रस्ट'ची अभ्यासवृत्ती आजतागायत चालू आहे. इतकी वर्षे सलग अभ्यासवृत्ती मिळणारा मी एकमेव भारतीय आहे. 1991 मध्ये पुन्हा मी मधुमेहावरचा सिद्धान्त मांडला. तो जगाने मान्य केला. माझ्या संशोधनाचं सार्थक झालं. त्या संशोधनात डॉ. किशोर शेळगीकर, डॉ. सदानंद नाईक व इतर कितीतरी जणांनी मदत केल्यामुळे संशोधनाला योग्य दिशा मिळाली. चांगले निष्कर्ष हाती येऊ लागले. पुण्यात केईएममध्ये आणि पुण्याजवळच्या वढू गावात चाललेलं हे संशोधन अंतिम टप्प्यात आहे.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार प्राध्यापिका निलंबित\nसिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या ...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gst-impact-tata-motors-cuts-passenger-vehicle-prices-rs-217-lakh-57585", "date_download": "2018-12-10T16:30:09Z", "digest": "sha1:RU5YJDBNHEAKGRTKAWUYANIPY5D6IPZ7", "length": 12834, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "GST impact: Tata Motors cuts passenger vehicle prices by up to Rs 2.17 lakh टाटा मोटर्सची वाहने दोन लाखांनी स्वस्त | eSakal", "raw_content": "\nटाटा मोटर्सची वाहने दोन लाखांनी स्वस्त\nबुधवार, 5 जुलै 2017\nप्रत्येक मोटारीचे मॉडेल आणि व्हॅरिएंटनुसार मोटारीची किंमत 3,300 रुपये ते तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांपर्यंत कमी होईल.\nनवी दिल्ली: देशातील सर्वच वाहन कंपन्यांनी मोटारींच्या किंमती कमी करण्याचा सपाटा लावला आहे. आता टाटा मोटर्सने मोटारींच्या किंमती 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.\nप्रत्येक मोटारीचे मॉडेल आणि व्हॅरिएंटनुसार मोटारीची किंमत 3,300 रुपये ते तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांपर्यंत कमी होईल.\nयाविषयी बोलताना प्रवासी वाहन व्यवसायाचे अध्यक्ष मयांक पारीख म्हणाले की, \"केंद्र सरकारचा वस्तू व सेवा कर(जीएसटी) लागू करत देशभरात एकच कर लागू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे देशात व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, अर्थव्यवस्थेत नव्या युगाला प्रारंभ होईल आणि विशेषतः वाहन उद्योगाला उभारी मिळेल. त्यामुळेच आम्ही ग्राहकांना जीएसटीचा संपुर्ण लाभ हस्तांतरित करणार आहोत. आम्ही वाहनांच्या किंमतींत 12 टक्क्यांनी कमी करणार आहोत. लोकांमध्ये खरेदीबाबत असलेला उत्साह पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे.\"\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ\n'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा\nबिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री\nविट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​\nगिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​\nसत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम \n'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​\nभाजपच्या नेत्यावर बला��्काराचा गुन्हा​\n'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..\nपंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर\nगाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी...\nपालीतील बेकायदेशीर पार्किंगचा विळखा सुटणार\nपाली : अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीला बेकायदेशीर पार्किंगचा विळखा बसला अाहे. बेकायदेशीर पार्किंग व नियमांचे उल्लंघन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2018-12-10T16:18:04Z", "digest": "sha1:YMPHWSUMTI5CNR57RORGPN2YBL6JRL7Y", "length": 27013, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (53) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (49) Apply सप्तरंग filter\nफॅमिली डॉक्टर (39) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमुक्तपीठ (39) Apply मुक्तपीठ filter\nसंपादकिय (38) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nक्रीडा (5) Apply क्रीडा filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (48) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (34) Apply मुक्तपीठ filter\nमहाराष्ट्र (25) Apply महाराष्ट्र filter\nआयुर्वेद (23) Apply आयुर्वेद filter\nचित्रपट (18) Apply चित्रपट filter\nढिंग टांग (16) Apply ढिंग टांग filter\nप्रशासन (16) Apply प्रशासन filter\nजीवनशैली (13) Apply जीवनशैली filter\nव्यवसाय (13) Apply व्यवसाय filter\n\"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद यातील काहीही असो, पण आज माझ्या चिमुकलीने यावर विचार करायला लावला. प्रसंग अगदी छोटाच...जबलपूर-पुणे परतीचा प्रवास...रात्री साधारण नऊची वेळ. निर्मनुष्य...\nन थकलेला बाबा (संदीप काळे)\n\"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. इतरांसाठी...\nलोकनृत्य पाहून कॅनडाचे पाहुणे भारावले (व्हिडिओ)\nटाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...\nझोपेची गुणवत्ताही आता तपासा\nपुणे - रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी होती, झोपेत श्‍वास थांबला का, किती वेळा थांबला या सर्वांचे विश्‍लेषण करून ही माहिती तुम्हाला सचित्र मिळेल, अशी व्यवस्था यात...\nड्रोनने उडव��ली पोलिसांची झोप\nनाशिक - त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या प्रतिबंधित क्षेत्राचे छायाचित्रण ड्रोनच्या छुप्या कॅमेऱ्यात केल्याप्रकरणी ड्रोनची नोंद असलेल्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, हाती काहीही लागलेले नाही. शहरात अनेकांनी ड्रोन खरेदी केलीय. मात्र, किती जणांकडे ड्रोन आहेत, याचीही नोंद...\nबाल सलामत तो .....\nपुणे - कपाळावर तुरा हवा.... स्टायलिश हेअर स्टाइल हवी... अशी प्रत्येक तरुणाचीच इच्छा असते; परंतु आजच्या तरुणाईचे केस कायमचेच जाताना दिसत आहेत. जीवनशैली हा घटक त्यासाठी कारणीभूत असला, तरी टक्कल लपविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याचा ट्रेंड वाढत असून, त्यात युवकांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून आले...\nज्याचं त्यालाच उपसावं लागतंय.\n\"मोठं पोरगं पाचवीला जाईल. गावात शाळा भी चांगली नाय. इथं मास्तर भी चांगले नाईत. पोरांचं वाट्योळ होतंय. त्यामुळे पोरांस्नी आपुन तालुक्याच्या शाळात घालू,'' , असं नंदी उठल्या उठल्या नवरा खंडोबाला सांगत होती. ''नंदे, तू काय येडी बीडी झाली की काय, तालुक्याच्या शाळात पोरास्नी घालायचं म्हणलं तर लई पैका...\nलहान मुलांच्या आहारात आपण काळजी घेतो, त्याप्रमाणे औषधांच्या बाबतीत अधिकच दक्ष राहणे गरजेचे होय. म्हणून लहान मुलांना एक तर कमी मात्रेत आणि दुसरे म्हणजे सौम्य प्रकारची औषधेच द्यायची असतात मागच्या आठवड्यात आपण अजीर्णाकडे कधीही दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे अनेकानेक रोगांना आमंत्रण मिळते हे पाहिले....\nएक धागा सुखाचा... (संदीप काळे)\nठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या \"प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... \"सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...\n\"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. रामायणातली ही एक लोककथा आहे....\nकर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कामावर काढतात झोपा\nकर्जत - कामावर ���सतांना सुद्धा कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना बाहेर ताटकळत ठेवून आत बिनधास्त झोप काढत होते. यामुळे रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण होते. बराच वेळ वाट बघितल्यानंतर अखेर संतापलेल्या महिला रुग्णांनी ही बाब भाजप नगरसेवकांना सांगितनी. सगळा...\nएमबीबीएसच्या विद्यार्थ्याची उरुळी कांचनमध्ये आत्महत्या\nउरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे....\nवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची उरुळी कांचनमध्ये आत्महत्या\nउरुळी कांचन - पुणे येथील भारती विध्यापिठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटे उघडकीस आला आहे. अनिकेत संजय धुमाळ (वय-२२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे...\nथंडीच्या दिवसांत व्यायाम कराच\nगोखलेनगर - थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, शिवाजीनगरमधील अनेक उद्याने, पोलिस मैदाने, फर्ग्युसन महाविद्यालयाचे गोखलेनगर येथील मैदान, वेताळ टेकडी अशा अनेक ठिकाणी पहाटेच्या रम्य वातावरणात नागरिक व्यायामासाठी जातात. शारीरिक कष्टांची कामे बंद झाल्याने व ऑफिसध्ये दिवसभर बैठे काम असल्याने पोटाची चरबी वाढणे,...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. अंबिकापूर येथे सभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, 'सरकार हे...\nनगरपालिकेच्या धोरणांमुळे धुमसतोय \"कचरा'\nसातारा - सातारा नगरपालिकेने जमा केलेला कचरा गेली चार दशके सोनगाव डेपोत टाकला जात आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करण्याबाबतचे ठोस धोरण अद्यापपर्यंत अंमलात आलेले नाही. त्याचा त्रास मात्र सोनगाव, जकातवाडीतील ग्रामस्थ सहन करत ��हेत. कालपासून (ता.11) या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पालिका...\nदुष्काळाने शेतकरी कर्जाच्या कचाट्यात\nघनसावंगी - नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने ग्रासले. यंदा हातात कापूस आला नाही, केलेला खर्चही वसूल झाला नाही, परिणामी यंदाही शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडला आहे. गेल्या पावसाळ्यात पावसाचे अल्प प्रमाण राहिले, बदलते पर्जन्यमान, कीडरोगांचा...\nअवनी : पार्ट टू\nमिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं उठा की आता मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप\nहिंगोली : जमिनीतील गूढ आवाजाने ग्रामस्‍थांची उडाली झोप\nहिंगोली : वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदेसह कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावात सोमवारी (ता.5) रात्री 12.20 वाजता जमीनीतुन मोठा गुढ आवाज झाला एकापाठोपाठ एक तीन आवाज झाल्याने नागरीकांची झोप उडाली आहे. या आवाजाने कोणतेही हाणी झाली नाही. वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे...\nदीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण \"दीपा'शी अर्थातच दिव्याशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-10T15:18:33Z", "digest": "sha1:AORJYP3G2DOHY7FJYQ3YLWE2XE42V56I", "length": 9615, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा ! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news आधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा \nआधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा \nमुंबई/नवी दिल्ली : आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची आज शेवटची तारीख आहे. बँक ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आज संपणार आहे. आतापर्यंत चार वेळा ही मुदत वाढ करुन देण्यात आली होती. सरकारने आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही जर आधार कार्ड पॅनसोबत लिंक केले नसेल तर तातडीने करा. कारण आज शेवटचा दिवस आहे.\nआयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेले नाव टाकावे लागेल.\nवरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर लगेच तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक होईल. दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.\nओडिशामध्ये आसाम साहित्यिकांचे घर टिकविण्यासाठी 50 लाखांची मदत\nशेतकऱ्यांसाठी मोदींची हमी ; पिकांना देणार दीडपट हमीभाव\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rbi-repo-rate-hike-25-bps-625-121849", "date_download": "2018-12-10T16:03:14Z", "digest": "sha1:4ZGEDGWFFREFV3D4UYHDWYXJ3GS4YC2J", "length": 17009, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "RBI repo rate hike by 25 bps to 6.25% रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्क्याची वाढ | eSakal", "raw_content": "\nरिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्क्याची वाढ\nबुधवार, 6 जून 2018\nमुंबई : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात बदल करत पाव टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय आज (बुधवार) घेतला. आता आरबीआयने रेपो रेट 6 टक्क्यांवरून पाव टक्क्याने वाढवत 6.25 टक्‍क्‍यांवर आणला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर देखील 0.25 टक्क्याने वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे. साडेचार वर्षांनंतर बॅंकेकडून दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या चार ���तधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते.\nमुंबई : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात बदल करत पाव टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय आज (बुधवार) घेतला. आता आरबीआयने रेपो रेट 6 टक्क्यांवरून पाव टक्क्याने वाढवत 6.25 टक्‍क्‍यांवर आणला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर देखील 0.25 टक्क्याने वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे. साडेचार वर्षांनंतर बॅंकेकडून दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या चार पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते.\nअन्नधान्ये, भाजीपाला, इंधनातील वाढत्या किंमतींनी महागाईचा आगडोंब उसळल्याने आरबीआयवरील दबाव वाढला होता. महागाईची चिंता लागून राहिलेल्या \"आरबीआय\"च्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक सोमवारपासून मुंबईत सुरू होती. आता रेपो दरवाढ झाल्याने कर्जे महागणार असून मासिक हप्त्याचा जादा भार कर्जदाराला सोसावा लागण्याची शक्यता आहे.\nगेल्या महिनाभरात बहुतांश बॅंकांनी ठेवी आणि कर्जदरात वाढ केली होती. त्यामुळे आता आरबीआयने रेपोदर वाढवल्याने कर्जाचा दर आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. एप्रिलमधील पतधोरणाच्या बैठकीत डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि मायकल डी पात्रा या दोन सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजुने कौल दिला होता. यंदा प्रथमच पतधोरण समितीची बैठक तीन दिवस चालली. आधीपासूनच रेपोदरात किमान पाव टक्क्याची वाढ अपेक्षित होती.\nरेपोदर वाढवल्यास काय होते\nरिझर्व्ह बॅंकेने रेपोदर वाढवल्यास कर्जाचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.\nरेपोदर कमी झाल्यास काय होते\nरिझर्व्ह बॅंकेने रेपोदर कमी केल्यास कर्जे स्वस्त होण्याची शक्यता असते. म्हणजे बँकांकडून कर्जाच्या दरात कपात केली जाते.\nरेपो दर म्हणजे काय\nरेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. देशातील बँकांना दररोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. रेपो रेट वाढणे म्हणजे बॅंकांना रिझर्व बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होते ;तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज उपलब्ध होतात. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी ���ाल्याने व्याज दर कमी होतो.\nरिव्हर्स रेपो दर म्हणजे काय\nरिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. हा निधी बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे 'लिक्विडिटी' नियंत्रित करण्याचे काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वत:च्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.\nसीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला तिच्याकडे असलेल्या एकूण रकमेचा काही हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. या रकमेचं प्रमाण म्हणजेच सीआरआर होय.\nरेपो दर 6.25 टक्के\nरिव्हर्स रेपो दर 6.00 टक्के\nपुणे - पीएमपीकडे दोन महिन्यांपासून पडून असलेल्या चिल्लरवर तोडगा काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (आरबीआय) मध्यस्थी...\nसावध आणि सुखद (अग्रलेख)\nरिझर्व्ह बॅंकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते, ते आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात बदललेल्या काही घटकांमुळे. खनिज...\nकोणी चिल्लर घेता का चिल्लर\nपुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही...\nरिझर्व्ह बँकेकडून पुन्हा 'जैसे थे'च\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च...\nभाजप नेत्यांकडून खोटा इतिहास - बाळासाहेब थोरात\nपुणे - ‘‘लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक तेढ निर्माण करीत या सरकारमधील नेते खोटा इतिहास...\n‘रुपी’वर आणखी ३ महिने निर्बंध\nपुणे - रिझर्व्ह बॅंकेने रुपी बॅंकेवर आणखी तीन महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, प्रशासकीय मंडळाने याबाबत नाराजी व्यक्त करीत ठेव���दारांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8033", "date_download": "2018-12-10T16:00:55Z", "digest": "sha1:EFG6RMLNBXYVJX7MUL7PYPT3ONIACMBU", "length": 4417, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बुकमार्क : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बुकमार्क\nएक चूक ही चूक आणि दुसरी चूक सुद्धा चूकच. ही दुसर्‍या चुकीची अपत्ये-\n...आणि ही अपत्यजन्माची कहाणी:\nRead more about व्हॅलेंटाइन्स डे बुकमार्क्स\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nमधुबनी स्टाईल वापरुन हे काही बुकमार्क्स करायला घेतले होते.\nपण हा कागद जरा नाजूक आहे. त्यामूळे बुकमार्क म्हणून टिकणं थोडं अवघड आहे. कदाचीत लॅमिनेट करुन वापरता येतिल. अजुन दोन होते, ते काल एका पाहूणीला गिफ्ट केले. ती कॉन्ट्रास्ट कागदावर चिटकवून फ्रेम करणार आहे बहूतेक.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/nashaa/", "date_download": "2018-12-10T15:49:02Z", "digest": "sha1:PLBBES4C46KZQ7ZXAL3QWRSAOSNW6X7R", "length": 7045, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नशा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nJuly 21, 2018 श्वेता संकपाळ कविता - गझल\nनशा नशिली तूझ्या प्रेमाची,\nशृंगारले मन हे माझे,\nजेव्हा तू घट्ट मिठी मारली \nदिवानी मी तुझीच प्रियकरा,\nकवेत तू माझ्या अथांग,\nमी तुला घट्ट कवटाळले,\n‘ मिलन ‘ पीयुष पिण्यास,\nउतावीळ मी, अधीर झाले \nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4649932734518028655&title=Stanley%20Kubrick,%20Blake%20Edwards,%20Helen%20Mirren,%20Sandra%20Bullock&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-10T16:03:09Z", "digest": "sha1:UER5D5HC2FFYQIWS6HZXTJKDP4NRXRQJ", "length": 16918, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक", "raw_content": "\nस्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक\nअत्यंत प्रतिभाशाली आणि प्रभावशाली दिग्दर्शक स्टॅनले क्युब्रिक, ‘पिंक पँथर’ सीरिजमुळे गाजलेला दिग्दर्शक ब्लेक एडवर्डस्, अभिनयातला मानाचा समजला जाणारा तिहेरी मुकुट मिळवणारी ब्रिटिश अभिनेत्री हेलन मीरेन आणि संवेदनशील अभिनेत्री व निर्माती सँड्रा बुलक यांचा २६ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n२६ जुलै १९२८ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला स्टॅनले क्युब्रिक हा सिनेसृष्टीच्या इतिहासातला अत्यंत प्रतिभाशाली आणि प्रभावशाली दिग्दर्शक व पटकथाकार मानला जातो. त्याच्या पाच सिनेमांना मिळून तेरा ऑस्कर नामांकनं मिळाली होती. त्याच्या फिल्म्स अत्यंत बारकाव्यानिशी मांडलेल्या असत आणि त्यात नाट्यमय दृश्यं असत. करिअरची सुरुवात ऐन १७व्या वर्षी छायापत्रकार म्हणून करून, पुढे वयाच्या २५व्या वर्षी त्याने ‘फिअर अँड डिझायर’ ही आपली पहिली फिल्म बनवली. किलर्स किस, किलिंग, पाथ्स ऑफ ग्लोरी, स्पार्टाकस, ‘लोलिता’ या फिल्म तुफान गाजल्या. क्युब्रिकच्या दिग्द��्शनाचं आणि जेम्स मॅसन आणि स्यू लायनच्या भूमिकांचं प्रचंड कौतुक झालं. पुढचीच ‘डॉक्टर स्ट्रेंजलव्ह’ ही फिल्मही तुफान गाजली आणि त्याला चार ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली. १९६८ साली ‘२००१ : स्पेस ओडेसी’ हा त्याचा भव्य आविष्कार दुनियेसमोर आला आणि त्याने सर्वांना चक्रावून टाकलं. या फिल्मबद्दल त्याला स्पेशल इफेक्ट्सचं ऑस्कर मिळालं. आर्थर सी. क्लार्कच्या विज्ञानकथेवर आधारित या सिनेमातून मानव आणि संगणकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा लढा त्याने प्रभावीपणे दाखवून दिला होता आणि भविष्याच्या घटनाची नांदी दिली होती. ए क्लॉकवर्क ऑरेंज, बॅरी लिंडन, दी शायनिंग, आइज वाइड शट असे त्याचे पुढच्या काळात गाजलेले सिनेमे सात मार्च १९९९ रोजी त्याचा मृत्यू झाला.\n२६ जुलै १९२२ रोजी ओक्लहोमामध्ये जन्मलेला विल्यम ब्लेक क्रम्प हा त्याच्या ब्लेक एडवर्डस् या रंगमंचीय नावाने विख्यात असणारा दिग्दर्शक सुरुवातीला अभिनेता असणाऱ्या ब्लेकने नंतर दिग्दर्शक आणि पटकथाकार म्हणून चांगलाच जम बसवला. १९४८ सालापासून त्याने पटकथाकार म्हणून हॉलिवूडमध्ये जम बसवायला सुरुवात केली आणि १९५५च्या ‘ब्रिंग युअर स्माइल अलाँग’पासून तो दिग्दर्शनात उतरला. १९६१ साली ऑड्री हेपबर्न आणि जॉर्ज पेपर्डला घेऊन त्याने ‘ब्रेकफास्ट अॅट टिफॅनीज’ हा नितांतसुंदर सिनेमा बनवला. पाठोपाठ आलेला ‘डेज ऑफ वाइन अँड रोझेस’ हा सिनेमाही चांगलाच गाजला. त्यामुळे त्याचं दिग्दर्शकीय कसब लोकांच्या नजरेत भरलं. १९६३ सालापासून त्याने पीटर सेलर्सला घेऊन ‘पिंक पँथर’ ही त्याची तुफान गाजलेली आणि अफाट लोकप्रिय झालेली हिट कॉमेडी सीरिज बनवायला सुरुवात केली. १९७९ सालचा डडली मूर आणि बो डेरेकला घेऊन त्याने बनवलेला ‘१०’ हा सिनेमा तुफान गाजला (मुख्यतः बो डेरेकच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने सुरुवातीला अभिनेता असणाऱ्या ब्लेकने नंतर दिग्दर्शक आणि पटकथाकार म्हणून चांगलाच जम बसवला. १९४८ सालापासून त्याने पटकथाकार म्हणून हॉलिवूडमध्ये जम बसवायला सुरुवात केली आणि १९५५च्या ‘ब्रिंग युअर स्माइल अलाँग’पासून तो दिग्दर्शनात उतरला. १९६१ साली ऑड्री हेपबर्न आणि जॉर्ज पेपर्डला घेऊन त्याने ‘ब्रेकफास्ट अॅट टिफॅनीज’ हा नितांतसुंदर सिनेमा बनवला. पाठोपाठ आलेला ‘डेज ऑफ वाइन अँड रोझेस’ हा सिनेमाही चांगलाच गाजला. त्यामुळे त्याचं दिग्दर्शकीय कसब लोकांच्या नजरेत भरलं. १९६३ सालापासून त्याने पीटर सेलर्सला घेऊन ‘पिंक पँथर’ ही त्याची तुफान गाजलेली आणि अफाट लोकप्रिय झालेली हिट कॉमेडी सीरिज बनवायला सुरुवात केली. १९७९ सालचा डडली मूर आणि बो डेरेकला घेऊन त्याने बनवलेला ‘१०’ हा सिनेमा तुफान गाजला (मुख्यतः बो डेरेकच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने). व्हिक्टर व्हिक्टोरिया, मिकी अँड मॉड, डार्लिंग लिली, ए फाइन मेस, दॅट्स लाइफ, स्किन डीप असे त्याचे इतरही अनेक सिनेमे गाजले आहेत. १५ डिसेंबर २०१० रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.\n२६ जुलै १९४५ रोजी लंडनमध्ये जन्मलेली हेलन मीरेन ही अभिनयातला मानाचा समजला जाणारा तिहेरी मुकुट मिळवणारी ब्रिटिश अभिनेत्री. शेक्सपीरियन कंपनीमध्ये नाटकं करणाऱ्या या अभिनेत्रीने २००७ या एकाच वर्षी एलिझाबेथ राणीची भूमिका निभावताना ऑस्कर, ऑलिव्हिए आणि टोनी हे पुरस्कार मिळवले होते. त्याआधी ब्रिटिश टेलिव्हिजनवरच्या गाजलेल्या प्राइम सस्पेक्ट या मालिकेतल्या डिटेक्टिव्ह जेन टेनिसन या भूमिकेसाठी तिने सलग तीन वर्षं बाफ्टा आणि दोन एमी पुरस्कार मिळवले होते. दुसऱ्या एका मिनी सीरिजसाठी तिला आणखी एक एमी आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. क्वीन, एक्सकॅलिबर, आय इन दी स्काय, दी मॅडनेस ऑफ किंग जॉर्ज, दी कुक दी थीफ हिज वाइफ अँड हर लव्हर, स्टेट ऑफ प्ले, ओ लकी मॅन, मिडसमर नाइट्स ड्रीम, एज ऑफ कन्सेंट, २०१०, दी लाँग गुडफ्रायडे, व्हाइट नाइट्स, व्हेन दी व्हेल्स केम, गॉसफोर्ड पार्क, कॅलेंडर गर्ल्स, ब्रायटन रॉक, असे तिचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.\n२६ जुलै १९६४ रोजी व्हर्जिनियामध्ये जन्मलेली सँड्रा बुलक ही हॉलिवूडची संवेदनशील अभिनेत्री आणि निर्माती म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषतः हलक्याफुलक्या रोमँटिक भूमिकांबद्दल ती प्रसिद्ध आहे. लव्ह पोशन नंबर ९, दी व्हॅनिशिंग, डिमॉलिशन मॅन, स्पीड, व्हाइल यू वेअर स्लीपिंग, दी नेट, ए टाइम टू किल, इन लव्ह अँड वॉर, होप फ्लोट्स, प्रॅक्टिकल मॅजिक, मिस कॉन्जेनियालिटी, टू वीक्स नोटीस, दी ब्लाइंड साइड - असे तिचे अनेक सिनेमे प्रसिद्ध आहेत. तिला एक ऑस्कर, एक गोल्डन ग्लोब आणि दोन स्क्रीन अॅक्टर पुरस्कार मिळाले आहेत.\nयांचाही आज जन्मदिन :\nमहान आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ (जन्म : २६ जुलै १८५६, मृत्यू : दोन नोव्हेंबर १९५०)\n‘ब्रेव्ह न��यू वर्ल्ड’चे लेखक ऑल्डस हक्स्ली (जन्म : २६ जुलै १८९४, मृत्यू : २२ नोव्हेंबर १९६३)\n‘मसाप’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी (जन्म : २६ जुलै १९७२)\n(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nपर्ल हार्बर आणि सेरेंडिपिटी सिनेमांची अभिनेत्री केट बेकिन्सेल (जन्म : २६ जुलै १९७३)\n‘आय लव्ह ल्युसी’ आणि ‘हिअर्स ल्युसी’ची सहअभिनेत्री विव्हियन व्हान्स (जन्म : २६ जुलै १९०९, मृत्यू : १७ ऑगस्ट १९७९)\n'गायी घरा आल्या' कवितेचे कवी वा. गो. मायदेव (जन्म:२६ जू;य १८९४, मृत्यू:३० मार्च १९६९)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nTags: BOIDinmaniदिनमणीPeopleस्टॅनले क्युब्रिकब्लेक एडवर्डस्हेलन मीरेनसँड्रा बुलकStanley KubrickBlake EdwardsHelen MirrenSandra Bullock\nरेने गॉसिनी हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी मनोहर श्याम जोशी, रॉबर्ट शॉ\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ १२ ते १४ डिसेंबर दरम्यान\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-12-10T14:58:08Z", "digest": "sha1:ZHRCJ6C7ILO2MGCIHWLYRHCQTWB7PF5J", "length": 2410, "nlines": 44, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "अरपिंदर सिंग - MPSC Current Affairs", "raw_content": "\nझेक प्रजासत्ताक येथील ऑस्ट्राव्हा येथे सुरू असलेल्या 2018 IAAF खंडीय चषक (IAAF Continental Cup) या स्पर्धेत तिहेरी उडी क्रिडाप्रकारात भारताकडून अरपिंदर सिंगने कांस्यपदक पटकावले आहे. या प्रकारातील सुवर्णपदक क्रिस्टीन टेलर (अमेरिका) ह्याने तर रौप्यपदक ह्यूग्स फॅब्रिस झेंगो (बुरकीना फासो) ह्याने जिंकले.\nया विजयासह तिहेरी उडी क्रिडाप्रकारात स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.\nआंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ (IAAF) –\nआंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ ही अॅथलेटिक्सच्या खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशा��कीय संघटना आहे.\nयाचे मुख्यालय मोंटे कार्लो (मोनॅको) येथे आहे.\nया महासंघाचे 215 संघ सदस्य आहेत.\nयाची स्थापना 17 जुलै 1912 रोजी स्टॉकहोम (स्वीडन) येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-send-blood-dengi-patients-59422", "date_download": "2018-12-10T16:38:28Z", "digest": "sha1:RHDQSJJHLI6HSHX3QNNWLHV4QX6XJWVQ", "length": 15186, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Send blood for Dengi patients डेंगीच्या रुग्णांचे रक्तनमुने पाठवा | eSakal", "raw_content": "\nडेंगीच्या रुग्णांचे रक्तनमुने पाठवा\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nमहापालिकेचे खासगी रुग्णालयांना आदेश\nपुणे - खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या डेंगीच्या अत्यवस्थ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्याचा आदेश शहरातील रुग्णालयांना देण्यात आला आहे. ही रक्ततपासणी मोफत होणार असल्याने रुग्णांकडून शुल्क घेऊ नये, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.\nमहापालिकेचे खासगी रुग्णालयांना आदेश\nपुणे - खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या डेंगीच्या अत्यवस्थ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्याचा आदेश शहरातील रुग्णालयांना देण्यात आला आहे. ही रक्ततपासणी मोफत होणार असल्याने रुग्णांकडून शुल्क घेऊ नये, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.\nपावसाळा सुरू झाल्याने शहरात डेंगी, चिकुनगुन्या, हिवताप या कीटकजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढत आहे. शहरात गेल्या वर्षी डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे पुणे डेंगीच्या तापाने फणफणल्याचे चित्र निर्माण झाले होते. या वर्षीही पावसाळ्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जुलैच्या अवघ्या १२ दिवसांमध्ये डेंगीचे ५७ संशयित रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेत झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयांना हा आदेश देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळाली.\nडेंगीच्या प्रत्येक रुग्णाची माहिती महापालिकेला कळविणे आता बंधनकारक केले आहे, त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा सक्रिय केली आहे. रुग्णालयांमधून डेंगीचे निदान करण्यासाठी ‘एनएस १’सारख्या चाचण्या केल्या जातात.\nपण, याचे निश्‍चित निदान करण्यासाठी रुग्णालयात दाखल अत्यवस्थ रुग्णांच्या रक्ताचे नमुने महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय किंवा डॉ. नायडू रुग्णालयात पाठवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पाचपेक्षा जास्त दिवस ताप असलेल्या रुग्णांचेही रक्तनमुने रुग्णालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.\nआतापर्यंत डेंगीच्या निदानासाठी रक्तनमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) तपासण्यासाठी पाठविण्यात येत होते. आता महापालिकेच्या या दोन केंद्रांवर ‘एनआयव्ही’च्या किटच्या आधारावर डेंगीच्या विषाणूंची तपासणी होते. या दोन्ही केंद्रांना सेंटीनल सेंटरचा दर्जा दिला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.\nशहरातील डेंगीचे संशयित रुग्ण\n१२ जुलैपर्यंत ............... ५७\nरुग्णाच्या उपचारांच्या दृष्टीने डॉक्‍टरांना योग्य वेळेत अचूक निर्णय घेणे आवश्‍यक असते. डेंगीची लक्षणे असलेल्या अत्यवस्थ रुग्णांचे रक्तनमुने रुग्णालयांनी महापालिकेच्या सेंटीनल सेंटरकडे पाठवावेत किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावेत.\n- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/cheharyavaril-srushti/", "date_download": "2018-12-10T15:23:50Z", "digest": "sha1:TYF3AICUWBIV4G377O5XZKYKLN72NQSC", "length": 6909, "nlines": 119, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "चेहऱ्यावरील सृष्टी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeकविता - गझलचेहऱ्यावरील सृष्टी\nAugust 6, 2018 सचिन राजाराम जाधव कविता - गझल\nरोज रोज तुला सकाळी पाहतो तुला बघता क्षणी माझा दिवस मजेत जातो \nरोज हसताना तुझ्या गालावर पडते फुलाची पाकळी तिच तर आहे माझ्या खऱ्या प्रेमाची साखळी \nकित्येक दिवस दिलीस मला तुझ्या नजरेची साथ फक्त तुझ्याकडून प्रेमाचा होकार मागताना करू नकोस माझा घात\nजेव्हा तुला दिसतो,,, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर दिसतो राग तोच तर आहे माझ्या प्रेमाचा खरा भाग….\nकवी – सचिन जाधव\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4989055845833603048&title=Felicitation%20By%20Sankalp%20Kala%20Manch&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-12-10T15:16:12Z", "digest": "sha1:7NL4CVYYU2LZLNEJBYSN55RANS577SB7", "length": 16673, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे गुणवंतांचा गौरव", "raw_content": "\nरत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे गुणवंतांचा गौरव\nउपक्रमाचे यंदाचे बाविसावे वर्ष\nरत्नागिरी : ‘समाजातील दुर्लक्षित गुणवंतांना शोधून काढून त्यांचा सत्कार करण्याचे व्रत आम्ही संकल्प कला मंचातर्फे गेली २२ वर्षे करत आहोत. आजपर्यंत सुमारे १६०० गुणवंतांचा सत्कार संस्थेने केला आहे. काम करणाऱ्याच्या पाठीवर योग्य वेळी थाप पडणे महत्त्वाचे असते. त्यातूनच त्यांना प्रोत्साहन मिळते आणि तेच कार्य आम्ही करत आहोत. ‘संकल्प’ने ज्यांचा सत्कार केला, ते गुणवंत पुढे आणखी प्रकाशात येण्याएवढी उत्तुंग कामगिरी करतात, असा आमचा अनुभव आहे,’ असे प्रतिपादन संकल्प कला मंचाचे अध्यक्ष विनोद वायंगणकर यांनी केले.\nगुरुपौर्णिमेच्या दिवशी (२७ जुलै २०१८) रोजी रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील महिला मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात रत्नागिरीतील विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थी, तसेच व्यक्तींचा सत्कार संकल्प कला मंचातर्फे करण्यात आला. रत्नागिरीतील ज्येष्ठ वैद्यकतज्ज्ञ डॉ. अलिमियाँ परकार, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा आणि ज्येष्ठ पत्रकार नमिता कीर, रत्नागिरी पोलिसांच्या वाहतूक पोलिस शाखेचे निरीक्षक अनिल विभुते, ‘संकल्प कला मंचा’चे ज्येष्ठ सदस्य आणि लेखक डॉ. दिलीप पाखरे या मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nरत्नागिरीतील वैद्यकीय क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल डॉ. अलिमियाँ परकार यांना यंदाच्या संकल्प गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, ग्रामीण पोलिस ठाण्यात असताना पोलिस ठाण्याचे रूपडे पालटवून ते अद्ययावत केल्याबद्दल आणि त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल विभुते यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.\nडॉ. परकार यांनी रत्नागिरीकरांच्या वेगळेपणाबद्दल कौतुकोद्गार काढले. ‘योग्य वेळी पाठीवर कौतुकाची थाप पडली, तर चांगल्याला प्रोत्साहन मिळते. संकल्प कलामंचाचे हे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे सांगतानाच या गौरवामुळे आपण निःशब्द झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अलीकडे झालेल्या काही आंदोलनांवेळी पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यातील संघर्षाचे एकही उदाहरण रत्नागिरीत पाहायला मिळाले नसल्याचे निरीक्षण विभुते यांनी नोंदविले.\nनमिता कीर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे खऱ्या जीवनात माणसांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. ‘स्वतःच्या पलीकडे बघायला आपण शिकले पाहिजे. आपल्या जीवनातील संघर्ष एकट्यालाच करायचा असतो. त्या वेळी गुरू आपल्याला मानसिक आधार देतात. त्यामुळे गुरू महत्त्वाचे असतात,’ असेही कीर म्हणाल्या. डॉ. दिलीप पाखरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दीपलक्ष्मी पाखरे यांनी डॉ. परकार यांच्या मानपत्राचे वाचन केले. गणेश गुळवणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.\nसोनम चव्हाण : क्रीडापटू, विविध खेळांत पंच म्हणून कामगिरी\nरियाझ अकबर अली : कॅरममध्ये जागतिक पातळीवर कामगिरी\nरिझवाना ककेरी : रत्नागिरीतील पहिली महिला फौजदार, उत्तम धावपटू\nअॅड. सुधाकर भावे : कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र\nप्रदीप कल्लू : रिमांड होममध्ये शिक्षण. भांडवल म्हणून आठशे रुपये उधार घेऊन कष्टातून वर्कशॉपची उभारणी.\nसोहेल मुकादम : अपंगांना, रुग्णांना मदत, सामाजिक कार्य\nतुषार साळवी : जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अल्प मोबदल्यात अन्न.\nसुधाकर बेहेरे : ९५ वर्षांच्या आईच्या निधनानंतर देहदान.\nसुनील बेंडखळे (आणि ग्रुप) : ‘कोकणचा बाज, संगमेश्वरी साज’ या नाटकाचे १००हून अधिक प्रयोग\nमांडवी पर्यटन संस्था : रत्नागिरी महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य\nसाई शिवलकर (आणि ग्रुप) : नदी आणि किनारा स्वच्छतेचा उपक्रम\nरत्नदुर्ग माउंटेनीअर्स : सवतकडा धबधब्यावर सहा पर्यटकांचा जीव वाचवला.\nडॉ. निनाद नाफडे : नाट्यलेखन आणि नाट्यप्रयोग करून रत्नागिरी पालिकेच्या विद्युतदाहिनीसाठी निधी उभारण्याचे काम.\nसंकेत घाग यांना शॉर्ट फिल्मबद्दल, तर मुकेश गुप्ता यांना ग्रामविकासातील कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. संतोष सावंत, कल्पना लांजेकर, किशोर मोरे यांचा सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तेजा मुळ्ये, दीपाली भाबल यांची अनुक्रमे ‘स्नेहझुला’ आणि ‘स्नेहप्रिया’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. आर. ए. सरतापे, मेघना महादे, अपर्णा कुलकर्णी, स्वराली शिंदे यांचा पीएचडी मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. चैतन्य वैद्य सीए झाल्याबद्दल आणि संकेत देवळेकर विक्रीकर अधिकारी झाल्याबद्दल त्यांचीही संस्थेने सन्मानासाठी निवड केली.\nत्याशिवाय, संकल्प परिवारातील भक्ती पाटील, प्रीतम साळुंखे, मंजूषा जोशी, सोनम साळुंखे, सरस्वती संकेश्वरी, आसावरी आखाडे, पूजा जोशी, गणेश गुळवणी, नंदकुमार भारती, चंदू कांबळे, भूषण बागुल यांचाही आपापल्या क्षेत्रातील चांगल्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.\n(याच कार्यक्रमात रश्मी कशेळकर यांच्या ‘भुईरिंगण’ या पुस्तकाचा प्रकाशनसोहळाही मान्यवरांच्या हस्ते झाला. त्याचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘भुईरिंगण’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\n‘कोकणातल्या माणसांकडे गुणग्राहकता’ ‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’ नमिता कीर यांच्या ‘काळीजखोपा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन भर चौकात गांधी पुतळ्यासमोर... संमेलनात बरसल्या काव्यधारा\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\n‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिर\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/muslim-mla-aggressive-trying-to-escape-the-scepter/", "date_download": "2018-12-10T14:48:24Z", "digest": "sha1:DGDDGTBRKRC3I5CKGY3KOKVAKN5HERLI", "length": 7965, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुस्लीम आमदार आक्रमक; राजदंड पळविण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुस्लीम आमदार आक्रमक; राजदंड पळविण्याचा प्रयत्न\nमुंबई: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला. मराठा, धनगर आरक्षणानंतर आता म���स्लीम समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मुस्लीम आमदार आक्रमक झाले. सभागृहातील सहा मुस्लीम आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.\nदरम्यान, धनगरांना पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले होते, त्याबाबत सरकारने काहीच केले नाही. या निषेधार्थ आवाज उठवत आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nवारंवार सभागृहात राजदंड उचलला जाऊनही सभागृह सुरू ठेवले जाते हा सभागृहाचा अपमान असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. विधानभवनातील दोन्ही सभागृहे ही काही प्रथा, नियमांप्रमाणे चालतात, राजदंड एक सन्मानचिन्ह आहे. मराठा-मुस्लिम-धनगर समाजाच्या आऱक्षणाचा मुद्दा, दुष्काळाच्या मुद्द्यावर सलग दुसऱ्या दिवशीही सरकार टोलवाटोलवी करत आहे. या मुद्द्यांवर वारंवार राजदंड उचलला जाऊनही सभागृह सुरू ठेवले जाते. हा सभागृहाचा अपमान असल्याची भूमिका आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. यापूर्वी हे कधीच झाले नव्हते हा लोकशाहीचा अवमान असल्याचे आव्हाड म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nNext article‘बाहुबली’ नंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘RRR’ घेऊन येत आहे राजामौली\nकांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची कांदेगिरी\nमानवी हक्काबद्दल जनजागृती करण्याची जबाबदारी सर्वांची – सुजाता मनोहर\nव्यापाऱ्यांच्या दबावापुढे भाजपा सरकार लोटांगण घालतंय – राष्ट्रवादी काँग्रेस\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सदावर्तेंवर मुंबई हायकोर्टाबाहेर हल्ला\nधुळे महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत\nकोल्हापूरच्या महापौरपदी सरिता मोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5203256057762971334&title='Synergy%20Sanvad'%20Arrenged%20by%20'Synergy%20Holiday%20Village'&SectionId=5003950466321844063&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-12-10T15:10:39Z", "digest": "sha1:B524NVZS4NNXIUTI5Z5Y54YZB72QM7VK", "length": 9238, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘नोकरदारांनी बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत करावे’", "raw_content": "\n‘नोकरदारांनी बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत करावे’\nपुणे : ‘नोकरदारांनी आपल्या गुंतवणुकीचा प्लान तयार ठेवल�� पाहिजे. सेव्हिंगचे रूपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. चांगल्या गुंतवणुकीसाठी नोकरदारांनी अभ्यास केला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी केले.\nसिनर्जी हॉलिडे व्हिलेज व सिनर्जी फाउंडेशन यांच्या वतीने ‘सिनर्जी संवाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम एरंडवणे येथील सिनर्जी सभागृहात १८ जुलै रोजी झाला. अर्थसाक्षरता विषयातील योगदानाबद्दल काकिर्डे यांचा ‘सिनर्जी हॉलिडे’चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nकाकिर्डे म्हणाले, ‘सध्याच्या काळात पगारात भागत नाही, मग बचत कशी करायची हा प्रश्न पडतो. बचत, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे समजून घेतले पाहिजे. बँकेतील सेव्हिंगवर चार टक्क्यांहून अधिक पैसे व्याज म्हणून मिळत नाही. शिवाय त्या पैशाची पर्चेसिंग व्हॅल्यू कमी होते. सोन्यात कधीही गुंतवणूक करू नये. ती मृत गुंतवणूक ठरते. नोकरदारांनी आपल्या गुंतवणुकीचा प्लान तयार ठेवला पाहिजे. सेव्हिंगचे रूपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. चांगल्या गुंतवणुकीसाठी नोकरदारांनी अभ्यास केला पाहिजे.’\n‘तरुण वयात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान, इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्सकडे आधी लक्ष द्यावे. शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नंतर लक्ष द्यावे. रिअल इस्टेट गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, म्हणून काळजीपूर्वक विचार करावा,’ असे काकिर्डे यांनी या वेळी सांगितले; तसेच इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही, तर आपत्कालिन व्यवस्था आहे, हे लक्षात घेऊन गुंतवणूक करताना जोडीदाराबरोबर सल्लामसलत केली पाहिजे, असा सल्लाही काकिर्डे यांनी दिला.\nराजेंद्र आवटे यांनी स्वागत केले. दीपक बीडकर यांनी आभार मानले.\nTags: नंदकुमार काकिर्डेभारतीय विद्या भवनसिनर्जी संवादसिनर्जी हॉलिडे व्हिलेजNandkumar KakirdePuneBhartiy Vidya BhavanSynergy Holiday VillageSynergy Sanvadप्रेस रिलीज\nपुण्यात रंगणार सुगम, चित्रपट संगीताची मैफल ‘आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनामध्ये मराठी समुदायाने हिरीरीने भाग घ्यावा’ ‘भक्तिरंग’ मैफलीचे आयोजन भात लावणी महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘हास्ययोगामधून सकारात्मकता वाढते’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्��्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nरत्नागिरीतील कलाकारांच्या चित्र-शिल्पांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3341", "date_download": "2018-12-10T14:47:41Z", "digest": "sha1:UEV63FQEE5PAFR6VZVVWCEXSVLHAWNI2", "length": 22097, "nlines": 87, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nलगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, गुन्हा दाखल\n- प्रकरण उघडकीस आल्याने पालक संतप्त\nप्रतिनिधी / आष्टी : मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेच्या शिक्षकाने आश्रमशाळेतीलच एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संतप्त पालकांनी सबंधित शिक्षकाला बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी संस्थापकाला घेराव घातला. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून अहेरी पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षक प्रणब मंडल याच्याविरूध्द भादंवी २०४, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम तसेच अॅटासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्रणब मंडल असे त्या शिक्षकाचे नाव असून ९ ऑक्टोबर रोजी पिडीत मुलीच्या मैत्रीणीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी तिला सोबत म्हणून पिडीत मुलीला शिक्षक प्रणब मंडल याच्यासोबत मुख्याध्यापकांनी पाठविले. शिक्षक मंडल याने पिडीत व आजारी असलेल्या मुलीचे कपडे विसरल्याचे कारण समोर करून कपडे आणण्यासाठी जायचे असल्याचे सांगून स्वतःच्या दुचाकीवर बसवून घेवून गेला. आश्रमशाळेपासून काही अंतरावर गेल्यानंतर त्याने पिडीत मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.\nही बाब पिडीत मुलीने कोणाजवळही सांगितली नाही. मात्र अनावर झाल्याने मुलीने मुख्याध्यापक दुधबावरे यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. याबाबत मुख्याध्यापक दुधबावरे यांनी संस्थापकांना या बाबीची माहिती दिली. संस्थापकाने सबंधित शिक्षकास निलंबित करून स्थानांतरण करणार असल्याचे सांगितले. दरम्यान ही बाब लगाम येथील सरपंचा मनिष मारटकर व चुटूगुंटाचे सरपंच सुधाकर नैताम यांच्या कानावर पडली. त्यांनी लागलीच उपसरपंच सिडाम यांच्यासह शाळा गाठून मुख्याध्यापकास जाब विचारला. १५ आॅक्टोबर रोजी या बाबीची शहनिशा करून मुख्याध्यापकाने घडलेली हकीकत सांगितली. यावेळी मुख्याध्यापकांनी शिक्षकावर कारवाई सुध्दा केली असल्याचे सांगितले. हा प्रकार इथेच न थांबता सरपंचांनी संस्थापकांना आमच्या समोर बोलावून प्रकरणाची शहनिशा करा, अशी मागणी केली. यानंतर संस्थापक बबलु हकीम हे शाळेत दाखल झाले. यावेळी शिक्षक मंडल याला बोलावून जाब विचारण्यात आला. यावेळी शिक्षक मंडल हा प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करून खाली कोसळला. यामुळे उपस्थित काही शिक्षकांनी त्याला लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर प्रकृती गंभीर असल्याचे सांगून शिक्षकाला चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले.\nसंस्थापकांनी सदर प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज १७ आॅक्टोबर रोजी आश्रमशाळेत बैठकीचे आयोजन केले. यावेळी लगाम, कांचनपूर, त्रिमाळी, लागामचेक, चुटूगुंटा, धन्नूर, कोठारी, दामपूर, षांतीग्राम, काकरगट्टा, मरपल्ली, मच्छीगट्टा, येल्ला, नागुलवाही, बोरी, रेंगेवाही, तुमरगुंडा, आष्टी, बोरी, राजपूर पॅच अषा विविध गावातील षेकडो पालकांनी हजेरी लावली. पालकांनी आत्ताच्या आत्ता मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या शिक्षकास बडतर्फ करा व फौजदारी गुन्हा दाखल करा या मागणीसाठी संस्थापकास घेराव घातला. पालकांचा रोष पाहून संस्थापक हकीम यांनी अहेरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक होडगर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील यांच्यासह त्यांची चमु शाळेत दाखल झाली. यावेळी पालकांचे म्हणणे ऐकून घेत पुढील कारवाईसाठी पिडीत विद्यार्थिनीस अहेरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.\nयावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा भारती इष्टाम, महिला प्रदेशाध्यक्षा सुवर्णा वरखडे, पारंपारिक गोटूल समिती सल्लागार संतोष सोयाम, उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीचे सदस्य सुधाकर नैताम, लगामचे आवीसचे युवा सरपंच मनिष मारटकर, उपसरपंच देवाजी सिडाम, तालुकाध्यक्ष कालिदास कुसनाके, षहर अध्यक्ष अरूण मडावी, महिला शहर अध्यक्षा सुरेखा सिडाम, पोलिस पाटील गिरमा मडावी, दिवाकर वेलादी, सत्यवान सिडाम, यषवंत मडावी, दिवाकर उराडे, दीपक मडावी, बसंत कोवे, नानाजी बुरमवार, दिवाकर सिडाम, अमित मुजूमदार, संजय आत्राम यांनी पिडीत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, असा पवित्रा घेतला. वृत्त लिहिपर्यंत शिक्षकावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.\nपिडीत मुलीच्या तक्रारीवरून अहेरी पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षक प्रणब मंडल याच्याविरूध्द भादंवी २०४, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम तसेच अॅटासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई, पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी\nवडसा - लाखांदूर मार्गावर अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी\nराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीत होणे अभिमानास्पद, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nबेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस ची मुलचेरा तहसील कार्यालयावर धडक\nमुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू\nपंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nमहाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम मिळदापल्ली गावातील काजल मज्जी ची खेलो इंडियासाठी भुवनेश्वर येथे निवड\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\nराज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा , पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त\nचंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले विरुद्ध १५ हजार रुपये लाच स्वीकारल्यावरून गुन्हा दाखल\nचाेरट्यांनी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\n'वन बूथ-२५ युथ' हे भाजपचे धोरण, आगामी निवडणुकीची चिंता नाही : खा. राव��ाहेब दानवे\nनक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान\nकेरळच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीने ७०० कोटींची मदत जाहीर केलीच नाही \nझारखंड मधील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्रातील रासेयो स्वयंसेवकांनी उंचावला महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान\nमुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून लघु व मध्यम उद्योगांसाठी ६० हजार कोटीचे कर्जवाटप : देवेंद्र फडणवीस\nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nपावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्ग नंदीगावजवळ उखडला, वाहतूक विस्कळीत\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nचोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nरेल्वे गाडीत महिलेची प्रसुती झाल्याने प्रवाशांची उडाली ताराबळ\nपाकिस्तानसाठी गुप्तहेरी करणाऱ्या महाराष्ट्रातील जवानाला अटक\nआष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चालक जखमी\nयेत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाची निश्चिती हरित महाराष्ट्राच्य�\nहे फक्त आईच करू शकते....\nचामोर्शी - आष्टी मार्गावरील ‘ते’ अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच, - दोन्ही बाजूस लागल्या जडवाहनांच्या रांगा\nढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर\nनागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य अभियंत्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा\nशेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कठोर शिक्षेची तरतूद\nआपला महाराष्ट्र दर्शन योजनेची २१ वी सहल रवाना\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nयेळाकेळ�� येथील मुलाचा शस्त्रक्रियेअभावी मृत्यू\nजलसमृद्धी सोबत शेती सबलीकरणाचे शासनाचे पाऊल : राजे अम्ब्रीशराव आत्राम\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nवासाळा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे 'लेक वाचवा लेक शिकवा' अभियान\nराज्याच्या सामाजिक न्याय विभागाने काढले वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे न देण्याच�\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nविदर्भातील ४ लोकसभा आणि २० विधानसभा जिंकू : खा. गजानन किर्तीकर\nदीड लाख रूपयांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिली अर्ध्याच रक्कमेची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4431", "date_download": "2018-12-10T15:05:34Z", "digest": "sha1:WBRKZVOUXNYFQKLEC7AMXTQXO3AGJROL", "length": 14969, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉय ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\nप्रतिनिधी / गडचिरोली : मागील २८ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करण्याचा संशय असलेल्या अजित रॉय (४८) याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने नुकतीच अटक केली आहे. मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी असलेला अजित रॉय अनेक वर्षांपासून नक्षल चळवळीशी संबंधित होता. तो नक्षल्यांना शस्त्र पुरवठा करीत होता, असा त्याच्यावर संशय आहे.\nकाही नक्षली चकमकीत ठार झाल्यानंतर अजित रॉय याने वेगवेगळ्या साधनांचा वापर करुन नक्षल्यांसाठी निधी गोळा करण्याचे काम सुरु केले. यंदा एप्रिल महिन्यात कसनासूरच्या जंगलात ४० नक्षली ठार झाले होते. त्यातील एका नक्षल नेत्याशी अजित रॉय याचे घनिष्ठ संबंध होते. त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. काल त्याला आष्टी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.\nमाहितीनुसार, अजित रॉय हा २०१४ ते २०१७ अशी तीन वर्षे गोविंदपूर येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होता. अहेरीच्या एका कंत्राटदाराचे रस्ता बांधकामाची तो देखरेख करीत होता. परंतु मध्यंतरी पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच तीन-चार महिन्यांपासून तो गायब होता.\nजुलै महिन्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने रामकृष्ण सिंह यास एका गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी त्यावेळी ४०७ काडतुसे जप्त केली होती. पुढे १३ ऑक्टोबरला केलेल्या एका कारवाईत संजय सिंह यास २२ काडतुसांसह पकडण्यात आले होते. दोघांच्या चौकशीत अजित रॉयचे नाव पुढे आले होते. त्यावरुन त्याला अटक करण्यात आली. अजितकडून ४५ काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. १९९२ पासून अजित रॉय हा नक्षल्यांच्या वेगवेगळ्या कमांडर्सना काडतुसे पुरविण्याचे काम करीत होता, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे म्हणणे आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nकाटोल चे भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा\nसोनसरी परिसरात बिबट्याची दहशत, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घेतला घोट\nअभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पोहोचला दुसराच विद्यार्थी\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \nविसापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nमराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा, विधानसभेत १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय\nसज्जनगडावर मुलाला एका दगडाजवळ सोडून प्रेमी युगुलाची आत्महत्या\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमक : तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nगुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये\nहैद्राबाद - सिरोंचा - गडचिरोली बस नंदीगाव जवळील नाल्याच्या पुरात वाहून गेली , प्रवासी थोडक्यात बचावले\nसीरसगाव येथे सोयाबीन काढताना हडंबा मशीनमध्ये पाय गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू\nअ��काळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’\nपंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nविषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू\nवजनाप्रमाणे बांबू विक्रीचा प्रयोग झाला सफल\nऔरंगाबादच्या भाविकांना घेता येणार चांदीच्या गणेश मूर्तीचे दर्शन , विदर्भातील खामगावात साकारली जात आहे ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती\nआष्टी येथे नदीपात्रात मगर मृतावस्थेत आढळली\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nचामोर्शी - आष्टी मार्गावरील ‘ते’ अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच, - दोन्ही बाजूस लागल्या जडवाहनांच्या रांगा\nदुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात बैठका घेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nझाडे, झाडीया समाजाच्या समस्या लवकरच निकाली निघणार : आ.डाॅ. देवराव होळी\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nवाघाने पाडला म्हशीचा फडशा\nबोंड अळीचा प्रादुर्भावाणे शेतकऱ्यांत भीती : निंबोळी अर्क ,सापळ्याचा पुरवठा करण्याची गरज\nबार चालकाकडून ५० हजारांची लाच रक्कम स्वीकारल्यावरून कोरंभीटोला येथील ग्रामसेवकावर गुन्हा दाखल\nब्रेक फेल झालेल्या ट्रकने आठ जणांना उडवले : पुण्यातील घटना\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nचोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'\nवर्धा येथील अट्टल गुन्हेगार `बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : आ. कृष्णा गजबे यांच्या प्र�\nमयूर गहात यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nसोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची घटना, आई - वडिलांकडून मुलीचा खून\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\nदहीहंडी फोडतानाची एकात्मत�� प्रत्येक समाजकार्यात यावी : पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम\nश्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या वर सडलेल्या कच्च्या सुपारीच्या स्मगलिंगचा आरोप, चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश\nमुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटलच्या बसचा अपघात ; चालक ठार , ३० डॉक्टर जखमी\nसामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या २०१९ मधील २१ सार्वजनिक सुट्ट्या\nदूध व अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्यास होणार जन्मठेप, विधेयक सभागृहात मांडणार\nगोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\nवर्धा आत्मा कार्यालयातील लेखापालासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-district-63-leopard-were-killed-5-years-different-accidents-155220", "date_download": "2018-12-10T16:27:59Z", "digest": "sha1:5JDEC2BN7LM673UASBVMDLW3JMR635AJ", "length": 20372, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "In Nashik district, 63 leopard were killed in 5 years in different accidents नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार | eSakal", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने गेल्या पाच वर्षात नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात बिबट्यांना जीव गमाववा लागला. वन विभागाबरोबरच सामान्य नागरिकांनी बिबट्यांच्या बचावासाठी पुढे येत उपाय योजना करणे गरजेचे आहे.\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने गेल्या पाच वर्षात नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात बिबट्यांना जीव गमाववा लागला. वन विभागाबरोबरच सामान्य नागरिकांनी बिबट्यांच्या बचावासाठी पुढे येत उपाय योजना करणे गरजेचे आहे.\nजिल्ह्यातील राज्य तसेच महामार्गांवर जंगल असलेल्या भागात, डोंगर रंगांमध्ये बिबटे तसेच वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळतो. या भागात भक्षाचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असतान गेल्या पाच वर्��्यात भरधाव वाहनाच्या जोरदार धडकेत २८ बिबट्ये ठार झालेत. अचानकपणे महामार्गावर रात्री, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास बिबट्या, रानमांजर, तरस यांसारखे वन्यजीव महामार्ग ओलांडताना अपघातात बळी पडत आहेत.\nनाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा वावर अधिक आहे.राष्ट्रीय महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून महामार्ग ओलांडताना विविध महामार्गांवर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण ७ बिबट्यांचा मागील चार महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे.बिबट्यासारख्या चपळ व वेगवान वन्यजीवालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणा-या वाहनांपुढे आपला जीव गमवावा लागत आहे. ही खरोखरच दुर्देवाची बाब आहे.\nनाशिक जिल्ह्यातील बागलाण, देवळा, मालेगाव, निफाड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील परिसरात बिबट्याचा अधिवास आढळतो. या भागात त्यामुळे मानव-बिबट्याचा संघर्षही पहावयास मिळतो. वन्य प्राण्यांच्या अधिवासात पुरेसे भक्ष व पाणी विरळ झालेल्या वनक्षेत्रात न मिळाल्यामुळे आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवत बिबट्या कधी शेतक-यांच्या पशुधनावर तर कधी लहान मुलांवर हल्ले करत असल्याच्या घटना निफाड, बागलाण या भागामध्ये घडल्या आहेत.\nदरम्यान, या तालुक्यांमधून राज्य व राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना महामार्गावरुन जाणा-या वाहनांची असलेली गती आणि बिबट्याची महामार्ग ओलांडताना उडणारी भंबेरी यामुळे बिबट्याला प्राणाला मुकावे लागत आहे.\nजिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचा असलेला अधिवास धोक्यात आला आहे.वन विभागात मानवाचे वाढलेला वावर, मानवी वस्तीत भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्याची वाट चुकते आणि संरक्षक कठडे नसलेल्या जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो. बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या जीवघेणी ठरत आहे.जिल्ह्यात विहिरीत पडून माघील पाच वर्ष्य्त १४ बिबट्याना जीव गमवावा लागला आहे. यामुळे देखील बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात सापडले आहे.\nबिबट्यासारखे अन्य वन्यजीवांचाही महामार्गाच्या परिसरात असलेल्या वनक्षेत्रात वावर असतो ह्या भागात पाणवठे नसल्याने पाण्याच्या शोधात नागरी वस्तीतला वावर वाढला आहे.नागरी वस्तीत आल्यावर रस्ते तशेच विहिरी यांचा अंदाज येत नसल्याने अपघातात जीव गमवावा लागत आहे.\n२०१४/१५ २०१५/१६ २०१६/१७ २०१७/१८ २०१८\nनैसर्गिक 2 9 3 4 3\nविहिरीत पडून 2 2 5 3 2\nरस्ते अपघातात 3 6 5 6 4\nरेल्वे अपघातात 0 2 0 1 1\nअमर्याद वेगाने वाहन धावत असतांना अपघात टाळणे वाहनचालकांना शक्य होत नाही. अशावेळी स्वत:ची सुरक्षा धोक्यात आल्याचे लक्षात येताच वाहनापुढे आलेला वन्यजीवास वाहनचालक धडक देऊन पुढे मार्गस्थ होतो. त्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजीव प्रवण क्षेत्रातून मार्गस्थ होताना वाहनाचा वेग नियंत्रणात व मर्यादेत असावा.\nवेग नियंत्रणात असेल तर अपघात टाळणे शक्य\nमहामार्गावरून प्रवास करत असतांना अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहनाच्या वेग नियंत्रणात व मर्यादेत असल्यास अचानकपणे बिबट्यासारखे वन्यजीव रस्ता ओलांडताना समोर आल्यास वाहन नियंत्रीत करणे शक्य होऊन अपघात टाळता येऊ शकतो.\nवनविभागाने तातडीने जिल्हा भरातील वन विभागाच्या हद्दीतील रस्ते व महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे.\n- नाना आहेर, सुभाषनगर ,सामाजिक कार्यकर्ते\nवन विभागाने जंगल व परिसरात वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्याची कायमस्वरूपी सोय केल्यास वन्य प्राण्यांचा नागरी वस्तीतील वावर कमी होणार आहे.वन विभागाने बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे.\n- प्रा शांताराम गुंजाळ,वन्यप्रेमी सटाणा.\nदुष्काळी परिस्थिती असल्याने सध्या वन्यप्राण्यांचा मोर्चा नागरी वस्त्यांकडे आहे,जंगल व परिसरातील नागरी वस्तीतील नागरिकांनी कुंड्या,हाळ अश्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी.\n- दीपक मोरे,अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती खामखेडा.\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nगांधीनगरातून निघाली पाचजणांची अंत्ययात्रा\nवणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ...\nवादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट\nसेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे...\nऔरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाळणा हलला\nऔरंगाबाद : दोन वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) अखेर शनिवारी (ता.आठ) सायंकाळी पहिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-207-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2018-12-10T15:26:55Z", "digest": "sha1:BXEDY5QQ4KBMWN3GKTJ6ANXB6QORLOPB", "length": 10783, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome पुणे महेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nपुणे- समृद्ध जीवन कंपनीचे महेश किसन मोतेवार यांच्या महाराष्ट्रासह इतर राज्यात असलेल्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असून 207 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये हेलिकॉप्टर, हॉटेल्ससह स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.\nफसव्या योजनांव्दारे हजारो जणांना गंडा घातल्याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार यांच्यासह संचालक मंडळावर राज्यासह परराज्यात गुन्हे दाखल आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून अनेक गुन्हयांचा तपास केला जात आहे. ओरिसा पोलिसांनी महेश मोतेवार यांना सुमारे 2 वर्षांपूर्वी अटक केली आहे. तेव्हापासून ते गजाआड आहेत. त्यांच्या पत्नी लिना मोतेवार यांना देखील पोलिसांनी अटक केली होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये पुण्यातील तीन हॉटेल, सांताक्रुझ एअरपोर्टवरील हेलिकॉप्टर, पुण्यातील प्लॉट, व्यावसायिक जागा आणि अपार्टमेंटचा समावेश आहे. ईडीने सोमवारी समृद्ध जीवनची संपत्ती जप्त केली असून ‘प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) च्या अंतर्गत त्यांची चौकशी गेल्या वर्षीपासून सूरू आहे.\nपुण्यातील समृद्धी जीवन फुड्स या कंपनीकडून महाराष्ट्र व इतर राज्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा डेक्कन पोलीस सन 2014 रोजी दाखल झाला होता. हा गुन्हा भादविचे कलम 420 (फसवणूक), 188 (सरकारी यंत्रणेचा आदेश न पाळणे) आणि 120 बी (कट रचने) यानुसार गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा कंपनीचे चार संचालक महेश मोतेवार, पत्नी लीना मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध दाखल झाला होता.\nपवना धरण परिसरात पहिल्या पावसात 25 मिली पावसाची नोंद\nटेमघरच्या ठेकेदारांविरोधात 700 कोटींचा दावा; गिरीश महाजन\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nकामगारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या संघटनेचा अमृतमहोत्सव\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून ���ोणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/no-decision-champions-trophy-without-administrators-approval-says-coa-head-43084", "date_download": "2018-12-10T15:46:05Z", "digest": "sha1:NEN6QVYJK4P3HHAITE2F4YWOB5JMK6ZA", "length": 15779, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "No Decision On Champions Trophy Without Administrators' Approval, Says CoA Head आमच्या मान्यतेशिवाय निर्णय घेऊ नका | eSakal", "raw_content": "\nआमच्या मान्यतेशिवाय निर्णय घेऊ नका\nबुधवार, 3 मे 2017\n...तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात\nमाघार घेण्याच्या निर्णयावर आपण आलोच, तर हा निर्णय सर्वानुमते म्हणजेच 30 मतदार संघटनांचा असायला हवा. यामध्ये काहींचा पाठिंबा आणि काहींचा विरोध असे असू नये, म्हणून टोकाच्या निर्णयाला सर्वांचा पाठिंबा असणे आवश्‍यक आहे, असे राय म्हणतात. बीसीसीआयचे सर्व मतदार माघारीच्या निर्णयावर ठाम राहिले, तर प्रशासकीय समिती सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेऊ शकते, असे सांगितले जात आहे.\nनवी दिल्ली - आगामी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने खेळायचे की नाही, हा निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना नाही. आमच्या प्रशासकीय समितीच्या मान्यतेशिवाय ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, असे या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्टपणे सांगितले.\nया स्पर्धेतील भारतीय संघाच्या सहभागावरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे. आयसीसीने आर्थि�� हिस्सा कमी केल्यामुळे बीसीसीआय पदाधिकारी संतप्त झाले आहेत. या स्पर्धेतील सहभागावरून आयसीसीला पेचात पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच या स्पर्धेसाठी अद्याप संघही जाहीर केलेला नाही.\nआयसीसीच्या नव्या महसूल विभागणी मॉडेलवरून विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा करण्याची आणि निर्णय घेण्याची सूचना आम्ही बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी केली आहे; परंतु या स्पर्धेतून माघार घेण्यासंदर्भात आमच्या मान्यतेशिवाय आयसीसीला कोणतीही नोटीस पाठवायची नाही, असेही आदेश दिले आहेत, असे राय यांनी \"पीटीआय'शी बोलताना सांगितले.\nबीसीसीआयचा प्रशासकीय कारभार सध्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती चालवत असली आणि माजी दिग्गज पदाधिकारी सत्तेतून बाहेर असले तरी, पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहेत. माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि त्यांना समर्थन देत असलेल्या 10 पाठीराख्यांची टेलिकॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यामध्ये आयसीसीला चॅंपियन्स स्पर्धेतून माघारीची नोटीस पाठवण्याचा पर्याय पुढे आला.\nसंपूर्ण क्रिकेट विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेली बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा आठ मे रोजी होत आहे. काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांची टेलिकॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यामध्ये विशिष्ट निर्णय घेण्याचेही पक्के झाल्याचे वृत्त आमच्यापर्यंत आले आहे. अशा प्रकारचा कोणताही निर्णय घाईने घेतला जात नाही. या स्पर्धेतून माघार म्हणजे पुढील आठ वर्षांत भारत आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळणार नाही, असा त्यातून अर्थ निघतो, असा महत्त्वाचा निर्णय काही पदाधिकारी मिळून घेऊ शकत नाही, असे राय यांनी सांगितले.\n...तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात\nमाघार घेण्याच्या निर्णयावर आपण आलोच, तर हा निर्णय सर्वानुमते म्हणजेच 30 मतदार संघटनांचा असायला हवा. यामध्ये काहींचा पाठिंबा आणि काहींचा विरोध असे असू नये, म्हणून टोकाच्या निर्णयाला सर्वांचा पाठिंबा असणे आवश्‍यक आहे, असे राय म्हणतात. बीसीसीआयचे सर्व मतदार माघारीच्या निर्णयावर ठाम राहिले, तर प्रशासकीय समिती सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेऊ शकते, असे सांगितले जात आहे.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्���्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/columns/jeevanachya-ragadyatoon/", "date_download": "2018-12-10T15:35:30Z", "digest": "sha1:SAF7TK326BGLGZFKAXLLLKHIVINI7RVL", "length": 14573, "nlines": 113, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जीवनाच्या रगाड्यातून – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nडॉ. भगवान नागापूरकरांचे जीवनातील ��िविध अनुभव सांगणारे हे सदर.\nगावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का” “किती रुपये काढायचे आहेत” “किती रुपये काढायचे आहेत” मी विचारले. “पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.” मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले. त्या बाईंचा पेहेराव, अशिक्षितपणाची झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याची माझ्यामनावर त्या बाई विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण झाली होती, त्याला केवळ त्या आकड्याने धक्का बसला. […]\nरस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती. फक्त मानेची व शेपटीची हालचाल अधून मधून चालू होती. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व अंगाला हात लावून तिला नमस्कार करू बघत होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या त्या गायीला, प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे, हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून, जणू तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते. तेहतीस कोटी […]\nमाझा चड्डी यार – भाग २\nआम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई. […]\nमाझा चड्डी यार – भाग १\nआजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते, तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात. […]\nरस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी गिऱ्हाकाना दे�� होते. त्या ग्रहस्थाना बघताच आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो, विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती. लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. […]\nपरमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जाऊन त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. […]\nछोटीच्या मुखातून जीवनाचे तत्त्वज्ञान\nकिती साधे तिचे बोल होते. अगदी सहज ती ते व्यक्त करीत होती. त्या छोट्या मुलीजवळ केवळ प्रासंगिक अनुभवलेल्या घटनांची शिदोरी होती. ती ते मज जवळ उघडे करीत होती. आपण काय व्यक्त करतो ह्याची कदाचीत तिला कल्पनाही नसेल. परंतु जीवनाचे एक प्रचंड तत्त्वज्ञान ती माझ्यावर, एक आजोबा झालेल्या वयावर फेकीत होती. […]\nदेव आहे म्हणणारे अनेकजण आहेत तसेच देव ह्या संकल्पनेचे अस्तित्व पूर्णपणे नाकारणारे देखील अनेक आहेत. प्रत्येकजण आपल्या तर्क बुद्धीने देव ह्या संकल्पनेस मान्यता देतो. अथवा अमान्य करतो. ह्याचे प्रमुख कारण त्या अनंत, अविनाशी, विशाल, सर्व व्यापी शक्तीला खऱ्या अर्थाने कुणीच पाहिले नाही, समजले नाही, जाणले नाही. […]\nश्रद्धेचा जन्मच ज्ञानातून होतो. जस जसे ज्ञान प्राप्त होऊ लागते, समज येऊ लागते, जाणीव होऊ लागते, माणसाच्या विचारांना तशा “ विश्वासाच्या चौकटी ” निर्माण होऊ लागतात. चौकटीचे निर्माण केलेले अस्तित्व म्हणजेच श्रद्धा होय. […]\nरस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो, विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती. लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. २०-२२ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शासकिय रुग्णालयाचे प्रमुख होते. कुशल सर्जन, व्यवस्थापक, […]\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/go-nashik-agricultural-produce-market-committee-director-court/amp/", "date_download": "2018-12-10T16:43:23Z", "digest": "sha1:VUAO3MUT3Y7CAD5H2I7TREKPUFMODAY2", "length": 10028, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Go to Nashik Agricultural Produce Market Committee Director Court | नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक न्यायालयात जाणार | Lokmat.com", "raw_content": "\nनाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक न्यायालयात जाणार\nनाशिक : आर्थिक अनियमितता व गैरव्यवहाराच्या कारणावरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या सहकार खात्याच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी बाजार समितीच्या संचालकांनी केली असून, राज्य सरकार व पर्यायाने सहकारमंत्र्यांच्या आदेशानेच सदरची कारवाई झाल्यामुळे या लढाईत राजकीय हस्तक्षेपाऐवजी कायदेशीर लढाईलाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nनाशिक : आर्थिक अनियमितता व गैरव्यवहाराच्या कारणावरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या सहकार खात्याच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी बाजार समितीच्या संचालकांनी केली असून, राज्य सरकार व पर्यायाने सहकारमंत्र्यांच्या आदेशानेच सदरची कारवाई झाल्यामुळे या लढाईत राजकीय हस्तक्षेपाऐवजी कायदेशीर लढाईलाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या दहा कारणांवरून बरखास्त करण्यात आली, त्यातील बहुतांशी मुद्दे हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासूनचे आहेत. त्यामुळे सहकार खात्याने त्याचवेळी ही कारवाई का केली नाही, असा सवाल विद्यमान संचालक मंडळ करू लागले आहे. राज्य कृषी पणन महामंडळाचे थकीत कर्ज, राज्य सहकारी बॅँकेचे थकीत कर्ज, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी थकीत, बाजार समितीतून निलंबित केलेल्या कर्मचाºयांसाठी नेमलेल्या वकिलाच्या फीपोटी केलेला खर्च, न्यायालयीन लढ्यातील वकील शुल्काचा बाजार समितीवर बोजा, अनावश्यक कर्मचाºयांची नेमणूक अशा आर्थिक बाबींशी निगडित असलेल्या कामकाजात बाजार समितीने हलगर्जीपणा तसेच अनियमितता केल्याप्रकरणी सहकार खात्याकडून चौकशी सुरू होती. त्यानुसार जून २०१७ मध्येच जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या संचालकांना बाजार समिती बरखास्त का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली होती. या नोटिसीत उपरोक्त दहा मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता. जिल्हा निबंधकांनी दिलेल्या नोटिसीविरुद्ध बाजार समितीने उच्च न्यायालयात धाव घेऊन सहकार खात्याच्या नोटिसीला स्थगिती देण्याची मागणी केली, त्याच बरोबर १९९५-९६ पासून सुरू असलेल्या आर्थिक अनियमिततेची त्याचवेळी चौकशी न करता विद्यमान संचालक मंडळाला दोेष देणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने संचालकांची बाजू ऐकून घेत, सहकार खात्याने बरखास्तीची कारवाई केल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्यासाठी संचालकांना पंधरा दिवसांचा अवधी देत असल्याचा निर्णय त्याचवेळी दिला. त्यामुळे सहकार खात्याने गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी संचालक मंडळाने केली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी संचालकांनी मुंबईला जाऊन विधिज्ञांशी चर्चा केली, तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव पूर्ण झाली असून, चालू आठवड्यात अपील दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, बरखास्तीनंतरही संचालक मंडळ बाजार समितीच्या कामकाजात भाग घेत असल्याचे वृत्त आहे. राजकीय हस्तक्षेप नको राज्य सरकारनेच बाजार समिती बरखास्त केल्यामुळे राजकीय हस्तक्षेपाने हा प्रश्न सुटणार नाही. सहकारमंत्र्यांच्या आदेशामुळेच जर बाजार समिती बरखास्त झाली असेल तर अशावेळी पालकमंत्री असो की सहकारमंत्री यांची भेट घेऊन बरखास्ती मागे घेता येत नाही. त्यामुळे कायदेशीर लढाई कायदेशीर मार्गानेच लढविली जाणार आहे. - संजय तुंगार, संचालक, बाजार समिती\nधर्माबाद बाजार समिती सभापती पदासाठी रस्सीखेच\n९ कोटी रुपयांची खरेदी अन् ९० लाखांचे चुकारे\nकोल्हापूर : पंधरा दिवसांत धान्य मार्केट हलवा, पोलिसांच्या व्यापाऱ्यांना सूचना\nशेतमाल खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी\nएपीएमसीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा द्या, माजी सभापतींची मागणी\nमालेगावातील आठ गावे होणार ‘स्मार्ट’ दाभाडी\nसिन्नर येथे मुख्यमंत्री चषक महोत्सवाला प्रारंभ\nनेमबाजी स्पर्धेत हर्षवर्धनला पाच सुवर्णांसह १३ पदके\nउसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेला प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/gratuitous-development-project/", "date_download": "2018-12-10T16:43:01Z", "digest": "sha1:K45NETWVYD3P7TBIYKILMFZ4MQEKAUR6", "length": 27424, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gratuitous Development In The Project | विकास प्रकल्पात सत्ताधाºयांकडून मुस्कटदाबी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी द���पाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घे���ल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nविकास प्रकल्पात सत्ताधाºयांकडून मुस्कटदाबी\nGratuitous development in the project | विकास प्रकल्पात सत्ताधाºयांकडून मुस्कटदाबी | Lokmat.com\nविकास प्रकल्पात सत्ताधाºयांकडून मुस्कटदाबी\nनिवडणुकीतील उमेदवारांची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे त्यांना पसंती आहे. ते आपल्याच घरचे आहेत. परंतु, पक्षाच्या ध्येयधोरणांच्या अंमलबजावणीपुढे त्यांना काहीही करता येत नाही\nविकास प्रकल्पात सत्ताधाºयांकडून मुस्कटदाबी\nमुरबाड : निवडणुकीतील उमेदवारांची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे त्यांना पसंती आहे. ते आपल्याच घरचे आहेत. परंतु, पक्षाच्या ध्येयधोरणांच्या अंमलबजावणीपुढे त्यांना काहीही करता येत नाही. स्थानिक गरजेच्या विकासकामांसह रेल्वेमार्ग अन् धरणांची रखडलेली प्रकल्पातील गुंतागुंत सोडवण्याऐवजी त्यात अधिक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच केंद्रासह राज्यातील सत्तेवर असलेल्या पक्षाकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करून करून मुरबाडचे मतदार लवचीक धोरण असलेल्या अन् जनहित जपणा-या उमेदवारांची चाचपणी करत असल्याचे चित्र तालुक्यात फेरफटका मारल्यावर दिसून आले.\nजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे.\nसध्या सत्तेवर असलेले राजकीय पक्ष त्यांच्या सोयीनुसार ठिकठिकाणी अंमलबजावणी करून घेत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीला ते मुकाट्याने करावे लागत आहे. त्यांच्यासह नागरिकांचीदेखील मुस्कटदाबी झाली आहे. त्यांना बोलता येत नाही, असे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घरबसल्या ओढवून घेतलेल्या संकटातून मुक्त होण्यासाठी सोयीच्या पक्षाचा शोध मतदार घेत आहे.\nबारवी धरणाखाली जमीन बुडालेल्या शेतकºयांना सुमारे १९८४ पासून आजतागायत न्याय मिळालेला नाही. त्यातील गुंता सैल करण्याऐवजी तो वाढवत ठेवला आहे. काळू धरणाला कोणत्या प्रकारची मान्यता नसतानाही बनावट ड्रॉइगशीटच्या आधारावर धरणाच्या कामास प्रारंभ केला. न्यायालयाने हा भ्रष्टाचार उघड केला. मनमानी व बिनबोभाटपणे होत असलेला काळू प्रकल्प मुरबाडकरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. शाई धरणाच्या विरोधातील शेतकºयांचा अद्यापही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. पर्यायी धरणांचा अद्यापही विचार करण्यात आला नाही, हे मुद्दे यावेळी जाणवले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभिवंडीत शेअरमार्केटच्या ब्रोकरला धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक\nचारित्र्यावर संशयातूनच प्रियकराने केली निर्घृण हत्या\nगुजराती भाषेतील बिलं व विजदरवाढीच्या निषेधार्थ विजबिले जाळली\nमहापालिका शाळांमधील २८ हजार विद्यार्थीही दिसणार आता आर्कषण गणवेशात\nमहापालिकेच्या वतीने डायघर मधील विविध विकास कामांचा झाला शुभारंभ\nठाण्यातील अभिनय कट्टयावर \"मिरज दंगल\" एकांकिकेचे सादरीकरण:प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5126", "date_download": "2018-12-10T16:18:24Z", "digest": "sha1:HNSV4IVXCEURWS4JHXX4C7ON46VGPW47", "length": 17639, "nlines": 88, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\n- पद्मश्री देवयानी व गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या नृत्य, गीताचा बहारदार कार्यक्रम\n- ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ च्या प्रस्तुतीने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nप्रतिनिधी / नागपूर : आज कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरतनाट्यमचा ठेका आणि शास्त्रीय संगीतातील विविध रंगाची छटा एकाच मंचावर प्रेक्षकांना आज अनुभवायला मिळाल्या. पद्मश्री देवयानी यांच्या शिवस्वरुपावरील प्रेम आणि नटराज यांना समर्पित वंदना ही गुरु-शिष्यातील प्रेमभाव व्यक्त करीत होता. कौशिकी व सखी मंचच्या प्रमुख कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनातील वेगवेगळ्या संगीत छटा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या. ‘नंद के लाल पे रंग डालो रे…’ अशा गितांच्या माध्यमातून त्यांनी सतार, व्हायोलीन, तबला, पखवाज यांच्या सुरांशी गायनाचे सूर जुळवित जुगलबंदी प्रस्तुत केली.\nकविवर्य सुरेश भट सभागृह येथे आज कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरतनाट्यम नृत्यांगना पद्मश्री देवयानी यांनी भरतनाट्यम तर कौशिकी चक्रवर्ती यांनी गायन प्रस्तुत केले.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री देवयानी यांनी जीवनातील नवरसाचे महत्त्व सांगणारे नृत्य प्रस्तुत केले. ‘हे शंभो, शिव शंभो…’ या नृत्य प्रस्तुतीद्वारे त्यांनी भगवान शिवाचे स्वरुप आपल्या नृत्यातून वर्णित केले. अंगावर भस्म धारण करुन सृष्टी संहार करणारे शिव स्वरुप सर्वव्यापी आहे, अशा शैलीत त्यांनी भगवान शिवशंकराची स्तुती केली.\nकार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पद्मश्री देवयानी यांच्या सहकारी अरुपा लाहीडी यांच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ प्रस्तुतीने पुन्हा एकदा महाकवी कालीदास रचित शकुंतलाची आठवण झाली. राजा दुष्यंत आणि शकुंतलेची पहिली भेट, महर्षी कण्व यांची मानस कन्या असलेल्या शकुंतलेचा राजा दुष्यंत यांच्याशी झालेला गंधर्व विवाह, त्यानंतर त्यांचा विरह, प्रत्याख्यान आणि राजाच्या सभागृहात आपला मुलगा भरत सोबत आलेली शकुंतला हिची पति व राजा दुष्यंत यांच्याशी झालेले पुनर्मिलन असा प्रसंग आपल्या भरतनाट्यमद्वारे प्रस्तुत करुन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.\nपहिल्या सत्राचे समारोप नृत्यांगना पद्मश्री देवयानी यांच्या पदम तसेच शिव पंचाक्षरी ओम नम: शिवाय स्त्रोत्राने करण्यात आली. शिव आणि प्रेम यांच्या सुरेख संगम त्यांनी आपल्या नृत्यातून प्रस्तुत केला.\nसमारोहाच्या दुसऱ्या सत्रात कौशिकी चक्रवर्ती व सखी यांनी शास्त्रीय संगीत गायनातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत शेवटपर्यंत जागेवर खिळवून ठेवले. यावेळी त्यांना व्हायोलिनवर नंदिनी शंकर, तबल्यावर सावनी तळवलकर, पखवाजवर महिमा उपाध्याय, बासरीवर देबोप्रिया चॅटर्जी, सतारवर अनुपमा भागवत, भक्ती देशपांडे यांनी साथ देत गणेश वंदना, तराना, ‘आनंददायीनी अकार, उकार, मकार रुपीनी…, नंद के लाल पे रंग डालो रे रंग डालो रे…’ या राधा की होलीसारखे शास्त्रीय गायन सादर केले. यावेळी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nगोवर आणि रुबेला च्या लसीबाबत गैरसमज, ४१ शाळांचा लस देण्यासाठी नकार\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी : कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर\nभारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतला दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास\nब्राह्मोस युनिटमध्ये आयएसआयच्या संशयित एजंटला नागपूरमधून अटक\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्दबातल\nइतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम : डॉ. विकास ढोमणे\nपतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून ठोठावली जन्मठेप \nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\n'विकास दौड' मध्ये धावले विद्यार्थ्यांसह पोलिस जवान\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \nअकरा लाखाच्या खंडणीसाठी शिर्डीतील मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू\n१४ महिन्यांच्या चिमुरडीवर बिहारी इसमाकडून अत्याचार : गुजरातवासीय संतप्त, उत्तरप्रदेश, बिहारींवर हल्ले\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nखड्ड्यांनी जर्जर चामोर्शी मार्गावर ‘फसली रे फसली’\n‘अहेरी चा राजा’ च्या विसर्जन मिरवणूकीत पालकमंत्री ना. आत्राम यांनी ठेका धरून युवकांमध्ये जागविली स्फूर्ती\nकेरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटींचे अर्थसहाय्य, तातडीने अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार\nअल्लीपुर येथील युवकाने शेतात जाऊन घेतला गळफास\nइंधन दरवाढीचा फटका , आर्थिक भार कमी करण्यासाठी रापम चा भाडेवाढीचा प्रस्ताव\nपोहरादेवी विकासासाठी १०० कोटी, बंजारा अकादमी स्थापणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nवडगाव येथील इसमाचा तलावात बुडून मृत्यू\nमुक्तीपथ च्या चामोर्शी तालुका संघटकास विनयभंगप्रकरणी अटक, अॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल\nबल्लारपूर शहरात वाढले चोरीचे प्रमाण\nऔरंगाबादच्या भाविकांना घेता येणार चांदीच्या गणेश मूर्तीचे दर्शन , विदर्भातील खामगावात साकारली जात आहे ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती\nवीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा : पाठक\nकमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्षल स्थापना दिन साजरा करण्याचे केले आवाहन\nब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी\nमुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू\n२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nहिंगणघाट तालुक्यात वाघाने घातले थैमा�� : नागरीक भयभीत\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त\nदिल्ली पोलिस आयुक्तांना आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल\nजि. प. उपाध्यक्षांनी केली गडअहेरी येथील कमी उंचीच्या पुलाची पाहणी\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nगडचिरोली -चामोर्शी - आष्टी महामार्गाची दुरुस्ती तातडीने करा : आमदार डॉ. देवराव होळी\nभामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nराजुरा तालुक्यातील रामपूर येथे लाईनमनची आत्महत्या\nआलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\n‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान \nआत्महत्याग्रस्त परिवारातील विधवा सादर करणार 'तेरव'\nपालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी वाहिली भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा झाला जिल्हा वर्धापन दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i070622193813/view", "date_download": "2018-12-10T15:59:43Z", "digest": "sha1:P2SXDRTM7XHKHH63SWHCF75AWBSGTXAG", "length": 18135, "nlines": 186, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कृष्ण स्तोत्रे", "raw_content": "\nगणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय मग कोणती पूजा करावी\nमराठी मुख्य सूची|स्तोत्रे|कृष्ण स्तोत्रे|\nअग्रे कुरूनाम् अथ पाण्डवा...\nश्री कल्याणी देवी विरचितम...\nश्रीशुक उवाच -- किं जपन् ...\nश्रियः कान्ताय कल्याण निध...\nब्रह्मोवाच कृष्णं वन्दे ...\nॐ नमो विश्वरूपाय विश्वस्थ...\nश्री कल्याणी देवी विरचितम...\nसखी हे केऽसि मदनमुदारम् र...\nअग्रे पश्यामि तेजो निबिडत...\nश्रृणु देवि प्रवक्ष्यामि ...\n॥ जगन्नाथ प्रणामः॥ नीला...\nॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं...\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.\nभगवान श्रीकृष��ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nगोपालस्तोत्रम् - श्री गणेशाय नमः \nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nगोपालहृदयस्तोत्रम् - श्री गणेशाय नमः \nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nगोविन्द दामोदर स्तोत्र - अग्रे कुरूनाम् अथ पाण्डवा...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nगोविन्दस्तोत्रम् - श्री कल्याणी देवी विरचितम...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nशालिग्रामस्तोत्र - श्री गणेशाय नमः \nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nनारायणाय अष्टाक्षरमाहात्म्यं - श्रीशुक उवाच -- किं जपन् ...\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nउक्ति प्रत्युक्ति स्तोत्रम् - श्रीवादिराजयति कृतम् \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nश्री कृष्ण सुप्रभातम् - उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द ...\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठव�� अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nकर्पूर आरती मन्त्रः - श्रियः कान्ताय कल्याण निध...\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nश्रीकृष्णस्य सप्तदशाक्षरो मन्त्रः - महादेव उवाचः \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nज्वर रचित कृष्णस्तोत्र - ज्वर उवाच \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nधर्मकृतं श्रीकृष्णस्तोत्र - श्रीधर्म उवाच \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nनारायणकृतं श्रीकृष्णस्तोत्र - नारायण उवाच \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nब्रह्मकृतं श्रीकृष्णस्तोत्र - ब्रह्मोवाच कृष्णं वन्दे ...\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nशम्भुकृतं श्रीकृष्णस्तोत्र - महादेव उवाच \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nसरस्वतीकृतं श्रीकृष्णस्तोत्र - सरस्वत्युवाच \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nमोहिनी रचित स्तोत्र - मोहिन्युवाच \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nउगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2454", "date_download": "2018-12-10T15:31:23Z", "digest": "sha1:JECYUXLOARSMZ6VCD3GX2RG323FAGMBG", "length": 12322, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nतालुका प्रतिनिधी / देसाईगंज : रात्रीच्या सुमारास आपले काम आटोपून घराकडे दुचाकीने जात असलेल्या दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना काल २९ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जुनी वडसा बसस्थानकाजवळ घडली.\nशामराव कोल्हे (६५) , सचिन सहारे (३५) आणि प्रल्हाद गुंडरे (३०) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. शामराव कोल्हे याचे पाय तुटल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तिघेही दुचाकीस्वार आपले काम आटोपून जुनी वडसाकडे जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nअस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी : चिमूर तालुक्यातील घटना\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\nएसबीआय बँकेच्या ग्राहकांचे डेबिट कार्ड लवकरच होणार बंद\nकोंढाळा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\nनागपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद\nदहीहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून युवकाची हत्या\nचिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या\nरिमोटद्वारे वीजचोरीकरणाऱ्यांविरुध्द महावितरणची १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक , केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५ हजार जवान तैनात\nवाघाने गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांना केले ठार : भरपाई देण्याची मागणी\nअखेर मित्रानेच मित्राची हत्त्या केल्याचे झाले उघड, आरोपींना गुजरात राज्यातुन अटक\nपंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा\nपेट्रोल १८ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त\nपुरात अडकलेल्या ‘त्या’ बसचे चालक - वाहक निलंबित\nआदिवासी दिन समाजापुढे एक चिंतन \nराज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा , पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त\nदारूची तस्करी करणाऱ्यांकडून ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चिमूर पोलिसांची कारवाई\nबीएसएनएल चे २ लाख कर्मचारी, अधिकारी उद्या पासून देशव्यापी बेमुदत संपावर\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nवर्धा जिल्ह्यात कंटेनर ऑटोवर आदळल्याने ६ जण ठार\nमोहफुलाचा सडवा केला नष्ट : असरअल्ली पोलिसांची कारवाई\nज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\n‘नासा’ने सुर्याच्या जवळून अभ्यासासाठीच्या मोहिमेला केली यशस्वीरित्या सुरुवात\nगडचिरोली - चंद्रपूर मार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, प्रवासी जखमी\nरायगड जिल्ह्यात शिवशाही बसला अपघात , ३१ प्रवासी जखमी\n'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवी' च्या मंचावर 'माऊली' चित्रपटाच्या टीमची धम्माकेदार एन्ट्री...\nआणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nगुलाबी थंडीत गुलाबी बोंड अळीचा घाला : ओलिताच्या क्षेत्रात प्रकोप , होता नव्हता कापूस अळीच्या घशात\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nखासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दिवसाचे व रात्रीचे भारनियमन बंद, शेतकऱ्यांना दिलासा\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nकाटोल चे भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nभंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक\nबाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर\nअल्लीपुर येथील युवकाने शेतात जाऊन घेतला गळफास\nशौचालयासाठी गेला अन दुकानदार वाघाची शिकार झाला : रामदेगी येथील घटना\nकळमेश्वर- सावनेर मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू\nराज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या भरारी पथकाने केला १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nवरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\n२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन\nमेक इन गडचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे\nसुरक्षादलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3345", "date_download": "2018-12-10T15:04:19Z", "digest": "sha1:RNYBEIZZ2DBGDDQF3GZCC6FDPV5YRAI4", "length": 13292, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\nवृत्तसंस्था / भोपाळ : मध्य प्रदेशमधील रतलामजवळ भरधाव ट्रकने रेल्वे फाटक तोडून राजधानी एक्स्प्रेसला धडक दिल्याने अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून या अपघातामुळे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले.सदर घटना आज सकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली. एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून प्रवाशांसाठी दुसरी ट्रेन घटनास्थळी रवाना झाली आहे.\nरतलाम- गोध्रा दरम्यान भरधाव ट्रकने रेल्वे फाटक तोड़ून त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेसला धडक दिली. या अपघातात ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर भरधाव ट्रकच्या धडकेमुळे एक्स्प्रेसच्या दोन डब्यांचे नुकसान झाले. दोन्ही डबे रुळावरुन घसरले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद\nराज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nअवैध दारूविक्रेत्याकडून लाच घेणे महागात पडले, पोलिस नायकाला एसीबीचे दर्शन घडल��\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिसरात आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nरेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या : ना. हंसराज अहीर\nसंतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप\nभारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतला दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना १५ लाख रुपये मदत देणार\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार\nभामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू\nअरततोंडी आणि परसवाडी येथील अनुदानित आश्रमशाळांवर नेमले प्रशासक\nवडगाव येथील इसमाचा तलावात बुडून मृत्यू\nरक्तदाना संदर्भातील नियमावलीमध्ये बदल, मलेरिया झालेल्या रुग्णास आता तीन वर्ष करता येणार नाही रक्तदान\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nआंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या\nआपला महाराष्ट्र दर्शन योजनेची २१ वी सहल रवाना\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nडिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nनक्षल्यांनी गळा चिरून इसमाची केली निर्घृण हत्या : कुरखेडा तालुक्यातील घटना\nचंद्रपूर मंडळातील ८८ हजार ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात केला १० कोटी ७६ लाखांचा भरणा\nनरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने अनियंत्रित होऊन महिलेला केले ठार , एक जखमी\nऔरंगाबादच्या भाविकांना घेता येणार चांदीच्या गणेश मूर्तीचे दर्शन , विदर्भातील खामगावात साकारली जात आहे ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती\nआरोपी कडून तीन पोलिसांना बेदम मारहाण, एक पोलीस ठार\nनक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले\nव्याहाड (बुज.) येथील ग्रामविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात\nबोगस पटसंख्या दाखविणाऱ्��ा शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात सरकार गंभीर : ना. तावडे\nकोटमी येथे सशस्त्र पोलिस दुरक्षेत्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती करण्यास शासनाची मान्यता\nहिवाळी अधिवेशन केवळ नऊच दिवस घेण्याचा निर्णय, अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधकांची मागणी\nचार महिन्याचे मानधन रखडल्याने एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन\nगुजरात नंतर महाराष्ट्रात हुक्का बंदी लागू : महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nअवैद्य दारू वाहतुक करणाऱ्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले , ठाणेदार गंभीर जखमी तर २ शिपाई जखमी\nकोईलारी येथील जि.प. शाळेचा संपूर्ण भार एकाच शिक्षकावर : प्रशासनाचे दुर्लक्ष\nमुरपार येथे वाघाने घेतला बालकाचा बळी, पहाटे साडेपाच वाजताची घटना\nजि. प. उपाध्यक्षांनी केली गडअहेरी येथील कमी उंचीच्या पुलाची पाहणी\nअवैध दारू तस्करांकडून १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ पथकाची कारवाई\nचांभार्डा येथील विवाहित महिलेचा सर्पदंशाने मृत्यू\nयेळाकेळी येथील मुलाचा शस्त्रक्रियेअभावी मृत्यू\nहेटळकसा जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमक, दोन नक्षल्यांचा खात्मा\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\nआंबा खाल्ल्याने मुलगा होत असल्याचे विधान केल्याच्या प्रकरणात संभाजी भिडे यांना जामीन\nवरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nमाजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार\nचिमुर येथील मटन मार्केट हटविण्यासाठी नगर परिषद समोर केले 'ढोल बजाओ' आंदोलन\nआष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चालक जखमी\nचिमूरमध्ये शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nडॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केबीसी मध्ये जिंकले २५ लाख, आदिवासींच्या कल्याणासाठी खर्च करणार रक्कम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4038", "date_download": "2018-12-10T15:04:48Z", "digest": "sha1:SI2PIIXJDK74QFMVIKU6KKCTCIZDQSH3", "length": 14068, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nउद्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nप्रतिनिधी / गडचिरोली : कास्ट्र���ईब कर्मचारी महासंघ गडचिरोलीच्या वतीने उद्या ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nदेशात लोकशाही राज्यव्यवस्था असूनही महाराष्ट्र शासनाने मागील ४ वर्षात मागासवर्गीय समाजाच्या विरोधात अनेक निर्णय घेऊन आपण पेशवाई विचारसरणीचे आहोत हे सिद्ध केले आहे. याचा निषेध म्हणून कास्ट्राईब राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार उद्या ३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस धरणे आंदोलन करण्यात येणार आहे\nयात मागील ४ वर्षात सरळसेवा भरती बंद केल्याने २ लाख ३९ हजार पदांचा अनुशेष राहिल्याचा निषेध, ११ ऑक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसार मागासवर्गीय पदोन्नती रोखणे व जाणीवपूर्वक ७८ हजार मागासवर्गीय समाजाला पदोन्नतीपासून वंचित ठेवणे, बोगस आदिवासी दाखले देऊन सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे ,जुनी पेन्शन योजना लागू न करणे ,केवळ शिक्षकांची कालबद्ध पदोन्नती रोखण्यासाठी २३ ऑक्टोबर चा काळा शासन निर्णय काढणे , ७ वा वेतन आयोग लागू करण्यात चालढकल करणे, अशा अनेक निर्णयाविरोधात शासनाची कुंभकर्णी झोप उडवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आहे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, राज्य उपाध्यक्ष प्रभाकर सोनडवले, राज्य उपाध्यक्ष गंगाधर मडावी, दिगंबर डोर्लीकर, देवेंद्र डोहने , रायसिंग राठोड, रवींद्र उईके यांनी दिली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nगोवर - रूबेला लसीकरणानंतर आठ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली\nनक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान\nग्रामीण मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास\nहळदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची ६ कोटींनी फसवणूक , आरोपी गजाअाड\nदहशतवादी संघटनांशी संपर्कात असलेल्या दोघांना नागपुरातून अटक\nइतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम : डॉ. विकास ढोमणे\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nदहा वर्षांत ३८४ वाघांना ठार मारणाऱ्या ९६१ शिकाऱ्यांना अटक\nदारुच्या नशेत जन्म���ात्यानेच दोन मुलांना फेकले विहिरीत\nदहीहंडी फोडतानाची एकात्मता प्रत्येक समाजकार्यात यावी : पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम\nकोरपना-वणी मार्गावर टाटा मॅजिक ला ट्रकने धडक दिल्याने ११ जण जागीच ठार\nआंतरराज्य दारू तस्करास छत्तीसगड पोलिसांनी केली अटक, ३२५ पेट्या दारू जप्त\nभौतिक सोयी - सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेवर शाळांचा दर्जा ठरणार : जिल्हाधिकारी शेखर सिंह\n३० वर्षीय युवकाने केला चिमुकलीवर बलात्कार : लाहेरी उप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nविवाहबाह्य संबंधाबाबत पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या\nरामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\nयेत्या सोमवारपासून होणार नोंदणी : कामगार विभागाचे आता तिसरे विशेष नोंदणी अभियान\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nगोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती\nअज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nगडचिरोलीत शार्ट सर्कीटने विद्युत जनित्राला लागली आग, चप्पल दुकान जळून खाक\nलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलाही पोटगीसाठी पात्र : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nविषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू\nभंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nचंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघातात युवकाचा मृत्यू\nदेशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती , २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nचामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा\nदारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू\n९ महिने ते १५ वर्षाखालील बालक लसीकरणापासून वंचित राहू नये : शेखर सिंह\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांनी दाखविली माणूसकी\nआष्टी - चंद्रपूर मार्ग���वरील वैनगंगा नदीवर नवीन चारपदरी पुलाची निर्मिती करा\nनवीदिल्ली- चैन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक वरोरा नजीक ६ तास खोळंबली\nभारतीय किसान संघाचा सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा\nवरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nझारखंड मधील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्रातील रासेयो स्वयंसेवकांनी उंचावला महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान\nएका शिक्षकाचे समायोजन, दुसरा सुट्टीवर, रामपूरची शाळा वाऱ्यावर\nमंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा पुरावा : मुख्य सचिव दिनेशकुमार जैन\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nसोनेगावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून एका इसमाची हत्या\nहे फक्त आईच करू शकते....\nविदर्भाच्या विकासासाठी ९५८ कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम : अनूप कुमार\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास १० वर्ष सश्रम कारावास\nशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ तत्काळ मिळवून द्या : खा. अशोक नेते\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nदहावीचा बदललेला अभ्यासक्रम उद्यापासून बालभारतीच्या यु ट्युब वाहिनीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=68&lid=1", "date_download": "2018-12-10T15:39:02Z", "digest": "sha1:BZNNJEYLICJAC4SNOY4ZR33HAEBD757S", "length": 8360, "nlines": 51, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "सबका साथ, सबका विकास", "raw_content": "\nसबका साथ, सबका विकास\nमा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत टीम इंडियाची संकल्पना मांडली. विकास ही लोकचळवळ झाली पाहिजे, ती होण्यासाठी काय केले पाहिजे ह्याचा विचार त्यांच्या भाषणांमधून स्पष्ट होतो. अशा वाचनीय भाषणांचा संग्रह.\nरेडिओचा वापर करुन ‘मन की बात' या अभिनव उपक्रमातून करोडो देशवासियांशी एकाच वेळी संवाद साधत नवे विषय, नव्या संकल्पना, त्या प्रत्यक्षात आणण्याचा कृती आराखडा लोकांसमोर मांडला, त्याचे पुस्तकरूप.\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nविकासाचं मोठं स्वप्न घेऊन विचार करणं, त्याच प्रमाणं बोलणं आणि जे बोलतो ते प्रत्यक्षात कृतीत उतरवणं ही त्यांची खास वैशिष्ट्ये. गुजरातमध्ये 13 वर्ष अथकपणे कठोर प���िश्रम करुन ते त्यांनी सिध्द करुन दाखवलं. नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही संकटांचा सामना त्यांना करावा लागला. प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी गुजरातला विकासाच्या मार्गावर आणलं आणि त्यातूनच त्यांची विकास पुरुष अशी प्रतिमा तयार झाली. लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इतिहास घडला.\nथेट लोकांच्या ह्रदयाला भिडणारं अमोघ वक्तृत्व, गुजरात मॉडेलमधून सिध्द केलेलं कर्तृत्व आणि सर्व देशाला एका सुत्रात बांधणारं नेतृत्व. कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी देशात एका नवीन पर्वाला सुरुवात केली. सबका साथ, सबका विकास ही त्यांची घोषणा आज जगभर गाजतेय. संपर्काच्या सर्व पारंपारिक आणि अत्याधुुनिक साधानांचा वापर करत त्यांनी लोकांना सरकारशी जोडून घेतलं.\nरेडिओचा वापर करत 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधण्याचा त्यांचा उपक्रम तर अतिशय अभिनव आहे. त्यामुळं काळाच्या ओघात मागे पडलेल्या रेडिओला नवसंजिवनी मिळाली. रेडिओचा वापर असाही करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं.\n'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत त्यांनी 'टीम इंडिया’ची संकल्पना मांडली. 'माझ्या या टीम इंडिया संकल्पनेत देशातला प्रत्येक नागरिक आहे ' असं ते म्हणतात.\nत्यांच्या भाषणांचा आवाका पाहिला तरी थक्क व्हायला होतं. स्वच्छ भारत अभियानापासून ते डिजिटल इंडियापर्यंत, मातीचं परिक्षण ते अंतराळातलं संशोधन, रामायणातलं सौंदर्य ते वाचन चळवळ, शासन ते प्रशासन अशा अनेक विषयांवरची त्यांची भाषणं ही मुळातूनच वाचण्यासारखी आणि संदर्भमूल्य असणारी आहेत.या पुस्तकातून, त्यातल्या प्रत्येक भाषणांमधून, त्यांची दूरदृष्टी आणि व्हिजन स्पष्ट होतात.\n'मन की बात' असो किंवा त्यांनी केलेलं कोणतंही भाषण हे देशप्रेम आणि विकसित भारताच्या स्वप्नांनी भारावलेलं असतं. त्यात भविष्याचा वेध आहे. वर्तमानाचं भान आहे आणि भूतकाळातून घेतलेला धडाही. त्यामुळे देशाच्या विकासात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या, एकविसाव्या शतकातल्या संपन्न आणि बलशाली भारताचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक बळ आणि प्रेरणा देणारं आहे.\nप्रकाशन दिनांक : 15 ऑगस्ट 2016\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://parivartan-pune.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-12-10T15:45:38Z", "digest": "sha1:UFKVKP3X2ST2UBQK2L7FASKVYP67ILBG", "length": 10320, "nlines": 114, "source_domain": "parivartan-pune.blogspot.com", "title": "PARIVARTAN: मुंबई ब्लास्ट नंतर...", "raw_content": "\nपरिवर्तन या आमच्या संस्थेची सुरुवात झाली तेव्हा नुकताच २६/११ चा दहशतवादी हल्ला झालेला होता. त्यामुळे अचानक अनेकांना आता आपण देशासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले होते. त्यांचे हे वाटणे काही दिवसच टिकले. जसजसे दिवस गेले आणि २६/११ च्या घटनेचा प्रभाव ओसरू लागला तसतसे सुरुवातीला आमच्या मिटींगला असणारी ७०-८० ची संख्या कमी कमी होत जाऊन ८-१० वर आली. तात्पुरत्या विचारांनी उगीचच आपण समाजासाठी फार काहीतरी करतोय अशा भावनेने आलेले सगळे गळत गेले. काहींचे तर गेल्या दोन वर्षात मी तोंडही पाहिले नाही. असे का घडले असे या गेलेल्या लोकांना विचारले तर प्रत्येक जण असंख्य कारणे सांगेल. असो. ती कारणे ऐकण्यात मला मुळीच रस नाही.\nएक सव्वा वर्ष उलटले आणि पुण्यात जर्मन बेकरी मध्ये बॉम्ब स्फोट झाला. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत परिवर्तन चे सदस्य वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांना मदत करत होते. माझ्या या अनुभवावर मी दैनिक सकाळ मध्ये एक लेख लिहला होता. तो वाचून असंख्य लोकांना पुन्हा एकदा आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले. आमच्या पुढच्या मिटिंग ला पुन्हा एकदा ७०-८० लोक हजार होते. जसजसे दिवस गेले आणि जर्मन बेकरीच्या घटनेचा प्रभाव ओसरू लागला तसतसे सुरुवातीला आमच्या मिटींगला असणारी ७०-८० ची संख्या कमी कमी होत जाऊन ८-१० वर आली.\nकाल पुन्हा मुंबई मध्ये ब्लास्ट झाले आहेत. पुन्हा असंख्य लोकांच्या डोक्यात आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे असणार. ते लोक येतील, आणि उत्साह असेपर्यंत टिकतील. नंतर आपल्या कामात गुंग होतील- पुढचा ब्लास्ट होईपर्यंत...\nप्रत्येकाला वैयक्तिक उद्योग आहेत, अभ्यास आहे, मित्र आहेत, करियर आहे. उलट करियर सोडून परिवर्तनचं काम करू नका असं आमचा फाउंडर मेंबर हृषीकेश प्र��्येकाला सांगतो. तो असे सांगतो कारण त्याला हे पक्क माहित्ये की आपले सगळे उद्योग सोडून हे कार्य करायची गरज नाही.\nआमचा एक मेंबर आहे, तो भेटला की सांगतो, \"अरे यार नेक्स्ट मिटिंग ला नक्की येणार. पुढच्या आठवड्यात माझी परीक्षा संपत आहे. मग सगळा वेळ परिवर्तनला\"\nत्यानंतर दोनेक महिने उलटून जातात,\"अरे गावाला गेलो होतो.\"\nमग पुन्हा महिन्या दोन महिन्यांनी त्याचा चेहरा दिसतो,\"अरे, कॉलेज आणि सबमिशन्स वगैरे चालू झालंय. अजिबात वेळ नाही.\"\nपुढच्या भेटीच्या वेळी,\"अरे कॉलेज मध्ये इव्हेंट्स चालू आहेत. त्यात सगळ्यात मी आहे. सॉरी.\"\nआणि मग त्याच्या पुढच्या भेटीच्या वेळी पुन्हा एकदा त्याची परीक्षा दोन आठवड्यांवर आलेली असते.\nइच्छा तेथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे. खरोखरच सकाळी ९ ते रात्री १० असे काम करणारे लोक मी पाहतो जे एवढे जास्त आपल्या कामांमध्ये व्यग्र असतानाही काहीतरी समाजासाठी करत असतात. आणि दुसऱ्या बाजूला हे एक उदाहरण...\nअसो.... ज्याला काम करायची इच्छा आहे तो कशातूनही वेळ काढतो आणि काम करतो. ज्याला इच्छा नाही, त्याला वेळ कधीच मिळत नाही.\nएक चारोळी या निमित्ताने आठवते:\nवेळ नाही ही एक सबब आहे;\nवेळ काढणं हे एक कसब आहे.\nसबब-कसब असा हा खेळ आहे;\nज्याला जमतो त्याला वेळ आहे..\nएकच विनम्र आवाहन, सातत्याला महत्व आहे. तात्पुरत्या गोष्टींना नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला कालच्या ब्लास्ट मुळे अचानक देशासाठी काम करावे वाटत असेल त्यांनी स्वतःलाच एकदा विचारून घ्या की हे तात्पुरते वाटणे आहे की खरोखरची तळमळ आणि तात्पुरते असेल तर विचार झटकून देऊन आपल्या नेहमीच्या उद्योगाला लागा. ते स्वतःशीच अधिक प्रामाणिक वागणे असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5470509488963293954&title=Kailaswadivu%20Siwan%20won%20Lokmanya%20Tilak%20Sanman%20Award&SectionId=4658501923806541040&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-12-10T15:09:23Z", "digest": "sha1:FS7XYUAZTSJ6M7IB7HWM2CMGCMN7IGR7", "length": 10298, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टिळकांनी १०० वर्षांपूर्वीच दिला होता ‘स्वदेशी’चा मंत्र’", "raw_content": "\n‘टिळकांनी १०० वर्षांपूर्वीच दिला होता ‘स्वदेशी’चा मंत्र’\nपुणे : ‘सध्या ‘मेक इन इंडिया’चा बोलबाला आहे; मात्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १०० वर्षांपूर्वीच्या काळात ‘स्वदेशी’चा मूलमंत्र दिला होता. त्यामुळे त्यांना ‘मेक इन इंडिया’चे जनक म्हणायला हवे. त्यांच्य�� विचारांतूनच त्यांची दूरदृष्टी कळते,’ असे विचार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी व्यक्त केले.\nपुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दर वर्षी देण्यात येणारे लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक यंदा डॉ. के. सिवन यांना जाहीर झाले होते. ते त्यांना प्रदान करण्याचा सोहळा टिळक पुण्यतिथीदिनी (एक ऑगस्ट २०१८) पुण्यात झाला. त्या सत्काराला उत्तर देताना डॉ. के. सिवन बोलत होते. सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डॉ. के. सिवन यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.\n‘आधुनिक स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञान विकसित व्हावे, असा लोकमान्य टिळक यांचा दृष्टिकोन होता. ‘इस्रो’ ही संस्था त्यातूनच प्रेरणा घेऊन काम करत आहे. देशातील ग्रामीण भागाला जोडण्यासाठी ‘इस्रो’तर्फे संशोधन हाती घेतले जात आहे. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ‘जीपीएस’च्या साह्याने भारत जोडला जाईल. त्यातून ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार होईल,’ असा विश्वास डॉ. के. सिवन यांनी व्यक्त केला.\nपुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना देशात सुरू असलेल्या विकासाचे गुणगान डॉ. के. सिवन यांनी केले. भारत गरीब नसून, कितीतरी बाबतीत श्रीमंत असल्याचा दावा त्यांनी केला. ‘या देशातील तरुणांनी संशोधनामध्ये काम केले, तर आपल्याला परदेशी तंत्राची मदत घ्यावी लागणार नाही. जास्तीत जास्त तरुणांनी देशहित समोर ठेवून पुढे आले पाहिजे. तरच आपण संशोधनात मोठी झेप घेऊ शकू,’ असे आवाहन त्यांनी या वेळी केले.\nकार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक-मोने, डॉ. प्रणती टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या ‘लीगल बॅटल ऑफ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ आणि ‘लोकमान्य टिळक आणि प्रसारमाध्यमे’ या पुस्तकांचे प्रकाशनही या वेळी झाले.\nTags: Puneइस्रोDr Kailasavadivoo SivanISROLokmanya Tilak Sanman Awardडॉ. कैलासावडीवू सिवनमेक इन इंडियाडॉ. के. सिवनसुशीलकुमार शिंदेपृथ्वीराज चव्हाणराधाकृष्ण विखे पाटीलडॉ. रोहित टिळकगीताली टिळक-मोनेडॉ. प्रणती टिळकBOI\nखोट्या बातम्यांच्या प्रसाराबाबत जागरुकता मोहीम ‘लिज्जत पापड’ने उभारले महिलांचे नेतृत्व पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन पाण्यासाठीची वणवण थांबणार ब्रेल मॅन ऑफ इंडिया\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसमानार्थी शब्दांचा बृहद्ग्रंथ : अमरकोश\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-12-10T15:14:57Z", "digest": "sha1:XQOHDZ2X2UZ53DTTBTIL6TOMFDLQOEO3", "length": 9849, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "देवेंद्र फडणवीसजी रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी कुठे गेला ? -सुप्रिया सुळे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news देवेंद्र फडणवीसजी रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी कुठे गेला \nदेवेंद्र फडणवीसजी रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी कुठे गेला \nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा #SelfieWithPotholes या मोहिमेला सुरवात केली आहे. गेल्या वर्षी सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाट येथे खड्यांसोबत सेल्फी काढला होता. आज एकावर्षांनंतर रस्त्यांची तीच परिस्थिती असून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, रस्ते राज्याच्या विकासाच्या जीवनवाहिन्या असतात. त्या खड्ड्यांमुळे कोंडल्या गेल्या आहेत. याचा जनतेला त्रास सहन करावा लागतोय. शिवाय खड्ड्यांमुळे अपघातांना आमंत्रण मिळतेय. देवेंद्र फडणवीस खड्डे बुजवून रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी गेला कुठे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.\nवर्षापुर्वी #SelfieWithPotholes हि मोहिम सुरु करताना बोपदेव घाट येथे मी सेल्फी काढून रस्त्याची दुरवस्था दाखवून दिली होती. आज एक वर्षानंतर देखील या ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी रोज नवी डेडलाईन मिळते पण काम काही होत नाही, असे देखील सुप्रिया यांनी म्हटले आहे.\n…तर तुम्हीच सांगा मोदीजी तुम्हाला कोणत्या चौकात शिक्षा द्यावी – राष्ट्रवादी काँग्रेस\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध���यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balache-dat-kidu-naye-mhanun", "date_download": "2018-12-10T16:27:49Z", "digest": "sha1:VPVVAYXGK26PNGNX56USYWYPABZG3FJT", "length": 10295, "nlines": 227, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या बाळांचे दात किडू नये म्हणून ह्या गोष्टी करा - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या बाळांचे दात किडू नये म्हणून ह्या गोष्टी करा\nलहान मुलांची दातांची निगा राखणे आणि त्यांच्या दातांना किडण्यापासून रोखणे ह्या गोष्टी आताच्या पालकांसाठी खूप आव्हानात्मक होऊ लागल्या आहेत. कारण आताच्या मुलांना चॉकलेट आणि वेफर्स खूप आवडतात आणि ह्याच गोष्टीमुळे तुमचे दात खराब होऊन किडत असतात आणि आताचे पालक फक्त उपचार करायलाच दवाखान्यात जातात. म्हणून लहानपणापासूनच दातांची निगा कशी राखावी त्याविषयी.\n* बाळाला दूध पाजून घेतल्यानंतर बाळाच्या हिरड्या कोमट किंवा गरम पाण्याच्या फडक्याने साफ करून घ्यायच्या. ह्या गोष्टीमुळे दुधातील शर्करेचा बाळाच्या दातांवर कोणताच परिणाम होणार नाही.\n* बाळाचे दात सहा महिन्यानंतर यायला लागतात तेव्हा त्यांची काळजी घ्यायलाही सुरुवात करावी.\n* बाळाला साखर किंवा मिठाची सवय खूप लहानपानपासून लावू नये. साखर दातांवर परिणाम करते आणि लहान बाळ आपल्यासारखी दात घासत नाहीत.\n* खूप वेळा आपण बाळाला कोणताही आहार देतो पण त्यावेळी स्ट्रेप्ट, म्युटन्स नावाचे जीवाणू दात किडण्यास कारणीभूत असतात. म्हणून अशा गोष्टी टाळायच्या.\n* लहानपणीच बाळाला ब्रश करायची सवय लावावी. ह्याबाबत अगोदरच लेख लिहला आहे तो तुम्ही वाचू शकता. त्यांना ब्रश करण्याची सवय लागलीच तर ते दातांची स्वच्छताबाबत सजग राहतील. मुलांच्या दातांमधील खळगे भरल्यास दात निरोगी राहतीलच पण त्याचबरोबर फ्लूराइइड्‌सचा उपयोग इतर दात कीडू नयेत म्हणून होतो.\n* दातांच्या बळकटीसाठी फ्लूराईड्‌स जेलचा वापर फार उपयोगी ठरू शकतो. दातांच्या मजबुतीसाठी काही अन्नपदार्थांचा सेवन करणे उपयोगी ठरू शकतो\nही पदार्थ आपल्या बाळाला खाऊ घालायची\nकॅल्शियमयुक्त पदार्थ- चीज, दूध, हिरव्या पालेभाज्या, बदाम, ब्राझील नट्‌स, ब्राऊन राइस, कडधान्ये.\nतसेच जास्त प्रमाणात फायबर (चोथा) असणारी ताजी फळे, अंजीर, खजूर, कडक सफरचंदे, केळी.\nआमच��या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1567", "date_download": "2018-12-10T15:04:06Z", "digest": "sha1:UEGX5PSAHAIMZHFCABMUE2JFZ3IHGMQJ", "length": 13929, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nतेलंगणा राज्यातील कोंडागट्टू देवस्थानाकडे जाणारी बस दरीत कोसळली, ३५ ते ४० भाविकांचा मृत्यू\n- पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी पोहचले घटनास्थळी\nवृत्तसंस्था / हैद्राबाद : तेलंगणा राज्यातील जेगीत्याल जिल्ह्यातील कोंडागट्टू देवस्थान येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३५ ते ४० जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज ११ सप्टेंबर रोजी घडली आहे.\nतेलंगणा राज्य परिवहन महामंडळाची बस करीमनगर जिल्ह्यातील वेमुलवाडा देवस्थान येथून कोंडागट्टू देवस्थानकडे जात होती. दरम्यान रस्त्यातील दरीत बस कोसळली. यामुळे बसमधील ३५ ते ४० भाविक ठार झाले असून अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी जेगीत्याल जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीसुध्दा दाखल झाले. पोलिस प्रशासनातर्फे जखमींना बाहेर काढून करीमनगर येथील हाॅस्पिटलमध्ये हलविले जात आहे. कोंडागट्टू येथे हनुमानाचे मोठे मंदिर असून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने जात असतात. माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीसुध्दा दुःख व्यक्त केले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nराज्यातील ७३८ अस्थायी डाॅक्टर स्थायी कधी होणार\nमुख्यमंत्री साहेब लक्ष द्या... शेतकरी गाव गहाण ठेवणार \nश्रीनगर येथील महिलांनी गावातील दारू व मोहसडवा केला नष्ट\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक\nचंद्रपूर मंडळातील ८८ हजार ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात केला १० कोटी ७६ लाखांचा भरणा\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सेवा व सुविधांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर\nउभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा मृत्यू, आमगाव शिवारातील घटना\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा\nजिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांच्या अथक प्रयत्नाने रुग्णास जीवनदान\nगडचिरोली -चामोर्शी - आष्टी महामार्गाची दुरुस्ती तातडीने करा : आमदार डॉ. देवराव होळी\nराज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जाणून घ्या गोवर - रुबेलाबाबत\nनगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, आरमोरी नगरपरिषद अनुसूचित जमातीसाठी राखीव\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\nनरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने अनियंत्रित होऊन महिलेला केले ठार , एक जखमी\nबाबासाहेबांचे विचार जगतांना बुध्दांच्या तत्वांशी सुसंगत रहावे : ना.राजकुमार बडोले\nधनादेशाचा अनादर झाल्यास वीजग्राहकांना ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपयांचा दंड\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या भव्य पेंशन दिंडीला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दाखविली हिरवी झेंडी\nपर्यावरण खात्याचे कडक पाऊल : प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास दुकान कायमचे बंद\nचिमूरात अवैध वाहतूक करणाऱ्या साई ट्रॅव्हल्स च्या मालकाची एस टी आगार प्रमुखास ��िरडून ठार मारण्याची धमकी\nरेल्वे गाडीत महिलेची प्रसुती झाल्याने प्रवाशांची उडाली ताराबळ\nमानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर पोहोचणे एवढेच एक ध्येय : ना. राजकुमार बडोले\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nकिराणा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चौडमपल्लीजवळ अपघात, चालक जखमी\nज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले\nभामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nगिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nअन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई, १ लाख ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त\nदुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात बैठका घेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगडचिरोली शहरातील चुकीचे रस्ता दुभाजक ठरत आहेत कर्दनकाळ, टमाटर वाहून नेणारा ट्रक चामोर्शी मार्गावर पलटला\nब्रेक फेल झालेल्या ट्रकने आठ जणांना उडवले : पुण्यातील घटना\nअकोला जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nगडचिरोली शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागाची धडक कारवाई, दुचाकी वाहनेही केली जप्त\nबेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवकास चिमूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या\nअस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती द्या : महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेची मागणी\nपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील घटना\nजि. प. उपाध्यक्षांनी केली गडअहेरी येथील कमी उंचीच्या पुलाची पाहणी\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपर्यावरणाचा स्वच्छता दूत : गिधाड\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nउधारीवर साहित्य घेऊन व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी केली फसवणूक\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/tree-plantation-program-will-help-protect-from-carbon-footprint/", "date_download": "2018-12-10T14:53:22Z", "digest": "sha1:7MNOUNHXCDBKU6CM7SKYE7E5QTJSLO4G", "length": 6428, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्र सरकारच्या वृक्षलागवड कार्यक्रमामुळे कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल: एडगर्ड कागन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाराष्ट्र सरकारच्या वृक्षलागवड कार्यक्रमामुळे कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल: एडगर्ड कागन\nमहाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची अमेरिकेचे भारतातील वाणिज्यदूत एडगर्ड कागन यांनी प्रशंसा केली आहे. वृक्षलागवडीचा हा कार्यक्रम नक्कीच महाराष्ट्रातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.\nराज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व कागन यांच्या भेटीदरम्यान मुनगंटीवार यांनी ‘या’ उपक्रमाबाबत कागन यांना माहिती दिली. यावर प्रतिक्रिया देताना कागन यांनी आपल्याला देखील अशा स्तुत्य उपक्रमाचा भाग होयला आवडेल अशी प्रतिक्रिया दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्ह्यातच आम्हाला जमिनी द्या\nNext articleनिवृत्त पोलीस निरीक्षकाला बोगस अधिकाऱ्याचा गंडा\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\nवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\nअल्पसंख्यांकासाठीच्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा : हाजी अराफत शेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-10T15:56:05Z", "digest": "sha1:S424IEDGX2FSHIAEQSRYGTGVEA3DE22R", "length": 2553, "nlines": 46, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "‘राष्ट्रीय पर्यावरण सर्वेक्षण’ - MPSC Current Affairs", "raw_content": "\nजानेवारी २०१९ मध्ये ���ेंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून देशाच्या प्रथम ‘राष्ट्रीय पर्यावरण सर्वेक्षण (NES)’ याला सुरुवात केली जाणार आहे.\nएनवायरनमेंटल इन्फॉर्मेशन सिस्टम (ENVIS) याच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात 24 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांच्या 55 जिल्ह्यांमधील पर्यावरण विषयक माहिती गोळा केली जाणार आहे.\nविविध पर्यावरणविषयक मापदंडांनुसार व्यापक माहिती गोळा करण्यासाठी, 9×9 किलोमीटर या प्रमाणात भूखंडाचे तुकडे पाडले जाणार असून त्यात पुढील घटकांचा अभ्यास केला जाणार आहे.\n१) हवा, पाणी, मृदेची गुणवत्ता\n२) घन, घातक आणि ई-कचरा\n४) वन आणि वन्यजीवन\n५) वनस्पती आणि प्राणी\n६) जलप्रदेश, तलाव, नद्या आणि इतर पाण्याचे स्त्रोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/vidarbha-today-tomorrow-heavy-rain-12452", "date_download": "2018-12-10T15:58:44Z", "digest": "sha1:YCK5K4VLAZP3XZLLEAYDBIBOJPHI6AEN", "length": 11576, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidarbha today-tomorrow heavy rain विदर्भात आज-उद्या जोरदार पाऊस | eSakal", "raw_content": "\nविदर्भात आज-उद्या जोरदार पाऊस\nबुधवार, 21 सप्टेंबर 2016\nनागपूर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिणपूर्व मॉन्सून हळूहळू परतीच्या वाटेवर असून, राजस्थानच्या अनेक भागांतून मॉन्सूनने निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातूनही लवकरच मॉन्सून परतण्याची शक्‍यता आहे. मात्र, जाता-जाता विदर्भाला जोरदार तडाखा देण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाने बुधवारी व गुरुवारी विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.\nनागपूर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिणपूर्व मॉन्सून हळूहळू परतीच्या वाटेवर असून, राजस्थानच्या अनेक भागांतून मॉन्सूनने निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातूनही लवकरच मॉन्सून परतण्याची शक्‍यता आहे. मात्र, जाता-जाता विदर्भाला जोरदार तडाखा देण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाने बुधवारी व गुरुवारी विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्रातही ���ावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=28&lid=2", "date_download": "2018-12-10T14:55:13Z", "digest": "sha1:2QIRBC7DW2ZKWRMSJFKF3PET2LCVLZXL", "length": 3802, "nlines": 43, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "सामाजिक समरसता", "raw_content": "\nभारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचे समाजाच्या सर्वांगीण विकासाबद्दलचे विचारमंथन\nAuthor: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nसुदृढ समाज घडवायचा अ���ेल, तर समता आणि ममता, तसेच बंधुता या गोष्टींची समरसता हवी. संपूर्ण जगाने नवल करावे, असा विकासाचा उच्चांक प्रस्थापित करणारे आणि ‘प्रॉस्परिंग स्टेट’ म्हणून नावाजल्या गेलेल्या गुजरात राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि भारताचे आजचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचे सशक्त समाजनिर्मितीबाबतचे विचारमंथन समाजातले सारे घटक समरस झाल्याशिवाय एकरूप झाल्याशिवाय समता नांदूच शकत नाही. आपल्या समाजातील जातिभेदाचा रोग बरा करायचा असेल तर त्यासाठी केवळ शिक्षण आणि नोकरीचे बिरुद कामाचे नाही. त्यापलीकडे जाऊन आपली मनं आणि विचारप्रवृत्ती बदलायला हवी व स्वत:ची आणि समाजाचीही मानसिकता बदलायला हवी हा संदेश हे पुस्तक देतं.\nEdition : प्रथम आवृत्ती\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-12-10T14:48:18Z", "digest": "sha1:WVD4LXF5QPQSMQDEVCT3QXJSJ2OGCZTQ", "length": 8579, "nlines": 97, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nसदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत ‘रश्के कमर’चा व्हिडिओ व्हायरल\nविजय मल्ल्याला भारतात न्याय मिळण्याबाबत साशंकता\nHome breaking-news अपक्ष आमदार बच्चू कडू यां���ा एक वर्षाची शिक्षा\nअपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा\nअमरावती : वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत, आमदार कडू यांना 600 रुपये दंडही भारावा लागणार आहे. अचलपूर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात आज शिक्षा सुनावण्यात आली. आमदार बच्चू कडू यांना 1 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यासोबत 600 रुपये दंडही भरावा लागणार आहे.\nसरकार रेल्वेसाठी आणणार नवी योजना…\nतरुणावर ब्लेडने वार करून लुटणाऱ्या दोघांना अटक\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T15:24:14Z", "digest": "sha1:PCLTLCMRYUSR4KHWA7HORXJ327X3SCM6", "length": 7510, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोनशे कोटींची उलाढाल ठप्प | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदोनशे कोटींची उलाढाल ठप्प\nपिंपरी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारलेल्या “महाराष्ट्र बंद’ला पिंपरीतील व्यापाऱ्यांनी सर्व बाजारपेठा बंद ठेवून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. यामुळे, रोजची होणारी सुमारे दोनशे कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.\nआरक्षणाच्या मागणीसाठी शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळल्याने सर्व बाजारपेठेत शुकशुकाट होता. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरातील कापड मार्केट, भाजी मंडई, छोटे-मोठे हॉटेल्स, शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंदमुळे ओस पडलेली होती. विविध ठिकाणी असलेले स्टेशनरी मार्केट, किराणा भुसार मार्केट, मोबाईल शॉपी, मॉल्स ही मोठी उलाढाल होणारी ठिकाणे आहेत. या ठिकाणी रोज शहरातून खरेदीसाठी नागरिक येतात. मात्र, सर्व बाजारपेठा ठप्प असल्याने आर्थिक व्यवहार झाले नाहीत. यामुळे, बाजारपेठेतील कोणत्याही मालाची विक्री झाली नाही. तसेच, इतर शहरातून आवक-जावक होणारा मालही बंद असल्याचे दिसून आले.\nपिंपरी सेंट्रल मार्केटचे सचिव मनोहर जेठवानी म्हणाले,””शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. शहरात सात ते आठ ठिकाणी मोठ-मोठ्या बाजारपेठा आहेत. मात्र, बंदमुळे पेठेत शुकशुकाट होता. सायंकाळच्या सुमारास काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. मात्र, बाजारपेठेत ग्राहक नसल्याने आर्थिक उलाढाल झाली नाही. यामुळे, शहरातील बाजारपेठेत रोजची होणारी सुमारे दोनशे कोटीची उलाढाल ठप्प झाली.”\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतीर्थक्षेत्र देहूतील अतिक्रमणे पुन्हा “जैसे थे’\nNext articleशहरातील कवींनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मगावी राष्ट्रभक्‍ती जागवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-10T15:37:11Z", "digest": "sha1:3AVRLN5TOZFUZNGLU5Q3PJUCD3TA3ZLP", "length": 2141, "nlines": 42, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - MPSC Current Affairs", "raw_content": "\nटोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\n‘ग्रीन बुक’ चित्रपटाने ‘2018 टोरंटो चित्रपट महोत्सवा’चा प्रेक्षक पारितोषिक जिंकले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर फॅरेली हे आहेत.\nटोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) –\nटोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) हा जगातल्या सर्वात मोठ्या प्रमाणात उपस्थिती असलेल्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.\n1976 सालापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.\nटोरंटो चित्रपट महोत्सवा’चा प्रेक्षक पारितोषिक (audience prize) 1978 सालापासून दिला जात आहे आणि पूर्णपणे प्रेक्षकांच्या मतांनी या पुरस्काराचा विजेता निवडला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/finance-economics/", "date_download": "2018-12-10T15:36:40Z", "digest": "sha1:UOVAAD5BWNSTSZUNVX6DFPXK6EISJ6H7", "length": 13054, "nlines": 113, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अर्थ-वाणिज्य – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nअर्थ, वाणिज्य विषयक लेख\nआयटी महासत्ता आणि गुलामगिरी\nकोट्यावधींनी संगणक असलेल्या आपल्या देशात अजूनही परदेशी ऑपरेटिंग सिस्टिम, परदेशी वर्ड प्रोसेसर, परदेशी इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, परदेशी ब्राऊझर्स वापरावे लागतात हे दुर्दैव आहे. नाहीतरी “गुलामगिरी”ची आपल्याला सवयंच आहे ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही\nहोय, नांदू शकते मराठवाड्यातही संपन्नता \nआज मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त विलीन होऊन 70 वर्षे लोटली . निजामाच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी येथील सर्व जाती-धर्मियांनी मोठ्या संख्येने घरादारावर तुळशीपत्र ठेऊन हा लढा यशस्वी केला . भारत सरकारच्या पोलीस ऍक्शनने मराठवाडा स्वातंत्र्य भारताचा हिस्सा बनला खरा, येथील प्रश्न सुटताना दिसत नाहीत. ऐतिहासिक, संप्रदायिक, साहित्य तसेच श्रमसंपदेने संपन्न असलेला मराठवाडा आजही कृषी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात खूप पाठीमागे असल्याचे दिसते. […]\nगेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर हवा असेल तर आपल्याला ७२ रुपये खर्च करावे लागतात. (Wow आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं \nयेथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही. […]\nटॅक्स डिडक्टर्स अकाऊंट नंबर\nटॅक्स डिडक्टचा काय खाते क्रमांक म्हणजेच टॅन. पॅन स्वतःच्या आयकरासाठी असतो. तर टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर आपण खर्च करत असलेल्या व्यक्तिंची माहिती देण्यासाठी असतो. पॅन प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी असतो. कमवत्या व्यक्तीकडे पॅन असलाच पाहिजे. पण टॅन सर्वांसाठी गरजेचा नाही. […]\nGST आणि आयकर कायदा\nआजच्या लेखात आपण “वस्तु व सेवाकर आणि आयकर” यांच्यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करू. […]\n१ फेब्रुवारी २०१८ रोजी आपल्या संसदेला २०१८-१९ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री श्री .अरुण जेटली यांनी सादर केला. त्यादिवशी अर्थसंकल्पीय भाषण झाल्यावर लगेचच एका वाहीनीवर बोलताना मीअस म्हणले होते की ….” ये अलग हैं . सही हैं या गलत है ये अभी कहना उचित नही होगा . ऐसी जल्दबाजी करने के बजाय वो टिप्पणी सोच -विचार […]\nआर्थिक वर्षात बदल होणार का \n२०१८ – १९ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आपल्या संसदेत आता संमत झाला आहे . त्यावर संसदेत जरासूद्धा चर्चा झाली नसली तरी हा अर्थसंकल्पसादर होतांना प्रस्तावित केलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करात ( आपल्या अर्वाचीन मराठीत सांगायचे म्हणजे लॉन्ग टर्म कपिटल गेन टक्सआणि आधुनिक स्टायलिश भाषेत सांगायच तर LTCG ) काही सवलती देऊन झा���्या आहेत .( या कराबाबत सविस्तर […]\nबिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक\nबिटकॉईनमध्ये गुंतवणूक ही पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे. हा बुडबुडा कधीही फूटू शकतो. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक एका फटक्यात शून्य होऊ शकते. अर्थात, या इशार्‍यानंतरही या आभासी चलनाची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. याचे कारण अवैध किंवा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांसाठी तसेच आभासी चलन गोळा करून काळा पैसा जमा करणार्‍यांसाठी हे एक सुरक्षित माध्यम ठरते आहे. […]\nअराजक अराजक ते वेगळे काय असते आणि या सर्व गोष्टी बदलण्यासाठी पर्याय कोणता शोधणार आणि या सर्व गोष्टी बदलण्यासाठी पर्याय कोणता शोधणार “त्यांच्या” बजबज पुरीला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून” तुम्हाला” सत्ता दिली ना “त्यांच्या” बजबज पुरीला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून” तुम्हाला” सत्ता दिली ना आता लोकांनी अजून किती वर्षे वाट पाहायची आता लोकांनी अजून किती वर्षे वाट पाहायची \nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.webrashtra.com/", "date_download": "2018-12-10T16:16:16Z", "digest": "sha1:BPLW76EYQAMXSBGMHCQBII47WQIAFWMO", "length": 5374, "nlines": 76, "source_domain": "www.webrashtra.com", "title": "Webrashtra", "raw_content": "\nDomain Name Search (वेबसाईट नावाचा शोध)\nWe develop websites according to customers need and requirement (ग्राहकांच्या गरजेनुसार आणि मागणीनुसार वेबसाईट विकसित केली जाते).\nWeb Hosting Plans (वेब होस्टिंग योजना)\nDisk Space 2 GB (डिस्क जागा २ जीबी)\n5 GB Bandwidth (बॅंडविड्थ ५ जीबी)\nDisk Space 3 GB (डिस्क जागा ३ जीबी)\n10 GB Bandwidth (बॅंडविड्थ १० जीबी)\nDisk Space 4 GB (डिस्क जागा ४ जीबी)\n15 GB Bandwidth (बॅंडविड्थ १५ जीबी)\nDisk Space 5 GB (डिस्क जागा ५ जीबी)\n20 GB Bandwidth (बॅंडविड्थ २० जीबी)\nAdditional per page charges Rs 2000 (अधिकच्या पानांसाठी रु २००० प्रतिपान)\nAdditional per page charges Rs 2000 (अधिकच्या पानांसाठी रु २००० प्रतिपान)\nAdditional per page charges Rs 2000 (अधिकच्या पानांसाठी रु २००० प्रतिपान)\nAdditional per page charges Rs 2000 (अधिकच्या पानांसाठी रु २००० प्रतिपान)\nNew domain registration (नवीन वेबसाईटची नाव नोंदणी )\nExisting domain transfer (विद्यमान वेबसाईटचे नाव हस्तांतरण )\nDomain will transfered and registration for one year (विद्यमान वेबसाईटचे हस्तांतरण करून एका वर्षासाठी नोंदणी)\n१४०९, स नं १९, गोंधळेनगर,\nहडपसर, पुणे - ४११०२८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-10T15:37:24Z", "digest": "sha1:E33YXON6XO2VEKTFACC6GGZXBTKXTDXE", "length": 9732, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"आशिकी 3'मध्ये वरुण धवन आणि आलिया भट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome मनोरंजन “आशिकी 3’मध्ये वरुण धवन आणि आलिया भट\n“आशिकी 3’मध्ये वरुण धवन आणि आलिया भट\nश्रद्धा कपूर आणि आदित्य कपूरच्या हिट “आशिकी 2’नंतर आता “आशिकी 3’च्या तयारीला निर्मात्यांनी सुरूवात केली आहे. या रोमॅंटिक सिनेमामध्ये आलिया भट असणार हे फार पूर्वीच निश्‍चित झाले होते. पण तिच्याबरोबर हिरो म्हणून सिद्धार्थ मल्होत्राचे नाव चर्चेत होते. मात्र आता सिद्धार्थ मल्होत्रा ऐवजी वरुण धवनचे नाव निश्‍चित झाल्याचे समजते आहे. आलिया आणि वरुन धवन या जोडीला बॉलिवूडमध्ये खूप फॅन फॉलोअर आहेत.\nम्हणूनच निर्मात्यांनी हीच जोडी फायनल केली आहे. आलिया आणि वरुणच्या केमिस्ट्रीने नेहमीच युवा प्रेक्षकांच्या हृदयावर आधिराज्य केले आहे. दोघांनीही आपापले फॅन बेस वाढवले अहेत. ही जोडी आता इतकी हिट व्हायला लागली आहे, की फॅन्सनी यांची टोपणनावे “वारिया’ आणि “वालिसा’ अशी ठेवायला सुरूवात केली आहे. वरुण धवन आणि आलियाने यापूर्वी “स्टुडेंट ऑफ द इयर’, “हम्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि “बद्रीनाथ की दुल्हनिया’ए��त्र काम केले होते. या जोडीच्या निश्‍चितीबरोबर आता चांगली कथा निवडायला सुरूवात झाली आहे. केवळ म्युजिक आणि लीड पेअर चांगली असून चालणार नाही, तर कथाही दमदार असायला पाहिजे, असे डायरेक्‍टर मोहित सुरीचे म्हणणे आहे.\nअरुण जेटली यांनी अरविंद केजरीवालांची माफी नाकारली\nसनी आणि बॉबीच्या सिनेमामध्ये सोनाक्षीचा डान्स आयटम\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-12-10T14:55:03Z", "digest": "sha1:5DYZGNG5FMRWL3EUUQ2FRISUY6RRM5KJ", "length": 9767, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विशेष न्यायालयांबाबत सरकारची तयारी नाही | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची ग���ज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news विशेष न्यायालयांबाबत सरकारची तयारी नाही\nविशेष न्यायालयांबाबत सरकारची तयारी नाही\nराजकारण्यांच्या खटल्यांसाठी सर्वोच्च न्यायालय आग्रही\nनवी दिल्ली – केवळ राजकारण्यांवरील खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या विशेष न्यायालयांसाठी केलेल्या कामांचा तपशील न्यायालयामध्ये सादर न केल्याबद्दल “या विशेष न्यायलयांबाबत सरकारची काहीही तयारी नाही,’ अशा शब्दामध्ये न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.\nविशेष न्यायालयांबाबत केंद्र सरकारने आज दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये 11 राज्यांमधील 12 विशेष न्यायलयांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख आहे. देशातील किती राजकारण्यांवर प्रलंबित असलेल्या खटल्यांची माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयांकडून नियमितपणे संकलित करत आहेत.\nदिल्लीमध्ये दोन आणि आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी एक विशेष न्यायलय स्थापन केले जाणार असल्याचेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 सप्टेंबर रोजी होणार आहे.\nचंद्रपुरात गुप्तधनासाठी चिमुकल्याचा बळी\nपुढील वर्षी लोकसभेसमवेत 12 राज्य विधानसभांच्या निवडणुका शक्‍य\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूं���ी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5534703019585936328&title=Jaguar%20F%20Become%20Superfast&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T16:17:53Z", "digest": "sha1:QLPRVFXVF5I5ZUUQHBBBPJ5OAXIU4T4B", "length": 9894, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "फोर सिलिंडर पॉवरट्रेनमुळे ‘जॅग्वार एफ’ अधिक कार्यक्षम", "raw_content": "\nफोर सिलिंडर पॉवरट्रेनमुळे ‘जॅग्वार एफ’ अधिक कार्यक्षम\nमुंबई : जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने जॅग्वार एफ टाइपला अत्याधुनिक चार सिलिंडर इंजेनियम पेट्रोल इंजिन लावून जॅग्वार एफच्या क्षमता आणखी विस्तारल्या आहेत.\nपुरस्कारप्राप्त एफ टाइप आता सुरुवातीपासूनच चार सिलिंडर मॉडेलपासून एफ टाइप एसव्हीआर जॅग्वारच्या ताशी ३२२ किलोमीटर मॉडेलपर्यंत विस्तारलेले आहे. २२१ केडब्ल्यूच्या २.०१ टर्बोचार्जड पेट्रोल मोटरच्या या संपूर्ण अॅल्युमिनियम स्पोर्ट्स कारमुळे जॅग्वार स्पोर्ट्स कारला अधिक चपळता, कार्यक्षमता आणि वाजवी किं��त प्राप्त झाली आहे.\nइंजेनियम इंजिनमुळे एकूणच वाहनाच्या वजनात ५२ किलोची घट होणार असून, यातील बहुतांश भाग पुढच्या चाकापाशी आहे. चार सिलेंडर एफ टाइपची चपळता वाढण्याचे ते महत्त्वाचे कारण आहे. चासीच्या योग्य काटेकोर ट्युनिंगमुळे नवीन इंजिन अधिक स्टिअरिंग प्रतिसाद, नियंत्रण आणि चालविण्यास आरामदायी ठरणार आहे. चांगल्याप्रकारे ट्यून केलेले अॅक्टिव्ह एक्झॉस्ट हे सुरुवातीच्या एफ टाइप मॉडेलमध्ये आहेच, तर अधिक चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळवण्यासाठी आर-डायनॅमिक मध्ये स्वीचेबल अॅक्टिव्ह एक्झॉस्ट आहेत.\nजॅग्वार लँड रोव्हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले, ‘एफ टाइपच्या २.०१ इंजिनच्या सादरीकरणाबाबत आम्ही खूपच उत्सुक आहोत. यामुळे आमचा स्पोर्ट्स कार ब्रँड जॅग्वारच्या चाहत्यांना आणि ग्राहकांना अधिक खुला होईल. स्वतःची आगळीवेगळी ड्रायव्हिंग वैशिष्ट्य जपणाऱ्या खऱ्याखुऱ्या एफ टाईप मुळे उत्साही जॅग्वारप्रेमींना अधिक आनंद होईल अशी आम्हाला खात्री आहे.’\nभारतातील जग्वार मालिकेत एक्सई (किंमत ३९.७३ लाख रुपयांपासून पुढे), एक्सएफ (४९.५८ लाख रुपयांपासून पुढे), एफ-पेस (६२.९९ लाख रुपयांपासून पुढे), एक्सजे (११०.३८ लाख रुपयांपासून पुढे) आणि एफ टाइप (९०.९३ लाख रुपयांपासून पुढे) या गाड्यांचा समावेश होतो. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.\nजग्वार वाहने भारतात अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोइम्बतूर, दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, इंदोर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, लुधियाना, मंगलोर, मुंबई, नागपूर, नॉयडा, पुणे, रायपूर, विजयवाडा आणि सुरत अशा २७ अधिकृत आउटलेटसमध्ये उपलब्ध आहेत.\nTags: Jaguar FMumbaiJaguar Land Rover India LtdJLRILRohit Suriजॅग्वार लँड रोव्हर इंडियामुंबईजॅग्वार एफरोहित सुरीजेएलआरआयएलप्रेस रिलीज\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांच��� जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1966", "date_download": "2018-12-10T16:00:05Z", "digest": "sha1:7ANXALMZK6YUYI6GCN262TDPEOLLMDWL", "length": 18090, "nlines": 87, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nन्यायव्यवस्थेच्या मार्गाने लढाई उभी करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना न्याय मिळवून देणार : नाना पटोले\n- गडचिरोली येथे पत्रकार परिषद\nप्रतिनिधी / गडचिरोली : सध्या देशात कार्यरत सरकार विध्वंसक कारवाया करायला निघालेले आहे. यामुळे सर्वत्र गोरगरीबांचे हाल होत आहेत. यामुळे काॅंग्रेस पक्षाने आपल्यावर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपविली असून शांततेच्या व न्यायव्यवस्थेच्या मार्गाने लढाई उभी करून देशातील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना न्याय मिळवून देणार, असे माजी खासदार तथा काॅंग्रेसचे शेतकरी, शेतमजूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.\nआज १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. पत्रकार परिषदेला काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, प्रकाश इटनकर, माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, लोकसभा युवक काॅंग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जेसा मोटवानी आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकीपूर्वी राज्यात ५ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारला हे जमले नसून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य केले गेले. यामुळे काॅंग्रेस पक्षाने आपल्या लोकांना एकत्रित आणून देशपातळीवर सुध्दा ही भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे.\nगडचिरोली जिल्ह्यात लागू केलेल्या पेसा अधिसुचनेबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यपालांनी सबंधित भागाची भौगोलिक स्थिती पाहून पेसा अधिसूचना लागू करण्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता. सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे उध्वस्त करून तेलंगणासाठी मेडीगट्टा ला परवानगी देण्यात आली. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. अनेक झाडे तोडण्यात आली. मात्र याचा कोणताही फायदा महाराष्ट्राला होणार नाही. या प्रकल्पाता परवानगी देताना कोणतीही अडचण नाही मग जिल्ह्यात खोळंबलेल्या सिंचन प्रश्नावर या सरकारला जाग का येत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.\nसुरजागड येथून मोठ्या प्रमाणात लोहखनीजांची वाहतूक केली जात आहे. मात्र प्रकल्प येथेच सुरू झाल्यास बेरोजगारी नक्कीच कमी होईल आणि कुठेही भीक मागण्याची पाळी या जिल्ह्यावर येणार नाही. मात्र असे न करता जनतेच्या पैशांचा गैरवापर करीत ४८ किलोमीटरपर्यंत पोलिस संरक्षण देवून खनिजे वाहून नेली जात आहे.\nदेशातील कोणत्याही राज्यातील शेतकरी समाधानी नाही. हमीभावाची नुसती घोषणा केली गेली. कर्जमाफी फसवी ठरली. खताचे भाव वाढविले. ५० किलो खताची बॅग ४५ किलोची केली. यामुळे शेतकरीसुध्दा हवालदील झाला आहे. सर्व प्रक्रिया आॅनलाईन करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार अशा सर्वांची लुट करणार्या या सरकारविरूध्द सर्वांना एकत्रित करून न्याय देण्याचे कार्य काॅंग्रेस पक्षामार्फत केले जाणार आहे, असे खा. नाना पटोले म्हणाले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nउद्या गणरायाचे होणार थाटात आगमन , बाजारपेठा सजल्या\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nगांजा बाळगल्याप्रकरणी माय - लेकास ७ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा\nराममंदिर बांधकामा संदर्भात विश्व हिंदू परिषदे तर्फे खा. अशोक नेते यांना निवेदन\nपेपर जिप गाडीची अ‍ॅल्टो कार ला जब्बर धडक : दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी\nशौचालयासाठी गेला अन दुकानदार वाघाची शिकार झाला : रामदेगी येथील घटना\nआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ\nभारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद\nस्थानिक लोकप्रतिनिधींच्या दूर्लक्षपणामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका टंचाईग्रस्त यादीत न��ही\nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\nदहशतवाद, दंगल, बाॅम्बस्फोट, नक्षली कारवायांमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना मिळणार २ लाखांपर्यंत आर्थिक मदत\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nबल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nगोवर रुबेला : २ लाख ६५ हजार मुलांचे लसीकरण करणार - जिल्हाधिकारी शांतनू गोयल\nगांधीजींना मिळणार अमेरिकन काँग्रेसच्यावतीने देण्यात येणारा ‘काँग्रेसनल गोल्ड मेडल’\nदारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा\nआगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : शरद पवार\nदिल्ली पोलिस आयुक्तांना आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल\nगडचिरोली पोलिस दलातून १६ कर्मचाऱ्यांनी घेतला निरोप\nभावी पतीसोबत फिरत असलेल्या युवतीवर लालडोंगरी जंगल परिसरात सामुहिक बलात्कार\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nनक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले\n'त्या' बसमधील प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा पालकमंत्र्यांनी केला गौरव\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nकेरोसीनचे हमीपत्रे चुकीची निघाल्यास होणार कारवाई\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा : खंडाईत\nसडलेल्या अन्नामुळे चामोर्शी मार्गावर ‘माॅर्निंग वाॅक’ ला जाणाऱ्यांचा श्वास गुदमरतोय \nराजाराम (खा) नजीकच्या नाल्याच्या पुरात शेकडो शेळ्या, मेंढ्या गेल्या वाहून : शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी\nकालिदास समारोहाचा समारोप , संगीता शंकर यांच्या 'गाणा-या व्हायोलिन'ने आणि परविन सुलताना यांच्या बहारदार गायनाने रसिक तृप्त\nकाटोल चे भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा\nराज्य लोकसेवा आयोगाच्य�� २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nचिमूरमध्ये शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nरिकाम्या रस्त्यावर कार शिकायला जाणे भोवले , वाहून जाणाऱ्या कारमधील दोन युवक बचावले\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधींचा विकास निधी\nसांगली जिल्हा परिषद, भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार\nगडचिरोली येथे केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nसीरसगाव येथे सोयाबीन काढताना हडंबा मशीनमध्ये पाय गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू\nपंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nअवैध दारू तस्करांकडून १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ पथकाची कारवाई\nबेलोरा येथील दोन गोदामांतून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. खासदार अशोकजी नेते , जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सेवा व सुविधांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/readers-correspondence-use-evms/", "date_download": "2018-12-10T15:13:34Z", "digest": "sha1:FNSXPHEABTA7LHXUMWUICFNWIYACT3KO", "length": 8399, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#वाचकांचा पत्रव्यवहार: इव्हीएमचा वापर हवाच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#वाचकांचा पत्रव्यवहार: इव्हीएमचा वापर हवाच\n– शांताराम वाघ, पुणे\nआगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यानी इव्हीएमच्या विरोधांत आघाडी उघडली असून अनेक विरोधी पक्ष त्यांत सामील होण्याची शक्‍यता आहे. देशांतील 17 विरोधी पक्ष या आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे मतदान मतपत्रिकेद्वारे घेण्याची विनंती करणार असल्याचे वाचले.\nसन 1999 च्या निवडणुकानंतर व 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर या मशीनचा वापर निवडणुकासाठी सर्वत्र सुरू झाला. या मशीनमुळे मतदारांचा वेळ वाचतोच शिवाय ���िकाल लवकर लावणे सोयीचे जाते. पेपर खर्चही वाचतो. वाहतुक, स्टोअरेज व मानधन या खर्चातही कपात होते. निरक्षर व्यक्तींनाही मतदान करणे सोयीचे होते. एकगठ्ठा मतदान करणे शक्‍य होत नाही. बॅलेट पेपरमध्ये शिक्का मारताना अनेक मते बाद होतात. तसे इव्हीएममध्ये होत नाही.\nएका सार्वत्रिक निवडणुकीस अंदाजे 10000 टन कागद लागतो, असे आकडे सांगतात. हे निर्माण करण्यासाठी जी प्रचंड प्रमाणांत झाडे तोडावी लागतील त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे थोडक्‍यांत इव्हीएम वापरणे किंमत, वेळ, सोय, व पर्यावरण या सर्व दृष्टीने सोयीचे आहे. निवडणूक आयोगाने याबाबतीत मागील वर्षी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करून जाहीररीत्या या इव्हीएममध्ये फेरफार करून दाखविण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी बहुसंख्याक राजकीय पक्षांनी पाठ फिरविली. आता मात्र हेच राजकीय पक्ष फेरफारीचा आरोप करत आहेत. भाजपाचा विजय झाला की, इव्हीएमवर घसरायाचे दिल्ली, पंजाब, बिहार, कर्नाटक येथे जेव्हा भाजपाचा पराभव झाला, तेव्हा विरोधी पक्षांना इव्हीएमची आठवण झाली नाही, हे विशेष.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेरमध्ये आखाड पार्ट्यां रंगल्या\nNext articleशिक्षक विकास मंडळाकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात\nप्रासंगिक: थोडी त्यांचीही भूक भागवा…\nदिल्ली वार्ता: आता मोदींची अखेरची अग्निपरिक्षा\n“एक्‍झॅक्‍ट पोल’ महत्वाचा (अग्रलेख)\nविज्ञानविश्‍व : वन्यजीवन आणि एआय\nकहे कबीर : मनाचे परिवर्तन हवे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/godrej-2-ton-gsc-24-fr-3-wlt-split-air-conditioner-price-p7zQNG.html", "date_download": "2018-12-10T15:57:02Z", "digest": "sha1:ISYOEJVG47U2DTN3RYF33AFJQAZ6MQY7", "length": 12628, "nlines": 300, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर\nवरील टेबल मध्ये गोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर किंमत ## आहे.\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर नवीनतम किंमत Jul 13, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर दर नियमितपणे बदलते. कृपया गोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 2 Ton\nस्टार रेटिंग 3 Star\n( 95 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 147 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 99 पुनरावलोकने )\n( 6101 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 3895 पुनरावलोकने )\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट एअर कंडिशनर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://shirurtaluka.com/index.php?shr=Show-Ad&vid=201", "date_download": "2018-12-10T15:38:21Z", "digest": "sha1:BTDMX24XG2M5KAT5U3KDWRBFQZBLAGSO", "length": 3767, "nlines": 52, "source_domain": "shirurtaluka.com", "title": "जाहिरात", "raw_content": "सोमवार, १० डिसेंबर २०१८\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nमहागणपती चहा पावडर आणि मसाले....\nशिरूर तालुक्यातील खवय्ये व www.shirurtaluka.comच्या वाचकांसाठी घेऊन येत आहोत स्वादिष्ट चहा पावडर आणि खमंग मसाले...\nआजच आपली ऑर्डर नोंदवा...\nगाईचे व म्हशीचे दुध, दही, श्रीखंड, आम्रखंड, मलई लस्सी, गावरान तूप, बटर, मलई पनीर, चिज व हॉटेलसाठी लागणारे सर्व साहित्य योग्य भावात मिळेल. ग्रीनपिस, आईस्क्रीम, खवा, फ्लेवर मिल्क, गुलाबजाम, पेढा व सर्व मालाचे होलसेल विक्रेते-\nमु. पो. कारेगाव, आयटीआय रोड,\nकारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे.\nशिरूर तालुक्‍यातील रेशनिंग दुकानांच्या चौकशीची मागणी करावी, असे आपणास वाटते काय\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/voltas-182dyi-window-ac-white-15-tons-price-p8ROwv.html", "date_download": "2018-12-10T15:52:56Z", "digest": "sha1:TJAAWGNHPKKRF2AWO4TYVOFF54H774SI", "length": 16681, "nlines": 376, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% ���डू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये वोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स किंमत ## आहे.\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स नवीनतम किंमत Sep 15, 2018वर प्राप्त होते\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्सटाटा Cliq, शोषकलुईस, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 26,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स दर नियमितपणे बदलते. कृपया वोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स वैशिष्ट्य\nअसा कॅपॅसिटी 1.5 Ton\nस्टार रेटिंग 2 Star\nएअर सर्कलशन हिंग म३ हर 650 CMH\nकॉम्प्रेसर तुपे High EER Rotary\nनॉयसे लेवल 58 dB\nइतर फिल्टर्स Anti Dust\nइतर कॉन्वेंईन्स फेंटुर्स Non LCD Remote\nइनेंर्गय इफिसिएंचय श 2.73\nइनेंर्गय रेटिंग 2 Star\nपॉवर कॉन्सुम्पशन 1714 W\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 8.2\nरुंनींग करंट 7.6 A\nपॉवर कॉन्सुम्पशन & वॅट्स 1760 W\nडिमेंसीओं र इनडोअर 66x43x70.5\nविड्थ स इनडोअर 66\nड़डिशनल फेंटुर्स Auto Swing\nसेल्स पाककजे User manual\n( 795 पुनरावलोकने )\n( 187 पुनरावलोकने )\n( 1726 पुनरावलोकने )\n( 9509 पुनरावलोकने )\n( 419 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 48 पुनरावलोकने )\n( 1352 पुनरावलोकने )\n( 1955 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nवोल्टस १८२द्यी विंडो असा व्हाईट 1 5 टोन्स\n3/5 (5 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-10T14:51:49Z", "digest": "sha1:7TUZFLIBIY3R4ZH4PN2UGZMZXHOPQ6A5", "length": 8879, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे : पुढील आणखी तीन दिवसही उकाड्याचे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nसदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत ‘रश्के कमर’चा व्हिडिओ व्हायरल\nHome breaking-news पुणे : पुढील आणखी तीन दिवसही उकाड्याचे\nपुणे : पुढील आणखी तीन दिवसही उकाड्याचे\nपुणे- पुणे शहरातील तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर सोमवारपासून अचानक तापमान बदल झाला आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. दुपारी आणि सायंकाळी उकाडा वाढल्याचे चित्र आहे.\nगुरूवारी पुणे शहराचे तापमान हे 35 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी जास्तच आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरात येत्या चोवीस तासात हवामान कोरडे राहील. तसेच आकाश निरभ्र राहील. राज्यात मात्र काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्याच्या काही भागाचा समावेश आहे.\nबिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार; एक जखमी\nगॅस सिलेंडरप्रमाणे डिझेलचीही आता ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/no-data-leak-under-aadhaar-uidai-ceo-41840", "date_download": "2018-12-10T16:24:41Z", "digest": "sha1:Y7TRAQUISUHDQWKEV7EHTZIO2MP7TEVE", "length": 11849, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "No data leak under Aadhaar: UIDAI CEO दोषींवर कारवाई करण्याबाबत 'यूआयडीएआय'ची विचारणा | eSakal", "raw_content": "\nदोषींवर कारवाई करण्याबाबत 'यूआयडीएआय'ची विचारणा\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nझारखंड सरकारने आधार माहिती लिक केल्याप्रकरणी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, यासाठी \"यूआयडीएआय' प्रयत्नशील असल्याचे भारतीय नागरिकांक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले.\nनवी दिल्ली - निवृत्तिवेतनधारकांच्या आधार कार्डची माहिती लिक केल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत भारतीय नागरिकांक प्राधिकरणाने (यूआयडीएआय) झारखंड सरकारकडे विचारणा केली.\nझारखंड सरकारने आधार माहिती लिक केल्याप्रकरणी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, यासाठी \"यूआयडीएआय' प��रयत्नशील असल्याचे भारतीय नागरिकांक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी खटले दाखल करून त्यांना 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षाही होऊ शकते, असे पांडे यांनी या वेळी सांगितले.\nयाआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या आधारची माहिती लिक झाली होती. त्यामुळे आधारच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर भारतीय नागरिकांक प्राधिकरणाने यामध्ये गंभीरपणे दखल घेत दोषींवर कारवाई करण्यासाठी झारखंड सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-12-10T16:07:29Z", "digest": "sha1:CEP553XUECUG7RVZTLELU67B5RBEWS57", "length": 4082, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गेतुलियो व्हार्गास - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62867", "date_download": "2018-12-10T15:39:58Z", "digest": "sha1:WO3NKCKVSPCQY34QKXWO6GUMHCZ3HZG2", "length": 19255, "nlines": 176, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी स्वयंसेवक हवेत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी स्वयंसेवक हवेत\nस्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी स्वयंसेवक हवेत\nस्थळ : पुणे, बुधवार पेठ, नूतन समर्थ प्राथमिक विद्यालय.\nमुलं : इयत्ता पहिली ते सातवी या वर्गांत शिकणारी चळवळी, उत्साही, उपेक्षित समाजातून येणारी व देवदासी स्त्रियांची मुलं\nशालेय वर्ष : २०१७ ते २०१८ (जुलै २०१७ ते मार्च २०१८)\nकाय शिकवायचंय : स्पोकन इंग्लिश, हसत खेळत, गाणी -कोडी-खेळ-गप्पा यांच्या माध्यमातून\nकिती वेळ द्यावा लागेल : आठवड्यातून एक तास फक्त. (शनिवारी दुपारी साधारण १२ ते १ दरम्यान)\nतुमच्याजवळ काय हवं : या मुलांसाठी वेळ देण्याची तयारी, त्यांना शिकवण्याचा उत्साह, इंग्रजी भाषेचे योग्य ज्ञान, पेशन्स, आवड.\nकाय मिळणार : भरपूर आनंद, समाधान. कोणताही आर्थिक लाभ नाही.\nयावर्षीही आपण नूतन स्मर्थ शाळेत स्पोकन इंग्लिशचे वर्ग चालू ठेवणार आहोत. गेली ३-४ वर्षे वेगवेगळे स्वयंसेवक हा उप��्रम अतिशय हौसेने व तळमळीने पार पाडत आहेत. आपल्या व्यस्त दिनचर्येतून खास वेळ काढून तो या मुलांसमवेत घालवताना तेही नवनवीन गोष्टी या मुलांकडून शिकत आहेत.\nकोण आहेत ही मुलं\nनूतन समर्थ शाळेला ८०+ वर्षांची परंपरा असली तरी सुरुवातीला आजूबाजूच्या व्यापारी वस्तीतील मुलं शाळेत यायची. गेल्या काही दशकांत ती येणं कमी कमी होत गेलं. आजूबाजूला देवदासींची वस्ती प्रामुख्याने वाढली. त्यांच्या मुलांना शिक्षण देणारी, दिवसभराचा सुरक्षित आसरा व दोन वेळचं सकस अन्न देणारी ही संस्था साहजिकच देवदासींच्या मुलांना शिक्षणासाठी आधार ठरली. या शाळेत येणारी मुलं ही मुख्यतः वंचित, उपेक्षित व देवदासी वर्गातून येत असल्यामुळे त्यांचा रोजच्या जीवनात इंग्रजीशी अजिबात संबंध येत नाही. विलक्षण ताण व उपेक्षा सोसत ही मुलं आयुष्य कंठत असतात. त्यांना दिलासा असतो तो शाळेतल्या पाच तासांचा, ज्यात त्यांना मित्रमैत्रिणी मिळतात, नवं काहीतरी शिकायला मिळतं, प्रेमाने व आस्थेने चौकशी करणारं - रागावणारं - जवळ घेणारं - कौतुक करणारं कोणीतरी असतं. वर्षाच्या सुरुवातीला गणवेश, चपला बूट, नवं दप्तर, वह्या पुस्तकं मिळतात. शनिवारी कोणी पाहुणे भेटायला आले की खाऊ घेऊन येतात. तेवढीच गंमत\nशाळेला वेगवेगळ्या देणग्यांमधून ई लर्निंग सुविधा, संगणक, पुस्तकं वगैरे मिळालं आहे. परंतु चांगले शिक्षक तसे सहज मिळत नाहीत. मुलांशी खेळ, हास्यविनोद, गंमतगाणी, संवादाच्या माध्यमातून स्पोकन इंग्लिश शिकवणारं कोणीतरी शाळेला हवंच आहे.\nआजपर्यंत मायबोलीच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील लोक, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, जाहिरात क्षेत्रातील लोक, शिक्षण क्षेत्रातील लोक, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी वगैरे नानाविध प्रकारच्या स्वयंसेवकांनी या उपक्रमात आपले अनमोल योगदान दिले आहे.\nमुलांना या वर्गातून काय मिळतं\nपांढरपेशा समाज या वर्गापासून तसा लांबच असतो. या वर्गाच्या निमित्ताने मुलं या समाजातील ताई-दादांशी संवाद साधू शकतात, त्यांच्याकडून नवं काही शिकू बघतात. मुलांना इंग्लिशची गोडी लावणं हे तसं आव्हानच असतं. परंतु ते साधत असताना मुलांना वेगवेगळ्या विषयांची माहिती देणं, त्यांच्या रोजच्या आयुष्यात येणार्‍या गोष्टी त्यांना इंग्रजी भाषेतून सांगणं, इंग्रजीविषयी त्यांच्या मनात आत��मविश्वास व गोडी निर्माण करणं हे जर साध्य झालं तर शालांत परीक्षेनंतरही त्याचा फायदा या मुलांना पुढील शिक्षणात होत राहातो.\nलवकरच जुलै महिन्यात आपले स्पोकन इंग्लिशचे वर्ग सुरु होतील. या वर्गांसाठी मुलांना शिकवणारे स्वयंसेवक हवे आहेत.\nतुमची जर तयारी असेल तर जरुर आपले नाव आम्हांला द्या.\nकाही शंका, प्रश्न असतील तर विचारा.\nजसे योगदान शक्य असेल तसे योगदान द्या.\nप्रत्येकाचे योगदान महत्त्वाचेच आहे.\nआपण मला व मायबोलीकर साजिरा ( http://www.maayboli.com/user/5883) यांना विपू, संपर्कातून लिहू शकता किंवा इथेच प्रतिसादातही लिहू शकता. आपले वैयक्तिक तपशील (संपूर्ण खरे नाव, फोन नंबर, ईमेल, काय करता वगैरे) हे संपर्कातून कळवू शकता.\nया अगोदरच्या वर्षांतील उपक्रमाचे दुवे :\nया शाळेविषयी मायबोलीवरील इतर लेखांच्या लिंक्स\nआपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे.\nउपक्रमाला शुभेच्छा ...भाग घेणे शक्य नाही\nअरुंधती- मॅडमना पैशाची आवश्यकता असल्यास कळवशील का कृपया हक्काने \n@ रैना, हो, तसं त्यांना कळवूनही ठेवते गं\nअकु, धन्यवाद हा बाफ सुरू\nअकु, धन्यवाद हा बाफ सुरू केल्याबद्दल.\nअनेक गोड अनुभव वरच्या काही लिन्क्सम्ध्ये आहेत तरीही वेळ काढून इथे लिहिन..\nमी २०१२-१३ मध्ये ह्या उपक्रमात भाग घेतला होता. शिकवायचा कुठलाही अनुभव नसल्यामुळे जरा भीती वाटत होती. शिवाय घरच्या आणि कामाच्या जबाबदार्यांमुळे दर शनिवारी जमेल की नाही, अशी भीतीही वाटत होती. पण प्रत्येक वर्गाला दोन-दोन स्वयंसेवक असल्याने एखाद्या शनिवारी जायला जमलं नाही, किंवा उशीर झाला, तरी वर्ग चालू राहात असे. मुलांना शिकायला मजा येत होती. त्यामुळे मलाही मजा येऊ लागली. ह्या शिकवण्याचा मुलांना फायदा झाला की नाही, ह्याची खात्री नाही, पण माझं अनुभवविश्व मात्र विस्तारलं.\nनंतर इतर काही जबाबदार्यांमुळे जाता आलं नाही. मी ज्या मुलांना शिकवत होते, ती आता सातवीच्या पुढे गेली असतील. मोठ्या शाळेत. त्यांची मला अजूनही आठवण येते.\nज्यांना जमत असेल, त्यांनी प्लीज ह्या उपक्रमात भाग घ्या, अशी माझी कळकळीची विनंती आहे.\nधन्यवाद साजिरा व अनया\nधन्यवाद साजिरा व अनया मुलांनाही तुमची आठवण येत असेलच. फार जीव लावतात मुलं.\nधन्यवाद अकु. या शाळेत शिकवणं\nधन्यवाद अकु. या शाळेत शिकवणं आणि त्या मुलांमध्ये रमणं ही माझी सवय आणि गरजही बनून गेलिये आता. मला खुप समृद्ध केल��य या अनुभवांनी. या शाळेत शिकवण्याचे हे माझे सलग पाचवे वर्ष सातवी होऊन बाहेरच्या मोठ्या शाळेत गेलेली मुलं पुन्हा शाळेत येऊन भेटतात आणि भेटल्यावर ज्या हक्काने मिठ्या वगैरे मारतात.... हजार प्रश्न विचारतात.... ते संचित काय असतं ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही\nमुग्धमानसी, तुमचा प्रतिसाद वाचल्यावर आदर कौतुक हेवा आनंद अशा सगळ्या भावना दाटून आल्यात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/7349", "date_download": "2018-12-10T16:05:53Z", "digest": "sha1:E245GPXMOU5BIR4ZH45LR77FB3NS2ZJN", "length": 5896, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर\nहिंदी, इंग्रजी उपग्रह वाहिन्यांच्या कार्यक्रमांविषयी हितगुज\nइंग्रजी मालिका/कार्यक्रम वाहते पान\nमिर्झापूर - नवी वेबसिरीज लेखनाचा धागा\nसध्या नेटफ्लिक्स वर कुठल्या सिरीस पाहण्या सारख्या आहेत\nशार्प ऑब्जेक्टस् लेखनाचा धागा\nBr Ba लेखनाचा धागा\nह म बने तु म बने - सोनी मराठी वाहिनी लेखनाचा धागा\nकसौटी जिंदगी की - २ लेखनाचा धागा\nयेह उन दिनोंकी बात है लेखनाचा धागा\nजुन्या दूरदर्शन मालिका - हिंदी लेखनाचा धागा\nतुमचे आवडते सूत्रसंचालक कोण\nपु ल देशपांडे के नमुने लेखनाचा धागा\nबीबीसी तसंच अमेरिकेन टीव्ही चॅनलवरच्या मालिका लेखनाचा धागा\nहाऊस एम डी बद्दल लेखनाचा धागा\nएपिक चॅनेल लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T15:37:25Z", "digest": "sha1:7G6SUO2SDPYRFXSTXACTVFEKNZKQUVMD", "length": 8420, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उरमोडीचे पाणी राणंदच्या तलावात सोडण्यात यावे : शिंदे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउरमोडीचे पाणी राणंदच्या तलावात सोडण्यात यावे : शिंदे\nबिजवडी – राणंद हे उत्तर माणमध्ये येत असून हा भाग वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित आहे. या भागाचा कोणत्याच सिंचन योजनेत समावेश नसल्याने कधी पाणी येईल याची खात्री नाही. राणंद या गावापासून 9 कि. मी.अंतरावर गोंदवले खुर्द हे गाव असून येथील माण नदीच्या बंधाऱ्यात उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे राणंद व परिसरातील गावांना मिळू शकते यासाठी प्रशासनाने टंचाई मधून या गावांना उरमोडीचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माण तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे. राणंद ता. माण व परिसरातील गावे उत्तर माणच्या भागात येतात.तर उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माण तालुक्‍याच्या दक्षिण भागात आले आहे.\nमात्र राणंद हे गाव उत्तर माण व दक्षिण माणच्या मध्यावर असून या भागाला उरमोडीचे पाणी जवळ आहे.जिहे कटापूरचे पाणी या भागाला कधी मिळेल हे सांगता येत नसल्याने जवळ आलेले उरमोडीचे पाणी राणंद तलावात सोडले तर त्याचा फायदा परिसरातील गावांना होणार आहे. राणंद तलावात पाणी सोडण्यासाठी येणारे वीजबील शेतकऱ्यांच्या ऊस बीलातून साखर कारखान्यातून भरण्याचे कबूल करण्यात आले आहे. हे पाणी मिळाले तर पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न मिटणार आहे.\nप्रशासनाने या मागणीची दखल घेत गोंदवले खूर्द ते राणंद तलावाच्या अंतराचा सर्वे करून टंचाईमधून निधी टाकून बंदिस्त पाईपलाईनद्वारे उरमोडीचे पाणी राणंद तलावात सोडण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘परदेशात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणार’\nNext articleभाजप निष्ठावंतांचा पुन्हा “एल्गार’\nओगलेवाडीत वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी\nकोडोलीमध्ये “सभापती आले आपल्या दारी’\nरेल्वे रुंदीकरणात भूसंपादनाचा वाद चिघळणार\nपाटणचा विकास कराडला जावून सांगण्याची वेळ का येते\nशेततळ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर\nकराडमधून श्रीक्षेत्र शिर्डीकडे साईबाब��� पालखी सोहळ्याचे प्रस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/harinamani-alankapuri-dumdumali-the-city-witnessed-the-celebration-of-maulis-palkhi-festival/", "date_download": "2018-12-10T15:19:11Z", "digest": "sha1:POGSUO45VXKACZDJE6LABMZO5KK7TQVP", "length": 10541, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हरिनामाने अलंकापुरी दुमदुमली ; नगरप्रदक्षिणेने माऊलींच्या पालखी सोहळ्याची सांगता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहरिनामाने अलंकापुरी दुमदुमली ; नगरप्रदक्षिणेने माऊलींच्या पालखी सोहळ्याची सांगता\nइंद्रायणीचा घाट पुन्हा फुलला\nआळंदी: आळंदीतून 6 जुलै रोजी माऊलींच्या पालखीने पंढरपूकडे प्रस्थान ठेवले होते, त्यानंतर पांडुरंगाचे दर्शन घेऊन पालखी सोहळा मंगळवारी (दि. 7) आळंदीत दाखल झाल्यानंतर आज (बुधवारी) नगरप्रदक्षिणेने सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान, सांगता सोहळ्यानिमित्त आज राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविकांनी स्नानासाठी इंद्रायणी नदीच्या दोन्ही घाटावर गर्दी केली होती.\nमंदिरातील नवीन दर्शन मंडपबारी आज सकाळपासूनच भक्‍तांची गर्दी झाल्याने केवळ आषाढी व कार्तिकी यात्रेत दर्शनबारीसाठी वापरात येणारा भक्‍ती-सोपान पुलावर देखील भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान, पहाटे तीनपासून माऊली मंदिरातील नित्याचे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर श्रींना नैवेद्य देण्यात आला व दुपारी 12.30 वाजता ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करीत टाळ-मृदंगाच्या निनादात हजारो वैष्णवांसमवेत श्रींची पालखी नगरप्रदक्षिणे करीता हजेरी मारूती मंदिराकडे निघाली. प्रथापरंपरेप्रमाणे हजेरी मारूती मंदिरात पालखी विसावताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर किर्तन सेवा होऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेले दिंडीकरी, मानकरी, टाळकरी, चोपदार, मालक आदींचा देवस्थानांचे वतीने नारळ-प्रसाद वाटप करून सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होऊन पालखी माऊली मंदिरात विसावली.\nदरम्यान, दर महिन्याच्या एकादशीला माऊली मंदिरात भाविकांच्या मोफत आरोग्य सुविधेसाठी पिंपरी येथील डि. वाय. पाटील ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीसह औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुनिता पाटसकर, अन्नु भारद्वाज, रवींद्र येळवंडे, कृष्णा भारद्वाज व प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते.\nनो पार्किंमध्येही बिनदिक्कत दुचाकी पार्क\nमाऊली मंदिराकडे जाणाऱ्या चारही रस्त्यावर बॅरिगेट लावले नसल्याने चारचाकी, दुचाकी वाहने व निरनिराळ्या व्यावसायिकांनी जागा व्यापल्याने भाविकांना दिवसभर अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना करावा लागत होता. तर भराव रस्ता (पितळी गणपती मंदिराजवळ) परिसरात सर्रासपणे दुचाकी लावण्यात आल्या होत्या. तसेच महाद्वारात नो पार्किंग झोन असताना बिनदिक्‍तपणे दुचाकी लावण्यात आल्याने भाविकांना अडथळ्यांची शर्यत पार करीत मंदिरात प्रवेश करावा लागल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. दरम्यान, शहरातील रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने प्रवशांचे हाल झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआणखी बुडित कर्जे बाहेर येणार\nNext articleVideo : पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मिळाली सुट्टी \n परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार\nभिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-last-solar-eclipse-of-the-year-on-august-11-404914-2/", "date_download": "2018-12-10T16:01:35Z", "digest": "sha1:JKP5STYBVCHDG7FW6HDJ5BZSTSZ44FI4", "length": 6249, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ११ ऑगस्ट रोजी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ११ ऑगस्ट रोजी\nशतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी (दि.27) आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसले, ते संपूर्ण भारतीयांनी पहिले. हे चंद्रग्रहण 3 तास 55 मिनिटांचे होते तर त्यातील खग्रास स्थिती 1 तास 43 मिनिटे होती.\nचंद्रग्रहणानंतर यंदाच्या वर्षातील तिसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण आपणास ११ ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे १५ फेब्रुवारी रोजी दिसले होते. तर दुसरे सूर्यग्रहण हे १३ जुलै रोजी दिसले होते. हे सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण असेल. जे ३ तास आणि २८ मिनिटे राहील.\nग्रहणाची वेळ आणि कुठे दिसेल:\nभारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी ५ वाजता संपेल. हे खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने जगातील काहीच भागात ते दिसेल. यावेळी ते उत्तर गोलार्धातील देशात दिसेल. उत्तर युरोप पासून ते पूर्व आशिया आणि रशिया मध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.\nवर्षातील शेवटचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजुगार अड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक\nNext articleसंगमनेरात शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-10T15:11:35Z", "digest": "sha1:BGNP7LZAPIUG4NGQSNHSFNPL5DF3INQ5", "length": 3375, "nlines": 48, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "‘राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद’ - MPSC Current Affairs", "raw_content": "\n‘राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद’\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने ‘राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद’ (NCVET) याची स्थापना करण्यासाठी राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था (NSDA) यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.\nराष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेची (NCVET) काही प्रमुख कार्य म्हणजे –\n१. दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातल्या संस्थांच्या कामकाजाचे नियमन करणे.\n२. त्या संस्थांच्या कामकाजासाठी किमान निकष स्थापित करणे.\n३. निर्णायक संस्था, मूल्यमापन संस्था आणि कौशल्य संबंधित माहिती पुरवठादारांची मान्यता आणि नियमन\n४. निर्णायक संस्था आणि क्षेत्रीय कौशल्य परिषदांद्वारे विकसित पात्रतांना मंजुरी\n५. निर्णायक संस्था आणि मूल्यमापन संस्थांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचे अप्रत्यक्ष नियमन\n६. संशोधन आणि माहितीचा प्रसार करणे\nया परिषदेत अध्यक्षांशिवाय कार्यकारी सदस्य आणि बिगर कार्यकारी सदस्य यांची तरतूद केली गेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/divyang-has-taken-care-self-employment-155108", "date_download": "2018-12-10T15:54:00Z", "digest": "sha1:JHAUG5WLBCQ6CUES3AVB6MLEUKRQW6EX", "length": 13017, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Divyang has taken care of self-employment दिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास | eSakal", "raw_content": "\nदिव्यांगांनी घेत���ाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून स्वयंरोजगाराचा ध्यास घेतला आहे. यातून महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपयांचे काम त्यांच्या हाताला मिळत आहे.\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून स्वयंरोजगाराचा ध्यास घेतला आहे. यातून महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपयांचे काम त्यांच्या हाताला मिळत आहे.\nशहरात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तारामती बाफना अंध विद्यालय आहे. १९८४ पासून सुमारे पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. ५० विद्यार्थ्यांना काम मिळाले, बाकी बेरोजगार होते. त्यांनी एकत्र येत तीन महिन्यांपूर्वी दिव्यांग प्रतिष्ठानची सुरवात केली. यातून दिव्यांगांना नवे व्यासपीठ तयार झाले आहे. प्रतिष्ठानतर्फे अगरबत्ती, साबण, मेणबत्ती तयार करून विकण्याचे काम केले जात आहे. स्टिकरवर क्‍यूआर कोड असून त्यावरही ग्राहकांना माहिती देण्यात आली आहे.\nवितरक पदासाठी उद्या मुलाखती\nप्रतिष्ठानतर्फे वितरक पदासाठी मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. निशा बाफना प्लाझा, बुलडाणा अर्बन बॅंकेजवळ, सिंचन भवनासमोर, औरंगाबाद येथे शनिवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता मुलाखती होणार आहेत.\nविकल्या ५० किलो अगरबत्ती\nअगरबत्तीचा कच्चा माल आल्यानंतर त्या सुगंधित करणे, पॅकिंग करणे, स्टिकर लावणे आणि विकणे ही कामे प्रतिष्ठानतर्फे केली. रोज आठ तास वेळ देत दोन महिन्यांत चार जणांनी मिळून एक क्विंटल अगरबत्ती तयार केल्या. त्यातील ५० किलो विकल्या. १४ प्रकारच्या सुगंधासह ‘पवित्र’ अगरबत्ती बाजारात उपलब्ध होत आहे.\nघाटीत हिमोफेलियाच्या रुग्णांना वैश्‍विक अपंग प्रमाणपत्र\nऔरंगाबाद : दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरून मिळणारी 21 प्रकारची अपंगत्व प्रमाणपत्रे जिल्ह्यात मिळत नसल्याने दिव्यांगांना त्रास सहन करावा...\nलोकवर्गणीतून केले रस्त्याचे सरळीकरण\nनिल्लोड - केऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे��. त्यांच्या या...\nमुख्यमंत्री, ठाकरेंना महिला दिव्यांग सेनेतर्फे बांगड्यांचा आहेर\nभांडुप - दिव्यांग सेनेकडून त्यांच्या हक्कासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले; मात्र त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे तसेच...\nऔरंगाबाद : दिव्यांगांना 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाचे \"स्वावलंबन कार्ड' ऑनलाइन देण्याच्या शासन आदेशाला सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षणसह...\n'दीपस्तंभ'च्या यजुर्वेंद्र महाजन यांना हेलन केलर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nनवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत...\nदिव्यांगांची मोफत शुश्रूषा करणारी आधुनिक \"मदर तेरेसा'\nजळगाव ः व्याधीग्रस्त, अपंग, अनाथ अपंगांची सेवा करणाऱ्या विशेषतः कुष्ठरोग्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मदर तेरेसांची माहिती सर्वांना आहे. त्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/multiplexes-soon-satara-107374", "date_download": "2018-12-10T16:17:09Z", "digest": "sha1:5V4WRGVHA5WKOY6STUB46NASLNN6NKEB", "length": 15645, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Multiplexes soon in Satara साताऱ्यात लवकरच मल्टिप्लेक्‍स | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nसातारा - चांगली चित्रपटगृहे नाहीत, या सबबीखाली चित्रपटरसिकांनी चित्रपटगृहांकडे पाठ केली, अशी वदंता आहे. या चित्रपट रसिकांसाठी एक शूभवार्ता आहे. साताऱ्यात ‘पाच स्क्रीन’च्या मल्टिप्लेक्‍सच्या कामाने वेग घेतला असून, येत्या जूनमध्ये ते सातारकर रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृहे बंद होत असताना मुख्य बस स्थानकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकाच इमारतीत, एकाच वेळी पाच चित्रपटांचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने चित्रपटरसिकांना दिलासा देणारी बाब ठरली आहे.\nसातारा - चा��गली चित्रपटगृहे नाहीत, या सबबीखाली चित्रपटरसिकांनी चित्रपटगृहांकडे पाठ केली, अशी वदंता आहे. या चित्रपट रसिकांसाठी एक शूभवार्ता आहे. साताऱ्यात ‘पाच स्क्रीन’च्या मल्टिप्लेक्‍सच्या कामाने वेग घेतला असून, येत्या जूनमध्ये ते सातारकर रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृहे बंद होत असताना मुख्य बस स्थानकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकाच इमारतीत, एकाच वेळी पाच चित्रपटांचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने चित्रपटरसिकांना दिलासा देणारी बाब ठरली आहे.\nजयविजय, राधिका पाठोपाठ ‘समर्थ’ हे सहावे चित्रपटगृह बंद पडल्याने साताऱ्यात ‘राजलक्ष्मी’ हे एकमेव चित्रपटगृह राहिले आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृह बंद पडण्याची मालिका गेल्या काही वर्षांत साताऱ्यात सुरू असताना चित्रपट रसिकांना दिलासा देणारी एक बातमी येऊन ‘सकाळ’ कार्यालयात थडकली आहे. जिल्ह्यातील पहिलंवहिलं मल्टिप्लेक्‍स साताऱ्यात साकारत आहे. टुरिंग टॉकीजबरोबरच गावोगावी निमित्ताने पडद्यावर दाखवले जाणारे चित्रपट, सुसज्ज चित्रपटगृहे आणि आता बहुपर्यायी रूपेरी पडद्यांच्या ‘मल्टिप्लेक्‍स’च्या दिशेने चित्रपटांचा प्रवास सुरू राहणार आहे.\nराज्य मार्ग परिवहन विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयापुढे ‘सेव्हन स्टार’ हे बहुउद्देशीय संकुल आर्किटेक्‍ट महेंद्र चव्हाण यांनी विकसित केले आहे. याच इमारतीत हे मल्टिप्लेक्‍स आहे. ‘एस टीव्ही’ या कंपनीची गुजरातपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये सुमारे ३०० स्क्रीन चालविली जातात. हीच कंपनी ‘सेव्हन स्टार’ मल्टिप्लेक्‍सचे व्यवस्थापन पाहणार आहे.\nया मल्टिप्लेक्‍सबाबत ‘सकाळ’शी बोलताना महेंद्र चव्हाण यांनी सांगितले, ‘२९० आसन क्षमता असलेली तीन व शंभर आणि ७० आसन क्षमतेची प्रत्येकी एक अशी पाच चित्रटगृहे त्यामध्ये असतील. एकाच ठिकाणी पाच चित्रपटांचा पर्याय प्रेक्षकांपुढे असणार आहे. त्यामुळे रसिकांना निवडीला वाव आहे. ७० प्रेक्षक बसतील अशा चित्रपटगृहात आरामशीर, तिरकं झोपून सिनेमा पाहता येईल, अशी आसनांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. १०० आसन क्षमतेच्या चित्रपटगृहात खुर्च्यांऐवजी बसण्यासाठी ऐसपैस सोफे असणार आहेत. २९० आसन क्षमतेची उर्वरित तीन स्क्रीन आरामशीर खुर्च्यांची असतील.’’\nही पाचही चित्रपटगृहे वातानुकूलित असतील. चित्रपटरसिकांना एक चांगल्या दर्जाची मनोरंजनाची सोय उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. जूनमध्ये सेव्हनस्टार मल्टिप्लेक्‍स सातारकरांच्या सेवेत रुजू होईल.\n- महेंद्र चव्हाण, विकसक, सेव्हन स्टार मल्टिप्लेक्‍स.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n'कॉमेडीकिंग' भाऊ कदम अभिनित 'नशीबवान'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना या ट्रेलरमध्ये...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\nनात्यांचा कॅलिडोस्कोप (मंदार कुलकर्णी)\nपणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sumanasa.com/saamana/topstories", "date_download": "2018-12-10T16:42:17Z", "digest": "sha1:BRNXY4MFS4KXBMJEQEOJPCS3ESWRV3NS", "length": 13555, "nlines": 202, "source_domain": "www.sumanasa.com", "title": "सामना / मुख्य बातम्या | Sumanasa.com", "raw_content": "\nसामना / मुख्��� बातम्या / लोकप्रिय (Last 24 hours)\nनिकालाआधीच काँग्रेस विजयी, पोस्टरबाजीने धुमाकूळ(5 hours ago)191\nLive- भाजपला नगरमध्ये शिवसेनेची टक्कर, तर धुळ्यात आघाडी नडणार(11 hours ago)141\nशेकापचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत(6 hours ago)130\nपंकजाताई मुख्यमंत्री होतील, खासदार प्रीतम मुंडे यांचे उदगार(23 hours ago)117\nशिवसैनिकांनो भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : गुलाबराव पाटील(24 hours ago)110\nLive- धुळे-नगर महापालिकांचा जलद निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा(13 hours ago)81\nमी आधी डॉक्टर नंतर खासदार, डॉ. प्रीतम मुंडेंनी केली गरोदर महिलांची…(5 hours ago)77\nधुळ्यात हिरवा भस्मासूर… एमआयएमचे 4 उमेदवार आघाडीवर(8 hours ago)66\nनगर महापालिका निवडणूक : शिवसेनेला सर्वाधिक जागा(4 hours ago)66\nनगर महापालिका निवडणूक : शिवद्रोही श्रीपाद छिंदम विजयी(6 hours ago)54\nसामना / मुख्य बातम्या\nमानवत बसस्थानक केवळ नावाचेच, वृक्षाचा आधार घेत प्रवासी करतात बसची प्रतिक्षा\nहोसूर घाटात सिमेंटचा ट्रक पलटी झाल्याने तिघेजण गंभीर\nअग्नी पाच मिसाईलचे यशस्वी परीक्षण, पाच हजार किमी पर्यंत मारक क्षमता\nऑस्ट्रेलियावरील विजयानंतर खेळाडूंचा जल्लोष, फक्त ‘हा’ खेळाडू चिंतेत\nमंठा : भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nमालवणमध्ये वीज वहिनीच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू\nबेताळभाटी गँगरेपमधील मुख्य आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन\nसततचा दुष्काळ हटवणे गरजेचे; शिवसेना-युवासेनेकडून मदतीचा ओघ सुरुच राहणार\nचंद्रपूरमध्ये #Me too: विद्यार्थिनीचे 11 प्राध्यापकांकडून लैंगिक शोषण\nबुलढाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक\nबुलढाण्यात नव्याने उभारणार 136 पेट्रोलपंप; 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत\nलहुजी शक्तीसेनेची होर्डिंग फाडल्यामुळे तेरमध्ये तणाव\nशिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी बुथप्रमुखांनी कामाला लागावे\nनेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला\nबेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई मतांची नाही तर मातीची आहे\nचंद्रपुरमध्ये Me too: विद्यार्थिनीचे 11 प्राध्यापकांकडून लैंगिक शोषण\nताळभाटी गँगरेपमधील मुख्य आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन\n‘मुंबई-पुणे-मुंबई-3’ बॉक्सऑफिसवर सुसाट, तीन दिवसात कमवाले एवढे कोटी\nविजय मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाची मंजुरी\nनगर महापालिका निवडणूक : शिवसेनेला सर्वाधिक जागा\nविजय मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाची मंजूरी\nनिकालाआधीच काँग्रेस विजयी, पोस्टरबाजीने धुमाकूळ191\nलोहा नगरपरिषदेत भाजपचा विजय, काँग्रेसचे पानीपत\nब्रेकिंग न्यूज : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nउपेंद्र कुशवाहांचा रालोआला राम राम, मंत्रीपदाचाही दिला राजीनामा\nमी आधी डॉक्टर नंतर खासदार, डॉ. प्रीतम मुंडेंनी केली गरोदर महिलांची…\nमी आधी डॉक्टर नंतर खासदार, डॉ. प्रीतम मुंडेंनी केली गरोदर महिलांची तपासणी\nविराट तुझा अभिमान वाटतोय ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार\n‘प्रेमवारी’ चित्रपटाचे पोस्टर लाँच\n बारा लाखांच्या चिल्लरवर झोपतात पेट्रोलपंपाचे मालक\nशेकापचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत130\nब्रेकिंग : दुधाची प्लास्टिक पिशवी बंद होणार नाही अन दूध दरवाढ होणार नाही\nब्रेकिंग : दुधाची प्लास्टिक पिशवी बंद होणार नाही अन दूध दरवाढ…\nनगर महापालिका निवडणूक : शिवद्रोही श्रीपाद छिंदम विजयी\nअहमदपूर तहसील कार्यालयात चिता रचून दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\n बारा लाखांच्या चिल्हरवर झोपतात पेट्रोलपंपाचे मालक\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला\nटीएमटीचे प्रवासी पळवणाऱ्या बसेस, जीप जप्त\nप. बंगाल रथयात्राप्रकरणी भाजपचे सुप्रीम कोर्टात कॅव्हेट\nधुळ्यात हिरवा भस्मासूर… एमआयएमचे 4 उमेदवार आघाडीवर\nप्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पालघर जिल्ह्यात साडेचार हजार विद्यार्थ्यांची पाटी फुटली\nभूकंपाचे आफ्टरशॉक्स; डहाणूतील अकराशे विद्यार्थी पुन्हा शाळेत गेलेच नाहीत…\nराम मंदिर अजून होत नाही; 56 इंचांची छाती गेली कुठे\nब्रम्हपुरी नगरपरिषदेत भाजपचा दारूण पराभव, काँग्रेस आघाडी जोरात\nडोंबिवलीतील मनसेचे दोन नगरसेवक घरी बसणार\n रायगड किल्ल्याचा पायाच ठेकेदाराने पोखरला\nLive- नगरमध्ये भाजपला शिवसेनेची टक्कर, तर धुळ्यात भाजप मोठा पक्ष\nबेघर झालेल्या हजारो टिटवाळावासीयांचा ‘रेल रोको’\nलोहा नगरपालिकेत भाजप आघाडीवर, हाताला फटका\nउसाला भाव दिला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, कारखाना सुरू होऊन उलटला एक…\nकश्मीरात 18 तास धुमश्चक्री\nLive- भाजपला नगरमध्ये शिवसेनेची टक्कर, तर धुळ्यात आघाडी नडणार141\nफोन टॅप होत असल्याचा संशय येतोय, ‘ट्राय’कडे माहिती मागा\nमुंबईची आठव्या स्थानावर घसरण\nहिंदुस्थान विजयाप���सून सहा पावले दूर\nमालवणीच्या आगीत 15 झोपड्या खाक, लाखोंची वित्तहानी\nLive- धुळे-नगर महापालिकांमधील पहिला कौल भाजपकडे\n‘ओव्हल’वर टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा गेम ‘ओव्हर’\nनगर महापालिका निवडणूक- मतमोजणीला सुरुवात\nईशा अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्याची धामधूम; उदयपूरमध्ये तारकादल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/", "date_download": "2018-12-10T16:28:51Z", "digest": "sha1:R7AZAS2SQXV6EWJDRX7BEKW3BDI76AOO", "length": 17827, "nlines": 276, "source_domain": "www.baliraja.com", "title": " बळीराजावरील नवीन लेखन | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n21/09/2018 माझा राजा बळी मुक्तविहारी 106 3 08/12/18\n18/09/2018 बदलेल धोरण, तर टळेल मरण\n15/10/2011 शेतकरी संघटना लोगो, बिल्ला संपादक 7,979 1 28/11/18\n21/09/2018 कवडीमोल दाम मुक्तविहारी 217 4 28/11/18\n26/11/2018 शेतकरी साहित्य चळवळ : शेती साहित्य संसद - भाग - २ गंगाधर मुटे 16 26/11/18\n09/10/2018 शेतमालाच्या भावाची लढाई तेजराव मुंढे 50 24/11/18\n24/11/2018 शेतकरी साहित्य चळवळ : दिशा व कार्यपद्धती - भाग - १ गंगाधर मुटे 53 24/11/18\n16/11/2018 माझ्या लेखाला आणि कवितेला अजून प्रतिसाद नाही .... PREMRAJ LADE 88 1 22/11/18\n10/11/2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ गंगाधर मुटे 695 1 19/11/18\n18/11/2018 प्रतिनिधी नोंदणी पद्धत : ५ वे साहित्य संमेलन, पैठण गंगाधर मुटे 439 18/11/18\n31/10/2018 ५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये गंगाधर मुटे 196 10 18/11/18\n25/07/2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ गंगाधर मुटे 759 1 12/11/18\n28/05/2013 अन्नधान्य स्वस्त आहे गंगाधर मुटे 1,375 3 08/11/18\n21/10/2014 शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी\n15/02/2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका गंगाधर म���टे 3,665 5 29/10/18\n27/10/2018 शेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर - सचित्र इतिहस - २ गंगाधर मुटे 99 27/10/18\n27/10/2018 शेतकरी संघटना सचित्र इतिहास दर्शन गंगाधर मुटे 62 27/10/18\n30/01/2015 बायल्यावाणी कायले मरतं : नागपुरी तडका गंगाधर मुटे 1,005 1 25/10/18\n22/10/2018 विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2018 साठी कविता - एल्गार Anu 96 1 23/10/18\n29/05/2015 'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका गंगाधर मुटे 1,961 4 23/10/18\n22/10/2018 हिरवळ म्हणजे काय\n16/10/2018 IT तंत्रज्ञानाची ओळख गंगाधर मुटे 75 1 16/10/18\n12/10/2018 माणसांच्या जिवापेक्षा..तुमचा भाव जास्त का\n12/10/2018 मासिक अंगारमळा : अंक - ८ गंगाधर मुटे 532 12/10/18\n11/10/2018 दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक आदिनाथ ताकटे 77 11/10/18\n11/10/2018 दिशा विचारांची –जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी आदिनाथ ताकटे 67 11/10/18\n11/10/2018 आम्ही वृक्षासाठी,वृक्ष सर्वांसाठी आदिनाथ ताकटे 53 11/10/18\n03/09/2018 विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : नियम आणि अटी गंगाधर मुटे 636 7 11/10/18\n10/10/2018 सरकारी धोरण, रचे बापाचे सरण बालाजी कांबळे 114 2 11/10/18\n10/10/2018 आरक्षणाचे आकर्षण संपवणे गरजेचे\n03/10/2018 किसान क्रांती आशिष आ. वरघणे 84 1 09/10/18\n11/06/2011 पहाटे पहाटे तुला जाग आली गंगाधर मुटे 4,558 7 08/10/18\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (134)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (36)\nमासिक अंगारमळा : अंक - ९ (22)\nमाझा बाप शेतकरी (13)\nरानमेवा - भूमिका (11)\n५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये (9)\nमाझे फेसबूक स्टेटस (8)\nपहाटे पहाटे तुला जाग आली (7)\nकापसाचा उत्पादन खर्च. (7)\nप्रतिनिधी नोंदणी पद्धत : ५ वे साहित्य संमेलन, पैठण (6)\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ (6)\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (6)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (46,005)\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (32,642)\nमाझे फेसबूक स्टेटस (31,241)\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (17,683)\nकापसाचा उत्पादन खर्च. (16,979)\nभोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा (12,488)\nउद्देश आणि भूमिका (11,175)\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\n“माझी गझल निराळी” गझलसंग्���हाचा प्रकाशन समारंभ (10,036)\nरानमेवा - भूमिका (8,448)\nशेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन (8,251)\nधन्यवाद 2 दिवस 11 तास आधी\nप्रतिसादाबद्दल १ आठवडा 3 दिवस आधी\nप्रतिसादाबद्दल १ आठवडा 3 दिवस आधी\nधन्यवाद १ आठवडा 5 दिवस आधी\nतुम्ही सुद्धा कोणत्याच 2 आठवडे 4 दिवस आधी\nशेतकरी संघटना कार्यकर्ते १ आठवडा 5 दिवस आधी\nफेसबुक लिंक 3 आठवडे 9 तास आधी\nMCN News 3 आठवडे 23 तास आधी\nसह्याद्री टाइम्स -१६/११/२०१८ 3 आठवडे १ दिवस आधी\nलोकमत औरंगाबाद 3 आठवडे १ दिवस आधी\nसंकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i110317014910/view", "date_download": "2018-12-10T15:38:48Z", "digest": "sha1:4IX7X54SOGNJL33S44H2U4IP6CRAFGMG", "length": 8701, "nlines": 109, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीनृसिंहपूर माहात्म्य", "raw_content": "\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीनृसिंहपूर माहात्म्य|\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय १\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय २\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ३\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ४\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ५\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ६\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ७\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क��षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ८\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ९\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय १०\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ११\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nश्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय १२\nश्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .\nकोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/emotions-a-poem/", "date_download": "2018-12-10T15:22:31Z", "digest": "sha1:W34FD4ET44TPO43ZU6HQQAQRLN3WSV5M", "length": 7262, "nlines": 127, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भावना – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nगलेलठ्ठ झाले ठेकेदार उंदीर मारणारे\nअवकाळी फाशी चढत आहे शेतात राबणारे\nदिनरात राबतो घामात न्हाहतो शीवारात तो\nमिळवीत आहे नफा तक्क्यास टेकून लोळणारे\nकसे रे मिटावे कर्ज हे सातबाऱ्यावरचे आज\nसभागृहात कमी माझ्या हक्कांसाठी भांडणारे\nपुराव्याच्या फाईली सगळ्या कुरतडल्या उंदरांनी\nहोतील मुक्त सारेच आता घोटाळे करणारे\nमिळावा अधिकार मलाही उंदीर हे मारण्याचा\nमारील आनंदाने चारदोन बाँम्ब पेरणारे\nभावना ही तूझी ” जयवंता ” आतली वेदना रे\nहसते रे ते अंधभक्त पाय सत्तेचे चाटणारे\nमी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/maya-moha-nashak-mayadhipati-shree-swami-maharaj/", "date_download": "2018-12-10T15:23:54Z", "digest": "sha1:SN2CQONKODHXGLAMDFBONHVDN2RGTHVZ", "length": 32186, "nlines": 144, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मायामोहनाशक मायाधिपती श्री स्वामी महाराज ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeअध्यात्मिक / धार्मिकमायामोहनाशक मायाधिपती श्री स्वामी महाराज \nमायामोहनाशक मायाधिपती श्री स्वामी महाराज \nJuly 29, 2018 सुनिल कनले अध्यात्मिक / धार्मिक, संस्कृती\nभक्तवत्सल भक्ताभिमानी पुर्णब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा हातून घडणे ही फार मोठी आणि देवदुर्लभ गोष्ट आहे. ज्या स्वामींच्या दरबारात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवता हात जोडून उभ्या आहेत. लक्ष्मी ही स्वामींचे पाय दाबत आहे. ईंद्र चोपदार झालेला आहे, काळ शरण आलेला असून पडेल ती स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानत असतो. चार ही वेद दारात कुत्रे होऊन आपली उपस्थिती दाखवित आहेत. असे स्वामींच्या राजस वैभवाचे वर्णन आपण श्री आनंदनाथ महाराजांच्या अभं��ाद्वारे श्री स्वामी वैभव दर्शन भाग 01 पुष्प 02 मध्ये पाहितले आहे. असो. असा सर्व देवांचा देव ब्रह्मांडनायक आणि परब्रह्म आपली आराध्य देवता आहे. यापेक्षा निराळे भाग्य ते कोणते ज्याने आपली सेवा स्विकारावी म्हणून देवता ही वाट पाहत असतात, तो सर्वांधिपती आमची सेवा तत्परतेने स्विकारतो, आम्हाला जलद अनुभूती ही देतो. संकटकाळी सोबत आणि मार्गदर्शन ही देतो. हे केवढे अनंत उपकार त्या परब्रह्माचे आम्हांवर आहेत. याची साधी जाणीव ही अनेक लोकांना नाही. अजून ही असंख्य लोक हे ग्रह, तारे, नक्षत्रात अडकून बसलेले आढळतात किंवा स्वामी महाराज सोडून ईतर देवतांची पूजा करतात. काही जण तर स्वामींनाच साक्षी ठेवून ईतर तीर्थंक्षेत्रांचे उंबरठे झिजवत आहेत. असे मुढजन पाहिले की, त्यांच्या अज्ञानाची किव येते. सर्वांत शेवटी सर्वजण स्वामीकडे येतात आणि आम्ही मात्र सर्वात अगोदर स्वामीकडे येऊन पुन्हा ईतरत्र भटकत फिरतो. अशा लोकांनाच राजवाड्यातील फकिर ही उपाधी शोभून दिसते. असो.\nसर्वश्रेष्ठ स्वामी महाराजांची सेवा करत असताना स्वामी महाराज आपली परिक्षा घेत असतात. ही परिक्षा घेताना, आपण कच्चे आहोत की पक्के आहोत याची तपासणी होत असते. यासाठी स्वामी महाराज मायेला आपली परिक्षा घेण्यासाठी पाठवतात. ही माया आपल्या आसक्तीनुसार आपली परिक्षा घेत असते. कोणाला आपली पत्नी प्रिय असते, कोणाला आपला पती प्रिय असतो. कोणाला भाऊ-बहिण, कोणाला काका-मामा, कोणाला मित्र परिवार वा कोणाला अन्य नातेवाईक प्रिय असतात. तर कोणाला परमेश्वरापेक्षाही एखादी व्यक्ती श्रेष्ठ वाटते व तो त्या व्यक्तीलांच ईश्वर मानून त्याचे खरे खोटे सर्वच योग्य मानतो. अशा सर्वंच मायेच्या प्रभावात अडकलेल्या आणि व्यक्तीपूजेत गुंतलेल्या किंवा व्यक्तीच्या आसक्तीत अडकलेल्या मुढ जनांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी स्वामीसुत महाराजांनी हा अभंग रचलेला आहे.\nस्वामीसुतांनी स्वामी आज्ञेने संन्यास घेऊन आपल्या प्रिय पत्नीचा त्याग केल्यानंतर ही त्यांची प्रिय पत्नी तारका मात्र अनेक उपाय करुन स्वामीसुतांना परत संसारात आणण्याची धडपड करत होती. तेव्हा आपल्या पत्नीला योग्य तो उपदेश देण्यासाठी हा अभंग स्वामीसुतांनी उच्चारला आहे. जो सर्वच मायापाशात अडकलेल्या अज्ञानी जीवांना बोधपर ठरणारा आहे. कारण निमित्त पत्नी असली तरी मुळ परि��्षा पाहणारा कोणीतरी वेगळाच आहे, याची पुर्ण जाणीव स्वामीसुतांना झाली होती. तसेच आपल्या आयुष्यात कारण परत्वे कोणतीही व्यक्ती परमार्थांत आडकाठी करू लागली तरी सुध्दा मुळ कर्ता कोणीतरी वेगळाच आहे, याची जाणीव ठेऊन सत्य असत्य याची ओळख पटवून योग्य मार्ग धरावा. तरच आपली उन्नती होईल. अन्यथा परत आपण पदभ्रष्ट होऊ. याची जाणीव करुन देणारा आजचा अभंग पाहू या……\nस्वामीविण हेच सर्व असे खोटे स्मरलिया वाटे भय नाहीं ॥1॥\nतारके, तुज आतां सांगतसे हित स्वामीचे त्वरीत पाय धरीं ॥2॥\nकोणाचा नवरा कोणाची बाईल अवघे ते समूळ नाते खोटें ॥3॥\nकोणाचे हो भाऊ कोणाच्या बहिणी अवघी ती करणीं मायिकचि ॥4॥\nकोणाचे सोयरे कोणाचे धायरे अवघें ते पसारें व्यर्थ सर्व ॥5॥\nकोणाचा चुलता कोणाचा हो काका आणिक ही आका लटक्याची हो ॥6॥\nमामाही कोणाचा, नये हो कामाचा शेवटीं यमाचा जाच मोठा ॥7॥\nऐशा मायाजाळी गुंतूनि फससी सर्वस्वी मुकसी अपुल्या हिता ॥8॥\nसोडूनियां माया, स्वामींचे चरण करी तूं वंदन सर्वकाळ ॥9॥\nमाझा बाप स्वामी येई तव कामीं सासरा निजधामीं नेईल तो ॥10॥\nआमुची ही आंस सोडूनियां द्यावी धरु नको जीवीं सुखदु:ख ॥11॥\nस्वामीसुत म्हणे धन्य तूंचि होसी तयाचे हो वंशी जन्मुनियां ॥12॥\nघरावर तुळसीपत्र ठेवून स्वामी कार्याची ध्वजा फडकविण्यासाठी बेघर झालेल्या आपल्या पतीला परत मायेच्या प्रभावाखाली आणण्याचे अतोनात प्रयत्न करणाऱ्या तारेला संसार मायेच्या प्रभावापासून दुर करण्यासाठी स्वामीसुत उपदेश देत आहेत की, ‘ हे तारके या नश्वर जगात काहीही शाश्वत नाही. किंबहुना स्वामी शिवाय हे जगच अवघे खोटे आणि मायेचा बाजार आहे. तेव्हा या फसव्या जगातून आपला उध्दार करून घ्यायचा असेल तर माझ्या स्वामीच्या नामाचे स्मरण कर. या शिवाय गत्यंत्तर नाही.’ हेच पुढे अजून समजावून सांगतात की, हे तारके, मी तुला तुझ्या हिताचेच सांगत आहे की, तू आता त्वरीत माझ्या स्वामींचे पाय धर आणि त्यांना शरण जा. ते तुला नक्कीच या मायेच्या प्रभावापासून मुक्त करतील. पण आपली मुळ वृत्ती न सोडता आपले प्रयत्न आणखीच वाढवणाऱ्या तारकेला पुन्हा उपदेश देताना स्वामीसुत सांगतात की, तारके, कोण कोणाचा नवरा आणि कोण कोणाची बायको आहे. हा सर्व वृथा भ्रम आहे. लग्न होईपर्यंत अनोखळी असणारे दोन जीव नंतर सात जन्माच्या बंधनाने बांधले जातात आणि सात जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतात, मात्र प्रत्येक जन्मी अर्धे आयुष्य हे वेगवेगळेच घालावे लागते. तर मग बंधन ते कोणते या नश्वर जगात काहीही शाश्वत नाही. किंबहुना स्वामी शिवाय हे जगच अवघे खोटे आणि मायेचा बाजार आहे. तेव्हा या फसव्या जगातून आपला उध्दार करून घ्यायचा असेल तर माझ्या स्वामीच्या नामाचे स्मरण कर. या शिवाय गत्यंत्तर नाही.’ हेच पुढे अजून समजावून सांगतात की, हे तारके, मी तुला तुझ्या हिताचेच सांगत आहे की, तू आता त्वरीत माझ्या स्वामींचे पाय धर आणि त्यांना शरण जा. ते तुला नक्कीच या मायेच्या प्रभावापासून मुक्त करतील. पण आपली मुळ वृत्ती न सोडता आपले प्रयत्न आणखीच वाढवणाऱ्या तारकेला पुन्हा उपदेश देताना स्वामीसुत सांगतात की, तारके, कोण कोणाचा नवरा आणि कोण कोणाची बायको आहे. हा सर्व वृथा भ्रम आहे. लग्न होईपर्यंत अनोखळी असणारे दोन जीव नंतर सात जन्माच्या बंधनाने बांधले जातात आणि सात जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतात, मात्र प्रत्येक जन्मी अर्धे आयुष्य हे वेगवेगळेच घालावे लागते. तर मग बंधन ते कोणते त्यातही मागील जन्माचे काहीच स्मरण नसल्यामुळे या बंधनाचा काहीच उपयोग ही नसतो. तेव्हा या भ्रमातून बाहेर ये. आपल्या भवितव्याचा काही तरी विचार कर. असा उपदेश स्वामीसुत देताना दिसतात. पुढे हेच अजून स्पष्ट करुन सांगतात की, कोण कोणाचे भाऊ आणि कोण कोणाच्या बहिणी आहेत. लग्नापुर्वी जीवाभावाने राहणारे बहिण भाऊ लग्नानंतर मात्र एकमेंकापासून योग्य ते अंतर राखून असतात आणि आपल्या नविन नात्यात गुंतत जातात. तेव्हा कोणीच कोणाचे नसते, तर हा सर्व मायेचा प्रभाव आहे. आज एकावर असलेली माया उद्या तेवढीच त्यावर राहील असे होत नाही. तेव्हा यातून योग्य तो बोध घे. सोयरे धायरे हे सुध्दा कोणीच कोणाचे नसतात. हा सर्व फाफट पसारा आहे. प्रत्येकजण इथे आपला स्वार्थ पाहतो आणि त्यातून मग आपले परके ठरते. कोणाचा चुलता आणि कोणाचा काका, तर ही सर्व स्वार्थी वृत्ती आहे. लटकी माया आहे. आपला मामा सुध्दा आपल्या कोणत्याच कामाचा नाही. किंवा आपले ईतर आप्त स्वकिय ही आपल्या काहीच कामाचे नाहीत. कारण यापैकी एक ही जण आपल्याला यमाच्या जाचातून सोडवणारा नाही. यापैकी कोणीच आपले यमपाश दुर करु शकणार नाही. तेव्हा तारके वेळीच सावध हो. आपले हित साध. यात जर गुंतत जाशील तर तुझेच सर्वस्वी अकल्याण होईल. तुच तुझ्या हिताला मुकशील, त्याला बाधा आणशिल. तेव्हा सावध हो. अशी शिकवण स्वामीसुत देताना दिसतात.\nतारके, हा मायेचा पदर टाकून दे. या मायापाशातून बाहेर ये आणि माझ्या स्वामींच्या चरणी नतमस्तक हो, स्वामी चरणांना वंदन कर, यात तुझे कल्याण आहे. इतर निरर्थक गोष्टींत वेळ वाया घालवण्यापेक्षा तू सरळ शरणांगत भावाने माझ्या बापाला शरण ये, शेवटी तुझे सर्वस्वी कल्याण हा केवळ माझा बाप म्हणजे तुझा सासराच करणार आहे. तोच तुला आपल्या निजधामाला घेऊन जाणार आहे. तेव्हा मला परत प्राप्त करण्याची ओढ सोडून दे, यातून मिळणाऱ्या सुख दु:खापेक्षा तू सर्व सुखनिधान स्वामींना आपलेसे कर. त्यातच तुझे हित आहे. या जगातील नश्वर गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा सर्वेश्वर स्वामींना शरण जा, त्यांना जवळ कर, त्यांच्या चरणी नतमस्तक हो, जर हे तुला साधले तर तुच धन्य होशिल, ज्या वंशात तुझा जन्म झाला आहे, तो वंश ही तुझ्यामुळे धन्य होईल. यासाठी त्वरेने स्वामी देवांना शरण जा, त्यांचे चरण धर. तुझा उध्दार त्याच चरणाजवळ आहे. हि अंतिम बाब तू ध्यानात घे. असा बहुमोल संदेश स्वामीसुत आपली पत्नी तारा हिला देतात.\nलौकिक दृष्ट्या तारेला दिलेला हा उपदेश सर्वंच पारमार्थिक वाटचाल करणाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. मायेच्या प्रभावाखाली असणाऱ्या जीवाला योग्य तो शोध आणि बोध करून देणारा हा उपदेश आहे. शेवटी अंतिम सत्य परमेश्वर असून ईतर सर्व काही नश्वर आणि नाशिवंत आहे. याची जाणीव करुन देणारा हा एक बहुमोल अभंग आहे. आत्मिक उन्नती साधताना मनाला योग्य ती शिकवण आणि योग्य तो बोध यातून अगदी सहजतेने होतो. म्हणून प्रपंचातून परमार्थांकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येक जीवांसाठी ही शिकवण बहुमोल आहे.\nसज्जनहो, वरील अभंगाद्वारे स्वामीसुत महाराजांनी मायेचा प्रभाव आणि त्यातील फोलपणा जरी दाखवून दिला असला तरी सुध्दा आपण याचा अन्वयार्थ योग्य तोच घ्यावा, ही एक कळकळीची विनंती आहे. कारण स्वामीसुतांना स्वामींनी संसार सोडून संन्यासाश्रम घ्यायला लावला होता. म्हणून त्यांनी आपली पत्नी तारेला हा दिव्य संदेश दिला असला तरी याचा अर्थ आपण ही संसार टाकून संन्यास घ्यावा, असा अजिबात नाही. किंवा स्वामीसुतांनी ही संन्यास घ्या, असा उपदेश कोठेही केला नाही. तेव्हा आपला संसार करत करत, आपल्या प्रांपचिक जबाबदाऱ्या पार पाडत पाडत, आपले मन हे परमेश्वराकडे वळवायचे ��हे. सर्वांशी प्रेमाने व ममतेने वागत असताना ही, आपले मुळ ध्येय मोक्ष प्राप्ती आहे. हे लक्षात ठेऊन हळूहळू आपले मन विरक्तीकडे न्यावे, म्हणजे जसे कमळाचे फुल हे चिखलात उमलते मात्र ते स्वत:ला त्या चिखलापासून दुर ठेवते, अगदी तसेच आपण ही संसार करत असताना त्यात अडकून पडू नये. तर त्यातून विरक्त होण्याचा प्रयत्न करावा. आपले कर्म करत करत विरक्ती अवस्थेपर्यंत जाणे म्हणजेच विकांराचा सन्यास घेणे होय. आणि हा विकारांचा संन्यास संसाराचा त्याग करुन घेतलेल्या संन्यासापेक्षाही जास्त फलप्रद आहे. कारण वासनेपासून पळून जाण्यापेक्षा संसारात राहून वासनेला जिंकणे हे जास्त महत्वपुर्ण आहे. वासनेपासून पळून जाणारा कधी तरी वासनेच्या आहारी जाऊन पदभ्रष्ट होतो. तेव्हा आपण वासनेवर जय मिळवून पुढिल वाटचाल करावी, आणि ही वाटचाल करत असताना मनाला समजूत घालण्यासाठी वरील उपदेश आपल्या मनाला करावा. एवढेच आजच्या अभंगातून अभिप्रेत आहे. याची सर्वांनी जाणीव ठेऊन, यातील मुळ हेतू लक्षात घेऊन तो साध्य करण्यासाठी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना विनम्र भावाने शरण जावे, हिच एक अपेक्षा ठेऊन येथेच विराम करू या. जाता जाता सर्व मंगलाचे मंगल आणि अमंगलाचे मंगल करणाऱ्या स्वामींचे पवित्र पावन नाम स्मरण करू या…..\nश्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ \nसद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥\nअंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय \nअक्कलकोट स्वामी महाराज की जय \n॥ श्री स्वामीसुत महाराज की जय ॥\nश्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेख���ांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-muncipal-corporation-election-news/", "date_download": "2018-12-10T14:53:15Z", "digest": "sha1:KRH3AVS5AIZPPCTYSQH7MNZ6BBBGO3B7", "length": 18935, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#नगर_मनपा_निवडणूका_2018 : सहारियांकडून विसंगत ‘पोस्टमार्टम’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#नगर_मनपा_निवडणूका_2018 : सहारियांकडून विसंगत ‘पोस्टमार्टम’\nमहापालिका निवडणुकीच घेतला आढावा : नियम आणि कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती अधिकाऱ्यांना नसल्याचे उघड\nविलास वालगुडे आयुक्तांच्या रडारवर\nअहमदनगर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारी बाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे उपस्थित नव्हते. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याही बाब लक्षात आली. काही प्रश्‍नोत्तरांच्या दरम्यान ही बाब अधिक प्रखरतेने पुढे आली. सहारिया यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. कारवाईचे संकेत देखील दिले आहेत. सहारिया नेमके वालगुडे यांच्यावर काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.\nनगर – निवडणुकीच्या संदर्भातील नियम, कायदे, न्यायालयाने दिलेल्या आदेश आणि राज्य निवडणूक आयोगाचे आदेश यांची अंमलबजावणी कशी करायची, याचीच माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना माहीत नसल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जगेश्वर सहारिया यांनीच निवडणुकीचे कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचे “पोस्टमार्टम’ केले.\nसहारिया यांनी अधिकाऱ्यांना केलेले काही प्रश्‍न विसंगत होते. त्यावर प्रश्‍न विचारल्याने अधिकारीही आवाक झाले होते. अधिकाऱ्यांनाबरोबरच साहरिया यांनाही त्यांची उत्तरे माहिती आहे का, याची बैठकीच्या शेवटपर्यंत कोणालाही कल्पना आली नाही. महापालिकेने निवडणुकीचे केलेले नियोजन फिस्कटलेले आहे, हे या बैठकीमुळे पुढे आले आहे.\nमुख्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया हे नगर दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आयोगाचे सहसचिव राजाराम झेंडे, कक्ष अधिकारी अतुल जाधव, सहायक कक्ष अधिकारी प्रदीप परब, सहायक आयुक्त प्रणाली घोंगे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस प्रमुख रंजन कुमार शर्मा, निवडणूक निरीक्षक लक्ष्मण राऊत, नंदकुमार बेडसे, मनपा उपायुक्त सुनील पवार यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.\nसहारिया यांनी आयोगाच्यादृष्टीने मोबाईल ऍप किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट केले. अधिकाऱ्यांकडून मोबाईल ऍपविषयी असलेल्या तक्रारी अजिबात ऐकून घेतल्या नाहीत. आचारसंहितेच्या तक्रारीसाठी तयार करण्यात आलेल्या “कॉप’ या मोबाईल ऍपचा वापर कसा करायचा, ऍप कुणी डाउनलोड करायचे, त्यासाठी आयोगाच्या काय सूचना आहेत, याची माहिती त्यांना अधिकाऱ्यांना विचारली. याची एकाही अधिकाऱ्याला माहिती देता आली नाही.\nमहापालिका प्रशासनाने समाजातील काही प्रमुख व्यक्ती, निवृत्त पोलीस व महसूल अधिकारी, अशांना संपर्क साधणे गरजेचाहोता. ऍप डाऊनलोड करायला लावणे अपेक्षीत होते. परंतु त्यावर एकाही अधिकाऱ्यांकडून काम झाले नसल्याची नाराजी सहारिया यांनी व्यक्त केली.\nनिवडणूक काळात वाईन शॉप, हॉटेल यांना ठरवून दिलेल्या वेळा, अवैध दारू वाहतूकीवर केलेली कारवाई याचाही आढावा मुख्य आयुक्त राजेश्वर सहारिया यांनी घेतला. पुढच्या दाराने हॉटेल बंद असले, तरी मागचे दार रात्री 12 पर्यंत ते चालूच असते. अशावेळी तुम्ही फक्त हॉटेल वर कारवाई करता. मात्र, ज्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तो परिसर आहे, त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nनिवडणूक काळात सर्व अधिकार हे राज्य निवडणूक आयोगाकडे आहेत. माझ्यामार्फत हे अधिकार आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. कोणी कामात कुचराई करत असेल, हलगर्जीपणा करत असेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करा. तुम्हाला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करा. निवडणूका शांततेत पार पडल्या पाहिजेत, अशा सूचनाही आयुक्त राजेश्वर सहारिया यांनी यावेळी दिल्या.\nबॅंकाच्या बैठक न घेतल्याने खरडपट्टी\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइनपद्धतीने पैशाचा व्यवहार लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका परिसरातील बॅंका आणि सोसायट्यांतील प्रमुखांच्या बैठका घेऊन त्याचा डाटा संकलीत केला आहे काय आयोगाच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई झाली आहे का आयोगाच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई झाली आहे का दोन महिन्यापूर्वी या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार बॅंक प्रमुखांच्या बैठका झाल्या आहेत का दोन महिन्यापूर्वी या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार बॅंक प्रमुखांच्या बैठका झाल्या आहेत का अशा प्रश्‍नांचा भडीमार सहारिया यांनी केला. त्यावर एकाही अधिकारयांला त्यांच्या प्रश्‍नाची उत्तरे देता आली नाही.\nदोन महिन्यापूर्वी आयोगाने आदेश करूनही त्यावर एकही बैठक झाली नाही, हे या बैठकीत पुढे आले. यावर सहारिया यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र संनियंत्रण समिती स्थापन करण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. या समित्या स्थापन झाल्या आहेत. कागदोपत्री कारवाई झाली आहे. परंतु प्रत्यक्षात कारवाई झाली नसल्याचे या बैठकीत समोर आले आहे.\nखर्च मर्यादेवरून कारवाई झालीच पाहिजे\nनिवडणूक काळात उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवण्यात यावे. एकाही उमेदवाराने मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला नसल्याचे कायम दाखविले जाते. सर्व काही उघड्या डोळ्याने दिसत असतानाही अधिकाऱ्यांकडून, तसे अहवाल येत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या आदेशांमध्ये हे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे उमेदवाराच्या खर्चांवर बारीक नजर ठेवा. यावेळच्या निवडणुकीत दोन ते चार उमेदवारांवर कारवाई झालीच पाहिजे.\nआमदार, खासदार, महापौर, नगराध्यक्ष यांच्याशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असतील, तर ते निवडणूक काळात बाजूला ठेवा. पैशांचे वाटप, दारूचे वाटप याकडे कानाडोळा करू नका. स्थानिक पातळीवर हे चालेलही, मात्र माझ्याकडे अशा तक्रारी आल्यास मी खपवून घेणार नाही. संबंधीत अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त राजेश्वर सहारिया यांनी दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअण्णासाहेब मगर बॅंकेचा वर्धापन दिन उत्साहात\nNext articleइफ्फी जगभरातील दर्जेदार चित्रपटांची मेजवानी…(प्रभात ब्लॉग)\nकेंद्राने दुष्काळासाठी निधी जाहीर करावा\nशिवसैनिकावरील हल्ल्यातील टोळक्‍यापैकी चौघांना अटक\nएक कोटी मिळाल्याने तांड्यांवर आनंदोत्सव साजरा\nनाफेडमार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा\nकोल्हार-नांदूरशिंगोटे राष्ट्रीय महामार्गाने जोडणार\nभाव नसल्याने कांद्याचे मोफत वाटप\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/economic-news/", "date_download": "2018-12-10T16:21:01Z", "digest": "sha1:YS55FJ6OR53Q6MOPMUK5W2EWLJU2HRTG", "length": 7885, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहन विक्रीवर परिणाम कायम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाहन विक्रीवर परिणाम कायम\nसिआम : इंधनाच्या प्रदीर्घ दरवाढीमुळे ग्राहकांचा हिरमोड\nनवी दिल्ली -चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे खासगी चारचाकी व दुचाकींच्या विक्रीतील वाढ व्यावसायिक वाहने व ऑटोरिक्षा या��च्यापेक्षा कमी आहे. वाहन उत्पादकांची संघटना सिआमने ही आकडेवारी जाहीर केली.\nएप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 दरम्यान देशभरात 1 कोटी 71 लाख 12 हजार 236 वाहनांची विक्री झाली होती. यावर्षी याच काळात 1 कोटी 95 लाख 75 हजार 255 वाहनांची विक्री झाली. त्यात 14.39 टक्‍के वाढ झाली. पण यावर्षी खासगी चारचाकी वाहनांच्या विक्रीत मागील वर्षीपेक्षा फक्त 6.10 टक्‍के वाढ झाली. दुचाकी वाहनांच्या विक्रीतही फक्त 11.14 टक्‍के वाढ झाली. त्याचवेळी व्यावसायिक वाहनांची विक्री 35.68 टक्‍क्‍यांनी व तीन चाकी ऑटोरिक्षांची विक्री 31.97 टक्‍क्‍यांनी वाढली.\nचालू आर्थिक वर्षात इंधन 13 ते 15 टक्‍के महाग झाले आहे. परिणामी नागरिकांनी नवीन वाहन खरेदीऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीशी निगडित व्यावसायिक वाहने व ऑटोरिक्षा यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये मध्यम व अवजड वाहतुकीच्या वाहनविक्रीत 42.80 टक्‍क्‍यांनी तर हलक्‍या मालवाहतूक वाहनांची विक्री 31.56 टक्‍के वाढली. तीन चाकी वाहनश्रेणीत सर्वाधिक 36.71 टक्‍के वाढ झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनोटाबंदीमागे देशहिताचाच विचार होता : पियुष गोयल\nNext articleलोखंड व पोलादाच्या मागणीत भरीव वाढ\nसाद-पडसाद: सतर्कतेमुळे दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक लूट टळणार\nआयात महागल्याने कार कंपन्यांकडून दरवाढ चालूच\nकंपन्यांकडून इलेक्‍ट्रिक वाहनांना दुय्यम महत्त्व\nसातत्याने अनियमित सेवा ; एअर डेक्‍कनची महाराष्ट्रातील सेवा बंद\nएच1बी व्हिसाचे नियम झाले कडक\nमहाराष्ट्र बॅंकेच्या अधिकारी संघटनेचे नागपूरला अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-12-10T16:10:26Z", "digest": "sha1:F7342XV2SFJXHOISXQVZ33MJXC74FGWC", "length": 20030, "nlines": 634, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कंबोडियामधील बौद्ध धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nकंबोडियातील बुद्ध विहारामधील युवती\nबौद्ध धम्म हा कंबोडियाचा अधिकृत धर्म आहे. कंबोडियाच्या लोकसंख्येतील ९७% लोक थेरवाद बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. वॅट (बौद्ध मठ) आणि संघ एकत्र आवश्यक बौद्ध सिद्धांत जसे पुनर्जन्म आणि गुणवत्तेचा संग्रह करणे, धार्मिक जीवनाचे ���ेंद्र आहेत. परंतु पूर्वजांना आणि विचारांच्या केंद्रीय भूमिकेप्रमाणे परस्पर संबंधाशी संवाद साधतात. २०१६ मध्ये कंबोडियाची लोकसंख्या १,५७,६२,३७० आहे.\n२ हे सुद्धा पहा\nकिमान पाचव्या शतकापासून कंबोडियामध्ये बौद्ध धर्म अस्तित्त्वात आहे. काही स्रोतनुसार बौद्ध धर्माचा उदय इ.स.पूर्वच्या ३ ऱ्या शतकात झाला आहे. १३ व्या शतकापासून थेरवाद बौद्ध धम्म हा कंबोडियाचा 'राज्यधर्म' आहे (ख्मेर रौग कालावधी सोडून) आणि सध्या लोकसंख्येच्या ९७% लोकांचा धर्म आहे.\nकंबोडियातील बौद्ध धर्माचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांपर्यंत पसरलेला आहे, अनेक राज्ये आणि साम्राज्यांमध्ये सलग अनेक वेळा. बौद्ध धर्म दोन भिन्न प्रवाह माध्यमातून कंबोडिया प्रविष्ट झाला. हिंदू प्रभावाबरोबर बौद्ध धर्म अगदी सुरूवातीच्या रूपात, हिंदू व्यापाऱ्यांसह फनान साम्राज्यामध्ये प्रवेश केला. नंतरच्या इतिहासात, अंगकोर साम्राज्याच्या काळात बौद्ध धर्माच्या एका दुसऱ्या प्रवाहाने ख्मेर संस्कृतीत प्रवेश केला होता, जेव्हा कंबोडिया द्वारवती आणि हरिपंगाईचे मोन राज्ये विविध बौद्ध परंपरांनी गढून गेले होते.\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१८ रोजी १२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/indias-gsat-11-satellite-launches-french-guiana-158930", "date_download": "2018-12-10T15:55:23Z", "digest": "sha1:UQYJLDAYUITZ5Y6PXQU4JW6UZG74RJD2", "length": 14579, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indias GSAT 11 satellite launches from French Guiana भारताच्या 'जीसॅट-11' उपग्रहाचे फ्रेंच गयानातून प्रक्षेपण | eSakal", "raw_content": "\nभारताच्या 'जीसॅट-11' उपग्रहाचे फ्रेंच गयानातून प्रक्षेपण\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nबंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या \"जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे ���्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे.\nफ्रेंच गयानातील कोऊरोऊ तळावरून एरीन-5 प्रक्षेपकाच्या साह्याने उपग्रहाचे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन वाजून सात मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले.\nबंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या \"जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे.\nफ्रेंच गयानातील कोऊरोऊ तळावरून एरीन-5 प्रक्षेपकाच्या साह्याने उपग्रहाचे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन वाजून सात मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले.\nसुमारे 33 मिनिटांनी उपग्रहाला जिओसिंक्रोनस कक्षेत सोडण्यात करण्यात आले. नंतर त्याला भूस्थिर कक्षेत (विषुववृत्तापासून अवकाशात 36 हजार किलोमीटर उंचीवर) स्थिर करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे प्रतिसेकंद 100 जीबी ब्रॉडबॅंड कनेक्‍टिव्हीटी मिळू शकणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) याची निर्मिती केली आहे.\nहा उपग्रह या वर्षी मार्च वा एप्रिल महिन्यात प्रक्षेपित करण्यात येणार होता. मात्र, जीसॅट - 6ए चे प्रक्षेपण अयशस्वी ठरल्यामुळे या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर पडले होते.\nजीसॅट - 6ए चे प्रक्षेपण 29 मार्च रोजी करण्यात आले होते. मात्र, प्रक्षेपित केल्यानंतर लगेचच याचा संपर्क तुटला होता. त्यानंतर जीसॅट-11चे प्रक्षेपण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुन्हा अनेक चाचण्या यशस्वी पार पाडल्यानंतर हा उपग्रह आता प्रक्षेपित केला आहे. \"जीसॅट-11' उपग्रहामुळे संपूर्ण देशाचे भौगोलिक क्षेत्र अवाक्‍यात येऊ शकणार आहे.\nआजच्या प्रक्षेपणावेळी एरीन-5 प्रक्षेपकाद्वारे \"जीसॅट-11' व्यतिरिक्त कोरियाच्या \"जिओ-कोम्पसॅट'चेही प्रक्षेपण करण्यात आले. एरीन प्रक्षेपकाद्वारे आतापर्यंत भारताचे 22 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत \"जीसॅट-31' आणि \"जीसॅट-30' या उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात येणार आहे.\n\"जीसॅट - 11'ची वैशिष्ट्ये\n- वजन 5854 किलो\n- कार्यकाल 15 वर्षे\n- सौर पंखे - चार मीटर\n- दूरसंचार सेवेसाठी 32 केयू व 8 केए बॅंड\n- या उपग्रहाने पूर्ण क्षमतेने काम केल्यास भारतातील इंटरनेटचा स्पीड प्रचंड वाढेल.\n-\"जीसॅट - 11' च्या माध्यमातून 100 जीबी प्रतिसेकंद ब्रॉडबॅण्ड सेवा मिळू शकते.\n- ���्राम पंचायती, भारतनेट प्रकल्प आणि व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांना उच्च दर्जाची इंटरनेट सेवा मिळणार\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-write-article-saptarang-111358", "date_download": "2018-12-10T16:05:28Z", "digest": "sha1:3WJQTASXZLLZLO4WR6AAD35RST6YM6H4", "length": 33063, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "sundeep waslekar write article in saptarang प्रतिभा कशी फुलते? (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nभारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा राजकारणाबाहेरील घटकांचा राजकारणासाठी लाभ उठवू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना बाजूला सारावं लागेल.\nभारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा राजकारणाबाहेरील घटकांचा राजकारणासाठी लाभ उठवू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना बाजूला सारावं लागेल.\nसंगणक, फोन व इतर वस्तूंची निर्मिती करणाऱ्या \"ऍपल' या कंपनीचे दोन संस्थापक होते. दोघांचंही पहिलं नाव स्टीफन अर्थात स्टीव्ह. त्यापैकी स्टीव्ह जॉब्ज भारतात खूप प्रसिद्ध होते. दुसरे स्टीव्ह वॉझनियाक काही महिन्यांपूर्वी भारतात येऊन गेले म्हणून आपल्याला परिचित झाले. वास्तविक, \"ऍपल'च्या तंत्रज्ञानाचा शोध वॉझनियाक यांनी लावला. जॉब्ज्‌ यांनी काही शोध लावला नाही; परंतु ते अप्रतिम दर्जाचे उद्योजक होते. त्यांनी आपलं कौशल्य वापरून \"ऍपल'चा कारभार जगभरात नेला.\nवॉझनियाक यांनी भारतभेटीत एक विधान केलं ः \"\"भारतात मेहनत करणारे युवक आहेत. ते कठीण परिस्थितीतही शिक्षण घेतात. परिश्रम करून उद्योगसमूहांत अधिकारी बनतात. श्रीमंत होतात. मोठी गाडी विकत घेतात. यशस्वी होतात. मात्र, भारतात प्रतिभेचा अभाव आहे. परिणामी, जगात कुणी विचार केला नसेल अशा सिद्धान्तांचा अथवा तंत्रज्ञानाचा शोध भारतात कुणी लावत नाही.''\nहे विधान वाचून अनेक भारतीय भाष्यकारांना संताप आला. समाजमाध्यमांतूनही स्टीव्ह वॉझनियाक यांच्यावर टीकेची झोड उठली.\nकाही जण वॉझनियाक यांना उद्देशून म्हणाले ः \"\"स्टीव्ह वॉझनियाक, मायक्रोसॉफ्ट व गुगल या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी आमच्या भारताचे सत्या नडेला व सुंदर पिचाई आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का\nवास्तविक नडेला व पिचाई हे भारतातल्या \"रिलायन्स', \"महिंद्रा', \"टाटा', \"थापर', \"बिर्ला' अशा कोणत्याही उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा बनले असते का, हा प्रश्‍न आपण स्वतःला विचारत नाही; परंतु एखाद्या उद्योगसमूहाचं प्रमुख व्यवस्थापक बनणं म्हणजे काही विश्‍वातला नवीन शोध लावणं नव्हे. वास्तविक, वॉझनियाक यांनी तर परिश्रम करून वरिष्ठ हुद्दा मिळवणाऱ्या भारतीय लोकांचं कौतुक केलं होतं. मात्र, प्रतिभासंपन्न समाजात जे आमूलाग्र संशोधन होतं त्यासंबंधीचा त्यांचा प्रश्‍न होता.\nकाहींना वाटतं की सॉफ्टवेअर व मोटारगाड्यांच्या क्षेत्रात आपण खूप नावीन्यपूर्ण काम करतो म्हणजे झालो प्रतिभाशाली काहींना वाटतं की परदेशात लागलेल्या शोधांमध्ये प्रक्रियेतले बदल करून कमी खर्चात भारतातलं पहिलं यंत्र तयार केलं म्हणजे झालो आपण सर्जनशील काहींना वाटतं की परदेशात लागलेल्या शोधांमध्ये प्रक्रियेतले बदल करून कमी खर्चात भारतातलं पहिलं यंत्र तयार केलं म्हणजे झालो आपण सर्जनशील मात्र, त्या यंत्रातले महत्त्वाचे भाग दुसऱ्या देशांतून आयात केलेले असतात, हे आपण सोईस्कररीत्या विसरतो आणि जरी भारतीय बनावटीचे भाग वापरले तरी त्या कल्पनेचा शोध आधी दुसऱ्या कुण्या व्यक्तीनं अथवा संस्थेनं लावलेला असल्यानं, या कल्पनेला भारतानं जन्म दिलेला नाही, हे आपण लक्षातच घेत नाही.\nकाही विचारवंतांना वाटतं की भारत हा सगळ्यात प्रतिभाशाली देश आहे. त्यांच्या मते, अनेक हजार वर्षांपूर्वी भारतात राहणाऱ्या ज्ञानी व्यक्तींनी अनेक शोध लावले होते व नवीन सिद्धान्तही मांडले होते. वेदांचे, प्राचीन ग्रंथांचे दाखले त्यासाठी दिले जातात. हे अनेक हजार वर्षांपूर्वी झालं. मात्र, आजही भारत हा देश प्रतिभासंपन्नच आहे...वर्तमानकाळातही आपण एक वैज्ञानिक सर्जनशीलता फुलणारा देश निर्माण केला आहे...अशा विचारवंतांना भूतकाळ व वर्तमानकाळ, इतिहास व सद्यःस्थिती यातली रेषा अस्पष्ट करणं ही राष्ट्रभक्ती वाटते\nप्राचीन काळात भारतातल्या विद्वानांनी शून्य ही संकल्पना, बीजगणित, अंकगणितातले महत्त्वाचे सिद्धान्त, काही प्रकारचं पोलाद, योगाभ्यास, शेतीचा नांगर आणि इतर काही महत्त्वाचे शोध लावले. हे तेव्हा म्हणजे इसवीसनपूर्व 500 ते इसवीसन 500 या काळात झालं. आपल्या या वारशाचा आपल्याला अभिमान असणं साहजिक आहे; पण नंतर काय जगाला संपूर्ण नवीन विचार देणाऱ्य�� आपल्या समाजानं पूर्वीच्या काळात भारतात लागलेले हे शोध पुढं नेऊन प्रगती का केली नाही जगाला संपूर्ण नवीन विचार देणाऱ्या आपल्या समाजानं पूर्वीच्या काळात भारतात लागलेले हे शोध पुढं नेऊन प्रगती का केली नाही जर प्रतिभेचा ओघ अव्याहत सुरू राहिला असता तर सध्या भारताच्या पुढाकारानं आपल्या सूर्यमालिकेत व सूर्यमालिकेबाहेरील अवकाशात सृष्टी निर्माण केली असती; परंतु गेल्या 1500 वर्षांत आपण जगाच्या मागं पडलो. हे असं का झालं याचं प्रामाणिक विश्‍लेषण करण्याचं धाडस आपल्यात नाही; म्हणून आपण त्यापूर्वीच्या काळातल्या कामगिरीच्या बढाया मारून स्वतःचं समाधान करून घेतो.\nवास्तविक, आधुनिक काळातही भारतात प्रतिभा फुलली होती. सुमारे 75 ते 125 पूर्वीच्या काळात डॉ. जगदीशचंद्र बोस, डॉ. सत्येंद्रनाथ बोस, सी. व्ही. रामन, रामानुजन, शांतीस्वरूप भटनागर, डॉ. होमी भाभा व इतर काही शास्त्रज्ञांनी जगाला नवीन विचारांची देणगी दिली. त्या वेळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होते. ब्रिटिशांची राजवट भारतीय समाजाचं शोषण करणारी होती. तरीही अतिशय प्रतिकूल राजकीय व्यवस्थेत भारतात अभूतपूर्व संशोधन झालं.\nजे 100-125 वर्षांपूर्वी झालं ते आज व उद्याही शक्‍य आहे; परंतु त्यासाठी प्राचीन भारतातल्या शास्त्रज्ञांचं यश अथवा परदेशस्थ भारतीय वंशाच्या व्यक्तींनी अमेरिकेतल्या अथवा युरोपातल्या संस्थांमध्ये मिळवलेलं यश म्हणजे आजचं आपलं यश असं समजण्याचा ढोंगीपणा प्रथम थांबवला पाहिजे व प्रतिभा कशी फुलते याचं वस्तुनिष्ठ विश्‍लेषण केलं पाहिजे.\nसुमारे 2500 वर्षांपूर्वी भारत, ग्रीस व चीन या तीन देशांत एकाच वेळी विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, राज्यव्यवस्थापन, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये शोध लागले. त्या काळी म्हणजे इसवीसनपूर्व 300 ते 600 या काळात वाहतूक व दळणवळण प्रगत झालेलं नव्हतं. तरीही एकाच वेळी भारत, ग्रीस व चीनमध्ये विज्ञानाचं व वाङ्‌मयाचं सुवर्णयुग कसं आलं त्या वेळी अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सध्याचं इंग्लंड असलेला विभाग आदी ठिकाणी वैचारिक व विज्ञानविषयक मागासलेपणा का होता\nत्यानंतर सुमारे 1500 वर्षांपूर्वी म्हणजे इसवीसन 400 ते 600 च्या दरम्यान भारत-चीन व रोमचं साम्राज्य इथं प्रतिभा फुलली. हे तिथंच त्या काळात का शक्‍य झालं\nसुमारे 1000-1200 वर्षांपूर्वी म्हणजे इसवीसन 900 ते 1100 या काळात अरब प्रदेशात, तर इसवीसन 1200 ते 1500 या काळात तुर्कस्तान व चीन इथं विज्ञानविषयक अनेक शोध लागले. तेव्हा भारत, युरोप, अमेरिका खंडात विज्ञान, कला, वाङ्‌मय या क्षेत्रांत अभूतपूर्व व जगात मान्यता मिळवू शकेल असं काही विशेष कार्य झालं नाही. इसवीसन 1500 पासून आत्तापर्यंत युरोप व नंतर अमेरिकेचं सर्जनशील कार्यात प्रभुत्व राहिलं. गेल्या 20-30 वर्षांत चीन व जपानमध्ये जगातले सगळ्यात गतिमान संगणक, तसंच पृथ्वीपासून अवकाशापर्यंत पोचणारी शिडी करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञान वापरून केलेले भाग, समुद्राखाली शहर निर्माण करण्याची योजना असे अनेक महत्त्वाचे शोध लागले.\nसंपूर्ण जगात एका युगात एक-दोन प्रदेश एकाच वेळी विज्ञानविषयक आणि साहित्यविषयक अशा मूलभूत कल्पनांना जन्म देतात अथवा अद्भुत वाटणारं तंत्रज्ञान विकसित करतात. हा गेल्या 2500-3000 वर्षांचा अनुभव आहे.\nही प्रतिभा विकसित होण्याच्या प्रक्रियेत सरकारचं फारसं महत्त्व नसतं. त्यामुळं कोणत्याही सरकारला देशातल्या विज्ञानविषयक वा वाङ्‌मयविषयक संशोधनासाठी विशेष श्रेय अथवा दोष देणं चुकीचं होईल. जेव्हा भारत, ग्रीस आणि चीनमधले विद्वान विश्वाचं आकलन करणाऱ्या व निसर्गावर मात करणाऱ्या नवीन संकल्पनांना जन्म देत होते तेव्हा \"सरकार' ही संस्था खूपच कमकुवत होती. ज्या वेळी अरबी शास्त्रज्ञ विश्वाचं स्वरूप बदलणारं संशोधन करत होते, तेव्हा अरबी राजे लढाया करण्यात मग्न होते. युरोप व अमेरिकेत गेल्या 600 वर्षांत जे शोध लागले, त्यांत राजाश्रयाचा भाग कमी होता. चंद्रगुप्त मौर्याकडून आर्यभट्टांना मिळालेलं सहकार्य, अब्बासिद राजांनी बगदादमध्ये स्थापन केलेली केंद्रं, इसाबेला राणीनं कोलंबसाच्या सफारीसाठी दिलेली आर्थिक मदत हे जगाच्या इतिहासाकडं व्यापक दृष्टीनं पाहिलं तर अपवादात्मक अनुभव होते.\nविज्ञानाची व साहित्याची वाढ समाजातल्या श्रीमंत घटकांनी दूरदृष्टी ठेवून केल्यामुळं झाली, हा जगाचा गेल्या 3000 वर्षांचा इतिहास सांगतो. भारतात स्वामी विवेकानंदांना राष्ट्रीय विज्ञानसंशोधन संस्था स्थापन करण्यासाठी म्हैसूरचे वडियार राजे व जमशेटजी टाटा यांनी निधी दिला. इतकंच नव्हे तर प्राचीन काळात तक्षशीला विद्यापीठाचा कारभार खासगी मार्गानं आलेल्या द्रव्यामुळं शक्‍य झाला. अमेरिकेत सध्याच्या काळात प्रसिद्ध झालेल्या गुगल, मायक्रोसॉफ्ट, स्पेस एक्‍स अशा संशोधनावर आधारित उभ्या राहिलेल्या उद्योगांना पूर्णतः खासगी क्षेत्रातलं भांडवल व इतर सामग्री मिळाली. जे कार्य 500 वर्षांपूर्वी व्हेनिसच्या व फ्लॉरेन्सच्या धनवान कुटुंबांनी युरोपात प्रतिभा फुलवण्यासाठी केलं तेच काम सध्या अमेरिकेतले उद्यम-भांडवलदार करतात.\nप्रतिभा फुलवण्यासाठी सर्जनशीलतेवर आधारित असणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गरज आहे. ऑक्‍सफर्ड व केंब्रिज विद्यापीठात अव्याहत संशोधन सुरू असतं. चीन, जपान, अमेरिका, युरोप इथल्या विद्यापीठांत घोकंपट्टी करणं, प्राध्यापकांचा \"होयबा' होणं, \"गुगल'वर वाचून कॉपी-पेस्ट करणं असले प्रकार अजिबात चालत नाहीत. प्राध्यापकांना वैचारिक आव्हान देणं, तसंच नवीन संशोधनात सहकार्य करणं हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य समजलं जातं.\nजिथं प्रतिभा फुलते, तिथं समाज हाराजकारणाला फारसं महत्त्व देत नाही. तिथले राजकीय नेते स्पर्धा, लढाया, डावपेच करतात; पण ते विद्वान व वैज्ञानिक यांना आपल्या राजकारणातली प्यादी समजून खेळवत नाहीत. सर्वसामान्य लोक विज्ञानविषयक नवीन कामगिरीला निवडणुकीतल्या यशापेक्षा जास्त महत्त्व देतात.\nभारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा राजकारणाबाहेरील घटकांचा राजकारणासाठी लाभ उठवू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना बाजूला सारावं लागेल. उद्यम-भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात पुढं यावं लागेल व शैक्षणिक पद्धतीची सर्जनशीलतेवर आधारित संरचना करावी लागेल. असं झालं तरच 21 व्या शतकात भारत महत्त्वाचं स्थान प्राप्त करू शकेल.\nकोंबडीच्या पिलाला समज आली तर...\nजनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा,...\nहवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)\nविवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...\nदोन हजार वर्षांच��� दिवाळी (संदीप वासलेकर)\nप्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला...\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य,...\nगरज विकेंद्रित लोकपालाची (संदीप वासलेकर)\nभारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात...\nएका देशाची व्यथा (संदीप वासलेकर)\nत्या झगमगाटी देशाची आपल्याला केवळ उजळ बाजूच माहीत आहे. उर्वरित देशात, विशेषतः तिथल्या ग्रामीण भागातली, दिशाहीन नागरिकांची काय परिस्थिती आहे याबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2018-12-10T16:34:35Z", "digest": "sha1:PHVSUKJS4W23NPJCRWEBSLOPDCS4EQVS", "length": 27931, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (82) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (12) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nसप्तरंग (222) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (137) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (82) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (41) Apply महाराष्ट्र filter\nफॅमिली डॉक्टर (38) Apply फॅमिली डॉक्टर filter\nअर्थविश्व (25) Apply अर्थविश्व filter\nमुक्तपीठ (23) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (13) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nपैलतीर (6) Apply पैलतीर filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nसाहित्य (343) Apply साहित्य filter\nमहाराष्ट्र (254) Apply महाराष्ट्र filter\nचित्रपट (208) Apply चित्रपट filter\nदिग्दर्शक (171) Apply दिग्दर्शक filter\nपुरस्कार (165) Apply पुरस्कार filter\nसप्तरंग (130) Apply स���्तरंग filter\nराजकारण (83) Apply राजकारण filter\nपत्रकार (76) Apply पत्रकार filter\nव्यवसाय (69) Apply व्यवसाय filter\nअभिनेत्री (56) Apply अभिनेत्री filter\nअभिनेता (54) Apply अभिनेता filter\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवरील महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ....\nनात्यांचा कॅलिडोस्कोप (मंदार कुलकर्णी)\nपणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे \"नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...\nलेखक, प्रकाशक आणि कृतज्ञता (विजय तरवडे)\nसाहित्यविषयक उत्तम जाण असलेले एक यशस्वी प्रकाशक आणि वितरक गेल्या शतकात होऊन गेले. त्यांनी उत्तमोत्तम असे शेकडो ग्रंथ प्रकाशित केले. इतर प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं वितरित केली. अडीअडचणीत सापडलेल्या लेखकांना-प्रकाशकांना निरपेक्षपणे मदत केली. त्यांचे पैशांचे व्यवहार चोख होते. स्वभावानं ते आतिथ्यशील...\nगतकालीन लोकसंस्कृतीचं स्मरणरंजन (अश्‍विनी धोंगडे)\nग्रामीण जीवनावर लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये प्रा. व. बा. बोधे हे एक महत्त्वाचं नाव. \"लोकसंस्कृतीचे अंतरंग' या त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये आता विलोप पावू लागलेल्या ग्रामीण संस्कृतीचं भावस्पर्शी स्मरणरंजन त्यांनी चित्रित केलं आहे. उभा जन्मच खेड्यात घालवलेल्या त्यांच्यासारख्या...\nकादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्य���त मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या विकाराने गाठले असून त्यांच्या पत्नीही आजारी आहेत. त्या दोघांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. झुलवा, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ,...\nसत्यशोधक रा. ना. चव्हाण यांच्याबाबत 28 वर्षे उपेक्षाच\nपुणे - सत्यशोधक विचारवंत लेखक रा. ना. चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 17 जानेवारी 1991 या दिवशी एक पत्र पाठवून \"तुम्हाला डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे' असे कळवले, मात्र प्रत्यक्षात त्याना डी.लिट. पदवी मिळालीच नाही. त्यांच्या निधनानंतर मरणोत्तर...\nगदिमांच्या लघुकथा आता इंग्रजीतही\nपुणे - वाचकांना भावलेल्या साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या लघुकथा आता इंग्रजी भाषेतील वाचकांसाठीही उपलब्ध होणार आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 14 डिसेंबरला या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा गदिमा साहित्य कला अकादमी व प्रा....\nआदिवासी मेळाव्यात संस्कृतीचे दर्शन घडवून, घुसखोरी विरोधात एल्गार\nमोखाडा - मोखाड्यातील गोमघर येथे आदिवासी समन्वय समिती ने आयोजित मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे जतन करीत, आदिवासी नृत्य, करण्यात आले आहे. मेळाव्यात आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवून घुसखोरी करणार्‍या धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असा एल्गार करण्यात आला आहे. या मेळाव्यास कोकण विभागातील जिल्ह्यासह नाशिक, नगर...\nअस्थिरतेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय कराल\nबहुतेक छोटे गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे. जगभरातील गुंतवणूकदारांना...\n'रोमॉं अ क्‍ले' आणि अनैतिहासिक कादंबरी (विजय तरवडे)\nमेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहि���ी कादंबरी. ही शैली \"रोमॉं अ क्‍ले' या नावानं...\nविनोदवीर बनण्याचा प्रवास (स्वागत पाटणकर)\nस्टॅंड-अप कॉमेडी हा प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय झाला असला, तरी त्यामागचे कष्ट आणि प्रक्रिया दाखवणारी भन्नाट वेब सिरीज म्हणजे \"मार्व्हलस मिसेस मिजेल.' पतीच्या एका निर्णयामुळं तिच्यातला हा गुण दिसतो आणि त्यातून तिचा प्रवास सुरू होतो. हा विलक्षण प्रवास भावनांनी भरलेला आहे आणि खदाखदा हसवणाराही आहे....\nसर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही श्रीगणेशाला आहे. विशेषत: आपल्या महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या मनात गणपतीविषयी विशेष श्रद्धाभाव आहे. गणपती उत्सव हे मराठी मातीचं वैशिष्ट्य आहे....\nमहाभारतात एक कथा आहे, एकदा असे ठरले की, श्रीकृष्णांच्या वजनाएवढी सोने-नाणे-रत्ने वाटली वा दान केली तरच एका ऋणातून श्रीकृष्ण मुक्‍त होतील. तराजूच्या एका पारड्यात श्रीकृष्णांना बसविले व दुसऱ्या पारड्यात राजवाड्यातील सर्व संपत्ती आणून टाकली पण एक तसूभरही पारडे वर गेले नाही. मग राण्यांनी स्वतःच्या...\nलेखणीवर सर्वांचा अधिकार - पवार\nपुणे - 'लेखनीच्या संदर्भातील अधिकार ज्यांचा आहे, असे सांगितले जाते, ते वास्तव नसून, अशा चौकटीत न बसणारी उत्तम कादंबरी भारस्कर यांनी लिहिली आहे. या कादंबरीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन एका वेगळ्या पद्धतीने रेखाटले आहे. लेखणी हातात धरण्याचा अधिकार माझाही तितकाच आहे आणि मी...\nसेंद्रिय शेती आरोग्याची गरज\nबदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...\nमहासाधू मोरया गोसावी यांचा वारसा पिंपरी-चिंचवडला लाभला आहे. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्‍लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालौघात त्यापैकी बरेचसे नष्ट झाले. इतिहासाचार्य वि. का. रा���वाडे यांच्या...\nअल्पकालीन उद्दिष्टासाठी ‘आरडी’चा मार्ग उत्तम\n‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण खऱ्या अर्थाने बॅंकांमधील गुंतवणुकीला लागू पडते. आता बॅंकेच्या ठेवींमध्ये विविध प्रकार असतात. परंतु, विशिष्ट आणि निश्‍चितकाळी येणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे रिकरींग डिपॉझिट अर्थात ‘आरडी’ आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे खर्च हे ठराविक...\nलेखकांमुळे प्रकाशन संस्था मोठी होते\nपुणे - ‘‘वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कसदार लेखकांमुळेच प्रकाशन संस्था मोठी होते; त्यामुळे राजहंस प्रकाशनाचे जे काम उभे राहिले त्यामागे या लेखकांचा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे’’, असे भावपूर्ण मनोगत दिलीप माजगावकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने साहित्यिक,...\nशिवरायांचे गुरु कविंद्र परमानंद यांचे समाधीस्थळ दुर्लक्षीत\nमहाड : शिवभारत ग्रंथाचे लेखक आणि 'छत्रपती शिवरायां'चे गुरु म्हणून ओळखले जाणारे 'कविंद्र परमानंद' यांचे पोलादपूर येथील समाधी स्थळ सरकार दरबारी दुर्लक्षित राहिले आहे. याच स्थळाजवळ सामाजिक संस्थेने तयार केलेल्या दुर्गसृष्टीचीही वातहात झाली आहे. पोलादपूर बसस्थानका शेजारी असणारे हे स्थळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/apple-company-market-value-1-trillion-dollar-share-market-india-world-bank/", "date_download": "2018-12-10T16:10:00Z", "digest": "sha1:3GMDMKXROKONVZXKWYVF3ZL3LVZ4N2FB", "length": 7557, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘अॅपल’ कंपनीचे बाजारमूल्य जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘अॅपल’ कंपनीचे बाजारमूल्य जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त\nनवी दिल्ली – प्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलने जगात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अॅपल या कंपनीचे बाजारमूल्य गुरुवारी १ ट्रिलिय��� डॉलर एवढे झाले. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारमूल्य असणारी अॅपल कंपनी अमेरिकेतील पहिली व जगातील दुसरी कंपनी बनली आहे.\nअॅपलच्या कंपनीचे बाजारमूल्य अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. जगातील सहावी अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या जीडीपीतील ३८ टक्क्यांच्या हिस्स्याची बरोबरी अॅपलने केली आहे. याचबरोबर अॅपलने भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएससारख्या तगड्या कंपन्यांना मागे सोडले आहे. तर पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा तीन पट जास्त अॅपलचे बाजारमूल्य आहे.\nवर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, जगातील १७७ देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक अॅपलच्या कंपनीचे बाजारमूल्य आहे. तर केवळ १६ देशांचे जीडीपी या मुल्यापेक्षा जास्त आहेत.\nदरम्यान, मंगळवारी अॅपल कंपनीने आपली आर्थिक स्थितीची माहिती गुंतवणुकदारांना दिली. यानंतर बाजारात अॅपलच्या शेअर्सचे भाव कमी झाले होते. परंतु गुरुवारी पुन्हा बाजारात अॅपलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसलमान – कतरिना शोस्टॉपर\nNext article२५ जणांमध्ये आढळले अन्नबाधेची लक्षणे\nपाकिस्तानमध्ये सिगारेट आणि सरबतवर लागणार ‘पाप’ कर\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष सिनीयर जॉर्ज बुश यांचे निधन\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nइम्रान खान यांनी दर्शवली मोदींशी चर्चा करण्याची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=779", "date_download": "2018-12-10T16:03:41Z", "digest": "sha1:GZSKOSQWJVABNEXMLAM3MI7ZRUZI7AAC", "length": 13673, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nभामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू\n- वेळेवर उपचार न मिळाल्याने बालकाचे गेले प्राण\nतालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील पेनगुंडा येथील पाच वर्षाच्या बालकाचा शेतात विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाल्याची घटना आज २४ ऑगस्ट रोजी घडली आहे. रंजीत रैनु पुंगाठी असे मृतक बालकाचे नाव आहे.\nरंजीत आपल्या आई वडीलासह शेतात गेला होता. आई - वडील शेतात काम करीत होते . रंजीत शेतातच खेळत होता. यावेळी अचानक नाग सापाने त्याला दंश केला. आई - वडील त्वरित मुलाला शेतातून गावात घेऊन आले. गावातील लोकांच्या मदतीने मोटरसायकलवर घेऊन भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात आनत असताना वाटेतच धोडराज या गवाजवाळ रंजितची प्राणजोत मावळली .\nपेनगुंडा ते भामरागड अंतर १५ ते १६ की. मी. आहे. परंतु खराब रस्त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी एक ते दोन तासांचा वेळ लागतो. यामुळेच रंजितला आपले प्राण गमवावे लागले. भामरागड ते नेलगुंडा पर्यंत रस्ता नाही. त्यामुळे अशा अनेक लोकांना आपला जिव गमवावा लागत आहे . तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वेळेवर पोहचू न शकल्याने व उपचार न होऊ शकल्याने आज रंजीत या पाच वर्षाच्या मुलाला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nगडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, अहेरी उपविभागात जनजीवन विस्कळीत\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nदारूची तस्करी करणाऱ्यांकडून ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चिमूर पोलिसांची कारवाई\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष लोमेश वऱ्हाडे अपहार प्रकरणी अखेर निलंबित\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमुलचेरा येथील बस स्थानक बनला जनावरांचा गोठा , विद्यार्थी बस ची प्रतीक्षा करतात पानटपरीवर उभे राहून\nकोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू\nकुपोषण निर्मुलनासाठी पोषणद्रव्ये युक्त तांदूळ रास्त भाव दुकानातून: उद्या आरमोरी येथे शुभारंभ\nमूलचेरा- अहेरी बस गोमनी येथे रस्त्याच्या कडेला फसली\n‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान \nवणी येथील बस स्थानकाजवळ अपघात : एक ठार , एक जखमी\nवाघाने पाडला म्हशीचा फडशा\nपबजी गेम च्या विळख्यात तरुणाई, पालकांची वाढतेय डोकेदुखी\nलोकसभा निवडणुकीसाठी नवीन ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे : अश्विन मुदगल\nभंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक\nवेकोलि कर्म��ारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना\nचांदाळा मार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून वनरक्षक ठार\nजनता तक्रार दरबारात खा. अशोक नेते यांनी जाणून घेतल्या शेतकरी, नागरिकांच्या समस्या\nसेल्फी घेण्याच्या नादात गेला युवकाचा जीव\nसिनेमातील दृष्य पाहून अनुकरण करण्याच्या नादात घेतला गळफास ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू\nमहाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना\nमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त\nराफेल डीलसंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे मोदी सरकार कोंडीत\nशेतकरी महीलेने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली आत्महत्या\nउमरेड - चिमूर मार्गावर मालेवाडा जवळ भीषण अपघात, २ शालेय विद्यार्थी ठार\nआयटकच्या नेतृत्वात विविध कर्मचारी, कामगार संघटनांनी केले जेलभरो आंदोलन\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nपुसद पोलिस ठाण्यातील शिपायाची गोळी झाडून आत्महत्या\nगिधाड हा निसर्ग स्वच्छतेचा प्रतिक आहे : खा. अशोक नेते\nआर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nनागपंचमीनिमित्त पालकमंत्री ना. आत्राम यांनी सेमाना देवस्थानात केली पुजा अर्चा\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमक : तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nरिमोटद्वारे वीजचोरीकरणाऱ्यांविरुध्द महावितरणची १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम\nसरपंच, सरपंचाचा पती, मुलगा आणि ग्रामसवेक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nजम्मू-काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहिद\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलाल��कडून अर्जांची ५० रुपयात विक्री\nवाढीव वीज देयकांबाबत २४ तासाच्या आत स्पष्टीकरण करा\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nमुसळधार पावसामुळे कन्नमवार जलाशय झाले ‘ओव्हरफ्लो’\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व जवान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/auto/options-125-cc-scooters/amp/", "date_download": "2018-12-10T16:41:07Z", "digest": "sha1:7PSEVCJHGJ3M4RXQ5LYYK4ISRHBTL6AM", "length": 11174, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "options in 125 cc scooters | १२५ सीसी क्षमतेच्या स्कूटरमध्ये सध्या बऱ्यापैकी पर्याय | Lokmat.com", "raw_content": "\n१२५ सीसी क्षमतेच्या स्कूटरमध्ये सध्या बऱ्यापैकी पर्याय\n१२५ सीसी ताकदीच्या स्कूटर्समध्ये सध्या ग्रॅझिया, व्हेस्पा व सुझुकी अॅक्सेस या तीन स्कूटर्स बाजारात पर्याय म्हणून राहाता येता. ऑटोगीयरच्या स्कूटरच्या जमान्यामध्ये स्कूटर म्हणजे सुलभ आरामदायी पर्याय म्हणून दुचाकीचालक त्याकडे पाहातात.\nशहरांमध्ये स्कूटर हा दळणवळणाचा एक चांगला पर्याय ठरला आहे. सामान वाहून नेण्याची क्षमता, हेल्मेट ठेवण्याची सुविधा आणि महिलांनाही चालवण्यासाठी सुलभता या तीन गुणांमुळे सध्याच्या स्कूटर्स या ग्राहक उपयोगी झालेल्या आहेत. त्यातही आता १२५ सीसी इंजिनक्षमतेच्या स्कूटर्स या या आधीच्या ११० सीसी वा १०० सीसी क्षमतेपेक्षा काही जास्त ताकदीच्या व इतके असूनही बऱ्यापैकी मायलेज देणाऱ्या असल्याने लोकांचा कलही त्याकडे वळला आहे. होंडा अॅक्टिव्हा १२५ सीसी स्कूटरीनंतर सध्या नवा पर्याय म्हणून होंडाची ग्रॅझिया, सुझुकीची अॅक्सेस व व्हेस्पा या तीन स्कूटर्स १२५ सीसी मध्ये पर्याय आहेत. सध्या होंडा अॅक्टिव्हा अधिक खपाची असल्याचे दिसते खरी परंतु १२५ सीसी ताकदीच्या स्कूटरमध्ये सुझुकी एक्सेसने बाजी मारलेली आहे. त्यामुळे होंडानेही आता ग्रॅिझया ही १२५ सीसी ताकदीची स्कूटर बाजारात आणली आहे, बाजारात आणखी एक १२५ सीसी ची स्कूटर आहे ती म्हणजे व्हेस्पा. मात्र या तीनही वेगळ्या कंपन्यांच्या स्कूटरमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा विशेष करून लूकमध्ये फरक दिसतो. त्यामध्ये व्हेस्पा ही स्कूटर मात्र रचना व आरेखनातही पूर्ण वेगळी आहे. व्हेस्पा ही स्कूटरमध्ये सर्वात महाग असणारी स्कूटर आहे. इटालियन थीमवर तयार केलेल्या या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरची बॉडी ही ट्युब्यूलर नाही. तसेच तिचा लूक क्लासिक आहे. व्हेस्पावरून प्रवास तसा स्मुथ वाटावा असा आहे, स्कूटरला एक स्थिरता आहे, कारण इंिजन वबॉडी यांच्यामध्ये लींक िस्प्रंग तंत्र वापरले आहे. त्यामुळे वेग कोणताही असला तरी आरामात चालते. या स्कूटरला पुढील चाक ११ इंच टायरचे असून मागील १० इंच टायरचे आहगे मात्र शॉकअब्ज चांगले असल्याने छोट्या खड्ड्यांवरून जाताना त्रास होत नाही. मात्र हिची किंमत सुमारे ७० हजार रुपयांपासून सुरू होते. व्हेस्पा - स्लीम रचनेची व सौंदर्यपूर्ण. क्लासीक लूक असणारी ही स्कूटर असून आसन व हँडल यांच्या रचनेमुळे काहीशी अधिक आरामदायी. डिजिटल स्पीडोमीटर स्कूटरमध्ये प्रथम व्हेस्पाला वापरला गेला होता. पूर्ण पत्रा बॉडी, मोनोकॉक रचना असल्याने अधिक मजबूत व एकसंघता वाटते. १० बीएचपी ताकद. होंडा ग्रॅझिया - अॅक्टिव्हा १२५ च्याच पद्धतीचा वापर केला असा तरी स्पोर्टी लूक व नव्या सुविधा यात आहेत.यामध्ये एलईडी हेडलॅम्प, स्टायलिश बनवण्याचा प्रयत्न. ट्यूब्युलर स्टील चासी व फायबरबॉडीचा वापर. कॉम्बी ब्रेक, ८.५ बीएचपी ताकद. सुझुकी एक्सेस - काहीशी वेगळा लूक देण्यात आला असून इंडिकेटरची रचना, स्विचचे फिनिशिंग, ट्यूब्युलर स्टील चासी व फायबरबॉडी, आसन व्यवस्था सपाट असल्याने रूंदी चांगली वाटते. ८.७ बीएचपी ताकद. या स्कूटर्सच्या मायलेजचा विचार केला तर सध्याच्या पुणे-मुंबई सारख्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणी खरे म्हणजे मायलेज मिळणे हा नशिबाचा भाग ठरतो. स्टॅण्डर्ड चाचणीमध्ये असणारे मायलेज शहरांमध्ये कधी मिळत नाही. जास्तीत जास्त ४० ते ४५ िकलोमीटर इतके मायलेज प्रति लीटर पेट्रोलला मिळते. शहरातील रस्त्यांची स्थीत, वाहतुकीची स्थिती साधारण १० किलोमीटरपेक्षाही कमी अंतर जाण्यामुळे मिळणारे मायलेज हे खरे पाहिले तर जमेस धरण्यासारखे नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आज एकंदर शहरी स्कूटर्सचा वापर मायलेजपेक्षा कम्फर्ट यादृष्टीनेच केला जातो, ह��� लक्षात घ्यायला पाहिजे. सपाटीच्या रस्त्यावर ताशी ४५ ते ५० किलोमीटरच्या स्थिर वेगाने मोकळ्या रस्त्यावर व दीर्घ पल्ल्यामध्ये मायलेज नक्कीच चांगले मिळू शकते. मात्र शहरात ते अपेक्षित नक्कीच राहिलेले नाही, अशी स्थिती आहे.\nदोनशे जणांच्या नावे वाहन कर्ज लुबाडणाऱ्या टोळीस अटक\nमौजमजेसाठी मोटारसायकल चोरणारे पाच जण अटकेत\nआरटीओ कार्यालयात दुचाकी ‘पासिंग’साठी ३६० रुपयांचे ‘लक्ष्मी दर्शन’\nपुणेकरांच्या हॉर्नचा आव्वाज मोठ्ठाच.. औषधाला सुध्दा संयम नाही..\n विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर\nविजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार\nतब्बल 33 वर्षे देशसेवेत असलेली जिप्सी घेणार अखेरचा निरोप...\nसरदाराची सटकली...जेवढ्या रंगाच्या पगड्या, तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस ताफ्यात\nइलेक्ट्रीक वाहनांसाठी कोणीही चार्जिग स्टेशन उभारू शकणार\nट्रक, टेम्पोमधून प्रवास करताय अपघातानंतर एक छदामही मिळणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/govt-asks-security-forces-not-launch-operations-jammu-kashmir-during-ramzan-116889", "date_download": "2018-12-10T15:56:16Z", "digest": "sha1:ONXH24KGNHD6I77N2XWDJ4W3LEZTQDPQ", "length": 11768, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Govt asks security forces not to launch operations in Jammu Kashmir during Ramzan रमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई नको : केंद्र सरकार | eSakal", "raw_content": "\nरमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई नको : केंद्र सरकार\nबुधवार, 16 मे 2018\nजम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणे थांबवावे, अशी केंद्राकडे मागणी केली होती.\nनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये रमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलामार्फत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. कारण रमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कोणतीही मोहिम न राबविण्याच्या सूचना आज (बुधवार) केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे रमजानच्या महिन्यात दहशवाद्यांविरोधातील मोहीम काही काळासाठी थांबविण्यात येणार आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अनेकदा चकमक होत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण होत असते. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्यात दहशतवाद्यांविरोधात का��वाई करणे थांबवावे, अशी केंद्राकडे मागणी केली होती.\nमुफ्ती यांच्या मागणीनुसार, रमजानच्या महिन्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात कोणतेही ऑपरेशन लाँच न करणयाच्या सूचना केंद्र सरकारने सुरक्षा दलाला दिल्या आहेत. मात्र, जर दहशतवाद्यांच्या बाजूने स्वत: हल्ला करण्यात आला तर त्याला प्रत्युत्तर देण्याबाबत मुभा देण्यात आली आहे.\n'कारगिल युद्ध होणार हे अडवाणींना माहीत होते'\nचंडिगड : \"कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना होती,'' असा गौप्यस्फोट \"रॉ' या गुप्तचर...\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nजम्मूत बस दरीत कोसळून अपघात; 11 जणांचा मृत्यू\nजम्मू : जम्मू काश्मीरच्या पूँच जिल्ह्यात एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बस खोल दरीत कोसळल्याने बसमधील 11 जणांचा मृत्यू झाला. ही घटना...\nअमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तीन जणांना अटक\nजम्मू : जम्मूमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून, त्यात एका आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याचा समावेश...\nआता 'रावी'चे पाणी पाकिस्तानला नाही\nनवी दिल्ली : पंजाबमधील शाहपूरकंदी येथे रावी नदीवर धरण बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास केंद्र सरकारने काल (गुरुवार) हिरवा कंदिल दिला. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/literature/", "date_download": "2018-12-10T15:21:31Z", "digest": "sha1:L46HMJMBK2B4PFR52RZY3PBJBECJ7LA3", "length": 13183, "nlines": 113, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "साहित्य/ललित – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nविविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…\n“शाळेचा शोध कुणी लावला” हा प्रश्न माझ्या सहावीत जाणार्‍या बंड्याला सिनीयर केजीत गेल्यापासून भेडसावतो आहे. खेळणी, कार्टुन आणि छोट्या भीमच्या जगात सुखी असता असता इवल्याशा लहान जीवाच्या मागे हा शाळा नावाचा प्रकार कशासाठी असतो हा त्याचा रास्त प्रश्न आहे. […]\nरात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. […]\nएक बातमी धडकली. गरूजींची बदली झाली. आता ते दुसऱ्या गावी जाणार होते. मनाला वेदना होऊ लागल्या. सरकारी आदेश आला होता. नाईलाज झाला होता. गुरुजींनी बदली मागितली नव्हती. तरीही बदली झाली. मुलं पोरकी झाली. मुलं रडत होती. गाव डोळे पुसत होते. पाठमोरी आकृती धुसर होत होती. […]\nकृषि विदयालयात मित्रांच्या खुप बढाया मारल्या जायच्या मी हे केलं मी ते केलं हे तर काहीच नाही त्यापेक्षा मी जास्ता करु शकतो वगैरेवगैरे. एकाने हरभराच्या झाडावर चढवायचे दुस-याने उतरवायचे अश्या बोलण्यातच एकदा आमच्या मित्रांमध्ये पैज लागली. […]\n“आहो ताई,आमच्या समद्या झोपडपट्टीत हेच हाय, येथे आम्ही घरोघरी रोजच्या वीसतीस रुपयांसाठी भांडी घासतो,कामं करतो ते काही उगीच नाही.सर्वांचे नवरे खूप कमाई करत्यात दिवसभर, आणि रात्री पुरी दारूत घालवत्या. पुन्हा काही बी बोलायचे नाही आम्ही.बोललो तर भांडण, शिव्या आणि मारामारी. जरा जास्त काही बोलायला गेलो तर हे, आज घडले तसे चालू असते चार आठ दिवसांला”. “नवरे […]\nपिकांनी माना टाकल्या होत्या. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत होता. नद्या आटलेल्या , कोरडयाठाक पडलेल्या होत्या. अंगाभेवती चिलटं घोंग���वेत. पुन्हा हातानं हानावेत. तशी माणसं कावल्यागत झाल्ती . पावसाचा शिपका जूनमधी पडून गेल्ता. त्यानंतर गोमतार शिंपडल्यावाणी तरी यायचं त्यांनी. चार- दोन ढगं आभाळात यायचे . […]\nराजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती. त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी […]\nती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती. त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक दरवाजा होता. तो ही पांढरा फटक\nनिसर्गरम्य तळकोकणचा प्रवास – आरामदायी तेजस एक्सप्रेसने\nकोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. […]\nसातारा स्टँडवर सरवांची वर्दळ सुरू असल्यानं स्टँड बहरल व्हती,कॉलेज ची गावठी पोरं उगाचच उनाडक्या करीत इकडून तिकडं फिरत व्हतं..त्यासनी असं वाटत व्हतं जणू सगळ्या जगाची अक्कल त्यासनी आलीय…एक एका गावची एस टी येत व्हती तसं पोरा अन पोरींचा घोळका लगबगीनं गाडीकड धाव घेत एकमेकांसनी म्होर ढकलत जात व्हता. […]\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/kangana-ranaut-expressed-his-opinion-about-politics-406766-2/", "date_download": "2018-12-10T16:18:34Z", "digest": "sha1:74B3OYT2UXVK3UDTBJFC74JYJLWE7HOC", "length": 7446, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कंगना राणावतचे राजकारणाबद्दल बेधडक वक्तव्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकंगना राणावतचे राजकारणाबद्दल बेधडक वक्तव्य\nआपल्या बेधडक अभिनयाबरोबरच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत ओळखली जाते. इन कन्वरसेशन विद द मिस्टिक 2018 या शोमध्ये सदगुरु जग्गी वासुदेव यांच्यासोबत चर्चा करताना तिने राजकारणाबद्दल आपले मत व्यक्त केले.\nपत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, माझी राजकारणात येण्याची मुळीच इच्छा नाही. ” राजकारणाला कोणी करियर म्हणून पाहू नये, ज्यांना राजकारणामध्ये यायचे आहे त्याने जगातील सर्व भौतिकसुखांचा त्याग करून यात यावे. त्यांनी वैराग्याचे धारण करावे.” ती पुढे असेही म्हणाली की, तुम्हाला जर खरेच राजकारणात येऊन जनतेची सेवा करायची असेल तर तुम्हाला तुमचे कुटुंब आणि जीवनातील अन्य गोष्टींचा त्याग करावा लागेल. तेव्हाच तुम्ही देशाची सेवा करण्यास तत्पर असाल.असाच तुमचा दृष्टिकोन असायला हवा. “\nकंगना इतर काही गोष्टींवर प्रकाश टाकत पुढे म्हणाली, “मला वाटते की देश्याच्या सद्यस्थितीवर चारचा करायला हवी आणि कश्याप्रकारे आपण देश एकसंध करू शकतो या गोष्टींचा विचार केला पाहिजे. माझ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी याबाबत बोलायला तयार नसतात.”\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंपामुळे जनजीवन विस्कळीत…\nNext articleघटनात्मक वैध आरक्षण तातडीने द्या\nVideo: का झाले भरत जाधव इतके भावुक पहा उद्या संध्याकाळी ५.०० वाजता\n येतंय ‘माऊली’चं धमाकेदार गाणं\nपॅरिस मध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’\n2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची केली कमाई\nPromo: अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्यासोबत दिलखुलास गप्पा.. उद्या सायंकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-10T15:11:50Z", "digest": "sha1:2A25GBIJDKCKSKQ67AVKKZCMGHXLCOBW", "length": 14985, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विकास कृष्णन,अमित पांघाल उपान्त्य ���ेरीत ; मुष्टियुद्धातही भारताची दोन पदके निश्‍चित | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news विकास कृष्णन,अमित पांघाल उपान्त्य फेरीत ; मुष्टियुद्धातही भारताची दोन पदके निश्‍चित\nविकास कृष्णन,अमित पांघाल उपान्त्य फेरीत ; मुष्टियुद्धातही भारताची दोन पदके निश्‍चित\nजकार्ता- भारताचा गुणवान मुष्टियोद्धा विकास कृष्णनने डोळ्याच्या दुखापतीची पर्वा न करता आपल्या प्रतिस्पर्ध्यावर झुंजार मात करीत 75 किलो गटाची उपान्त्य फेरी गाठताना सलग तिसऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेत पदकाची निश्‍चिती केली. तसेच भारताच्या अमित पांघालने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर संपूर्ण वर्चस्व गाजविताना 49 किलो गटांत उपान्त्य फेरीत धडक मारताना भारताला मुष्टियुद्धात आणखी एका पदकाची कमाई करून दिली.\nयाआधी 2010 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि 2014 आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या विकास कृष्णनने 75 किलो गटातील उपान्त्यपूर्व फेरीत चीनच्या तुओहेता एरबिएके तांग्लातिहानचे आव्हान एका गुणाने मोडून काढले. पहिल्या फेरीत बचावात्मक धोरण अवलंबणाऱ्या विकासने रक्‍तबंबाळ झालेल्या डाव्या डोळ्याकडे दुर्लक्ष करून पुढच्या फेऱ्यांमध्ये आक्रमण करीत तांग्लातिहानला निष्प्रभ केले.\nदुखापतीमुळे स्वतला वाचवीत योग्य वेळीच आक्रमण करणाऱ्या विकासच्या बाजूने पंचांनी 3-2 अशा फरकाने कौल दिला. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी विकाससमोर आता कझाखस्तानच्या अबिलखान अमानकुलचे आव्हान आहे. तांग्लातिहान हा चांगला प्रतिस्पर्धी असला, तरी याआधी मी त्याला 5-0 असे परा��ूत केले होते, असे सांगून विकास म्हणाला की, या वेळी पहिल्याच फेरीत डाव्या डोळ्याला दुखापत झाल्यामुळे माझ्या खेळावर स्वाभाविकपणेच मर्यादा पडल्या. यापुढील फेरीत मला अधिक काळजी घ्यावी लागेल.\nत्यानंतर अमित पांघालने 49 किलो गटातील उपान्त्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या किम जॅंग रयोंगचा 5-0 असा धुव्वा उडवीत उपान्त्य फेरी गाठताना पहिल्यावहिल्या आशियाई पदकाची निश्‍चिती केली. केवळ 22 वर्षीय अमितने आपल्या वीस वर्षीय प्रतिस्पर्ध्याला सातत्यपूर्ण आक्रमणाने जेरीस आणले. अमितसमोर आता उपान्त्य फेरीत फिलिपाईन्सच्या कार्लो पालमचे आव्हान आहे.\nयाआधी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अमितसाठी हे वर्ष भलतेच यशदायी ठरले आहे. त्याने राष्ट्रकुल पदकासह इंडिया ओपन स्पर्धा जिंकताना बल्गेरियातील प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले आहे. आता आशियाई स्पर्धेतही यश मिळवून सुवर्णपदकाची हॅटट्रिक करण्याची अमितला संधी आहे. अमित हा आमच्या सर्वोत्तम बॉक्‍सरपैकी एक असून त्याच्याकडून निश्‍चितपणे सुवर्णपदकाची अपेक्षा असल्याचे भारताचे मुष्टियुद्ध सहप्रशिक्षक सी. ए. कुटप्पा यांनी सांगितले.\nसरजूबालाच्या पराभवाने महिलांची पाटी कोरी\nमहिला गटांत जागतिक रौप्यविजेत्या सरजूबाला देवीचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. महिलांच्या 51 किलो वजनगटाच्या उपान्त्यपूर्व फेरीत चीनच्या चॅंग युआनने सरजूबाला देवीचे आव्हान 5-0 असे एकतर्फी मोडून काढत उपान्त्य फेरी गाठली. चॅंग ही यूथ ऑलिम्पिकमधील सुवर्णविजेती असून तिने जागतिक यूथ स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले आहे. सरजूबाला देवीच्या पराभवामुळे भारतीय महिला बॉक्‍सिंग पथकाला पहिल्यांदाच पदकाविना हात हलवीत परतावे लागणार आहे. गेल्या 2014 इंचेओन आशियाई स्पर्धेत भारताच्या माजी जगज्जेत्या मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले होते. तर सरिता देवी व पूजा ारणी यांनी कांस्यपदके जिंकताना महिलांच्या पदकांची संख्या तीनवर नेली होती. मेरी कोमने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली असून त्याचा परिणाम भारतीय महिलांच्या कामगिरीवर झाला आहे.\nसिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालयाला विजेतेपद\nअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, जोकोविच, कर्बर दुसऱ्या फेरीत\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्��ात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-12-10T14:54:11Z", "digest": "sha1:4IIDZDG6RCLWI2Y7646RBQA6VKHDWCGN", "length": 5008, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चालणे - विकिपीडिया", "raw_content": "\nपाय वापरून हालचाल करण्याच्या क्रियेस चालणे असे म्हणतात. धावणे या क्रियेपेक्षा हे निराळे असते.\n४ हे सुद्धा पहा\nआदिमानव दोन पाय वापरून चालण्याचे तंत्र शिकला. तेव्हापासूनच मानवजातीच्या सर्वागीण विकासाला गती आली असे मानले जाते.\nचालण्याने अनेक प्रकारचा व्यायाम घडून शरिराचे चलनवलन सुधारते.त्याद्वारे शरीरातील १५४ स्नायूंना व्यायाम मिळतो. रोज १०००० पावले(अंदाजे पाउण ते एक किमी) चालणे आरोग्यास चांगले असते. वजन घटविण्यासाठी चालणे हा चांगला व्यायाम असतो. चालण्याने तणाव कमी होतो. झोपही चांगली लागते. चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठऱते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१६ रोजी ०८:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/kaufmannisch", "date_download": "2018-12-10T16:31:39Z", "digest": "sha1:KWC6IO7Q7INPCVG6HNRXLCVXSXGMNGPC", "length": 6814, "nlines": 131, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Kaufmännisch का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nkaufmännisch का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे kaufmännischशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला kaufmännisch कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nkaufmännisch के आस-पास के शब्द\n'K' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'kaufmännisch' से संबंधित सभी शब्द\nसे kaufmännisch का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'The subjunctive' के बारे में अधिक पढ़ें\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nolumikiss दिसंबर ०७, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/kraftfahrzeug", "date_download": "2018-12-10T16:15:33Z", "digest": "sha1:CYHMFBNAROMUZLAC7THJFAY4VH4RIB6K", "length": 6766, "nlines": 124, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Kraftfahrzeug का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nKraftfahrzeug का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Kraftfahrzeugशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला Kraftfahrzeug कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nKraftfahrzeug के आस-पास के शब्द\n'K' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Kraftfahrzeug का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'Conditional clauses' के बारे में अधिक पढ़ें\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nolumikiss दिसंबर ०७, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%20%E0%A4%B5%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%2520%E0%A4%B5%2520%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2018-12-10T15:36:51Z", "digest": "sha1:ZAHZ73366PZXD2ISLCJHLPX4SGFDDQZJ", "length": 27652, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (6) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंज��� filter\n(-) Remove कायदा व सुव्यवस्था filter कायदा व सुव्यवस्था\nआत्महत्या (178) Apply आत्महत्या filter\nशेतकरी आत्महत्या (87) Apply शेतकरी आत्महत्या filter\nगुन्हेगार (44) Apply गुन्हेगार filter\nप्रशासन (43) Apply प्रशासन filter\nविद्यार्थी आत्महत्या (37) Apply विद्यार्थी आत्महत्या filter\nमहाराष्ट्र (19) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (17) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (16) Apply निवडणूक filter\nमहापालिका (14) Apply महापालिका filter\nउत्तर प्रदेश (12) Apply उत्तर प्रदेश filter\nसर्वोच्च न्यायालय (11) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nगुन्हे अन्वेषण विभाग (10) Apply गुन्हे अन्वेषण विभाग filter\nनक्षलवाद (10) Apply नक्षलवाद filter\nपीआय म्हणून आला अन्‌ किराणा नेला\nऔरंगाबाद - जिन्सी परिसरात पोलिस निरीक्षक म्हणून मिरवणाऱ्या एका तोतयाने दुकानदाराला गंडविले. आपण गुन्हे शाखेचे निरीक्षक असल्याचे सांगून त्याने चक्क किराणा माल घेऊन पैसे न देता निघून गेला. ही घटना तीन डिसेंबरला कैलासनगर भागात घडली. मोहंमद युनूस हाजी अब्दुल गफ्फार (वय ४१) हे कैलासनगर भागात राहतात....\nबापाने केला मुलाचा खून\nसिल्लोड - शेतजमीन नावावर करून देण्यावरून बाप-मुलात सतत होत असलेल्या वादातून रागाच्या भरात बापाने मुलाच्या डोक्‍यात टिकमाचा दांडा मारला. जखमी अवस्थेत मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण घटनेनंतर चार दिवसांनी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाची आई अनिता कौतिक मिरगे यांनी सिल्लोड...\nकाळ्या जादूच्या नावाखाली भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण\nठाणे - काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने एका 35 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार राबोडी येथे नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. भोंदूबाबाची पत्नी रुबिना नूर मोहम्मद शेख (32) हिला पोलिसांनी अटक केली; मात्र...\nजालना, नांदेड जिल्ह्यांत तीन शेतकरी आत्महत्या\nजालना, नांदेड - जालना जिल्ह्यात दोन आणि नांदेडमध्ये एक अशा तीन शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. श्रीपत धामणगाव (ता. घनसावंगी) येथील तात्या राधाकिसन शिंदे (वय 45) यांनी आत्महत्या केली. पिंपळी धामणगाव (ता. परतूर) शिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह...\nभोजपुरी सुपरस्टार रवी किशनला दीड कोटींचा गंडा\nमुंबई - भोजपुरी सुपरस्टार रवी किशनला आलिशान घर देण्याच्या नावाखाली एका बांधकाम व्यावसायिकाने दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रवी किशन व आणखी एका आर्थिक सल्लागार व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या तीन संचालकांविरोधात आर्थिक...\nमागितला ढीग, मिळाला कण\nसातारा - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यामुळे पक्की किंवा हक्काची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारत मिळणार आहे. वास्तविकता सातारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत २८६ ग्रामपंचायतींसाठी इमारत मिळावी, अशी...\nमहसूल, पोलिस सर्वाधिक ‘भ्रष्ट’\nऔरंगाबाद - कामातील सचोटी आणि शुद्ध आचरणाला बगल देत पैशांची चटक लागलेल्या अधिकाऱ्यांमध्ये महसूल व पोलिस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यंदादेखील राज्यात आघाडीवर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. जानेवारी २०१८ ते २१ नोव्हेंबर २०१८ या काळातील लाचलुचपत...\nचिंचवडमध्ये खंडणीखोर महिलेला अटक\nपिंपरी - मारहाण आणि शिवीगाळीची तक्रार मागे घेण्यासाठी चार हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी दुपारी चिंचवड स्टेशन येथे घडली. अनिता संजय भापकर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप लक्ष्मण शेडगे (वय 38, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) यांनी पिंपरी पोलिस...\nसेल्फी, ब्लॅकमेलिंग अन्‌ गैरवर्तन\nनागपूर - स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा संचालक राहुल भुसारी याने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह सेल्फी काढले. त्याच्या मदतीने तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून गैरवर्तन करायचा. विरोध करणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीला त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. धंतोली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा...\nफेसबुकवरून सूत जुळल्याने तीन मुलांच्या आईचे पलायन\nअमरावती - सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीनंतर तीन मुलांची आई मुंबईतील युवकाच्या प्रेमात पडली अन्‌ दोन अपत्यांना वाऱ्यावर सोडून एका मुलीला घेऊन तिने पलायन केले. गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. २४) याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एजाज अन्सारी (नरिमन पॉइंट, मुंबई), असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे...\nदेवगाव रंगारी - देवगाव रंगा��ी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते. नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री...\nएमबीबीएसच्या विद्यार्थ्याची उरुळी कांचनमध्ये आत्महत्या\nउरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे....\nप्रेमसंबंधाच्या संशयातून मंगरूळला तरुणाचा खून\nपारोळा - मंगरूळ (ता. पारोळा) येथे नातेवाइकांमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयातून एका गटाने दुसऱ्या गटाच्या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण केली. यात तो जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. याबाबत तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगरूळ येथील...\nपिंपरी रेल्वे स्टेशनलगतच्या झोपड्यांवर कारवाई\nपिंपरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी स्टेशनलगत असणाऱ्या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना, त्याला शनिवारी (ता. 17) दुपारी हिंसक वळण लागले. संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक करत अचानक झाड पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला आणि या...\nडाकू ते गांधी विचारांचा प्रचारक (व्हिडिओ)\nलातूर - वाल्याचा वाल्मीकी झाला, ही पौराणिक कथा आपल्याला माहिती आहे. अशीच एक खरीखुरी घटना मध्य प्रदेशातील चंबलघाटी गावात घडली. पैशांसाठी शंभरहून अधिक लोकांना ठार मारलेला, कित्येक लोकांचे अपहरण केलेला, हजारो ठिकाणी दरोडे घातलेला एक कुख्यात डाकू गांधी विचारांच्या संपर्कात आला आणि त्याचे जीवनच बदलून...\nमराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या\nऔरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि ला��ूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. सेलू शहरातील...\nव्हिडिओ गेमच्या नादातून विद्यार्थ्याची आत्महत्या\nनागपूर - शाळकरी विद्यार्थ्याने घरी कुणी नसताना गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना महाल परिसरात उघडकीस आली आहे. मोबाईल व व्हिडिओ गेमच्या नादातून त्याने हे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे. क्रिश लुनावत (१४) रा. मुंशी गल्ली, महाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सातव्या...\nवाहनांना ‘वॉन्टेड’मधून काढण्यास टाळाटाळ\nऔरंगाबाद - परिवहन कार्यालयाने कारवाई केलेल्या वाहनांना वॉन्टेडमध्ये टाकले जाते; मात्र दंड भरल्यानंतर वाहन वॉन्टेडमधून काढणे अपेक्षित आहे. तरीही महिना-महिना वाहनधारकांना चकरा मारण्यास भाग पाडले जात आहे. खटला विभागाच्या मनमानी कारभाराने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. आरटीओ कार्यालयातर्फे मोटार वाहन...\nजवानाकडून पोलिसानेच घेतली लाच\nऔरंगाबाद - राज्य राखीव बलातील जवानाकडून वीस हजारांची लाच घेताना सातारा पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकला. पत्नीने केलेल्या तक्रारीचा अहवाल समादेशकांना न पाठवण्यासाठी फौजदाराने लाच घेतली. ही कारवाई सोमवारी (ता. १२) पोलिस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. नारायण...\nऔरंगाबाद - कर्ज व नापिकीला कंटाळून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत सहा शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत मृत्यूला कवटाळले. यावरून यंदाही दुष्काळी स्थिती गंभीर होत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात दोन-दोन, तर उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T14:47:47Z", "digest": "sha1:ZTFGYYQCFAQJQKTYYV7XWAVLMCPKNRF3", "length": 11842, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "उद्धव ठाकरे म्हणाले; बाळासाहेब गरुडझेप घेणारे, बाकीचे 'गारुडी'! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nसदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत ‘रश्के कमर’चा व्हिडिओ व्हायरल\nविजय मल्ल्याला भारतात न्याय मिळण्याबाबत साशंकता\nHome breaking-news उद्धव ठाकरे म्हणाले; बाळासाहेब गरुडझेप घेणारे, बाकीचे ‘गारुडी’\nउद्धव ठाकरे म्हणाले; बाळासाहेब गरुडझेप घेणारे, बाकीचे ‘गारुडी’\nमुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ‘जाती गाडून हिंदू म्हणून एकत्र करण्याचा राजकीय चमत्कार बाळासाहेबांनी केला. त्यांच्याच पुण्याईचे फळ आजचे राज्यकर्ते चाखत आहेत. आज हिंदुस्थान संकटात आहे व हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ सुरू आहे,’ असं सांगतानाच, ‘बाळासाहेब हे गरुडझेप घेणारे होते. बाकी सगळे पुंग्या वाजवणारे ‘गारुडी’ बनले आहेत,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं नाव न घेता केली आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे. ‘देशाचे राजकारण हे गजकर्णाच्या खालच्या पातळीवर पोहोचले आहे व महाराष्ट्र हा राष्ट्रीय राजकारणातून बाद झाला आहे. अशा विचित्र अवस्थेत शिवरायांचा महाराष्ट्र सापडला आहे. तोंडाची डबडी वाजवून आरोप-प्रत्यारोपांचा गोंधळ घालणे यालाच काही जण राजकारणाचा मुलामा देत असतील तर त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे राजकारण व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला पाहिजे,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे.\n>> बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्��मातून समाजकारण वा राजकारण करताना जातीपातीचा विचार केला नाही. मात्र, आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे महाराष्ट्र आज जेवढा नाती-जाती-पोटजातींत फाटला आहे तेवढा याआधी कधीच विभागलेला नव्हता. राज्याच्या सामाजिक एकोप्याच्या अशा काही चिंधडय़ा उडाल्या आहेत की, त्यास ठिगळं लावणेही जिकरीचे झाले आहे. आज राज्यातील अठरापगड जाती व पोटजाती त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून दुसऱ्या जातीच्या नावाने जो शिमगा करतात व इतर जाती-पोटजातींना पाण्यात पाहून राज्याच्या भवितव्याचे डबके करतात ते पाहून बाळासाहेबांनंतर राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकात्मतेच्या कशा चिंधडय़ा उडवल्या आहेत ते स्पष्टच दिसते.\nआता राम गणेश गडकरींच्या पुतळ्याचा वाद; ‘त्या’ कार्यकर्त्यांना रोखले\nशेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी; सेन्सेक्स ३६, ००४ च्या शिखरावर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=71&lid=1", "date_download": "2018-12-10T15:29:16Z", "digest": "sha1:PXFETHTCAO7HODTC7J2XOLQE76KFDJM4", "length": 5090, "nlines": 47, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "द Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास", "raw_content": "\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nभारतात खासगी टीव्ही क्रांतीची सुरवात करणारा तो क्षण...\nतो दिवस होता 14 डिसेंबर 1991, ज्या दिवशी अशोक कुरियन आणि मी स्टार टीव्हीच्या हाँगकाँगमधील कार्यालयात पोहोचलो. दहा ते बारा वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी तिथे होते. स्टार टीव्हीचे प्रमुख रिचर्ड ली मात्र तिथे नव्हते, म्हणून आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. एखादा राजा आशीर्वाद देण्यासाठी येतो आहे असे चित्र होते.\nअचानक रिचर्ड यांनी प्रवेश केला आणि माझ्या समोर बसले. ‘ओके, इंडियन चॅनेल, हिंदी चॅनेल,व्हेअर इज मनी इन इंडिया’ रिचर्ड यांचा सूर नकारात्मक होता’. ‘मला जाँईंट व्हेंचर मध्ये स्वारस्य नाही.’\nतिथे असलेल्या अधिका-यांसह सगळे जण थक्क झाले होते. हा प्रोजेक्ट कामाचा नाही असे मत रिचर्ड यांनी अगोदरच बनवले असावे असे दिसत होते.\nम्हणून मी रिचर्ड यांच्याशी थेट बोलणे सुरू केले. ‘मिस्टर ली, तुम्हाला जाँईंट व्हेंचरमध्ये रस नसेल तर तुम्ही (सॅटेलाईट) ट्रान्सपॉन्डर आम्हाला लीजवर देऊ शकाल का\n‘दरवर्षी 5 मिलियन डॉलरहून कमी दरात कुठलाही ट्रान्सपॉन्डर उपलब्ध नाही,’ रिचर्ड म्हणाले. त्यांच्या या उद्दाम उद्गारांनी मी दुखावला गेलो होते.\n‘ठिक आहे, 5 मिलियन डॉलर देण्यास मी तयार आहे ’ हा एका झटक्यात घेतलेला निर्णय होता. मी जे म्हणालो त्याच्या परिणामांची मला जाणीव नव्हती.\nप्रकाशन दिनांक : 3 मार्च 2017\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-10T14:48:51Z", "digest": "sha1:3VPDGK4TGSDXCECZIRVQJFVCR6EMQKUX", "length": 18338, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'भाजप-शिवसेना सरकारचे अपयश सांगण्यासाठीच काँग्रेसची राज्यव्यापी यात्रा' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nसदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत ‘रश्के कमर’चा व्हिडिओ व्हायरल\nविजय मल्ल्याला भारतात न्याय मिळण्याबाबत साशंकता\nHome breaking-news ‘भाजप-शिवसेना सरकारचे अपयश सांगण्यासाठीच काँग्रेसची राज्यव्यापी यात्रा’\n‘भाजप-शिवसेना सरकारचे अपयश सांगण्यासाठीच काँग्रेसची राज्यव्यापी यात्रा’\nअशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण\nराज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात सामान्य लोकांमध्ये संतापाची भावना आहे. लोकांशी संवाद साधून सरकारच्या अपयशाची गाथा मांडण्याबरोबरच भाजप-शिवसेना हे सत्ता राबविण्यास योग्य व विश्वासार्ह नाहीत हे पटवून देण्याकरिताच काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्यापासून राज्यभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक लोकांच्या जवळ जाईल तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेसला राज्यात पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.\nआगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरुवात शुक्रवारी कोल्हापूरपासून होत आहे. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे अशी यात्र�� काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी पक्षाची व्यूहरचना आणि यात्रेमागची भूमिका स्पष्ट केली.\nजनसंघर्ष यात्रा काढण्यामागचा उद्देश काय\nकेंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणांकडे लोकांचे लक्ष वेधणे हा यात्रेचा उद्देश आहे. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणुकीपूर्वी भारंभार आश्वासने देत हे दोन्ही पक्ष सत्तेत आले. पण बहुतांशी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊन वर्ष उलटले तरीही सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही. भाजप आणि शिवसेना सत्तेत भागीदार असले तरी गेली पावणेचार वर्षे सातत्याने परस्परांवर कुरघोडय़ा करीत आहेत. परस्परांवर चिखलफेक करणारे पक्ष जनतेची पार दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेची मंडळी भाजपवर टीका करतात, पण सत्तेत मांडीला मांडी लावून बसतात. एकूणच फडणवीस सरकारच्या अपयशांवर लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे.\nकोणत्या मुद्दय़ांवर फडणवीस सरकार अपयशी ठरले, असे वाटते \nसर्वच आघाडय़ांवर फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. कृषी क्षेत्राची पीछेहाट झाली. दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मितीचे मोदी यांचे आश्वासनही हवेत विरले आहे. राज्यात नव्याने गुंतवणूक होत नाही. औद्योगिक क्षेत्रात पोषक वातावरण तयार करण्यात फडणवीस सरकारला अपयश आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही चालूच आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला अद्यापही पुरेसा भाव मिळत नाही. गेल्या वर्षभरात शेतकरी, दूध उत्पादकांचे संप झाले. हे संप सरकारच्या विरोधातच होते. रस्त्यांची अवस्था राज्यभर सर्वत्र वाईट आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. नोटाबंदीमुळे लघूउद्योजकांचे नुकसान झाले. मोदी किंवा फडणवीस सरकारच्या काळात काही मूठभर लोकांचा अपवाद वगळल्यास कोणाचेच भले झालेले नाही. ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आला, पण लोकांचा आता भ्रमनिरास झाला आहे.\nसध्या राज्यात अटकसत्र सुरू झाले आहे, याबाबत पक्षाची भूमिका\nबॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण याबाबत सरकार गंभीर दिसत नाही. संभाजी भिडे यांना अटक केली जात नाही पण त्याच वेळी डाव्या विचारांच्या विचारवंत, लेखक, वकिलांना अटक करण्यात आली. सनातन संस्थेच्या विरोधात फडणवीस सरकार नरमाईचे धोरण घेताना दिसते. भिडे यांना एक न्याय तर इतरांना वेगळा यावरूनच सरकारच्या हेतूविषयी शंका येते. मुक्तपणे लेखन करणे किंवा विचार मांडण्यास भाजप सरकारच्या काळात लेखक, पत्रकारांवर बंधने आणण्यात येत आहेत. भाजप सरकारचे हेतू साफ नाही हेच यावरून स्पष्ट होते.\nराज्यात समविचारी पक्षांची महाआघाडी मूर्त स्वरूप घेईल असे वाटते का\nराष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा धोरणात्मक निर्णय नवी दिल्लीत झाला आहे. जागावाटपाची चर्चाही लवकरच सुरू होईल. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अन्य समविचारी पक्षांना बरोबर घेण्याचा प्रस्ताव आहे व तशी चर्चा सुरू आहे.\nजनसंघर्ष यात्रेचा फायदा होईल असे वाटते का \nहो नक्कीच फायदा होईल. सामान्य लोकांमध्ये भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात नाराजी आहे. या नाराजीला यात्रेच्या माध्यमातून वाट करून दिली जाईल. काँग्रेस पक्षाला तळागाळातील जनतेचा पाठिंबा आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, दुसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबरपासून उत्तर महाराष्ट्र, तिसरा टप्पा मराठवाडा असे पुढील तीन – साडेतीन महिने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारला धक्का देण्यात काँग्रेस पक्ष नक्कीच यशस्वी होईल.\nसोयाबीन, कापसावरील रोगांबाबत बंगळुरूतील संस्थेच्या वैज्ञानिकांकडून संशोधन\nनाणार विरोधकांचे गणगोत जमीन व्यवहारात गुंतलेले\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/ankushs-success-story/", "date_download": "2018-12-10T16:39:22Z", "digest": "sha1:TTDXVL6K3USMG2JIGWG3LONLAXMQE3B7", "length": 31356, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ankush'S Success Story | अंकुशची उडी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले ध���्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटू��ना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिकचा अंकुश मागजी. त्याच्याकडे ना डिग्री ना शिक्षण. पण त्यानं सौर ऊर्जेवर चालणारी रिक्षाच तयार केलीय...\nशिक्षण हवंच, पण पुस्तकी शिक्षण नाही, डिग्री नाही म्हणून जे करायचं ते केलंच नाही असं सांगत बसलं तर संपलंच सारं. आपण जे करु शकलो नाही त्याचं खापर फोडायला अशी कारणं बरी असतात.\nपण ज्यांना एखादी गोष्ट करायचीच असते, त्यांना कुणी अडवू शकत नाही. ते काहीतरी जुगाड करतात, डोकं आपटतात, हातपाय मारतात पण जमवतातच.\nते कसं जमतं हे विचारा नाशिकच्या अंकुश मागजी या तरुणाला. आधी स्कूटर, मग मोटरसायकल आणि नंतर थेट थेट सौर ऊर्जेवर चालणाºया आॅटो रिक्षा तयार करण्याचे यशस्वी प्रयोग त्यानं केले आहेत. आणि आजवर एक दोन नव्हे तर सौर ऊर्जेवर चालणाºया तब्बल १९ रिक्षा त्यानं विकल्या आहेत. पण हे सारं करायचं तर त्याच्याकडे ‘फॉर्मल’ असं शिक्षण नव्हतं.\nदहावी उत्तीर्ण झाला तेव्हा त्याला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली होती. तो विविध कार्यक्रमांचे फोटो काढू लागला, त्यातून पैसेही मिळत. अकरावीला कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला पण शिक्षणात त्याचे मन रमेना. मला जे पाहिजे ते ज्ञान पाहिजे त��व्हा मिळवील असं तो म्हणायचा, पण निदान डिग्री तरी पूर्ण कर म्हणून आईवडील, नातेवाईक , मित्र आग्रह करत. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अंकुश म्हणतो, ‘माझा शिक्षणाला विरोध नव्हता, त्याचं महत्व मला कळतं. पण चौकटीतच शिक हे मला कळत नव्हतं. मला वाटेल तेव्हा मी लॉची पुस्तकं वाचेन, वाटेल तेव्हा मेडिकलची पुस्तकं वाचेन..मला कुणी सक्ती का करावी- असं मनात यायचं.’\nअसा मनमौजी असल्यानं त्यानं शिक्षण अर्धवट सोडलं. फोटोग्राफी करताना आवडली ती पुस्तकं वाचली. दरम्यान, त्याचं एलइडी लाइटसारख्या अनेक व्यवसायांकडे लक्ष वेधलं गेलं. याचवेळी नाशिकच्या डोंगरे मैदानावर एका प्रदर्शनात सौर ऊर्जेवर चालणारे लाइट्स आणि अन्य अनेक प्रकारची उपकरणं त्यानं बघितली. त्यामुळे सौर ऊर्जेवर काहीतरी वेगळं आणि उपयुक्त करण्याचं त्यानं मनोमन ठरवलं. सौर ऊर्जेकडे जाण्याचं एक वेगळं कारणही होतं. शहरातील रिक्षांचा धूर, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि प्रदूषण यामुळे पारंपरिक पेट्रोल-डिझेलला पर्याय असायला हवा असं म्हणत काहीतरी शोधण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता.\nसौर ऊर्जेविषयी माहिती घेतल्यानंतर सुरुवातीला एका दुचाकीमध्ये बदल करून सोलर पॅनलच्या माध्यमातून ती चालविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोग यशस्वी झाला. त्याचा अ‍ॅव्हरेज काढला तर पाच रुपयांत साठ किलो मीटर असा अफलातून निघाला. अर्थात हा प्रयोग होता. आता या विषयात पुढं जाण्याचं त्यानं ठरवलं. बराच खटाटोप केल्यानंतर मग अ‍ॅटो रिक्षावर प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी होत असताना व्यवसाय म्हणून याचा विचार करायला हवा असं त्यानं ठरवलं. पण त्यासाठी शासकीय परवानग्या आणि परवाने लागणारच.\n२०१४ मध्ये अंकुशनं केंद्र सरकारकडे उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज केला. ९ ऑक्टोबर २०१५ रोजी सरकारने उद्योग परवाना दिला आणि १ मार्च २०१६ रोजी त्यानं पहिली रिक्षा रस्त्यावर आणली. तिला आरटीओकडून मान्यता मिळाली. या रिक्षाला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन लागणार नाही. फक्त इन्शुरन्स करण्याची अट घालण्यात आली. व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन बॅटरीच्या क्षमतेनुसार सोलर चेतक आणि सोलर मित्र अशा दोन प्रकारच्या रिक्षा तयार केल्या.\nअर्थात स्थानिक रिक्षाचालकांकडून या रिक्षेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महाराष्ट्रात कोणी नसेल इच्छुक परंतु ऑनलाइन प्रचार झाला तर देशात कुणी ना कोणी तरी ही रिक्षा घेईल, असा विचार करून अंकुशने प्रयत्न सुरु केले होते. विशाखापट्टणमच्या एकानं एक रिक्षा खरेदी केली. त्यानंतर कोलकाता, अहमदाबाद, विशाखापट्टणम येथे ग्राहक मिळाले आणि आत्तापर्यंत १९ रिक्षांची विक्री झाली. शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळाल्यास हा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची अंकुशची इच्छा आहे.\nआपल्या फोटोग्राफीतून मिळणाºया उत्पन्नातून तो सध्या अधिक अभ्यास करतो आहे. तो सांगतो, ‘पारंपरिक शिक्षण न घेता मी खुल्या जगातून माझ्या गरजेनुसार हवं ते शिकतो आहे. त्यातून मस्त नवीन काहीतरी घडवतोय याचा आनंद आहे\nअंकुशची ही सोलर रिक्षा वेग घेईल तेव्हा घेईल पण त्याच्या जुगाडू आणि जिद्दी मेहनतीनं वेग घेतला आहे..\n( लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nव्हीडिओ रिझ्युम आहे का नाही, मग नोकरीचा कॉल कसा येईल\nतुम्ही करताय का फॅशनच्या नावाखाली या 6 चुका\nनिराश आईवडिलांशी मुलं बोलतात तेव्हा.\nवाचा मॅग्नस कार्लसनच्या सतत जिंकण्याची रहस्य\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/submit-profile/", "date_download": "2018-12-10T15:23:46Z", "digest": "sha1:CCQI7JVRZYKW2WCXWW2CCX5E6NHYG5Z6", "length": 8710, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "व्यक्ती-कोशासाठी आपली माहिती पाठवा – profiles", "raw_content": "\nव्यक्ती-कोशासाठी आपली माहिती पाठवा\nमराठी व्यक्ती-कोश हा मराठीसृष्टीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या, तसेच होऊन गेलेल्या मराठी माणसांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करणारा हा व्यक्ती-कोश. आपलीही माहिती या कोशात द्या.\nमराठीमध्ये लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणताही keyboard निवडा. FontFreedom किंवा gamabhana हे keyboard वापरायला अतिशय सोपे आहेत. टाईप करताना मराठी आणि इंग्रजीमध्ये Toggle करण्यासाठी F9 चा वापर करा.\nफॉन्टफ्रिडम किबोर्डची माहिती आणि Keyboard Sequence बघण्यासाठी ही मदत पुस्तिका डाऊनलोड करा.\nमराठीमध्ये टाईप करण्यासाठी आपल्याला अडचण असल्यास रोमन लिपीतही मजकूर लिहून पाठवू शकता. अथवा, इंग्रजीतही पाठवू शकता. अन्य ठिकाणी टाईप केलेला मजकूरही आपण येथे Paste करु शकता.\nआपले नाव (आवश्यक) :\nआपले इ-मेल (आवश्यक) :\nआपली माहिती : (सुमारे ५०० शब्दांपर्यंत)\nआपण कार्यरत असलेले क्षेत्र / आपला व्यवसाय\nवेबसाईट / ब्लॉग (असल्यास) :\nफेसबुकवरील पान (असल्यास) :\nलिंक्ड-इन (LinkedIn) प्रोफाईल (असल्यास) :\nट्विटर (Twitter) हॅन्डल (असल्यास) :\nआपली ���्यावसायिक माहिती, व्यवसायाचा लोगो, व्यावसायिक वेबसाईटची लिंक, शॉपिंग पानाची लिंक वगैरेसारखी जास्त माहिती देण्यासाठी आपण Premium Verified Entry देऊ शकता. यासाठी एकदाच रु.१०००/- भरुन आपण याचा कायमचा लाभ घेऊ शकता.\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या ...\nलेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ...\nफाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A3", "date_download": "2018-12-10T16:24:42Z", "digest": "sha1:ZFI255OI2JNFYSSJAGUJXMZBWPKPPLPO", "length": 5451, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विरजण - विकिपीडिया", "raw_content": "\nविरजण हे दही आणि पनीर बनवण्यास कामी येणारे जिवाणू असलेला पदार्थ होय. जीवाणूंमुळे किंवा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरून दुधाचे घन रूपांतर करता येते मात्र त्यातही विरजणाचे जिवाणू भूमिका बजावतात. याच जिवाणूंपासून दही बनते[१] याच प्रकार चे जामन वेगळ्या प्रकारे पनीर बनवण्यासाठीही उपयोगी येते. तसेच किंवा कोणत्याही आम्लीय पदार्थ सह असलेले दूध काही काळ ठेवताच ज्यातून जे दूग्धजन्य पदार्थ बनतात असे मिश्रण ह��य. हेच पाणी न काढलेलं पनीर[२] किंवा छाना होय. दूधातील आंबटपणा वाढवल्यामुळे दूधातील प्रथिने (दुधातील सत्त्वमय) घन अवस्था प्राप्त करत जातात. आणि उरलेले द्रव निराळे होतात. यापासून पनीर किंवा रसगुल्ला बनवण्याचे साहित्य तयार केले जाते.\nपाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१६ रोजी ०२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3350", "date_download": "2018-12-10T15:52:01Z", "digest": "sha1:GNUXLEJUEXXQLLGO2RCXVTQTVZD6OUBF", "length": 14612, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील घटना\nवृत्तसंस्था / जळगाव : जळगावमधील कोल्हे हिल्स परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी समता नगरमधील राणा सिकंदर या संशयितास ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nकोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळ माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू असून तेथे काम करणारे मजूर कुटुंब झोपडीत राहतात. हे सर्व कुटुंबीय रोजची कामे पूर्ण करून रात्री झोपले होते. पहाटे साडे तीनच्या सुमारास पीडितेच्या वडील आणि काकांना तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यांनी नराधमाचा शोध घेतला असता तिथे कोणीही सापडले नाही.\nशेवटी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. पीडितेच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे.\nपीडितेच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार, ते घराचा दरवाजा नेहमीप्रमाणे आतून बंद करून झोपले होते. मात्र, दरवाजा कोणी उघडला याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. नराधमाने घरातील मोबाईल चोरल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nसुकमामध्ये नक्षल्यांचा उत्पात, कंत्राटदाराची हत्या करून रस्ता कामावरील वाहने जाळली\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nनोकरीच्या आमिषाने बेरोजगाराची केली ६ लाखाने फसवणूक : दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\n५ ला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nराज्याच्या सामाजिक न्याय विभागाने काढले वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे न देण्याच�\nवैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माना समाजबांधवांचे इंदिरा गांधी चौकात 'चक्काजाम आंदोलन'\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nदारू तस्करांनी वाहनाने नागभीड चे ठाणेदार छत्रपती चिडे यांना चिरडले\nआवळगाव परिसरात वाघाने पुन्हा घेतला बालिकेचा बळी, आठ दिवसातील दुसरी घटना\nगडचिरोली जिल्ह्यात २१९ गावात एक गाव - एक गणपती, पोलिस विभागातर्फे चोख बंदोबस्त\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात\nविदर्भातील ४ लोकसभा आणि २० विधानसभा जिंकू : खा. गजानन किर्तीकर\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन गरीबांच्या सेवेची संधी शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा\nकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\nगांजा बाळगल्याप्रकरणी माय - लेकास ७ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nपंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा\nकों��ाळा येथील 'त्या' कुटुंबाला कधी मिळणार घरकुल\nवरोरा उपजिल्हा रूग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू\nवाघाने गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांना केले ठार : भरपाई देण्याची मागणी\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nवृध्द व्यक्ती, अंध अपंग, निराधार व्यक्ती, देवदासी महीला, परीतक्ता यांनी योजनेचा लाभ घ्यावा\nव्याहाड (बुज.) येथील ग्रामविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात\nदीड लाख रूपयांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिली अर्ध्याच रक्कमेची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nराज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nपिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलालाकडून अर्जांची ५० रुपयात विक्री\nएकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू : ना. फडणवीस\nकंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nकवडसी (ड़ाक) येथे बिबट मृतावस्थेत आढळला\nचिमुर येथील मटन मार्केट हटविण्यासाठी नगर परिषद समोर केले 'ढोल बजाओ' आंदोलन\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nअकोला जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nगडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुुरूवात, रस्त्यालगतची दुकाने हटविली\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक , केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५ हजार जवान तैनात\nराज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा , पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त\nपाऊस कमी होऊनही विकेंद्रीत पाणी साठ्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ : मुख्यमंत्री देवें���्र फडणवीस\nइंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी\nवासाळा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे 'लेक वाचवा लेक शिकवा' अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5330", "date_download": "2018-12-10T15:05:24Z", "digest": "sha1:BEIFLEJ5EZKTIDPNWYJRADNRXIYE537Y", "length": 13083, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nबस व ट्रकची समोरासमोर धडक : २५ प्रवासी जखमी\nप्रतिनिधी / नांदेड : बस व ट्रकची समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २५ हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना नांदेड-नागपूर महामार्गावर आसना पूलाजवळ आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . सर्व जखमी प्रवाशांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे .\nप्राप्त माहितीनुसार, नांदेडहून येणाऱ्या नांदेड-पुसद एम.एच.२० बी.एल.१७४० या क्रमांकाच्या बसला नांदेडच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जब्बर धडक दिली. यामध्ये बसमधील २५ हून अधिक प्रवासी जखमी झालेत. जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. सर्व जखमी प्रवाशांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे .\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nकवडसी (ड़ाक) येथे बिबट मृतावस्थेत आढळला\nएसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरीम वेतनवाढ, महागाई भत्त्यातही झाली वाढ\nपुलगाव दारूगोळा भांडार स्फोटातील मृतकांची संख्या सहा, जुने बॉम्ब निकामी करताना झाला स्फोट\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nत्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याच्या कामात लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चा सहभाग\nपेंढरी उपविभागाच्या संघाने जिंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nअश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १ लाख १६ हजार घरे मंजूर\nसामूहिक शेततळे आणि सोलर पंपामुळे पिकावर ��ांगर फिरविणाऱ्या शेतात बहरली फळबाग\nजूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या \nआरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी\nगडचिरोली जिल्ह्यातील ग्राम विजसेवकांना पुनर्नियुक्ती आदेश मिळणार\nपाकिस्तानसाठी गुप्तहेरी करणाऱ्या महाराष्ट्रातील जवानाला अटक\nशासनाच्या योजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करा : खा. अशोक नेते\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nपालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी वाहिली भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\n२० आॅगस्ट रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर्चा\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\nपर्यावरण खात्याचे कडक पाऊल : प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास दुकान कायमचे बंद\nनांदेड जिल्ह्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\n‘नासा’ने सुर्याच्या जवळून अभ्यासासाठीच्या मोहिमेला केली यशस्वीरित्या सुरुवात\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nनागपुरातील एम्प्रेस मॉलमधील सलून व स्पा मध्ये देहव्यापाराच्या अड्डय़ावर धाड , तीन मुलींची सुटका\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nउद्या गणरायाचे होणार थाटात आगमन , बाजारपेठा सजल्या\nगडचिरोली येथे केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे\nसास्ती, पवनी, बल्लारपूर, कोळसा ई - ऑक्शन मधील भ्रष्टाचार विधानसभेत\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, गडचिरोली ठरला मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्�� करणारा जिल्हा\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nपोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nमुलचेरा येथील बस स्थानक बनला जनावरांचा गोठा , विद्यार्थी बस ची प्रतीक्षा करतात पानटपरीवर उभे राहून\nराज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री रवाना ; उद्या ५ टन पाठविणार\nदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण : गडचिरोलीतील ५९६ नक्षल्यांनी धरली नवजीवनाची वाट\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nभोंदुगिरी करणाऱ्या शंकर बाबाला अटक : अ.भा. अंनिस व तरुणांचा पुढाकार\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉय ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5188270473050086602&title=English%20Medium%20school%20arranges%20Dindi&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-12-10T16:08:58Z", "digest": "sha1:UMO4K5AJASBXU3JR4SIUWMMGZNKAU6IH", "length": 9883, "nlines": 141, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "इंग्रजी शाळेतील बालवारकऱ्यांच्या दिंडीने जिंकली मने", "raw_content": "\nइंग्रजी शाळेतील बालवारकऱ्यांच्या दिंडीने जिंकली मने\nसोलापूर : वाखरी (ता. पंढरपूर) येथील रायझिंग स्टार प्री-प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीनिमित्त काढलेली वारकरी दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही इंग्रजी शाळा असली, तरी या शाळेने आषाढी वारीच्या निमित्ताने शाळेतील मुलांची दिंडी काढली. इंग्रजी शाळांनाही विठूरायाच्या वारीचे आकर्षण वाटू लागल्याचे चित्र सुखद असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.\nसध्या सगळीकडे आषाढी वारीचा माहौल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या वारीचे महत्त्व कळावे, वारकरी परंपरा व वेशभूषेचे ज्ञान त्यांना व्हावे म्हणून गुरुवारी, १९ जुलै रोजी पालखी मार्गावरील वाखरी (ता. पंढरपूर) येथील रायझिंग स्टार प्री-प्रायमरी स्कूलने विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले. बालवारकऱ्यांची ही दिंडी परिसरात सर्वांचे आकर्षण ठरली होती. पालकांनी आपल्या पाल्यांना घरातूनच वारकऱ्यांच्या वेशात सजवून आणले होते. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण होते. गावातून ही दिंडी काढल्यावर ग्रामस्थ व पालकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.\nया दिंडीसाठी दत्तात्रय महाराज डिंगरे यांनी साह्य केले. या वेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कोळवले, सचिव प्रवीण आजळकर, संचालक स्वाती शेंडे, अनिता कोळवले, मुख्याध्यापिका सरस्वती नागणे, जयश्री कुंभार, नागेश पवार, बाळासाहेब शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.\n(इंग्रजी शाळेतील बालवारकऱ्यांच्या दिंडीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nकोळवले मारुती दशरथ About 144 Days ago\nफारच बोलके व सुंदर. मी आपल्या पेपरचा नियमित वाचक आहे.\nकोळवले मारुती दशरथ About 144 Days ago\nVery nice, read as संस्थेचे अध्यक्ष श्री. कोळवले मारुती दशरथ, पंढरपूर. आपल्या सहकार्या बद्दल शतशः आभारी. द्वारकाई बहुउद्धेशिय संस्था, ईसबावी, पंढरपूर.\nदत्तात्रय भोसले, रोपळे बुद्रूक About 144 Days ago\nछान बातमी आहे . वारकरी परंपरा ही सर्वांना समजलीच पाहिजे . इंग्रजी शाळेत मुलांनी वारकरी दिंडी काढल्यामुळे बालवयातच त्यांना वारी विषयी आवड निर्माण होण्यास फायदा होईल . बाळासाहेब शेंडे व कोळवले साहेब तुम्ही छान उपक्रम राबवत आहात . आनंद वाटला .\nवारकऱ्यांच्या क्षुधाशांतीसाठी दोन फूट व्यासाच्या चपात्या चैतन्य महाराजांच्या पालखीचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश मुक्ताबाईंच्या पालखीचे रोपळे गावात स्वागत; प्रथेप्रमाणे गावकऱ्यांकडून भोजन पंढरपुरात भक्तीचा महासागर पंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2262", "date_download": "2018-12-10T16:23:41Z", "digest": "sha1:UTDN6PWA3SHH3TYQPN6JPIUOT5IJNT3Y", "length": 24781, "nlines": 97, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nग्रामीण मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास\n- ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाहीमध्येही सवलत, पत्रकारांना शिवशाही मोफत\n- एसटीच्या विविध सवलत योजनांची व्याप्ती वाढवली\n- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा\nप्रतिनिधी / मुंबई : एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध घटकांना प्रवास सवलत दिली जाते. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना 12 वी पर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही सवलत 10वी पर्यंतच्या मुलींसाठी होती. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. पत्रकारांनाही आता वातानुकुलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा मंत्री श्री. रावते यांनी यावेळी केली. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2 कोटी 18 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.\nएसटी महामंडळामार्फत समाजातील विविध वंचित घटकांना प्रवास सवलत देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. यात प्रमुख्याने विद्यार्थी सवलत, ज्येष्ठ नागरिक सवलत, अंध-अपंगांना असलेली सवलत याचा राज्यातील लाखो घटकांना लाभ मिळत आहे. या सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्याच्या प्रस्तावास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संमती मिळाली. याबद्दल मंत्री श्री. रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले आहेत.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा केली आहे. तसेच नवीन योजना सूरू करण्यात येत आहेत.\n- अहिल्याबाई होळकर योजना - या योजनेअंतर���गत सध्या ग्रामीण भागातील 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एस.टी.ने मोफत प्रवास सवलत लागू आहे, ही सवलत आता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थीनींकरिता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत 100 टक्के इतकी आहे. या योजनेत 10 वी पर्यंत 19.54 लाख विद्यार्थीनी तसेच 12 वी पर्यंत 24 लाख विद्यार्थीनी लाभ घेणार आहेत. यास्तव वाढीव आर्थिक भार 44 कोटी इतका असणार आहे.\n- विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास - 1986 नंतर सुरु झालेले विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. ही सवलत 66.67 % असेल. सध्या या योजनेचे 44 लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे 50 लाखापेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.\n- 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत ही सध्या सर्वसाधारण व निम-आराम बसेसमध्ये 50 % सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनव्यवस्था) बसमध्येही 45% सवलत लागू करण्यात येत आहे. प्रतिवर्षी कमाल 4000 कि.मी. अंतराची मर्यादा लागू केली असून वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेचे सध्या 70 लाख लाभार्थी आहेत.\n- क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणारी सवलत - वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी 50 % पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता 75 % करण्यात येत आहे. या योजनेतून 84 हजार रुग्णांना सवलत मिळत आहे.\n- अधिस्विकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत- सध्या सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर 100 टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकूलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही 100 टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या 2800 लाभार्थी आहेत.\n- सिकलसेलग्रस्त, हीमोफीलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्ण यांना 100 % प्रवास सवलत देण्यात येत आहे.\n- सध्या 100 % अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास 50 % प्रवास सवलत आहे. आता रेल्वेप्रमाणे 65% अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही 50% सवलत मिळणार आहे. या योजनेचे सध्या 80 लाख लाभार्थी आहेत.\n- कौशल्य सेतू अभियान :- ही नवीन योजना लागू करण्यात येत असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परिक्षा (इ. 10 वी) मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये 111 प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी 66.67 % टक्के प्रवास सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या 25 हजार लाभार्थी आहेत. पुढे हे एक लाख लाभार्थी होणार आहेत.\nलाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. रावते यांनी दिली. वरील नमूद योजनेचे एकूण लाभार्थी सुमारे 2 कोटी 18 लाख लाभार्थी या विविध योजनांचे लाभ घेणार आहेत.\nपत्रकारांनी मानले मंत्री दिवाकर रावते यांचे आभार\nपत्रकारांना वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू केल्याबद्दल यावेळी उपस्थित पत्रकारांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री श्री. रावते यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप जाधव, कोषाध्यक्ष महेश पवार, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य योगेश त्रिवेदी, पत्रकार संघाचे सदस्य मारुती कंदले, नेहा पुरव, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nदुचाकी चोरटा शिर्डी पोलीसांकडुन जेरबंद , तीन लाखांचा मुदेमाल जप्त\nलोकेशन मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्धा तास मारत होते चकरा\nवॉकेथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद\n'हिपॅटायटीस बी' लसीच्या इंजेक्शनमुळे १० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली : एका विद्यार्थिनीचा उपचारा दरम्यान मृत्यू\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nकमी उंचीच्या पुलाच्या फटका, रूग्णाला पुराच्या पाण्यातून खांद्यावरून नेले रूग्णालयात\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nठग्ज ऑफ महाराष्ट्र पोस्टर फडकवून सरकारचा विरोधी पक्षाकडून निषेध\nशहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण\nनोकरीच्या आमिषाने बेरोजगाराची केली ६ लाखाने फसवणूक : दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल\nएका शिक्षकाचे समायोजन, दुसरा सुट्टीवर, रामपूरची शाळा वाऱ्यावर\nसुकमामध्ये नक्षल्यांचा उत्पात, कंत्राटदाराची हत्या करून रस्ता कामावरील वाहने जाळली\nकोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nराजाराम (खा) नजीकच्या नाल्याच्या पुरात शेकडो शेळ्या, मेंढ्या गेल्या वाहून : शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\n‘मी हनुमंता रिक्शावाला’ चित्रपटाचे नायक चिरंजीवी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेस ला सदिच्छा भेट\nआष्टी येथे पान मटेरियल व्यापाऱ्यास लुटमार करण्याचा प्रयत्न फसला\nमध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा राज्याचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली\nएकाच झाडाला गळफास घेऊन आत्या- भाचीने संपवली जीवनयात्रा\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nजनता तक्रार दरबारात खा. अशोक नेते यांनी जाणून घेतल्या शेतकरी, नागरिकांच्या समस्या\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nनक्षलग्रस्त अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात सुरु झाले पहिले चित्रपटगृह, आदिवासींनी पहिल्यांदाच बघितला ‘बाहुबली’\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\nघोडेझरी, फुलबोडी येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ उभारले स्मारक\nशिक्षकांची भरती करताना योग्य उमेदवार निवडण्याचे अधिकार शिक्षण संस्थांना, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल\nशेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कठोर शिक्षेची तरतूद\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\nदेशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण\nकोरची येथे भव्य जनमैत्री मेळावा\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष लोमेश वऱ्हाडे अपहार प्रकरणी अखेर निलंबित\nस्टॅंडप इंडिया क्लिनिक व उद्योजकता जागृती अभियान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा : आमदार डॉ. देवराव होळी\nदंतेवाड्यात नक्षल्यांनी केला आयईडी स्फोट, आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू\nचोख पोलीस बंदोबस्तात एटापल्ली पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमने हटविली\nगडचिरोली तालुका कोतवाल संघटनेतर्फे १५ व्या दिवशी सुद्धा कामबंद आंदोलन सुरूच\nचिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या\nउभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा मृत्यू, आमगाव शिवारातील घटना\n'तिबेट टू मासोद व्‍हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\nयापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेतल्यानंरतच मिळणार पाणीपुरवठा योजना\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nनागपुरातील एम्प्रेस मॉलमधील सलून व स्पा मध्ये देहव्यापाराच्या अड्डय़ावर धाड , तीन मुलींची सुटका\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nचामोर्शी - आष्टी मार्गावरील ‘ते’ अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच, - दोन्ही बाजूस लागल्या जडवाहनांच्या रांगा\nकालीदास महोत्सवाला रसीकांच्या पसंतीची पावती, अनुराधा पाल यांच्या वाद्यवृंदाने आणि आरती अंकलीकर यांच्या गायनाने श्रोत्यांना केले\nभारत-फ्रान्स औद्योगिक सहकार्याचे नवे पर्व नागपूर-विदर्भातून सुरु करावे : देवेंद्र फडणवीस\nराफेल युद्ध विमान घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच राज्य सरकार देखील भागिदार\nपेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shaap/", "date_download": "2018-12-10T15:49:07Z", "digest": "sha1:O2PXUTRPA7F247TWFSLRUJVWAGTNOPYJ", "length": 33496, "nlines": 233, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शाप ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भा��� ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nJuly 17, 2018 सुरेश कुलकर्णी कथा, साहित्य/ललित\nकरू का हिला प्रपोज \nमी मनाचा हिय्या करून तो गाढवपणा केलाच .\n“थोबाड पाहिलास का आरशात अरे प्रपोज करायच्या आधी क्षणभर तरी विचार करायच्या अरे प्रपोज करायच्या आधी क्षणभर तरी विचार करायच्या आला तोंडवर करून ‘ लव्ह यु आला तोंडवर करून ‘ लव्ह यु ’ म्हणत काय एक एक फुल असतात . कुरूप चेहरा घेऊन जन्माला येतात ,अन वर माझ्या सारख्या ‘ब्युटीला ‘ प्रपोज करायचं धाडस दाखवतात अरे तुझ्या पेक्षा एखाद्या माकडाशी मी लग्न करीन पण तुझ्याशी नाही अरे तुझ्या पेक्षा एखाद्या माकडाशी मी लग्न करीन पण तुझ्याशी नाही कारण तो सुद्धा तुझ्या पेक्षा ज्यास्त ‘क्युट ‘ दिसेल कारण तो सुद्धा तुझ्या पेक्षा ज्यास्त ‘क्युट ‘ दिसेल स्टुपिड \nती फणकाऱ्यात माझा चार चौघात कचरा करू निघून गेली .\nपुन्हा ,पुन्हा हे असच घडतंय मी फारसा आकर्षक चेहरा घेऊन नाही जन्माला आलो . यात माझा काय दोष मी फारसा आकर्षक चेहरा घेऊन नाही जन्माला आलो . यात माझा काय दोष मी कुरूप म्हणून काय मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का मी कुरूप म्हणून काय मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का या तारुण्यात मलाही कोणाचा तरी हात हाती घेऊन सूर्यास्त पाहावा वाटतो या तारुण्यात मलाही कोणाचा तरी हात हाती घेऊन सूर्यास्त पाहावा वाटतो मलाही कोणावर तरी जीवापाड प्रेम करावं वाटत मलाही कोणावर तरी जीवापाड प्रेम करावं वाटत कोणाच्या तरी सुखदुःखात सहभागी व्हावं वाटत कोणाच्या तरी सुखदुःखात सहभागी व्हावं वाटत कोणाला तरी आपल्या मनातलं सांगावं वाटत कोणाला तरी आपल्या मनातलं सांगावं वाटत कोणाशी तरी संसार थाटावा वाटतो कोणाशी तरी संसार थाटावा वाटतो आपणही कोणाच्या तरी स्वप्नातला ‘राजपुत्र ‘ असावं असं वाटत आपणही कोणाच्या तरी स्वप्नातला ‘राजपुत्र ‘ असावं असं वाटत (राजपुत्र थोडा दिसायला ‘डावा ‘असेलतर चालतो का हो (राजपुत्र थोडा दिसायला ‘डावा ‘असेलतर चालतो का हो ) पण हे सार माझ्या नशिबी नाही , हेच खरं आहे \nआजच्या अपमान तर मी उध्वस्त झालोय . गेले वर्षभर ती माझ्या सोबत होती . माझ्या तुटपुंज्या कमाईचा मोठा लचका मीच तोडून तिच्या एका स्माईल साठी बहाल करायचो . तिला सुख पाहिजे होत ,पण नातं नको होत .\nपण आज सगळंच संपलय अश्या मानहानी पेक्षा मेलेलं बर अश्या ��ानहानी पेक्षा मेलेलं बर खरच या कुरूप जगण्याला मी विटलोय \nते एक आडबाजुच गेट नसलेले रेल्वे क्रॉसिंग होते . समोरून एक रेल्वे सापासारखी सळसळत येताना दिसली . वेगाने काही क्षणांचाच प्रश्न होतो . मी ह्या कुरूप देहाचं अस्तित्व सम्पवणार होतो काही क्षणांचाच प्रश्न होतो . मी ह्या कुरूप देहाचं अस्तित्व सम्पवणार होतो दोन्ही हात पसरून मी रुळाच्या मध्यभागी ताठ उभा राहिलो दोन्ही हात पसरून मी रुळाच्या मध्यभागी ताठ उभा राहिलो समोरून येणाऱ्या सळसळत्या ‘ मृत्यू ‘ ला कवेत घेण्यासाठी \nपण ऐन वेळी माझ्यागचांडीला धरून कोणीतरी मागे खेचले \nतो एक पांढरे धोतर ,पांढरी बंडी घातलेला म्हातारा खेडूत होता . त्याची दाढी आणि केस पण पांढरेच होते .\n“मायला ,जवानीत मराया काय झालाय ” फाडकन माझ्या मुस्काडात मारून त्याने विचारले .\n“मला नाही हे असल जगण जगायचं \nकाय रोग राई हाय उपाशी मरतुस काय काय धाड भरलिया तुला \nबोलता बोलता त्याने मला जवळच्या पिंपळाच्या झाडा खाली नेवून बसवले . पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतला पाण्याच्या गुटका पाजवला . मला थोड बरे वाटले .\n“हा , आता बोल . का मरायचं होत \nमाहित नाही मी कसा अन कितीवेळ मी त्या म्हाताऱ्या जवळ माझे मन मोकळे करत होतो . आणि तोही शांतपणे माझी व्यथा एकून घेत होता .\n“खर सांगू . तू एक गलती करतुयास . डोकस्यान करायचा इचार ,काळजान करतुयास रंग -रूप देव देतु , आपुन माणस तेला चांगल -वंगाळ करतो रंग -रूप देव देतु , आपुन माणस तेला चांगल -वंगाळ करतो \n“तुम्हाला नाही माहित क्षणा -क्षणाला मला हे जग झिडकारतय , अपमान करतय , जिंदगी हराम झालीय माझी ” मी अजूनही वैतागलेलोच होतो .\n“हा ,हा लई वैतागू नगस काय कि तुला देन्या जोगा एक ‘वरदान ‘ हाय मज्या जवळ काय कि तुला देन्या जोगा एक ‘वरदान ‘ हाय मज्या जवळ बोल देवू का तुला बोल देवू का तुला ” म्हाताऱ्याने थोड्या खालच्या आवाजात विचारले .\n बोल तुला काय पायजे \n” मला ‘ सुंदर ‘ करा \n“तुज्या रंगा -रुपात बदल म्हंजी देवाची बेअदबी हुईल दुसर कायतर माग \n“मग मला असा ‘ वर ‘ द्या कि मी पहाणाऱ्या पोरींना मी ‘सुंदर ‘ दिसावा \n” अर, हे आक्रीत मागन हाय काय पैसा अडका ,जमील -जुमला मागून घे काय पैसा अडका ,जमील -जुमला मागून घे \n“बघा म्हातरबाबा , देणार असाल तर ‘ बघणाऱ्यातरुणीना मी सुंदर दिसावा ‘ हा वर द्या . नसता तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा अन मला माझा ” मी हि हटून बसलो .\n“मंजी पुन्ना मुडदा पाडून घेनार तसलं काय करू नगस तसलं काय करू नगस पर ——“म्हातारा जरा अडखळला .\n“तुला कळना तू काय मागतुयास पर तुला हेच पायजेल आसन तर तसच खर पर तुला हेच पायजेल आसन तर तसच खर पर तेला कायी ठराव हैत पर तेला कायी ठराव हैत \n“एक तर तू जसा हाइस तसाच तुला तू आरशामंदी दिसशील \n“दुसर तू बाकीचायना, मंजे जवान पोरीना मातर ‘सुंदर ‘ दिसशील तेनला तुज असली रूप दिसणार नाय तेनला तुज असली रूप दिसणार नाय हाय मंजूर \n हेच तर मला पाहिजे मंजूर \n“मंग ,काय म्हणत्यात ते ‘ततास्तु ‘ जावा आत्ता \nम्हातारा बघता बघता समोरच्या रस्त्याला लागला , आणि झपाझपा पावल उचलत नजरेआड झाला , तरी मी बराच वेळ तो गेलेल्या दिशेला पहात राहिलो\nखरच तो मला हवा असलेला ‘वर ‘ देवून गेलाय \nसमोर एक अल्ट्रा मॉडर्न ‘मॉडेल ‘ उभं होत \n” स स सुरेश , पण आपण कधी भेटलो नाहीत , आपली ओळख पण —-”\n“आत्ता पर्यंत भेटलो नाहीत . पण या पुढे भेटत रहाणार आहोत \n” अबे ,फार भाव खाऊ नकोस इतके दिवस कुठे होतास इतके दिवस कुठे होतास तुझ्या सारखा ‘पार्टनर ‘ मी झायगोट मध्ये होते तेव्हा पासून शोधतीय तुझ्या सारखा ‘पार्टनर ‘ मी झायगोट मध्ये होते तेव्हा पासून शोधतीय \n म्हणजे हिला मी इतका ‘सुंदर ‘दिसतोय तर म्हणजे म्हातरबाबा खरच वरदान देवून गेलाय म्हणजे म्हातरबाबा खरच वरदान देवून गेलाय \n“मी माय -बापाचा पैसा उडवते त्यातला एक मार्ग म्हणून कॉलेजला जाते त्यातला एक मार्ग म्हणून कॉलेजला जाते रात्री डेटिंगला येणार \nहे जरा अति होणार . पहिल्याच भेटीत डेटिंग \n“सॉरी यार , मी एकदम कडका आहे नो मनी , नो जॉब नो मनी , नो जॉब सो तू कर एन्जोय सो तू कर एन्जोय \n मी ,हि ‘अमृता ‘ तुला इन्व्हाईट करतीय तू फक्त ये अन हे तुझे भिकार कपडे काढून टाक \n म्हणजे तू मला ‘तसाच ‘ नेणार \n तू न इंटरेस्टिंग वाटायला लागलास चार दोन ‘ली ‘च्या जीन्स आणि टी -शर्ट घेवून टाकू चार दोन ‘ली ‘च्या जीन्स आणि टी -शर्ट घेवून टाकू \n शॉपिंग , पब, पार्टी झाली खूप चंगळ झाली तेव्हा पासून माझे दिवस(आणि रात्री सुद्धा ) पालटले \nखरच माझे दिवस पालटले आहेत .पार्टी ,पब ,डेटिंग सगळे चालूच आहे . तसा मी मजेतच आहे . पण आनंदात नाही सुंदर पोरींच्या गराड्यात असतो , पण हल्ली मला आतून पोकळ असल्याच्या भास होतोय सुंदर पोरींच्या गराड्यात असतो , पण हल्ली मला आतून पोकळ असल्याच्या भा��� होतोय माझं म्हणावं असं काहीतरी मी गमावून बसलोय माझं म्हणावं असं काहीतरी मी गमावून बसलोय माझं माझं एक निवांत जग होत. ते कुठं गेलाय माझं माझं एक निवांत जग होत. ते कुठं गेलाय तेव्हा मी उदास जरूर असायचो पण मनात पोकळी कधीच जाणवली नाही . तलावाकाठी बासरी वाजवताना स्वतःला विसरायला व्हायचं , आत्ता तस होत नाहीय . परवा असाच बासरी वाजवत बसलो तर ती धूण धुणारी बाई ,धूण सोडून माझ्या आसपास उगाच घुटमळू लागली तेव्हा मी उदास जरूर असायचो पण मनात पोकळी कधीच जाणवली नाही . तलावाकाठी बासरी वाजवताना स्वतःला विसरायला व्हायचं , आत्ता तस होत नाहीय . परवा असाच बासरी वाजवत बसलो तर ती धूण धुणारी बाई ,धूण सोडून माझ्या आसपास उगाच घुटमळू लागली माझ जग माझ राहीलच नाही . इतरच त्यात ज्यास्त लुडबुड करताहेत माझ जग माझ राहीलच नाही . इतरच त्यात ज्यास्त लुडबुड करताहेत बस स्टोपवर उभारलो तर, एखादी ‘स्कुटी ‘लिफ्ट देते बस स्टोपवर उभारलो तर, एखादी ‘स्कुटी ‘लिफ्ट देते कोणी फ्लाइंग कीस भिरकावत कोणी फ्लाइंग कीस भिरकावत कोणी हळूच डोळा मारत कोणी हळूच डोळा मारत कोणी —–जावू द्या . तो म्हातारा ‘तुला कळना तू काय मागतुयास ‘ , का म्हणाला हे आता कळतय \nहे ‘सुंदर दिसण ‘ वरदान नसून एक शापच ठरतोय मीच मागून घेतलेला शाप मीच मागून घेतलेला शाप मी प्रत्येकाला सुंदर दिसतोय . समजा एखाद्याला लांब ,रेशमी केस आवडत असतील तर मी त्याला तसा दिसेन मी प्रत्येकाला सुंदर दिसतोय . समजा एखाद्याला लांब ,रेशमी केस आवडत असतील तर मी त्याला तसा दिसेन समजा एखाद्याला निळे डोळे प्रिय असतील तर त्याला माझे डोळे राजकपूर सारखे निळे दिसणार समजा एखाद्याला निळे डोळे प्रिय असतील तर त्याला माझे डोळे राजकपूर सारखे निळे दिसणार मी माझ पार ‘ खेळण ‘ करून घेतलय मी माझ पार ‘ खेळण ‘ करून घेतलय हा पोरींचा गराडा खरा नाही , कारण तो माझ्यासाठी नाहीचय हा पोरींचा गराडा खरा नाही , कारण तो माझ्यासाठी नाहीचय मी त्यांची फक्त एक कल्पना झालोय मी त्यांची फक्त एक कल्पना झालोय त्याचं प्रेम , किवा आकर्षण -जे काय असेल ते खोट आहे अस मुळीच नाही त्याचं प्रेम , किवा आकर्षण -जे काय असेल ते खोट आहे अस मुळीच नाही त्या त्यांच्या कल्पनेवरच जीव ओवाळून टाकत आहेत . माझ्यावर नाही त्या त्यांच्या कल्पनेवरच जीव ओवाळून टाकत आहेत . माझ्यावर नाही मी त्यांच्या स्वप्नात���ा ‘राजकुमार ‘नाही ,तर माझ्यात तो त्यांना दिसतोय मी त्यांच्या स्वप्नातला ‘राजकुमार ‘नाही ,तर माझ्यात तो त्यांना दिसतोय उलट मीच त्यांना फसवतोय , अस गिल्टी फिलिंग येतंय उलट मीच त्यांना फसवतोय , अस गिल्टी फिलिंग येतंय मी काय गमावलय हे आता माझ्या लक्षात येतंय \nमी करू तरी काय अहो , चार वेळा त्या रेल्वे क्रासिंगला जावून आलोय , पण तो म्हातारा बाबा काही दिसला नाही . त्यालाच विचारले असते कि यातून बाहेर कसा पडू \nया ‘ सुंदर ‘ दिसण्याला वैतागून हल्ली मी हुडी वापरतोय त्याची कॅप नाकापर्यंत ओढून मगच बाहेर पडतो . माझ्या घरा पासून जवळच एक छान तळ आहे . त्याच्यात काही बदक फिरत असतात . चार -सहा पांढरी कमळ पण आहेत . तळ्याकाठी विरळ झाडी आहे . दूर दूर दोन झाडांन मध्ये काही सिमेंटची बाकडी टाकली आहेत . सकाळ -संध्याकाळ बरेचजण तेथे येवून बसतात . मीही बरेचदा येथे तीन चार कप कॉफी थर्मास मध्ये घेवून येतो . कॉफी सोबत रात्र पडे पर्यंत एखादे बाकडे अडवून बसतो . आजही असाच आलोय .\nथर्मास बाकड्यावर शेजारी ठेवला . त्यातून अर्धा कप कॉफी काढून घेतली आणि बदकांच्या समुहाचा ‘वाटर -स्पोर्ट्स ‘पाहत कॉफीचे गुटके घेत निवांत बसलो होतो .\nमंद सुगंध जाणवला . समोर एक ‘हटके ‘ तरुणी ट्रायपॉडला ड्रोइंग बोर्ड लावत होती . ती चित्रकार असावी . ‘हटके ‘ यासाठी कि ती चार – चौघी सारखी नव्हती . तिच्या उंच सडसडीत बांध्याला ,तिने घातलेला खादीचा तो नेहरुशर्ट शोभून दिसत होता . खाली जीनची पॅन्ट आणि पांढरे कॅनवास शूज . हातात घड्याळ आणि कानात कुड्या , बाकी इतर दागिना नव्हता . पाठीवर एक सॅक होती . त्यात बहुदा चित्रकलेचे साहित्य असावे . रेखीव चेहरा .किंचित जाड भुवया तिच्या मूळच्या निरागस लूक मध्ये भरच घालत होत्या . केसांची पोनी टेल . ओंजळभर गार पाण्याच्या हबक्या शिवाय तिने कुठही मेकप केला नसावा . ती तल्लीन होवून पेंटिंग करत होती . या क्षणी ती खूप सुंदर दिसत होती . इतके नैसर्गिक सौंदर्य मी आजच पहात होतो . तिने तिचे ते पेंटिंग संपवले . सगळे सहित्य आवरून इकडे तिकडे नजर टाकली . माझ्या बाकड्यावरच्या रिकामी जागा बघून तडक माझ्या दिशेने आली .\n“एस्कुज मी , में आई सीट हेअर ” तिच्या आवाजाचा हेल कानडी होता .\nआपल समान पायाशी ठेवत ती माझ्या शेजारी बसत म्हणाली .\n” या , आय डू लांन्दस्केप्स आन पोत्रेतस ”\nविल यु लाईक तू ह्याव सम कॉफी \n” तिच्य�� डोळ्यात आश्चर्य मावत नव्हते .\nमी कॉफीचा कप तिला दिला .\n“डू यु नो मराठी \n“थोडा ,थोडा . ”\n“आप साउथ से है \n” या . फ्राम्म माय्सुर .माय सेल्फ द्रोणावळी . ”\n तिच्या सारखेच तिचे नाव पण ‘हटके ‘ होते .\nतिने ती कॉफी चवीने पिली .\n“थान्क्स ए लॉट ,मिस्टर —-\n“सुरेश , आय वाज ब्याडली इन नीड ऑफ कॉफी कॉफी बहुत सुंदर था कॉफी बहुत सुंदर था \nती रिकामा कप परत करताना म्हणाली . क्षणभर तिने मला तिच्या ‘कलावंत ‘नजरेने निहाळले . माझे लक्ष तिच्या कानातील कुडीच्या टपोऱ्या आकाशी फिरोजखड्यावर होते . सावळ्या कांतीवर तो खुलून दिसत होता .\n“मय आपका स्केच बनाना चाहती हु \nआता हि बया माझ्या सारख्या विद्रुपाचा स्केच का करतीयय अरे हो , हिला पण मी छानच दिसणारकि \n“हा ,ठीक है . बना दिजीये . ” मी सावरून बसलो .\n“आपका ओ सरपेका हूड हाटा दो . सुरज कि ओर देखिये , का के फेस पे लाईट आये . ”\nसाधारण पंधरा वीस मिनिटे ती तिच्या छोट्या pad वर पेन्सिलने स्केच करत होती . पुन्हा काय झाले माहित नाही . तिने कॅनवास फ्रेम काढली . माझ्या समोर ती तिने ट्रायपॉडवर लावली . सरासरा एक्रेलिक ट्यूब मधले कलर्स पॅलेट मध्ये पिळून घेतले . तास भर एकाग्र चित्ताने ती माझे पोट्रेट बनवत होती .\n“सुरेश ,आईए प्लिज ,देखिये आप कैसे दिखाते है. ”\nमी उठून तिच्या कॅनवास पर्यंत गेलो आणि तिने काढलेला माझा ‘अवतार ‘ पहिला .\nमी डोळे फाडून पहातच राहिलो .\nतिने माझे पोर्टेट हुबेहूब माझ्या सारखेच म्हणजे ,आरशात मला माझे प्रतिबिंब दिसते तसेच काढले होते \nमी हिला असाच दिसतोय हिच्या ‘ सौंदर्याची ‘ कल्पना —–\n“क्या मै आपको ऐसा दिखता हू ”मी स्वतःला सावरत विचारले .\n आप इस पोट्रेटसे भी ज्यादा हँडसम है \n” आर यू जोकिंग \n आप मिरर मे देख लिजिए \n“क्या मै आपको बदसुरत नाही लगता \n हा आपके बाल थोडे बढादिजे ,जैसे मैने पोट्रेट मे दिखाये है . आपके फेसको सूट करेंगे बाकी अच्छा है .और हा एक बात ध्यान में रखे . ”\n” कोन सी बात \n” नथिंग इज अग्ली डोन्ट सर्च इट \nतोवर तिने काढलेले माझे पोर्ट्रेट पाहण्या साठी बरेच जण आजूबाजूला जमले होते . कोणीतरी कचकन फोटोचा फ्लॅश मारला . मी त्याच्या कडे पहिले . पांढरा शर्ट ,पांढरी पॅन्ट घातलेला तो एखाद्या टुरिस्ट सारखा दिसणारा माणूस मला थम्सप करून शुभेच्छा देत होता कोण असावा आणि अंगठा दाखवून सलगी करण्याइतपत तोंडओळखीचा आहे का पण याला कोठे तरी पहिल्या सारखं व���टतंय . अरे हा हा तर तो रेल्वे क्रॉसिंग वाला म्हातारं बाबा , याचे पण केस अन दाढी पंढरीच आहे पण याला कोठे तरी पहिल्या सारखं वाटतंय . अरे हा हा तर तो रेल्वे क्रॉसिंग वाला म्हातारं बाबा , याचे पण केस अन दाढी पंढरीच आहे मी मान वर करून आवाज देई पर्यंत तो लोकांच्या गर्दीत हरवून गेला \n” थँक्स , सुरेश . अब मै चालती हू . बाय \nमी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बराच वेळ पहात होतो .\n’ हे तिचे वाक्य कानात घुमत होते \nती बसलेल्या रिकाम्या जागे कडे माझी नजर गेली . तेथे तिचे व्हिजिटिंग कार्ड होते \nमी मैसूर ला जाण्याचा विचार पक्का केला .\n— सु र कुलकर्णी .\nप्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye.\nAbout सुरेश कुलकर्णी\t80 Articles\nमी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-10T16:28:53Z", "digest": "sha1:WPZQSE4VWWWCF7AXFO4AXV45L5SYTPKT", "length": 8424, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्���ीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome पुणे शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण\nशनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण\nपुणे: प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यावर सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.\nयाप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, प्रांताधिकारी भाऊ गलंडे, तहसलिदार गीता दळवी, महसूल, पोलिस आणि इतर विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\nजातीपातीच्या राजकारणावर राज यांचे फटकारे\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nकामगारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या संघटनेचा अमृतमहोत्सव\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार���केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahatribal.gov.in/1160/Commissionerate", "date_download": "2018-12-10T16:25:33Z", "digest": "sha1:XW5HOJGPNN6ZZY4O6RRSVCTVASEQIG4O", "length": 4267, "nlines": 75, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "आयुक्तालय-आदिवासी विभाग संचालनालय, महाराष्ट्र", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nतुम्ही आता येथे आहात :\nआदिवासी विकास आयुक्तालय , अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक\nडॉ. किरण कुलकर्णी ,(भाप्रसे) ०२५३ २५७७५१०\n1 सहआयुक्त ( प्रशा) श्री. डी. के. पानमंद 0253 2574235\n2 उप आयुक्त(प्रशासन) अति. 0253 2574235\n3 उप आयुक्त ( वित्त) 0253\n4 उपआयुक्त(शिक्षण-अति) श्री. लोमेश सलामे 0253 2575615\n5 सहा.आयुक्त ( शिक्षण) श्री. प्रकाश आंधळे\n6 सहा.प्र.अ.(बांधकाम) श्रीम. एस.पी.अहिरराव\n7 सहा. प्र.अ. ( प्रशासन) श्रीम पवार\n8 सहा.प्र.अ. ( नियोजन) श्री. कमलाकर भामरे\n9 आहरण व संवितरण अधिकारी/DDO श्रीम.एस.आर.गायकवाड\n10 सहा.प्र.अ.( शिक्षण-अनु.) श्री. सुनील व्ही जगताप\n11 सहा.प्र.अ.( शाआशा/वगृ) श्री. संतोष गायकवाड\n12 सहा.प्र.अ. (शिष्यवृत्ती ) श्री. डी एस मोरे\n13 लेखा अधिकारी श्री.सुदीप साटम\n14 लेखा अधिकारी ( ऑ) श्री. अं. गं. बागुल\n15 राज्यस्तरीय समन्वयक श्री. अरुण सोनार\n16 मुख्य समन्वयक (वनकायदा) श्री.के.बी.धुर्वे\nएकूण दर्शक: २२१९३५ आजचे दर्शक: २५७७\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%9B%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:37:32Z", "digest": "sha1:EH2SDDSBHSN767OFBCGTN6KVG7EV6XJ2", "length": 10847, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सप्तसुरांचा ताल छेडणारी साताऱ्याची “संगीत भिशी” | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसप्तसुरांचा ताल छेडणारी साताऱ्याची “संगीत भिशी”\nकायद्याचं बोला म्हणणाऱ्या वकील मंडळींचा अनोखा उपक्रम\nकोर्टाच्या दालनात दिवसभर कायद्याचं बोला म्हणणाऱ्या साताऱ्याच्या दर्दी वकील मंडळीनी चक्क ‘संगीत भिशी’ चा अभिनव प्रयोग राबवला आहे. महिन्यातून एक दिवस एक संकल्पना घेऊन त्यावर गाण्याची मैफल सजवण्याची अफलातून कल्पना या भिशीमध्ये आहे. मात्र या भिशीमध्ये पैशांची नाही तर चक्क सूरांची देवाणघेवाण आहे. कोर्ट रूम मध्ये कायद्याचा ड्रामा रंगवणारी वकील मंडळी चक्क सूरांची मैफल रंगवत असून त्यांच्या कलाप्रेमाचा हा नवीन पैलू समोर आला आहे.\nऍड माधुरी प्रभुणे व ऍड लक्ष्मीकांत अघोर यांच्या संकल्पनेतून या संगीत भिशीचा जन्म झाला. दिवसभर पक्षकारासाठी न्यायालयात कायद्याचा किस काढणारी ही मंडळी अतिशय दर्दी पध्दतीने जगतात आणि संगीत भिशीच्या मैफलीत रसरसून गाण्याचा आनंद घेतात. भिशी म्हणजे पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र जमणे. मात्र या वकील मंडळीच एकत्र येणं असते ते सुरांचे तराने छेडणे व त्यातून निर्माण होणाऱ्या निर्भेळ आनंदाची देवाणघेवाणं करणे. सहज सुचलं आणि ते अमलात आणलं ऍड. माधुरी प्रभुणे व ऍड. अगोर यांनी ही एक दिवस बोलता बोलता ही संकल्पना मांडली आणि त्यांच्या संगीतप्रेमी सहकाऱ्यांनी ही संकल्पना उचलून धरली. यामध्ये हेमंत प्रभुणे सौ. प्रिया अघोर, आशुतोष वाळिंबे ऍड. अमोल चिकणे ऍड. अर्चना काटकर, श्रीमती शुभदा शहाणे व ऍड. अमित दळवी या साऱ्यांनी च संगीत भिशीला चार चॉंद लावले. आत्तापर्यंत भिशीच्या चार मैफिली रंगल्या. कधी पसंतीची गाणी कधी फक्त भावगीतं कधी शास्त्रीय संगीत अशा प्रत्येक मैफलीतून भिशी व्यक्‍त होत राहते. येत्या 19 ऑगस्टला संगीत भिशी ‘श्रावणाची नवलाई ‘ घेऊन व्यक्त होणार आहे. हा सूरमयी नजराणा वेगवेगळ्या सूरांचा असतो. यामध्ये कसलेल्या गवय्याप्रमाणे वरचा’सा’ घेणारी अनेक मंडळी आहेत आणि स्वतः तला सूर शोधणारी हौशी वकील मंडळी आहेत. सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या चेंबरम���्ये कायद्याच्या कलमांवर चर्चा तर होतेय शिवाय सप्तसूरांचा ताल सांभाळण्याची कसरत ही तितक्‍याच लिलया पद्धतीने हाताळली जाते. संगीत भिशीचा हा उपक्रम साताऱ्यात गाजू लागला आहे. भिशीच्या निमित्ताने सर्वच वकील मंडळी एकमेकांशी एखाद्या कुटुंबाप्रमाणे जोडली गेली आहेत. गाण्याच्या मूडप्रमाणे आणि थीमप्रमाणे कराओके सिस्टिम तबला हार्मोनियम अशा विविध संगीत आयुधांचा जामानिमा सर्वांकडून मोठ्या उत्साहाने केला जातो. आधी संगीत भिशी ही संकल्पना यशस्वी होत आहे. त्यातून चांगल्या गाण्यांचा रियाज आणि त्याचा निर्भेळ आनंद हेच भिशीच्या वेगळेपणाचे गमक असल्याचे ऍड. लक्ष्मीकांत अघोर यांनी सांगितले.\nसंगीत भिशीच्या या कुटुंबात श्रीमती शुभदा शहाणे या सर्वात ज्येष्ठ आहेत. वयाची पासष्टी ओलांडलेल्या शहाणे ताईचा उत्साह एखाद्या तरुणीला लाजवेल असाचं असतो. संगीत मिशीत त्यांचा गाता गळा आहेच शिवाय त्या उत्तम हार्मोनियम वाजवतात. वय हा शहाणे शुभदा शहाणे यांच्यासाठी आकड्यांचा खेळ आहे पण संगीत भिशीतला हा खळाळणारा हा झरा सप्तसूरात अविरतपणे वहात राहतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleत्या चारचाकी वाहनांनी वाढतेय डोकेदुखी..\nNext articleविहिरीत पडलेल्या लांडोरीला युवकांनी वाचवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1571", "date_download": "2018-12-10T15:15:40Z", "digest": "sha1:XXIRE6XTKO6BU2JSRN52U7ZXMDWPWKLF", "length": 14061, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nप्रतिनिधी / कोंढाळा : देसाईगंज वरून काही अंतरावर असलेल्या कुरुड हे गाव मंडई, शंकर पटासाठी व नाटकांसाठी प्रसिद्ध आहे. या गावची लोकसंख्या जवळपास १० हजार ते ११ हजार आहे. येथील बरीच जनता सुशिक्षित व सुजाण आहे. येथील बरेचसे विद्यार्थी व जनता बाहेर जात असतात. मात्र कुरुड येथील बसस्थानची दुरावस्था झाली असून प्रवासी वाहनांची वाट पाहताना या बसस्थानकाच्या कोणताही उपयोग होताना दिसून येत नाही.\nकुरुड येथील बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. वर्षानुवर्षे बसस्थानक भंगार अवस्थेत आहे. वरील छतास भगदाड पडलेले आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकही लक्ष घालत नाही. बसस्��ानकाची अवस्था बघता जणू जाहिरातींचे साधन झाले असल्याचे दिसून येते. मात्र हे जाहिरात लावणारे साधे दुरुस्तीसाठी सुद्धा हातभार लावत नाहीत. बस स्थानकास भेगा पडलेल्या आहेत. कधी काय होणार हे सांगता येत नाही. याकडे लक्ष देऊन त्वरित बस स्थानकाची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nसरपणासाठी गेलेल्या ठाणेगाव येथील इसमाचा आकस्मिक मृत्यू\nराज्य सरकारी सेवेत रुजू झाल्यापासून दहा वर्षांच्या आत कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार दहा लाखांची नुकसान�\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nशेतकरी महीलेने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली आत्महत्या\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nकालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू\nपुरामध्ये सर्वस्व गमावलेल्या महिलेस जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nवन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी, डुकरांची शिकार करतांना चुकून लागली बंदुकीची गोळी\nविसापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी\nमहाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, गडचिरोली ठरला मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा\nअसरअल्ली वनपरीक्षेत्रात वनतस्करास अटक, सागवानी लठ्ठे जप्त: तस्करांनी केला वनकर्मचाऱ्यांवर हल्ला\nकोरची येथे भव्य जनमैत्री मेळावा\nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nटी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता केले ठार\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nसारखेडा आणि सेवारी ग्रामपंचायतवर आविसची एक हाती सत्ता\nइंदाराम येथील रविंद्र मामीडालवार याचा मृत्यू, जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील मंदामारी गावाला जावून घेतली कुटु�\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या ���ार्दिक शुभेच्छा : आमदार डॉ. देवराव होळी\nपालकमंत्र्यांच्या हस्ते 'मी हनुमंता रिक्षावाला' चित्रपटाच्या गाण्यांचे लोकार्पण\nवाळव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आश्रमशाळेतील १४ शिक्षक निलंबित\nरेल्वेसमोर येऊन नामांकित शाळेतील शिक्षकाने केली आत्महत्या , बल्लारपूर स्थानकावरील घटना\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nजि.प. चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणजे समाजमन जपणारा नेता\nराज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर च्या वेतनात रोखीने\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\n‘अहेरी चा राजा’ च्या विसर्जन मिरवणूकीत पालकमंत्री ना. आत्राम यांनी ठेका धरून युवकांमध्ये जागविली स्फूर्ती\nकोठी - अहेरी बस पलटली, चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहक चालवित होता बस, ११ प्रवासी किरकोळ जखमी\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nकोईलारी ग्रामपंचायत व जि. प. शाळेतील साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविले\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\nअणुऊर्जा प्रकल्पास लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचा ‘होलटेक’ समवेत सामंजस्‍य करार\nचिमुर येथील मटन मार्केट हटविण्यासाठी नगर परिषद समोर केले 'ढोल बजाओ' आंदोलन\nदारुच्या नशेत जन्मदात्यानेच दोन मुलांना फेकले विहिरीत\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nमाजी आमदार हरीराम वरखडे यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश\nगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरण, आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड फायद्यात, महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखांचे उत्पन्न\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nबोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात सरकार गंभीर : ना. तावडे\nपंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा\nगोवर आणि रुबेला च्या लसीबाबत गैरसमज, ४१ शाळांचा लस देण्यासाठी नकार\nमेहा बुज. येथील इसमाच��� गळफास घेवून आत्महत्या\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nश्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार \nमहाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष लोमेश वऱ्हाडे अपहार प्रकरणी अखेर निलंबित\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक\nसिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार : एसीबीचे नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र\nबागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-12/", "date_download": "2018-12-10T15:02:27Z", "digest": "sha1:MVUTHFQRU6W3AWCR5HHZDU55KPAHKGFW", "length": 11185, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुढील वर्षी लोकसभेसमवेत 12 राज्य विधानसभांच्या निवडणुका शक्‍य | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news पुढील वर्षी लोकसभेसमवेत 12 राज्य विधानसभांच्या निवडणुका शक्‍य\nपुढील वर्षी लोकसभेसमवेत 12 राज्य विधानसभांच्या निवडणुका शक्‍य\nविधी आयोगाने सुचवला पर्याय\nनवी दिल्ली – मोदी सरकारच्या एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावाला अनुकूूलता दर्शवत विधी आयोगाने तीन पर्याय सुचवले आहेत. त्यातील पहिल्या पर्यायानुसार पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीसमवेत महाराष्ट्रासह 12 राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका घेणे शक्‍य असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.\nएकत्रित नि��डणुकांशी संबंधित अहवालाचा मसुदा आज विधी आयोगाने सार्वजनिक केला. त्या मसुद्याची प्रत मोदी सरकारकडेही सादर करण्यात आली. सरकारला अंतिम शिफारसी करण्यापूर्वी एकत्रित निवडणुकांच्या मुद्‌द्‌यावर आणखी चर्चा होण्याची गरज आयोगाने व्यक्त केली आहे. तसेच, सध्याच्या घटनात्मक चौकटीत एकत्रित निवडणुका घेणे शक्‍य नसल्याचे म्हणत आवश्‍यक दुरूस्त्या करण्याचे सुचवले आहे.\nएकत्रित निवडणुकांमुळे सार्वजनिक पैशांची बचत होईल. प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांवरील ताण कमी होईल. निवडणुकांच्या प्रक्रियेत अडकण्याऐवजी प्रशासकीय यंत्रणा विकासकार्यांवर सातत्याने लक्ष देऊ शकेल. सरकारी धोरणांची चांगली अंमलबजावणी शक्‍य होईल, अशी भूमिका आयोगाने मांडली आहे.\nएकत्रित निवडणुका घेण्याबाबत आयोगाने तीन पर्याय सुचवले आहेत. त्यातील पहिल्या पर्यायानुसार पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीसमवेत 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांच्या निवडणुका शक्‍य असल्याचे आयोगाला वाटत आहे.\nसंबंधित राज्यांमध्ये महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेश, अरूणाचल प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, तेलंगण, हरियाणा, झारखंड, छत्तिसगढ, मध्यप्रदेश, मिझोराम आणि राजस्थानचा तर केंद्रशासित प्रदेशात दिल्लीचा समावेश आहे. उर्वरित राज्यांमध्ये 2021 च्या अखेरीस निवडणुका घेता येऊ शकतील, असे आयोगाने म्हटले आहे.\nविशेष न्यायालयांबाबत सरकारची तयारी नाही\nआयआरटीसी प्रकरण : राबडी देवी, तेजस्वी यादव यांना न्यायालयाचा दिलासा\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://simollanghan.blogspot.com/2013/06/blog-post_5143.html", "date_download": "2018-12-10T16:21:59Z", "digest": "sha1:DFTZJTQUCXKPQ7WUESFZAEVOHJ4KJFPK", "length": 27619, "nlines": 109, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: प्रिय नायना...", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\n“शहरातील सुखवस्तू रुग्णाला ‘आराम कर’ हा सल्ला सहज देता येतो आणि तो ते करूही शकतो. पण शेतकऱ्यांना असा सल्ला कसा देणार ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार वर्षानुवर्षे चुकीच्या स्थितीत वाकून बसून हे लोक कष्ट करत आहेत. त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेले आहेत. कितीही गोळ्या इंजेक्शनं घेतली तरी दुखणं परत येणारच आहे. यावर उपाय काय वर्षानुवर्षे चुकीच्या स्थितीत वाकून बसून हे लोक कष्ट करत आहेत. त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेले आहेत. कितीही गोळ्या इंजेक्शनं घेतली तरी दुखणं परत येणारच आहे. यावर उपाय काय” गौरी चौधरी मूळची फ़िजिओथेरपिस्ट (व्यायामाची डॉक्टर). गडचिरोलीच्या खेड्यांतील शेतकरी/मजूरांच्या पाठकंबरदुखीवर तिने दीड वर्ष काम केलं. गावकऱ्यांना दुखण्यावर व्यायाम/उपचार शिकवता शिकवता त्यांच्याकडूनच खूप काही शिकत गेली. आपल्या शिक्षणाबद्दल नायनांना तिने लिहिलेलं हे पत्र, नायनांच्या सूचनेनुसार आणि गौरीच्या परवानगीने सादर करीत आहोत.\nशोधग्राममधील दीड वर्षांत माझं झालेलं शिक्षण आणि फीडबॅकविषयी हे पत्र. खरं तर हे पत्र पाठवायला मी खूप वेळ घेतला. जेव्हा जेव्हा मी हे पत्र लिहायला बसायचे, तेव्हा तेव्हा शोधग्राम, तेथील लोक, जागा याविषयी इतक्या आठवणी यायच्या आणि त्या आठवणींच्या गर्दीत नेमकं काय लिहायचंय हे बाजूला राहून जायचं, किंवा कधी कधी लिहिता लिहिता खूप रडू यायचं. शोधग्राममधून मनाने बाहेर यायला खूप वेळ घेतला. या पत्रात मी वैयक्तिक आणि प्रोफेशनल लर्निंगविषयी लिहायचा प्रयत्न करत आहे.\nफ़िजिओथेरपी ही तशी शहरी वैद्यकीय शाखा. शहरातही लोकांना त्याविषयी अजून नीटसं माहित नाही. सुरुवातीला पुण्यात काम करत असताना अनेक प्रश्न सतावत होते. मी काय करत आहे कशासाठी करत आहे मला नेमकं काय करायचं आहे हे प्रश्न घेऊन हेमलकसा आणि आनंदवनला पोचले. आनंदवनातील विविध पेशंट आणि गरज बघून तिथे येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. इथे येऊन लोकांचे दुःख जवळून पाहिलं. ही दुःखे पाहताना माझ्यात आतून काहीतरी बदलत गेलं. स्वतःच्या सुखाची जाणीव झाली. व्यायामाची डॉक्टर यापेक्षा एक बहीण, मैत्रीण म्हणून मी तिथल्या मुलींसोबत आपोआपच वागू लागले. आणि मग एक हात कोपरापासून तुटलेल्या मुलीने प्रेमाने शिवून दिलेला कुर्ता घालण्यातही आनंद व समाधान वाटू लागलं. पुढे काम वाढलं, पुन्हा कमी झालं. कामाची दिशा दिसेनाशी झाली. काही कारणांमुळे मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एव्हाना मला नेमकं काय करायचंय याचं उत्तर मिळू लागलं होतं, पण ते कसं-कुठं हे समजत नव्हतं. अशातच शोधग्रामची संधी समोर आली. सर्चबद्दल खूप ऐकलं होतं. पहिल्यांदा मनात विचार आला, मला जमणार आहे का हे प्रश्न घेऊन हेमलकसा आणि आनंदवनला पोचले. आनंदवनातील विविध पेशंट आणि गरज बघून तिथे येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. इथे येऊन लोकांचे दुःख जवळून पाहिलं. ही दुःखे पाहताना माझ्यात आतून काहीतरी बदलत गेलं. स्वतःच्या सुखाची जाणीव झाली. व्यायामाची डॉक्टर यापेक्षा एक बहीण, मैत्रीण म्हणून मी तिथल्या मुलींसोबत आपोआपच वागू लागले. आणि मग एक हात कोपरापासून तुटलेल्या मुलीने प्रेमाने शिवून दिलेला कुर्ता घालण्यातही आनंद व समाधान वाटू लागलं. पुढे काम वाढलं, पुन्हा कमी झालं. कामाची दिशा दिसेनाशी झाली. काही कारणांमुळे मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एव्हाना मला नेमकं काय करायचंय याचं उत्तर मिळू लागलं होतं, पण ते कसं-कुठं हे समजत नव्हतं. अशातच शोधग्रामची संधी समोर आली. सर्चबद्दल खूप ऐकलं होतं. पहिल्यांदा मनात विचार आला, मला जमणार आहे कापण मनातली ही भीती थोडी बाजूलाच ठेवत मी सर्चला पोचले. आनंदवन ते सर्च प्रवासात अनेक प्रश्न, अनेक विचार मनात येत होते. पहिल्याच दिवशी योगेश दादा, अम्मा, सिंधू, चारुता आणि दोनच दिवसांनी झालेली तुमची भेट यानंतर मनातली भीती निघून गेली. पहिल्याच दिवशी इतके मित्रमैत्रिणी भेटले की अनेक दिवसांचा एकटेपणा निघून गेला. काही कळायच्या आतच शोधग्राम परिवाराची मी एक सदस्य होऊन गेले होते.\n‘सहभागी पद्धत’ म्हणजे काय याचा अभ्यास सुरू झाला. पण ऑफिसमध्ये बसून प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. डिसेंबर २०११ ला मी पोर्ल्याला अरुणा ताईंकडे दोन दिवस गेले होते. गावात एका आजीला frozen shoulder चा त्रास होता. तिला प्रचंड वेदना होत होत्या. तिला तपासून उपचार देताना जाणवलं की गावात गेल्याशिवाय आणि पाहिल्याशिवाय काय करता येईल हे समजणारच नाही. पण कसं, कुठे, का हे प्रश्न होते. योगेश दादा आणि सिंधूसोबत चर्चा करून सावरगावला व्यायामाचे क्लास घेऊन बघायचे असं आपण ठरवलं. गावात मी पहिल्यांदाच गटचर्चा घेणार होते. मनात प्रचंड भीती होती. पहिली गटचर्चा झाली आणि लोक व्यायाम क्लासला येण्यासाठी तयार झाले होते. आश्चर्य वाटत होतं. क्लास सुरू झाल्यानंतर आठच दिवसांत लोकांचं येणं हळूहळू कमी आणि मग बंदच होऊन गेलं. एक ना अनेक समस्या समोर येत होत्या. नवरा पाठवत नाही, जेवण झालं, एक दिवस व्यायाम केला पण बरं वाटलं नाही इ. कारणं समजू लागल���. ग्रामीण फ़िजिओथेरपीचं चित्र मला थोडसं दिसू लागलं होतं. ताबडतोब आराम देणारा एकही उपचार माझ्याकडे नव्हता. लोकांना घरोघरी जाऊन बोलावणं, दोन-दोन तास वाट पाहणं, दोन-दोन तास वाट पाहूनही कुणी न येणं, तरीही पुन्हा दुसऱ्या दिवशी जाणं हे सगळं करत असताना माझी सगळी शहरी inhibitions गळून पडत होती. कधीकधी खूप हताश वाटायचं, चिडचिड व्हायची, पण पुन्हा एक दिवस प्रयत्न करून पाहू असं म्हणून सिंधू आणि मी जात राहिलो. लोक तर आले नाहीत, पण या क्षेत्राकडे बघण्याची माझीच नजर बदलली होती. लोकांसाठी ही पद्धत नवीन होती. खरंतर त्यांना गरजही नव्हती. पण त्रास तर होत होता. मग गरज कशी नाही हा प्रश्न पडू लागला. फक्त व्यायाम क्लास गावात चालणार नाही हे तेव्हा कळून चुकले होते.\nपुढे काही दिवसांनी सहभागी पद्धतीने गावात घ्यायच्या गटचर्चांवर काम सुरू झाले. गोष्टी, चित्रे तयार करायचा अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला थोडं कठीण गेलं. मात्र हे करत असताना गावातील लोकांच्या नजरेतून त्यांचा त्रास बघणे सुरू झालं होतं. दवाखान्यात पेशंट बघतानाही हा अनुभव येत होता. शहरातील सुखवस्तू रुग्णाला ‘आराम कर’ हा सल्ला सहज देता येतो आणि तो ते करूही शकतो. घरी काळजी घेणारी अनेक माणसे असतात. पण शेतकऱ्यांना असा सल्ला कसा देणार ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार वर्षानुवर्षे चुकीच्या स्थितीत वाकून बसून हे लोक कष्ट करत आहेत. त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेले आहेत. कितीही गोळ्या इंजेक्शनं घेतली तरी दुखणं परत येणारच आहे. यावर उपाय काय हा प्रश्न आहेच.\nसुपरवायझरसोबत काम करत असताना छान अनुभव आला आणि शिक्षणही झाले. लोकांची पाठ-कंबरदुखी, त्यावर ते करत असलेले उपचार, लोकांच्या कामाच्या वेळा, गटचर्चेला ते बसतील की नाही इ. अनेक गोष्टी समजायच्या. गोष्टी लिहिताना, चित्र काढताना ते नेमकं कसं हवं, त्यात मुख्य काय दिसले पाहिजे, गोष्टीत कोणते मुद्दे आले पाहिजे अशा अनेक बाबी शिकत होतो. कुसुमताई आणि आनंदकाका यांची खूप मदत झाली.\nसावरगाव व्यायाम क्लासच्या वेळी ‘वेळ नाही’ अशी लोकांची तक्रार आली होती. त्य��वेळी काम करता करताच काही व्यायाम करता येऊ शकतात का याचा विचार आपण सुरू केला. त्यासाठी रोवणीच्या मोसमात रोवणी करायला सिंधू आणि मी गेलो. खरंतर रोवणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे १०-१२ दिवस माझी मानसिक तयारी व्हायलाच लागले. कारण फक्त भीती होती. चिखलात पाय घातल्यावर साप, विंचू असतील तर पण एके दिवशी ठरवलंच जायचं म्हणून. इतर बायका करतातच की. मलाच काय होणार आहे पण एके दिवशी ठरवलंच जायचं म्हणून. इतर बायका करतातच की. मलाच काय होणार आहे आपल्या आणि टोल्यावरच्या शेतात रोवणी करताना तेथील बायांच्या गप्पा ऐकताना मजा यायची. त्याही आमची मजा घ्यायच्या, आमच्यावर हसायच्या. प्रेमाने जेवू घालायच्या. पण काम करत असताना त्यांची शिस्त, त्यांच्यासमोर असलेलं दिवसाचं टारगेट, आणि त्यानुसार त्यांच्या कामाची गती यातून खूप काही शिकण्यासारखं होतं. पाऊस, वारा, थंडी या कशाचीही चिंता न करता त्या अखंड काम करायच्या. पहिल्या दिवशी रोवणी करून आम्ही जेव्हा परत आलो, तेव्हा मला सरळ होऊन चालणेही कठीण झाले होते. पण मनातली भीती निघून गेली होती. त्यांच्यासोबत वाकून काम केल्यानंतर या लोकांची कंबरदुखी नेमकी काय असते हे समजू लागलं होतं. तिथे काम करता करता कंबरेच्या काही सोप्या हालचाली त्यांना शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना हसू आलं. करायला लाज वाटत होती, वेळ नसतो अशा अनेक गोष्टी झाल्या. पण खरंतर त्यांना व्यायाम शिकवता शिकवता आणि काम करता करता आम्हीही व्यायाम करणं विसरून जाऊ लागलो होतो. शारीरिक श्रम करण्याची थोडीफार सवय शोधग्राममध्ये आल्यावर लागली होती, पण शेतात काम केल्यानंतर हे काम करणाऱ्यांविषयी मला आदर वाटू लागला. हे काम सोपं नाही. खूप अंग दुखायचं, आजारी पडले, पायात काटे घुसले, मधूनमधून अंगावर येणारा पाऊस-वारा, धानाची इवलीशी रोपं आणि शेतात कष्ट करणारे लोक हे सगळं असलं की शरीराची सगळी दुखणी बाजूला रहायची आणि हात आपोआपच कामाला लागायचे. मी जे अन्न खाते ते मला मिळवण्यासाठी कुणीतरी शेतकरी स्वतःला किती झिजवत असतो हे मला समजले. काम करण्याची पद्धत, शिस्त समजली. माझ्यातली व्यायामाची डॉक्टर मी पूर्णपणे विसरून गेले होते आणि कदाचित त्यामुळेच लोकांनीही आमचं त्यांच्या शेतात घुसणं मान्य केलं होतं. लोकांमधली एक होऊन राहणं हे तेव्हापासून सहज जमू लागलं. स्वतःला अती जपण्याचा स्वभाव नव्हता, पण जो काही होता तोही पूर्णपणे कमी झाला. या कामांमुळे लोकांना किती त्रास होतो हे समजत होते, पण कितीही त्रास झाला तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसायचं. पण, त्यांचा त्रास कसा कमी करावा यावर उत्तर काही अजूनही सापडत नाहीये. उपाय आहेत, परंतु ते गावपातळीवर कसे अंमलात आणायचे हे कुठेतरी काळात नाहीये. पुढे आपण चातगाव टोला आणि कुडकवाही येथेही गटचर्चा घेतल्या. हे सगळं करत असताना patience प्रचंड वाढत होता. खूप शिकायला मिळत होतं. नवनवीन गोष्टी करून बघत होतो. चुका करत करत त्या सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. रोवण्यांना गेल्यामुळे त्यां ओळखीचा फायदा गावात गटचर्चा घेताना नक्कीच झाला. लोक चर्चांना येत होते. आम्ही त्यांच्या घरातलेच होऊन गेलो होतो. त्यामुळे एक comfort level होती. या गटचर्चांनंतर आपण संपूर्ण plan पुन्हा बदलून कुरखेडा येथे गटचर्चा घेण्याचे ठरवले. तेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात करताना थोडी भीती वाटली होती. पण एक प्रकारचा आनंदही होता, उत्साह होता. सर्च पुन्हा पुन्हा प्रयोग करण्याची संधी देतं.झालेल्या चुका सुधारण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी देतं. त्यामुळे काम करतानाही एक उत्साह आणि आत्मविश्वास वाटतो. ‘करके देखो’ हे सूत्र मी पहिल्यांदा सर्चमध्येच अनुभवलं.\nनायना, गेल्या दीड वर्षांत माझं काय शिक्षण झालं याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला. खूप काम करायचे आहे. आता कुठे सुरुवात झालीये. फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत.\nसंजय पाटील व सहकाऱ्यांना बीज संवर्धनाच्या कामासाठी...\nतीन मित्रांची दारू सोडवण्यात सौरभ सोनावणेला यश \nसंतोष व जयश्री यांच्या ग्रामविकासाच्या कामांना वेग...\nलोकसंघर्ष मोर्चातर्फे निर्माणींचा रचनात्मक व संघर्...\nपेटलेले पाणी: जळगाव पाणी परिषदेत निर्माणींचा सहभाग...\nबालकांना आंनद व किशोरींना जीवनशिक्षण: हृतगंधा देशम...\nप्रफुल्ल वडमारेचे सोशल ऑलिम्पियाड प्रकल्पांतर्गत क...\nनिर्माणींच्या शिक्षणाची दुसरी इनिंग \nचारुता गोखलेचे नवजात शिशू आरोग्य या विषयातील केंद्...\nनिखिल मुळ्येचे ‘प्रगती अभियान’सोबत रोजगार हमी योजन...\nदुर्गम भागातल्या मुलांना गावातल्या गावात पुस्तके\nदुष्काळाच्या प्रश्नावरचा शिरपूर पॅटर्न समजून घेण्य...\nवर्धा शोधयात्रेत मंदार देशपांडेचा सहभाग\nसांगलीच्या न���र्माणींची ‘गांधी तीर्थ’ला भेट\nतिनका तिनका जर्रा जर्रा\n‘मी'ची वेलांटी- विंदा करंदीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ledwallwasher.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/LED%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9F.HTM", "date_download": "2018-12-10T16:41:36Z", "digest": "sha1:BM2S2L76ZGWUSEW4FF6O5GRVHH5US4RK", "length": 13070, "nlines": 82, "source_domain": "ledwallwasher.china-led-lighting.com", "title": "एफसीसी प्रमाणपत्र > LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nएफसीसी प्रमाणपत्र > LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट\nचीन LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट\nसाठी स्रोत LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट\nसाठी उत्पादने LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट\nचीन LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट निर्यातदार\nचीन LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट निर्यातदार\nझोंगशहान LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्���, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन LED स्ट्रिंग लाइटसाठी पेटंट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://jay-krushnarpnamastu.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2018-12-10T16:11:18Z", "digest": "sha1:5QV5W3YX4SPE4VNNTKD52G62F57LEL4I", "length": 2416, "nlines": 39, "source_domain": "jay-krushnarpnamastu.blogspot.com", "title": "कृष्णार्पनामास्तु", "raw_content": "\nआयुष्यात काही क्षण असेही येतात ..............\nज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही\nअन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधी\nकधी रक्ताची नातीही नकळत तुटतात\nतर कधी बिनरक्ताचीही सहज जपली जातात\nकधी ओळखीचे चेहरेही परके भासतात\nतर कधी अनोळखीही गर्दीत आपलेसे वाटतात\nआसवे ज्याच्यासाठी गळतात तो न जाणे त्याची किंमत\nअन ज्याच्याकडे होते दुर्लक्ष तो मोजतो आपल्या हास्याची किंमत\nकधी जन्मभर साथ देऊनही माणूस नाही कळत\nतर कधी क्षणातच अनोळखीही दाखवतो आपली ओळख\nकधी सोबत असूनही प्रेम आटते\nतर कधी विरहहि संगमाप्रमाणे....\nप्रेमात नेमकं असं कस घडतं\nकधीतरी अनोळखी वाटेवरती चालावस वाटत .... मनातल काह...\nआयुष्यात काही क्षण असेही येतात .............. ज्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-10T16:12:35Z", "digest": "sha1:INPUO33QL7H2U3QDSNMMTUSV5BNWDC2S", "length": 13543, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्यक्‍तिमत्त्व: किक पाहिजे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजून महिन्याच्या अखेरीस आम्ही मित्रपरिवार टीव्हीवर अर्जेन्टिना आणि नायजेरियाचा सामना पाहात होतो. सामना पाहताना आमच्या गप्पाही रंगत आल्या होत्या. माझा एक मित्र आम्हा सर्वांना उद्देशून गंभीरपणे म्हणाला, “यार, लहानपणी जर माझा पाय मोडला नसता; तर आज मी सुद्धा एक फुटबॉल खेळाडू झालो असतो. आम्ही त्याला विचारले असे काय झाले होते\nत्यावर तो बोलला,’ मी आमच्या शाळेतला फुटबॉल चाम्पियन होतो पण एकदा झाडावरून पडलो पाय मोडला आणि फुटबॉल सोडावा लागला. मग मी त्याला बोललो,” परंतु मग पाय बरा झाल्यावर तू पुन्हा खेळू शकला असतास ना\nतो बोलला, “त्यानंतर प्रयत्न केला खेळायचा, पण मैदानात गेलो की पाय दुखायचा.” माझ्या लक्षात आले होते. दुखणे वगैरे ही तर फक्त अशक्त मानसिकतेची लक्षणे असतात.\nनकारात्मकता, आजार, व्याधी, समज आपल्याला मानसिकदृष्ट्या अशक्त करीत असतात. मला अमुक झाले म्हणून तमुक करू शकत नाही. अशा एक ना अनेक मानसिक व्याधी आपण आपल्यासोबत घेऊन फिरत असतो. पण मुळात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द असेल, तर आपण सर्व काही करू शकतो. मी विषय पुढे नेला आणि सर्वांना सांगू लागलो.\nआज या फुटबॉलबद्दलची एक प्रेरणादायी सत्यकथा मी आपल्याशी शेअर करणार आहे. सर्वजण माझ्याकडे नजरा रोखून शांतपणे मला ऐकू लागले. मी सांगू लागलो, मित्रांनो जगातील सर्वाधिक लोकप्रिय समजला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल आणि त्यातील या वर्ल्डकप मधील आघाडीचे नाव म्हणजे आपला फेव्हरेट अर्जेन्टिनाचा “लियोनेल मेस्सी.”\nमित्रांनो मेस्सीला बालपणापासूनच फुटबॉल खेळाची प्रचंड आवड होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्याने एका नामांकित क्‍लबमधून फुटबॉलचे धडे घ्यायला सुरुवात केली. पुढे वाढत्या वयानुसार मेस्सीची खेळातील निपुणता ही वाढत चालली होती. फुटबॉलच्या खेळात ऐन भरात असताना मेस्सीला एका दुर्धर आजाराने ग्रासले. शरीरातील हार्मोन्स वाढीच्या संथगतीमुळे शरीराचा संपूर्ण विकास खुंटण्याच्या भीतीची नामुष्की त्याच्यावर ओढवली होती. ही घटना हा त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी एक मोठा धक्काच होता. त्याचे वडील मजूरकाम करीत असल्याने परदेशात जाऊन अत्याधुनिक उपचार देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढे पैसेही नव्हते.\nमेस्सी यापुढे कधीच फुटबॉल खेळू शकणार नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु हार मानेल तो मेस्सी कसला तो त्या आजाराशी झुंजत राहिला. त्यासाठी तो इंजेक्‍शन घेऊन वेदनांवर तात्पुरती का होईना मात करीत राहिला. पण त्याने फुटबॉल खेळणे सोडले नाही. त्याची ही जिद्द पाहून त्याच्या वडिलांच्या मित्राने त्याला बार्सिलोना क्‍लबला नेण्याचा सल्ला दिला. बार्सिलोना क्‍लब हा फुटबॉल खेळाडूंसाठी मोफत उपचार देत असे. मेस्सी बार्सिलोना क्‍लब मध्ये सहभागी झाला. पुढे त्याचा संपूर्ण उपचार बार्सिलोना क्‍लबने केला आणि त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे त्याने स्पेनच्या बार्सिलोना क्‍लबकडून खेळतानाच आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण केले आणि तो फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू म्हणून उदयास आला.\nमित्रांनो जेव्हा मेस्सीला समजले, की आजारामुळे कदाचित फुटबॉलचा कायमचा त्याग करावा लागणार आहे; त्यावेळी जर हार मानली असती; त्या वेदना आणि नकारात्मक संवेदना उराशी बिलगून ठेवल्या असत्या, तर आज मेस्सी कुठे असता तो फुटबॉल जगतातला स्टार प्लेयर झाला असता का तो फुटबॉल जगतातला स्टार प्लेयर झाला असता का सर्वांनी एका लयीत नकारात्मक मान फिरवली. मी पुढे सांगू लागलो, मित्रांनो, मेस्सीने आपल्या जिद्दीच्या आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवला.\nएव्हाना सर्वांना माझ्या बोलण्यातील गर्भितार्थ चांगलाच कळाला होता. ज्या मित्राने पाय दुखावला म्हणून फुटबॉल सोडला होता, तो तर विचारातच पडला होता. प्रेरणेची एक किक डायरेक्‍ट त्याच्या मनाला जाऊन बसली होती. मित्रांनो, कारणे पुढे करून हतबल होण्यापेक्षा कारणांवर मात करून यश मिळविणे केव्हाही चांगलेच. म्हणूनच परिस्थितीसमोर हार मानण्यापेक्षा तिच्यावर मात करून इतरांसमोर आपला आदर्श ठेवला पाहिजे. यशासाठी एक किक आपल्यालाही मिळायला हवी. किंबहुना ती आपणहून घ्यायला हवी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचित्रकला कार्यशाळेचे आयोजन\nNext articleपाबळ येथील दशक्रीया घाट झाला धोकादायक\nराजकीय : प्रश्नांकित निर्णयाच्या मुळाशी\nआठवण : आठवणीतील सुशि\nतात्पर्य : मतदारराजा बदलतोय \nचिंतन : देण्याचे तत्वज्ञान\nप्रासंगिक : शेतकरी उरला ‘जाहीरनाम्यांपुरता’\nक्रीडांगण : वर्ल्ड कप हॉकीचे पडघम वाजले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajasthan-slipped-train-coaches-17117", "date_download": "2018-12-10T16:16:04Z", "digest": "sha1:HSXQ5AHRL6WWK4BGPTW24TZJXLPGJRDS", "length": 11240, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajasthan slipped to train coaches राजस्थानमध्ये रेल्वेचे डबे घसरले;12 जखमी | eSakal", "raw_content": "\nराजस्थानमध्ये रेल्वेचे डबे घसरले;12 जखमी\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nबिकानेर - भटिंडा - जोधपूर पॅसेंजरचे नऊ डबे शनिवारी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात घसरले. यात बारा प्रवासी जखमी झाले आहेत. रजियासरजवळ हा अपघात मध्यरा���्री दोनच्या सुमारास घडला.\nबिकानेर - भटिंडा - जोधपूर पॅसेंजरचे नऊ डबे शनिवारी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात घसरले. यात बारा प्रवासी जखमी झाले आहेत. रजियासरजवळ हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला.\nअपघातामुळे बिकानेर- सुरतगड रेल्वे मार्ग बंद झाला असून, डबे रूळावरून काढण्याचे काम सुरू झाल्याचे उत्तर-पश्‍चिम रेल्वेच्या बिकानेर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्ग बंद झाल्याने जम्मूतावी एक्‍स्प्रेस, कोटा - श्रीगंगानगर एक्‍स्प्रेस दुसऱ्या मार्गावरून सोडण्यात आली. लालगड-अभोर पॅसेंजर व दिल्ली-बिकानेर एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली. जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून, अन्य प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली. त्यांना नंतर त्यांच्या इच्छित स्थळी पाठवून देण्यात आले, अशी माहिती सजियासर पोलिस स्थानकाचे प्रमुख गणेश कुमार यांनी दिली.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/excellent-service-medals-28-officers-police-27664", "date_download": "2018-12-10T16:39:30Z", "digest": "sha1:VLE6KHSCL5BR7BSMPCIRU5QJRMHLA2CN", "length": 12915, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Excellent service medals, 28 officers of the Police उत्कृष्ट सेवेबद्दल 28 अधिकाऱ्यांना पोलिस पदके | eSakal", "raw_content": "\nउत्कृष्ट सेवेबद्दल 28 अधिकाऱ्यांना पोलिस पदके\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nगैरव्यवहारांचा तपास करणाऱ्यांचा समावेश\nनवी दिल्ली- सत्यम, व्यापमं आणि नोटाबंदीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांसह 28 अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदके जाहीर झाली आहेत.\nगैरव्यवहारांचा तपास करणाऱ्यांचा समावेश\nनवी दिल्ली- सत्यम, व्यापमं आणि नोटाबंदीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांसह 28 अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदके जाहीर झाली आहेत.\nसत्यम कंपनीतील गैरव्यवहाराचा तपास करणारे हैदराबादचे अतिरिक्त संचालक ए. वाय. व्ही. कृष्णा यांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे. त्यांच्या तपासामुळे सत्यमचे प्रमुख रामलिंगम राजू व अन्य सात जणांना जबर दंड झाला. मध्य प्रदेशातील गाजलेल्या व्यापमं गैरव्यवहाराचा तपास करणारे व सध्या चंडीगडचे पोलिस उपमहानिरीक्षक असलेले तरुण गाउबा तसेच नोटाबंदीनंतर बेकायदेशीर चलनव्यवहाराचे अनेक प्रकरणे बाहेर काढणारे चेन्नईचे पोलिस अधीक्षक पी. सी. तेंनमोझी यांनाही उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.\nराष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये पोलिस अधीक्षक सुशील प्रसादसिंग, अतिरक्त पोलिस अधीक्षक देवेंद्रसिंग, उपअधीक्षक किशनसिंग नेगी, निरीक्षक बन्सीधर तिवारी, सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. सत्यनारायण यांचा समावेश आहे.\nपोलि��� पदक मिळालेल्यांमध्ये ग्यानेंद्र वर्मा, अतुल दिगंबर फुलझेले, के. प्रदीप कुमार, प्रमोद कुमार, ठाकूरसिंह भंडारी, सुरेंदसिंग यादव, निलंबर श्रीकिसन, सचिदानंद रथ, वसंत पवार, शफी मोहमंद, कमलेश कुमार, व्ही. बालाजी, बलिराम यांचा समावेश आहे.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95-2/", "date_download": "2018-12-10T15:34:21Z", "digest": "sha1:DMLVSWQD5VYFUGZVRLRJ74XS3TRL5Q2T", "length": 14855, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग १) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग १)\nछातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. छातीचं दुखणं म्हणजे “हार्ट अटॅक’ असं जणू समीकरणच बनत आहे. मग सुरू होतो विविध तपासण्यांचा भडीमार. अँजिओग्राफि, अँजिओप्लॅस्टी, आणि वेळ आली तर बायपास सर्जरीही. या उपचार पद्धतींबरोबर त्यांचे वाढते अवाढव्य खर्च या विचाराने रुग्ण नि त्याच्या संबंधित व्यक्तींचं आयुष्य विस्कळीत होतं.\nभारत 2020 पर्यंत सर्वाधिक हृदयरुग्ण असलेला देश होईल, असं भाकीत जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवलं आहे. त्यात 25 ते 30 वर्षे वय असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. 2002 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा हृदयविकाराशी संबंधित अहवाल जाहीर झाला. त्या अहवावालात असं म्हटलं होतं की, जगातील 12.5 टक्के मृत्यू हे हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्याने होतात. अमेरिकेतील पाचांतील एक मृत्यू हा हृदयघाताने होत आहे. भारतात 2007 साली 32 टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे झाले होते. तर सन 2018 मध्ये त्याचे प्रमाण 45 टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त आहे.\nएकंदरीत हृदयरोगामुळे मृत्यूचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत असल्याचं सातत्याने होणाऱ्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. दरवर्षी जगातील पावणेदोन कोटी नागरिक हृदयाच्या आजाराने दगावतात. एड्‌स, टीबी, मलेरिया, मधुमेह, सर्व प्रकारचे कर्करोग आणि श्‍वासरोगामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कैकपटीने जास्त आहे. काही दशकांपूर्वी तरुणाला आलेला हृदयविकाराचा झटका आश्‍चर्य व्यक्त करायला लावणारा होता. मात्र, आता चित्र बदललं आहे. देशातील एकूण हृदयरुग्णांपैकी 33 टक्के रुग्ण हे 45 पेक्षा कमी वयाचे आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. यात तरुणांची संख्याही वाढत आहे.\nसामान्य जीवनासाठी धोकादायक ठरत असलेल्या हृदयविकारची कारणं अनेक आहेत. विद्यार्थ्यांमधील पहिलं कारण आहे, तरुण पिढीवर चारही बाजूने येणारं दडपण. त्यात भर पडते लहानपणापासूनच असणारं पुस्तकांचं ओझं, महाविद्यालयातील प्रवेश, परीक्षेचा ताण यांची. त्यानंतर करिअरविषयी वाढणाऱ्या चिंता, ध्येयपूर्तीसाठीचा दबाव, पुढे जाण्याच्या स्पर्���ेत मागे पडण्याची चिंता. हृदयविकाराचे झटके येण्याच्या अनेक घटनांत हीच महत्त्वाची कारणं आढळून आली आहेत. धमन्यांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळेही हृदयविकार वाढतो. मात्र, ही बाब अचानक होत नाही. तर धमन्यांमध्ये अडथळ्याची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू होते. वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया अधिक वाढू लागते. आनुवंशिकतेमुळेही भारतीयांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे. कारण भारतीयांमध्ये लो डेफिनेशन लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. तरीही संतुलित जेवण, योग्य जीवनशैलीचं पालन यांनी एलडीएलच्या प्रमाणाला नियंत्रित करता येऊ शकतं.\nहृदयाशी संबंधित आजार कोणते\nप्रमुख आजार आहे हृदयविकार. या संज्ञेत हृदयाच्या अनेक प्रकारच्या दुखण्यांचा समावेश होतो.\nऍनजायना पेक्‍टोरिस (अपक्षळपर झशलीीेंळी) हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत, पाठीत, मानेत, हातात किंवा यापैकी एखाद्या ठिकाणी वेदना होणं आर्टिरिओ स्क्‍लेरॉसिस (अीींशीळे डलश्रशीीेळी) – शुध्द रक्तवाहिन्यांची/धमन्यांची लवचिकता कमी जाऊन त्या कडक होत जाणं कार्डिऍक अरेस्ट (उरीवळरल रीीशीीं)- हृदयक्रिया बंद पडणं, कॉरोनरी हार्ट डिसाज्‌ (उीेपररू हशरीीं वळीशरीश- हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येणं किंव्या त्या चिंचोळ्या होणं), व्हॉल्व्यूलर हार्ट डिसीज्‌ (तरर्श्रीींश्ररी हशरीीं वळीशरीश) हृदयातील झडपेचा आजार\nही दुखणी हृदयविकार किंवा हृद्रोगात (कशरीीं वळीशरीश) येतात.\nहृदय बंद पडतं किंवा त्याच्या कार्यात बिघाड होतो म्हणजे काय होतं\nहृदयाचे स्नायू खराब होणं, बिघडणं. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात. त्यामुळे हृदयाकडे होणारी रक्ताभिसरणाची क्रिया थांबते. हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. जर हे रक्ताभिसरण सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्या भागात असणारे स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात. याला हृदयक्रिया बंद पडणं (हार्ट अटॅक) असं म्हणतात. हृदयाच्या स्नायूंमध्ये असणारी रक्ताची गुठळी होणं किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणं असंही म्हणतात. रक्तवाहिनीचं तोंड बंद झाल्याचा परिणाम हृदयाच्या थोड्या भागांवर झाला असेल छोट्या प्��माणातील हार्ट अटॅक येतो आणि जास्त भागावर परिणाम झाला असेल तर त्याला मोठ्या प्रमाणातील हार्ट अटॅक किंवा हृदयाचा तीव्र झटका असं म्हणतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधनगर समाज आरक्षणासाठी 8 सप्टेंबर “डेडलाइन’\nNext articleशटर उचकटून चोरी करणारे जेरबंद\nवेटलाॅस : प्रश्न घराघरातले-मनामनातले (भाग 2)\nवेटलाॅस : प्रश्न घराघरातले-मनामनातले\nहिरड्यांचा विकार ‘पीरियरोन्डिटिस’ आणि त्यावरील उपचार\nअस्थिभंगाचे प्रकार, लक्षणे आणि उपचार ( भाग-3)\nअस्थिभंगाचे प्रकार, लक्षणे आणि उपचार ( भाग-2)\nअस्थिभंगाचे प्रकार, लक्षणे आणि उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-10T16:19:40Z", "digest": "sha1:IAT56BI6XVGG5WHZTJZI3ZPJNZAM5EE4", "length": 10279, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दूध उत्पादकांना प्रतिलीटर 5 रुपये अनुदान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदूध उत्पादकांना प्रतिलीटर 5 रुपये अनुदान\nदुग्ध संस्थांच्या माध्यमातून होणार अंमलबजावणी\nदूध भुकटी प्रकल्पधारकांनाही निर्यातीस प्रोत्साहन अनुदान\nपिशवीबंद दुधाला अनुदान नाही\nमुंबई – राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या 5 रुपये अनुदानाचा लाभ देण्याच्या अटीवर सहकारी व खासगी दूध संस्थांना राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित गाय दूध रुपांतरणास 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी बुधवारपासूनच होणार आहे.\nदुधाला अनुदान मिळावे, यासाठी शेतक-यांनी आंदोलन पुकारले होते.\nया पार्श्वभूमिवर पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी या प्रश्नी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच दुग्ध संस्था आणि दूध भुकटी प्रकल्पधारकांशी अनेक बैठका घेतल्या. राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2/8.3 गाय दूध व त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दूध रुपांतरणास 5 रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nत्यानुसार सहकारी व खासगी दूग्ध संस्थांनी शेतकऱ्यांना 3.2 टक्के फॅट गुणप्रतीच्या दुधासाठी 24.10 रुपये दर देणे बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये 19.10 रुपये दुग्ध संस्थेचे, तर 5 रुपये शासनाचे ���नुदानाचा समावेश असणार आहे. 3.3 टक्के फॅटच्या दुधास 24.40 रुपये (19.40 रुपये + 5 अनुदान), 3.4 टक्के फॅटच्या दुधास 24.70 रुपये (19.70 रुपये + 5 रुपये अनुदान) आणि 3.5 टक्के फॅट गुणप्रतीच्या दुधास 25 रुपये (20 रुपये + 5 रुपये अनुदान) प्रतिलीटर असा दर दूध उत्पादकांना देणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nदूध प्रकिया संस्थांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधाला हे अनुदान असणार नाही. हे अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस लागू राहिल. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणा-या संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट 2018पासून वरील प्रमाणे प्रतिलिटर खरेदी दर अदा करित असल्याबाबतचे हमिपत्र/बंधपत्र संबंधीत प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्‍यक राहणार आहे.\nशेतकऱ्यांना/दूध उत्पादकांना आजच्या शासन निर्णयानुसार निश्‍चित केलेला दर देणे बंधनकारक राहील. मात्र, दुग्ध व्यवसायात ऍडव्हान्स, पतसंस्थांचे कर्जहप्ते, पशुखाद्यापोटी येणे, स्टोअरमधील इतर साहित्याची येणी आदी करिता कपात करुन दूध बिलाची अदायगी करण्यात येत असल्याने अशा प्रकारे कपात करण्यास मुभा राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएचडीएफसीच्या नफ्यात 54 टक्‍क्‍यांनी वाढ\nNext articleमैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचे होणार ऑडिट\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T16:09:45Z", "digest": "sha1:WPP4IXGU7GWWTK3EFCJIXLUCBD3B2QLR", "length": 9834, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मोदी सरकारने विरोधकांना दहशतवादी बनवले; काँग्रेसचा हल्ला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\n���हिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news मोदी सरकारने विरोधकांना दहशतवादी बनवले; काँग्रेसचा हल्ला\nमोदी सरकारने विरोधकांना दहशतवादी बनवले; काँग्रेसचा हल्ला\nनवी दिल्ली: संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. ‘मोदी सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करते. सरकारने तर संपूर्ण विरोधी पक्षांना दहशतवादीच ठरवले आहे’, अशा शब्दांत आझाद यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. गेल्या ७० वर्षांमधील सरकारांपैकी मोदी सरकार हे सर्वात कमकुवत सरकार असल्याचेही ते म्हणाले.\n‘हे सरकार गेम चेंजर नाही, केवळ नेम चेंजर’\n१९८५ किंवा त्यानंतरच्या काळात काँग्रेस आणि यूपीए सरकारने ज्या ज्या योजना बनवल्या, त्या योजनांची नावे बदलून या सरकारने त्या पुन्हा सुरू केल्या. हे सरकार प्रत्येक योजना सुरू करताना आम्ही गेम चेंजर असल्याचे सांगते. परंतु, मी सांगतो की हे सरकार गेम चेंजर नसून नेम चेंजर आहे अशा शब्दांत आझाद यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते पुढे म्हणाले की, त्यांनी स्वच्छ भारत, जनधन योजना, स्कील इंडियासह अनेक योजनांचा उल्लेख केला. या सर्व योजना काँग्रेसच्या काळात बनल्या आणि यांनी मात्र त्यांची नावेच बदलली.\nभुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे: राज ठाकरे\nकौमार्य परीक्षा, प्रथांविरोधात पुण्यातून महिलांचा एल्गार\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्���ात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5151952162695376301&title=Palkhi%20enter%20in%20Solapur%20District&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-12-10T15:52:38Z", "digest": "sha1:KISH3F2V6ZTA4S7KVNFQ4TA6PYKCNVQB", "length": 8945, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन", "raw_content": "\nमाऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन\nसोलापूर : ‘ध्यास हा जिवाला पंढरीशी जाऊ पंढरीचा राणा डोळे भरून पाहू’ असे म्हणत आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे काल (१७ जुलै) सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री विजय देशमुख यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून स्वागत केले.\nसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभाला आमदार हणमंतराव डोळस, परभणीचे खासदार संजय जाधव, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, ���तिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, प्रांत अधिकारी शमा ढोक-पवार, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते आदी उपस्थित होते.\nमाऊलींची पालखी सकाळी १०.४५च्या सुमारास धर्मपुरी येथे आली. तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.\nपालखी अगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे पर्यावरण निर्मल वारी पथक, पोलीस प्रबोधन पथक सहभागी झाले होते. तसेच भारुड, प्रवचन यांसारख्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली. पालखीचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी पालखीसमवेत चालण्याचा आनंद घेतला. धर्मपुरी येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातल्या पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.\nTags: SolapurPalkhiWariमाऊलींची पालखीआळंदीसोलापूरवारीज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाBOI\nछान बातमी आहे .\nतुकाराम महाराजांची पालखीही सोलापूर जिल्ह्यात दाखल ‘जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी’ साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस ‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ शिपायांच्या हस्ते वृक्षारोपण\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\n‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2018-12-10T16:30:12Z", "digest": "sha1:4OCNX3A27ZB5WH2DKFNXFFENDINRZCAI", "length": 8512, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“मोरया वॉरिअर्स’ ठरला अजिंक्‍यपदाचा मानकरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“मोरया वॉरिअर्स’ ठरला अजिंक्‍यपदाचा मानकरी\nआळेफाटा- जुन्नर प्रीमियर लीग (जेपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत निमगाव सावा येथील “मोरया वॉरियर्स’ या संघाने प्रथम क्रमांक पटकावून तो अजिंक्‍य ठरला असल्याची माहिती संयोजक संदिपान पवार आणि अविनाश मते यांनी दिली. विधानसभेचे माजी अध्यक्ष नामदार दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके आणि जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री पांडुरंग स्पोर्ट्‌स क्‍लब,संकल्प युवा ग्रुप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि ग्रामस्थ यांच्या वतीने निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे या क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.\nया विजेत्या संघांना 75,555 (प्रथम), 55,555 (द्वितीय), 35,555 (तृतीय), 25,555 (चतुर्थ) रुपये रोख रक्कम व चषक अशा स्वरूपाचे बक्षीस वितरण बारामती ऍग्रोचे सीईओ रोहित पवार आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अमित बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, सरपंच सुनीता घोडे, सुवर्णा गाडगे, इब्राहिम पटेल, संतोष गाडगे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, उद्योजक किशोर दांगट, मुक्ताई डेअरीचे मालक व बोरी खुर्द गावचे उपसरपंच कलास काळे, एम. डी. घंगाळे, राजाभाऊ मुळे, विवेक काकडे, परशुराम लगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रघुनाथ लेंडे, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, गुलाब नेहरकर, संभाजी चव्हाण, भानुदास हाडवळे, जगन दाते, धोंडीभाऊ पिंगट, सुरेश तिकोणे, तांबेवाडीचे सरपंच तान्हाजी कुंजीर, कांदळीचे सरपंच विक्रम भोर, विविध संघांचे संघमालक, खेळाडू व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.\nअनुक्रमे विजेते चार संघ\nया स्पर्धेत प्रथम चार क्रमांकात विजयी झालेले संघ पुढीलप्रमाणे मोरया वारियर्स – निमगाव सावा (प्रथम), नवी मुंबई स्पोर्ट्‌स क्‍लब – बोरी, वडगावआनंद (द्वितीय), एस. के. सुपरकिंग – बेल्हे ,बोरी, कोंबरवाडी, पारगाव (तृतीय), तर श्री धर्मनाथ स्पोर्ट्‌स क्‍लब युनिट 7 – साकोरी, औरंगपूर (चतुर्थ).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाहतूक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसास दमदाटी\nNext articleसुरक्षा रक्षकाला दोघांची मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/submit-list-of-those-35-factories/", "date_download": "2018-12-10T14:47:39Z", "digest": "sha1:PIHKZE372763J4OJR652OOY7SNFSVT5L", "length": 7419, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्या’ 35 कारखान्यांची यादी सादर करा : हायकोर्टाचे आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“त्या’ 35 कारखान्यांची यादी सादर करा : हायकोर्टाचे आदेश\nचार कारखान्यांना गाळप परवाना द्या\nमुंबई: 2011 ते 2017 या काळात शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकविणाऱ्या “त्या’ 35 साखर कारखान्यांची यादी सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच गेल्या वर्षाच्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकविल्यामुळे चालु हंगामासाठी गाळप परवाना रोखण्यात आलेल्या त्या चार साखर कारखान्यांना दिलासा देत चालु हंगामासाठी ऊस गाळप परवाना देण्याचे आदेश दिले.\nसाखर कारखान्याकडून 2017-18च्या गळीत हंगामात एफआरपीनुसार ऊस बिल मिळाले नसल्याने सामाजिक कार्यकर्ता गोरख घाडगे आणि सिध्दापूर येथील सुनिल बिराजदार यांच्यासह 11 शेतकऱ्यांच्या वतीने ऍड. आशिष गायकवाड यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी एफआरपीची 50 टक्केहून जादा रक्कम भरलेल्या वसंतदादा शेतकरी साखर कारखाना (सांगली), शुभू महादेव साखर कारखाना (पुर्णा) साखर कारखान्यासह चार कारखान्यांना चालु हंगामासाठी उस गाळप परवाना देण्याचे आदेश दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएसबीआयकडून मुदत ठेवीच्या व्याजदरात वाढ\nNext articleकलंदर: मोबाइल उपवास\nकांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची कांदेगिरी\nमानवी हक्काबद्दल जनजागृती करण्याची जबाबदारी सर्वांची – सुजाता मनोहर\nव्यापाऱ्यांच्या दबावापुढे भाजपा सरकार लोटांगण घालतंय – राष्ट्रवादी काँग्रेस\nधुळे महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत\nकोल्हापूरच्या महापौरपदी सरिता मोरे\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%2520%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-12-10T15:48:36Z", "digest": "sha1:6ARS32AJORASRH6FJSHVIJJXDABSRHBT", "length": 28008, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (25) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (16) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\n(-) Remove उद्धव ठाकरे filter उद्धव ठाकरे\nसुधीर मुनगंटीवार (19) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nशिवसेना (11) Apply शिवसेना filter\nदेवेंद्र फडणवीस (10) Apply देवेंद्र फडणवीस filter\nजीएसटी (7) Apply जीएसटी filter\nमुख्यमंत्री (7) Apply मुख्यमंत्री filter\nकर्जमाफी (6) Apply कर्जमाफी filter\nअधिवेशन (5) Apply अधिवेशन filter\nचंद्रकांत पाटील (5) Apply चंद्रकांत पाटील filter\nसुभाष देसाई (5) Apply सुभाष देसाई filter\nगिरीश बापट (4) Apply गिरीश बापट filter\nशेतकरी (4) Apply शेतकरी filter\nअजित पवार (3) Apply अजित पवार filter\nअशोक चव्हाण (3) Apply अशोक चव्हाण filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nकर्जमुक्ती (3) Apply कर्जमुक्ती filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nदीपक केसरकर (3) Apply दीपक केसरकर filter\nनागपूर (3) Apply नागपूर filter\nमंत्रालय (3) Apply मंत्रालय filter\nमहापालिका (3) Apply महापालिका filter\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nविधान परिषद (3) Apply विधान परिषद filter\nहिवाळी अधिवेशन (3) Apply हिवाळी अधिवेशन filter\nअनिल देसाई (2) Apply अनिल देसाई filter\nआदित्य ठाकरे (2) Apply आदित्य ठाकरे filter\nएकनाथ शिंदे (2) Apply एकनाथ शिंदे filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nरामदास कदम (2) Apply रामदास कदम filter\nरावसाहेब दानवे (2) Apply रावसाहेब दानवे filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nशरद पवार (2) Apply शरद पवार filter\nभाजप म्‍हणतेय, तू हाँ कर, या ना कर....\nशिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍...\nपोहरागडच्या विकासासाठी उर्वरित १०० कोटी देण्याची घोषणा\nपोहरादेवी (जिल्हा यवतमाळ) : बंजारा समाजाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या पोहरादेवी येथील प्रस्तावित १२५ कोटींच्या विकास आराखड्यातील २५ कोटींच्या विकासकामांचे भूमिप��जन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्वरित १०० कोटी सुद्धा मंजूर करत असल्याची घोषणा केली. आज पोहरादेवी (जि. वाशिम) येथे...\n...तर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती : मुनगंटीवार\nचंद्रपूर : वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो, असं मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या व्यक्तव्याला ते उत्तर देत होते....\nकोल्हापूरचा ‘वाघ’ पोहोचला जगभरात \nकोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...\nपावसाळी अधिवेशन मुंबईतच शक्‍य ; नागपूरमध्ये गैरसोय होण्याची भीती\nमुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला व्हावे, यासाठी भाजप आग्रही असली तरी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी मात्र अनुत्सुक आहेत. भर पावसाळ्यात गैरसोय होण्याच्या शक्‍यतेबरोबर दहावी-बारावीच्या मुलांचे शाळांच्या प्रवेशामुळे अनेक सरकारी कर्मचारी व अधिकारी नागपूरला जाण्यास इच्छुक नसल्याने मुख्यमंत्री...\nसार्वजनिक बांधकाम विभाग लागला कामाला\nनागपूर - पावसाळी अधिवेशन कुठे घ्यायचे याचा अद्याप निर्णय झाला नसला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्‍यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याने आगामी अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. शिवसेनेचा अधिवेशन येथे घेण्यास विरोध आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पुढील...\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर भाजपकडूनही प्रथमच थेटपणे प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेनेलाच जर युती नको असेल, तर मग भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव मांडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी टोकाची भूमिका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार\nमुख्यमंत्री करणार उद्धव ठाकरेंशी चर्चा मुंबई - येत्या 4 जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा पुढील...\nमुंबई - शिवसेना आणि भाजपच्या \"ब्रेकअप' चर्चांना अर्धविराम मिळत ते \"इन-रिलेशन' असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (ता. 15) भेट होणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये रंगणारा सामना \"नुरा कुस्ती' आहे काय,...\nशिवसेनेसोबत मांडू पुढील अर्थसंकल्प: मुनगंटीवार\nऔरंगाबाद : राज्यातील सत्तेत वाटेकरी असूनही भाजपच्या देशभरातील मंत्र्यांसह नेत्यांवर टिकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने आगामी निवडणुकांत स्वबळाचा नारा दिला असला तरी आगामी काळातही शिवसेना आपल्या सोबतच राहील, अशी भाजपला अजूनही आशा आहे. तसे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (ता. 5)...\nभाजपचे मोदी-मोदी, तर शिवसेनेचे 'चोर-चोर'\nमहापालिकेत भाजप-शिवसेनेचे घोषणायुद्ध; नेत्यांसमोरच वाद चव्हाट्यावर मुंबई - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाईचा पहिला हप्ता बुधवारी महापालिकेला सुपूर्द करण्यात आला. या सोहळ्यात शिवसेना-भाजपमधील धुमसणारा वाद दोन्ही पक्षांतील नगरसेवकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला....\nराजकीय एकवाक्‍यतेवर भाजपचा भर\nमुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाबद्दल राजकीय एकवाक्‍यता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्जमाफीचे अंतिम निकष हे सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करूनच निश्‍चित केले जातील, असे संकेत भाजपच्या वर्तुळातून दिले जात आहेत. विश्‍वसनीय...\nसरसकट कर्जमाफी निकषासह मंजुरी - चंद्रकांत पाटील\nमुंबई : सरकारने सरसकट कर्जमाफी निकषासहीत मंजुरी दिली आहे. अल्पभुधारकांची व मध्यभुधारकांना कर्जमाफी आजपासून झाली असून लगेच त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीबरोबर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्���ा अध्यक्षतेखाली मंत्री...\nमंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी मुंबई - सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची संधी शिवसेना कधीही सोडत नसली तरी, आज मात्र युतीतला तणाव शिगेला पोचल्याचा प्रसंग घडला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिवसेनेच्या सदस्यांनी, कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍...\nमहापालिकांना आर्थिक फटका नाही\nसरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....\n'जीएसटी'वरील चर्चेसाठी आदित्य ठाकरे विधिमंडळ गॅलरीत\nमुंबई - केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वस्तू व सेवा विधेयकामुळे (जीएसटी) मुंबई महापालिकेचे जकातीचे उत्पन्न संपुष्टात येणार असल्याने शिवसेनेने प्रारंभी \"जीएसटी' विधेयकाला विरोध केला होता, मात्र त्यासंबंधात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे राजी झालेल्या शिवसेनेचे युवराज...\nशिवसेनेच्या इशार्‍यांचा शेतकर्‍यांना काय उपयोग\nजलयुक्त शिवार अभियानातील घोटाळे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मुद्यांवरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर तोफगोळे डागले आहेत. सत्तेत सहभागी असलो तरी सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगत ठाकरेंनी जळजळीत टीका केली. 'जलयुक्त शिवार या योजनेला...\n'जीएसटी'वरून शिवसेना भाजपला खिंडीत गाठणार\nमुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेली शिवसेना आता 'आधी कर्जमुक्ती मगच जीएसटी' अशी भूमिका घेणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी जीएसटी विधयकाच्या मंजूरीसाठी तीन दिवसीय आधिवेशनात आता शिवसेनेच्या विरोधाला भाजप सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जीएसटी विधेयकावरून शिवसेना भाजपला खिंडीत गाठणार...\n'जीएसटी'ला अखेर शिवसेनेचे समर्थन\nमुंबई - वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) मसुदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमारे सादर केल्यानंतर ठाकरे यांनी हा मसुदा आपल्यास मान्य असल्याचे जाहीर केले. ठाकरे यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या आहेत. मुंबई महापालिकेला नियमितपणे पैसे मिळावेत, पैसे मागण्यासाठी...\nउद्धव यांच्या भेटीसाठी मुनगंटीवार 'मातोश्री'वर\nमुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची \"मातोश्री'वर भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी येऊ घातलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या मसुद्याचे सादरीकरण ठाकरे यांच्यासमोर केले. \"जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांना मिळणाऱ्या महसुलात घट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://parivartan-pune.blogspot.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2018-12-10T15:42:45Z", "digest": "sha1:Z3QD64PW6FIKTBBGZB4SZI3NFSQCE3EG", "length": 12511, "nlines": 111, "source_domain": "parivartan-pune.blogspot.com", "title": "PARIVARTAN: दोन शब्दांचे उत्तर!!!!", "raw_content": "\nमाहिती अधिकार कायदा अस्तित्वात येऊन सुमारे साडेचार वर्ष झाली. अजूनही या कायद्याचा म्हणावा तसा प्रसार आणि प्रचार झालेला नाही... अजूनही लोक माहिती अधिकाराचा मुक्त हस्ते वापर करत आहेत असे चित्र दिसत नाही. नोकरशाहीला काही प्रमाणात या कायद्याची दहशत वाटू लागली असली तरी त्याचा परिणाम प्रत्यक्ष भ्रष्ट कारभार कमी करण्यासाठी झाल्याचे चित्र नाही. खरे तर नोकरशाही आणि राजकारणी या दोघांना मनातून हा कायदा नकोच आहे... त्यामुळे याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी या यंत्रणा तितक्याशा उत्सुक नाहीत. उलट कोणी हा कायदा प्रभावीपणे वापरात असेल तर त्याच्यावर दडपण आणून, धमकावून त्याला माहिती अधिकार कायदा वापरण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न चालू आहे. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टीयांची हत्या हे त्याच वृत्तीचे एक उदाहरण.\nअशा परिस्थितीत आपण, एक सामान्य नागरिक म्हणून काय करू शकतो पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण संघटीत होऊन लढले पाहिजे. एकजुटीला पर्��ाय नाही. भ्रष्टाचार असू नये, सगळ्या सुविधा सर्वांना उपलब्ध व्हाव्यात, योग्य न्याय मागण्यांची राजकारण्यांनी दखल घ्यावी असे कोणाला वाटत नाही पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण संघटीत होऊन लढले पाहिजे. एकजुटीला पर्याय नाही. भ्रष्टाचार असू नये, सगळ्या सुविधा सर्वांना उपलब्ध व्हाव्यात, योग्य न्याय मागण्यांची राजकारण्यांनी दखल घ्यावी असे कोणाला वाटत नाही असे वाटणाऱ्या असंख्य नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला सुरुवात केली, तरी भ्रष्टाचारी लोकांच्या या अभेद्य अशा वाटणाऱ्या किल्ल्याला भगदाड पडेल... असे वाटणाऱ्या असंख्य नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला सुरुवात केली, तरी भ्रष्टाचारी लोकांच्या या अभेद्य अशा वाटणाऱ्या किल्ल्याला भगदाड पडेल...आमची \"परिवर्तन\" ही संस्था हे अशाच एकजुटीसाठी तयार करण्यातआलेले व्यासपीठ आहे...\nसामान्यतः माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवल्यास माहिती मिळण्यास ३० दिवसांचा कालावधी लागतो. परंतु माहिती अधिकार कायद्यात सेक्शन ४ मध्ये १७ गोष्टींची यादी करण्यात आली आहे आणि असेम्हणले गेले आहे की कायदा अस्तित्वात येताच १२० दिवसांच्या आत(माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येऊन आता १६५० पेक्षा जास्त दिवस उलटून गेले) या १७ गोष्टी प्रत्येक आणि प्रत्येक सरकारी कार्यालयात जाहीर केल्या पाहिजेत. मोठे फलक लावून सर्व माहिती नागरिकांना त्या संबंधित कार्यालयात येताच माहित झाली पाहिजे. म्हणजे अशा ठिकाणच्या भ्रष्टाचारास वाव मिळणार नाही. काय आहेत या १७ गोष्टी) या १७ गोष्टी प्रत्येक आणि प्रत्येक सरकारी कार्यालयात जाहीर केल्या पाहिजेत. मोठे फलक लावून सर्व माहिती नागरिकांना त्या संबंधित कार्यालयात येताच माहित झाली पाहिजे. म्हणजे अशा ठिकाणच्या भ्रष्टाचारास वाव मिळणार नाही. काय आहेत या १७ गोष्टी यामध्ये त्या कार्यालयाची माहिती, कार्यालयातील पदाधिकाऱ्यांची, तसेच प्रत्येक कर्मचार्याची माहिती, प्रत्येकाचे अधिकार, हक्क आणि कर्तव्ये, प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार, सवलती, एखादी गोष्ट करण्यास नागरिक त्या कार्यालयात आल्यास त्याला काय काय करावे लागेल याची सविस्तर माहिती, कोणत्याही प्रक्रीयेसाठीचे अधिकृत शुल्क इत्यादी सर्व गोष्टी प्रत्येक सरकारी कार्यालयात फलकावर लावलेल्या असल्या पाहिजेत. ��खाद्या ठिकाणी फलकांसाठी जागा अपुरी असेल तर सर्व माहिती एखाद्या फाईल मध्ये लिहून ती नागरिकांना बघायला सहजपणे उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी असेही कायदा सांगतो. ही माहिती दर वर्षी अपडेट करावी असेही कायद्यात नमूद आहे. या १७ गोष्टींव्यतिरिक्त याच सेक्शन ४ मध्ये असे म्हणले गेले आहे, की सरकारी निर्णयामुळे ज्या लोकांवर परिणाम होणार आहे, त्या सर्व लोकांना त्या निर्णयाची कारणे, सांगणे कायद्याने बंधनकारक आहे. या सेक्शन ४ ची तरतूद लोकांपासून लपवून ठेवण्यात आली की मुद्दामच त्याचा प्रचार करणे टाळण्यात आले याची कल्पना नाही, मात्र अजूनही सरकारी कार्यालयात या सेक्शन ४ ची अंमलबजावणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे.\nआपण काय करू शकतो\nयाचे दोन शब्दात उत्तर आहे - बरेच काही\n२-३ च्या गटाने प्रत्येक सरकारी कार्यालयात सेक्शन ४ अंतर्गत दिलेल्या सर्व गोष्टी लोकांसाठी खुल्या केल्या आहेत का याची तपासणी करावी. ती झाल्यावर, अशी सर्व माहिती एकत्र केल्यावर एकजुटीने ज्या लोकांनी याची अंमलबजावणी केलेली नाही त्या सर्वांविरोधात तक्रारी दाखल करणे, आणि लढणे परिवर्तन च्या माध्यमातून नागरिकांनीच आपण होऊन करावे असे हे काम आहे.... प्रत्येकांनी आपल्या घराच्या आसपास च्या सर्व सरकारी इमारतींची जरी जबाबदारी घेतली तरी हा हा म्हणता सर्व ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी होईल. आणि भ्रष्टाचार कमी होण्यासाठी मदत होईल.\nआणि यामुळे खरोखरंच \"बरेच काही\" घडून येईल याबद्दल मला तिळमात्र शंका नाही...\nशिवाय आपण या १६ - १७ गोष्टींचे मराठीत भाषांतर करुन इथे सगळ्यांसाठी उपलब्ध करुया. काही काही गोष्टी कदाचित कुठल्या कार्यालयासाठी काय काय असाव्यात यात अर्थ लावण्यात त्रास होउ शकतो, तर आपण सगळ्यांनी एकमेकांची मदत केली पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/2017/08/", "date_download": "2018-12-10T15:52:08Z", "digest": "sha1:ZKV2DK6FUOLUV5PUDBCXWA7E5EC6I6PM", "length": 16268, "nlines": 112, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "August 2017 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nमराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते\n��वी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या […]\nप्रसिद्ध गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र\nशंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी […]\nआपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच हार्मोनियम वाजवण्याची कला सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात […]\nपंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम\nअमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित […]\nसुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष\nऋतुपर्णो घोष यांनी अनेक बंगाली आणि हिंदीमध्ये यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केले होते. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. स्त्रीत्वाच्या खुणा कधी साडीतून तर कधी दागिन्यांमधून अधोरेखित करणा-य��� घोष यांनी नव्वदीच्या दशकात चित्रपट दिग्दर्शनातील कारकीर्द सुरू केली, घोष यांच्या कारकिर्दीला जाहिरात क्षेत्रापासून सुरुवात झाली. यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळाले. ऋतुपर्णो घोष यांनी १९ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यामध्ये […]\nसुप्रसिद्ध संतूर वादक पंडित उल्हास बापट\nअभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली आहे. पं. उल्हास बापट यांनी संगीताचे रीतसर शिक्षण श्रीमती झरीन शर्मा, पं के जी गिंडे आणि पं वामनराव सडोलीकर या संगीत क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींकडून घेतले. ‘क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: […]\nनिरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस\nजगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेबेचाळीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस बाबा सांगतात… सांगेन गोष्टी हिताच्याच चार…. निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत. केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे. तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला “जीवन” असा आणखी […]\nमराठी संगीतकार दशरथ पुजारी\nबार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्यांनी पं.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मा. दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम […]\nपावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही. भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच. भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच. उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा. उ��्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा. शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच… शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…\nनिरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस\nजगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेचाळीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस बाबा सांगतात… हितकारक, थोडे, गोड, सत्य, आणि प्रसंगोचित संभाषण करावे. संभाषण कसे असावे तर हितकारक असावे, थोडे कमीच बोलावे, पण सत्य बोलावे, गरज असेल तेव्हा मौन सोडावे. प.पू.स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या प्रमाणे “मित मधु भाषण” असावे. श्रीकृष्ण बोलतात तसे बोलावे. थोडे गोड, […]\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3558", "date_download": "2018-12-10T16:05:40Z", "digest": "sha1:DLHV2O2NP2RZHZRWIJMKH7JJ7SZN4VEN", "length": 11435, "nlines": 79, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - खासदार अशोकजी नेते\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलाही पोटगीसाठी पात्र : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक\nभामरागड तालुक्यातील १२८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला\nराष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nदहशतवादी संघटनांशी संपर्कात असलेल्य��� दोघांना नागपुरातून अटक\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधींचा विकास निधी\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nजीसॅट-२९ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nउद्या गणरायाचे होणार थाटात आगमन , बाजारपेठा सजल्या\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nसावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : आ. कृष्णा गजबे यांच्या प्र�\nवाघाने गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांना केले ठार : भरपाई देण्याची मागणी\n२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन\nझारखंड मधील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्रातील रासेयो स्वयंसेवकांनी उंचावला महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nसोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार\nकवडसी (ड़ाक) येथे बिबट मृतावस्थेत आढळला\nकेरळ राज्याला राष्ट्रवादीचे सर्व खासदार,आमदार एक महिन्याचा पगार देणार : नवाब मलिक\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक\nबिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार तत्काळ निलंबन\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\n२० आॅगस्ट रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर्चा\nस्वाईन फ्लू उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व ��वान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\nसुकमा पोलिसांच्या कारवाईत नक्षली कमांडर ज्योती ठार\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\nजलसमृद्धी सोबत शेती सबलीकरणाचे शासनाचे पाऊल : राजे अम्ब्रीशराव आत्राम\nकसनसूर येथील नागरीकांनी जाळला नक्षल कमांडर महेशचा पुतळा\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nआष्टीजवळ ट्रकची बसला समोरासमोर धडक, जिवितहाणी टळली\nएसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरीम वेतनवाढ, महागाई भत्त्यातही झाली वाढ\nअहेरी तालुक्यात बनावट जातीचे दाखले तयार करुण देणारी टोळी सक्रिय : दोन युवकांवर गुन्हा दाखल\nचिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन गरीबांच्या सेवेची संधी शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा\nढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर\nदुर्धर आजारावरील उपचारांसाठी घरापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ : देवेंद्र फडणवीस\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसर्पदंशाने मृत झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टरांना सोडण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा गोरेगाव पोलीस ठाण्याव\nबार चालकाकडून ५० हजारांची लाच रक्कम स्वीकारल्यावरून कोरंभीटोला येथील ग्रामसेवकावर गुन्हा दाखल\nवासाळा मार्गावर असलेल्या खुल्या विद्युत रोहित्रामुळे अपघाताचा धोका\nकानशिलावर बंदूक ताणून युवकास लूटले\nसात दारुड्या वाहन चालकांकडून दंड वसूल : आरमोरी पोलिसांची कारवाई\nमुसळधार पावसामुळे कन्नमवार जलाशय झाले ‘ओव्हरफ्लो’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/videos/", "date_download": "2018-12-10T15:38:48Z", "digest": "sha1:PGS52UFGAFMYGFKT4HVCHDPCTIWFKJQN", "length": 20959, "nlines": 150, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Videos - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘प्रश्न विचारणे थांबवू नका’ याबाबत सांगि���ले. आम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की बापू परमेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून परमेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर हळूहळू करत माकडं उड्या मारता मारता, सरळ चालायला लागलं, आणि मग एक लाख वर्षामध्ये त्याचा माणूस झाला, किंवा दोन लाख वर्षामध्ये झाला असेल. पण त्याला exactly\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०१ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका’ याबाबत सांगितले. आपण किती वेळा शब्द म्हणतो हे, कंटाळा आला, थोडा टाईम पास करुया. वापरतो कि नाही आपण हा शब्द तर टाईम पास हा शब्द आपण खूप वेळा वापरतो आणि टाईमपास न शब्द वापरता टाईमपास करत असतो. अर्धा तास आहे ना, जरा आराम करतो. रात्री दहा तास झोपलेला आहे, तरी अर्धा तास\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २७ फ़ेब्रुवारी २०१४च्या मराठी प्रवचनात ‘महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो’ याबाबत सांगितले. म्हणजेच काय, देवाला सूचना करण्यात उपयोग नसतो, का कारण तो तुमचं मुळीच ऐकत नाही. जर तुमची श्रद्धा खरी असेल, तर तो तुमचं ऐकत नाही. तो तुमचं मुळीच ऐकत नाही. म्हणून तुमचं भलं होतं. ज्यांची श्रद्धा नसते त्यांना सांगतो कर्मस्वातंत्र्य आहे, घ्या, करा जे पाहिजे ते करा. मी त्याच्यात बदल करणार नाही.\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०९ जानेवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘आदिमातेचा तृतीय नेत्र जीवन मंगलमय करतो’ याबाबत सांगितले. Fear of injury, आयुष्य आमचं सगळं या एका fear मध्ये बंदिस्त होऊन पडतं. पटतंय या fear मधून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या आईने एक अल्गोरिदम दिलेला आहे, अतिशय सुंदर. आपण जो मंत्र म्हणतो या स्वस्तिक्षेम संवादम् मध्ये, त्याच्या सुरुवातीलाच आपण म्हणतो – सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके या fear मधून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या आईने एक अल्गोरिदम दिलेला आहे, अतिशय सुंदर. आपण जो मंत्र म्हणतो या स्वस्तिक्षेम संवादम् मध्ये, त्याच्या सुरुवातीलाच आपण म्हणतो – सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यै त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥\nअनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)\nसद्गुरू श्र��� अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘अनुचित विचारांना रोखा’ याबाबत सांगितले. …हा तुमच्या जीवात्म्याशी संवाद होणार लक्षात ठेवा. हा जीवात्म्याशी संवाद होत असतो, जीवात्म्याला प्रेरणा दिली जाते, डायरेक्शन दिलं जातं, दिशा दाखवली जाते, ताकद दिली जाते. पण हे सगळं कधी होऊ शकतं जेव्हा, बघा, सगळं जग कशातून प्रकटलं जेव्हा, बघा, सगळं जग कशातून प्रकटलं ॐ मधून प्रकटलं. म्हणजे शब्दातून प्रकटलं, बरोबर ॐ मधून प्रकटलं. म्हणजे शब्दातून प्रकटलं, बरोबर या एका शब्दातून, या प्रणवातून प्रकटलं. तशीच आमच्या जीवनसृष्टीमध्ये\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४च्या मराठी प्रवचनात ‘ध्यान कसे करावे’ याबाबत सांगितले. विचारांमुळे जो एक आवाजाचा कल्लोळ, गोंगाट तयार होतो ना, त्याच्यामध्ये त्या आईचा शब्द विरून जातो. आमच्याच देहामध्ये आहे सगळं, बाहेर कुठेही नाही, ज्यांनी ग्रंथ वाचला आहे, मातृवात्सल्यविंदानम् वाचलं आहे त्यांना माहिती आहे कि सगळी ही परमेश्वरी, हा परमेश्वर, त्यांचा पुत्र परमात्मा सगळं आमच्यामध्येच आहे. बाहेरुन तो आतपर्यंत त्यांचा जो अंश आहे त्याच्याशीच कनेक्ट करतो. मग\nतुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘तुमचा विश्वास मजबूत करा’ याबाबत सांगितले. आता तुम्ही म्हणाल, बापू आम्ही faith ठेवायचा म्हणजे काय विश्वास ठेवायचा म्हणजे काय विश्वास ठेवायचा म्हणजे काय हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का बरोबर म्हणजे तुमचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. तुमची भक्ती थोडीफार weak\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘विश्वास आणि जबाबदारी’ याबाबत सांगितले. विश्वास ठेवा विश्वास ठेवा कि तुम्ही विश्वास ठेवलात कि तो सगळं करु शकतो, सगळं करु शकतो. कुठल्या मार्गाने करेल हे तुम्हाला माहित नाही. त्यांचे मार्ग त्यांना माहिती असतील. Why should we bother for it. मी का म्हणून काळजी करायची. अगदी वादळात सा��डला आहात. चारही बाजूंनी समजा चारही समुद्र सगळ्या जगाचे समुद्र तुमच्या अंगावर\nसद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ९ अक्तुबर २०१४ के प्रवचन में ‘खुद के कंधे पर खुद का सर होना चाहिये’ इस बारे में बताया खुद के जिंदगी में इसलिये सिर्फ ये सिखो, कि बाबा जो है वो क्या करता है हमारी अच्छी मूरत बनाना चाहता है खुद के जिंदगी में इसलिये सिर्फ ये सिखो, कि बाबा जो है वो क्या करता है हमारी अच्छी मूरत बनाना चाहता है लेकिन हमारा पाषाण जो है, हमारा पत्थर जो है, जब हम लोग सोचेंगे, कि बाबा चाहे तो आप छिन्नी उठाओ, बाबा आप चाहे\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nसद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ९ अक्तूबर २०१४ के प्रवचन में ‘हमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है’ इस बारे में बताया पहले inter science था, अभी तो उसके बाद में, बहुत सालों के बाद, १२वीं आयी, inter-science के बाद, मतलब १२वीं के बाद समझो, 12th के बाद, एक तो बच्चे मेडिकल में जायेंगे, engineering में जायेंगे तो सिर्फ कौन से, तो इलेक्ट्रिकल, mechanical, उसके बाद में\nखोजिए और आपको मिल जायेगा (Search and you will get)\nसद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ९ अक्तूंबर २०१४ के प्रवचन में ‘खोजिए और आपको मिल जायेगा’ इस बारे में बताया उसने हमें क्या नही दिया, सब कुछ दिया है उसने हमें क्या नही दिया, सब कुछ दिया है तो पहले खोजो खुद को सर्च करो पहले, मेरे पास क्या है मेरे पास क्या क्षमता है मेरे पास क्या क्षमता है What are my capacities बहुत सारे लोग जीवन के अंत तक जान नही सकते कि मेरे पास क्या खास है\n‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ बाबत सूचना\nसद्गुरु श्री अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या प्रेमातून अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रद्धावानांनी त्यांच्या भक्तिरचनांमधून सद्गुरु श्री अनिरुद्धांचे गुणसंकीर्तन केले आहे. ह्यातील निवडक भक्तिरचनांचा सत्संग करावा ही संकल्पना त्रिनाथांच्या कृपेने २०१३ साली प्रत्यक्षात आली, ती ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ या अनिरुद्ध प्रेमयात्रेच्या स्वरूपात. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ह्या अनिरुद्ध-प्रेमाच्या वर्षावात चिंब न्हाऊन श्रद्धावान भक्तांची मने शान्ती, तृप्ती, समाधान आणि आनन्दाने काठोकाठ भरली. पण त्याचबरोबर ‘भावभक्तीची शिरापुरी कितीही खा सदा अपुरी\nप्रार्थना ही हमारे सामर्थ्य का स्त्रोत है (The Prayer is the source of our strength)\nसद्‍गुरु श्री अनिरुद��ध बापू ने २७ मार्च २०१४ के प्रवचन में ‘प्रार्थना ही हमारे सामर्थ्य का स्त्रोत है’ इस बारे में बताया हमारे लिये जो आवश्यक है जितनी प्रार्थना, उतनी प्रार्थना वो हमे जरूर देगा हमारे लिये जो आवश्यक है जितनी प्रार्थना, उतनी प्रार्थना वो हमे जरूर देगा दर-दर जाकर भीक माँगने की आवश्यकता नहीं है दर-दर जाकर भीक माँगने की आवश्यकता नहीं है मेरा बाप जो है उसने हमें जनम देते समय जो इस्टेट दी है हमें, उसपर पूरा जनम चल रहा है मेरा बाप जो है उसने हमें जनम देते समय जो इस्टेट दी है हमें, उसपर पूरा जनम चल रहा है right दिन में कितनी बार हार्ट बीट्स\nसाईनाथ अपने भक्त को अपने समीप खींच लेते हैं (Sainath pulls His devotee closer to him)\nसद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने २७ मार्च २०१४ के प्रवचन में ‘साईनाथ अपने भक्त को अपने समीप खींच लेते हैं’ इस बारे में बताया हम मंदिर में जाते हैं, जरुर हम मंदिर में जाते हैं, जरुर ये इच्छा कैसे उत्पन्न हुई ये इच्छा कैसे उत्पन्न हुई बाबा की इच्छा ना हो, बाबा के मंदिर में या बाबा के पास, कभी नहीं जा सकते, ये पूरा भरोसा रखो बाबा की इच्छा ना हो, बाबा के मंदिर में या बाबा के पास, कभी नहीं जा सकते, ये पूरा भरोसा रखो बाबा ने सौ बार बोला है साईचरित्र में कि मेरी इच्छा के बिना कोई\nसद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने २७ मार्च २०१४ के प्रवचन में ‘भगवान को एक प्यारी सी स्माईल दो’ इस बारे में बताया सो पहले जान लें कि इस स्थान पर हम लोग बाबा की उपासना करने को आये हैं, इसका मतलब है यहां बाबा हैं सो पहले जान लें कि इस स्थान पर हम लोग बाबा की उपासना करने को आये हैं, इसका मतलब है यहां बाबा हैं तो पहले स्माईल देना, ये क्या है, हमारा कर्तव्य है तो पहले स्माईल देना, ये क्या है, हमारा कर्तव्य है भगवान को सुबह उठने के बाद भी, उसका चित्र हमारे सामने रहेगा, तो पहले give\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – नवम्बर २०१८\nचीन का प्रभुत्व रोकने के लिए भारत के प्रयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/book-review-saptarang-42822", "date_download": "2018-12-10T16:21:55Z", "digest": "sha1:GPWAX3DE5ZMG7N4BNE5M6X5O3QNIBGJH", "length": 19528, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "book review in saptarang भव्य आणि उत्कंठावर्धक रहस्यशोध | eSakal", "raw_content": "\nभव्य आणि उत्कंठावर्धक रहस्यशोध\nभूषण गोखले, एअर मार्शल (निवृत्त)\nरविवार, 30 एप्रिल 2017\nवसंत वसंत लिमये हे नाव जितकं वेगळं, तितकंच त्यांचं व्यक्तिमत्त्वही असाधारण. अभिनय, लेखन, पर्यटन, गिर्यारोहण, छायाचित्रण, व्यवस्थापन प्रशिक्षण असे विविध छंद जोपासणाऱ्या लिमये यांची ही दुसरी कादंबरी. त्यामुळं ती दर्जेदार असणारच याची खात्री होतीच. आधीची कादंबरी ‘लॉक ग्रिफिन’ हीदेखील ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबरी होती. मात्र, ‘विश्वस्त’ ही त्याही पुढं जाणारी अतिशय उत्कंठावर्धक आणि ऐतिहासिक रहस्यमय अशी कादंबरी.\nवसंत वसंत लिमये हे नाव जितकं वेगळं, तितकंच त्यांचं व्यक्तिमत्त्वही असाधारण. अभिनय, लेखन, पर्यटन, गिर्यारोहण, छायाचित्रण, व्यवस्थापन प्रशिक्षण असे विविध छंद जोपासणाऱ्या लिमये यांची ही दुसरी कादंबरी. त्यामुळं ती दर्जेदार असणारच याची खात्री होतीच. आधीची कादंबरी ‘लॉक ग्रिफिन’ हीदेखील ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबरी होती. मात्र, ‘विश्वस्त’ ही त्याही पुढं जाणारी अतिशय उत्कंठावर्धक आणि ऐतिहासिक रहस्यमय अशी कादंबरी.\n‘विश्वस्त’ या कादंबरीसाठी लिमये यांनी साडेचार वर्षांहून अधिक काळ संशोधन केलं आहे. इंग्रजी साहित्यात आढळणारी ही बाब मराठी साहित्यासाठी अपवादात्मक म्हणावी लागेल. या कादंबरीची कथा जिथं घडते, तिथं स्वत- जाऊन चिंतन-मनन केल्यानं ही कादंबरी अधिक जिवंत आणि प्रवाही वाटते. कादंबरीचा पट मोठा असला, तरी ही कादंबरी प्रत्यक्षात ३० मार्च २०१३ ते ५ मार्च २०१४ या एका वर्षभराच्या काळातच उलगडते. या कादंबरीत लेखकानं प्राचीन काळ, पुरातत्वीय संदर्भांबरोबर समकालीन संदर्भांचाही खुबीनं वापर करत रंजकता आणखी वाढवली आहे. पौराणिक, ऐतिहासिक आणि वर्तमानातले दुवे यांचा परिणामकारक समन्वय साधणारी अलीकडच्या काळातली ही महत्त्वाची साहित्यकृती आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सभोवतीच्या माणसांमधून पात्रं उभी करण्याचं लेखकाचं कसब वाखाणण्यासारखं आहे.\nलेखकानं संस्कृत, मराठी, गरजेनुसार इंग्रजी आणि सध्याच्या तरुणाईच्या कट्ट्यावरच्या भाषेचाही वापर केला आहे. त्यावरून लेखकाचं भाषांवरचं प्रभुत्वही लक्षात येतं. त्यामुळं सर्वांनाच ही कादंबरी भावेल. पुण्यातल्या कॅफेत सातत्यानं भेटणाऱ्या पात्रांमुळं पुणेकरांना ही कादंबरी आपलीशी वाटेल. द्वारका, सोमनाथ, दिल्लीचे संदर्भ तिला देशपातळीवर पोचवतात आणि स्कॉटलंडमधल्या संदर्भांमुळे या कादंबरीला ’ग्लोबल टच��ही मिळतो. वसंत वसंत लिमये यांनी त्यांच्या स्वभावानुसार खोलात जाऊन तपशीलवार पद्धतीनं प्रत्येक पात्राची, संदर्भाची मांडणी केल्यानं पृष्ठसंख्या काहीशी वाढली आहे. मात्र, ती कुठंही खटकत नाही. लेखकाचा भारतीय संस्कृती, पौराणिक कथा, समृद्ध इतिहास यावरचा गाढा विश्वास आणि अभ्यासही आपल्याला सातत्यानं जाणवत राहतो. त्यांची नाटकाची, अभिनयाची आवड त्यांच्या लिखाणातूनही अधूनमधून डोकावत राहते. म्हणूनच या कादंबरीवर एखादा भव्य चित्रपटही होऊ शकतो, या मताशी मीही सहमत आहे. या कादंबरीत पूरक चित्रं, ऐतिहासिक संदर्भ, श्‍लोकांचा खुबीनं वापर करण्यात आला आहे. त्यामुळं या कादंबरीच्या सौंदर्यात भरच पडली आहे. लिमये यांना गिर्यारोहणाची आवड आहे, गड-किल्ल्यांवर त्यांचं विशेष प्रेम आहे. म्हणूनच या कादंबरीतून मनोरंजन करतानाच ते गड-किल्ल्यांची दुरवस्थाही समोर आणतात आणि त्यांचं संवर्धन करण्याचा संदेशही पोचवतात.\nपश्‍चिम किनाऱ्यावर खंबातच्या खाडीमध्ये कल्पसर हा भव्य प्रकल्प नियोजित आहे. ऐतिहासिक काळात द्वारकेची संपत्ती असलेली जहाजं याच परिसरात बुडालेली नाहीत ना, याचा शोध लेखकानं आपल्या या कादंबरीतून वाङ्‌मयीन अंगानं घेण्याचा प्रयत्न केला आहे.\n‘हे विश्वस्त दैवययेगात्‌ तव रिक्‍थो भवाम्हयम्‌\n‘हे विश्वस्ता, केवळ दैवामुळं, योगायोगानं हा वारसा आम्हाला मिळाला आहे. त्याचे विश्वस्त होण्याची जबाबदारी आमच्यावर आहे,’ असं म्हणत लिमये यांनी भारताच्या समृद्ध इतिहासाचे, संस्कृतीचं संचित वेगळ्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे. युवा पिढीला आपल्या समृद्ध इतिहास, संस्कृतीचा शोध घेण्यास उद्युक्त करण्यासाठी ते फायद्याचं ठरेल.\n‘राजहंस’नं ही कादंबरी प्रकाशित केली आहे. नव्या पिढीला आवडेल, रुचेल अशा पद्धतीनं ‘विश्वस्त’ कादंबरीनं मराठीत पहिल्यांदाच ‘बुक ट्रेलर’ ही संकल्पना आणली आणि यशस्वीही केली. लिमये यांच्या ब्लॉगवरही कादंबरीबाबतचे ‘अपडेट्‌स’ सातत्यानं सापडत होते. या कादंबरीचं प्रकाशनही अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं झालं. त्यामुळं ही कादंबरी सातत्यानं चर्चेत राहिली आहे. एकदा वाचल्यानंतरही मध्येच पुन्हा वाचावी, अशी इच्छा होणारी ही कादंबरी प्रत्येक रसिक वाचकाच्या संग्रही असलीच पाहिजे.\nपुस्तकाचं नाव - विश्वस्त\nलेखक - वसंत वसंत लिमये\nप्रकाशक - रा��हंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)\nपृष्ठसंख्या - ५२६/ मूल्य - ५०० रुपये\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nशौच्छास गेला अन बिबट्याचा शिकार झाला; जागीच मृत्यू\nचिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-3-51-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2018-12-10T15:09:18Z", "digest": "sha1:6U5XADDSGRCLUA4PDSAWMP3QRL3CFRHR", "length": 6790, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दाऊदच्या इमारतीचा 3.51 कोटींना लिलाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदाऊदच्या इमारतीचा 3.51 कोटींना लिला���\nमुंबई – कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या आणखी एका इमारतीचा गुरूवारी लिलाव झाला. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) ती इमारत 3 कोटी 51 लाख रूपयांना विकत घेतली. लिलावात विकली गेलेली दाऊदची चार मजली इमारत दक्षिण मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात आहे.\nलिलावाची संबंधित प्रक्रिया केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आली. एसबीयूटीने याआधीच्या लिलावांत दाऊद आणि त्याच्या कुटूंबीयांच्या मालकीच्या तीन मालमत्ता 11 कोटी 58 लाख रूपयांना खरेदी केल्या होत्या. भारतातून पलायन केलेल्या दाऊदने पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तो सूत्रधार आहे. अमेरिकेने त्याला याआधीच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेत जमिन खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा प्रयत्न करणार : पालकमंत्री विजय शिवतारे\nNext articleभारत ‘अ’ संघाची फलंदाजी कोलमडली दक्षिण अफ्रिकेचे जोरदार प्रत्युत्तर\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nउंच इमारत प्रमाण मानून बांधकाम परवानगी द्या\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/first-piece-of-land-for-bullet-train-project/", "date_download": "2018-12-10T16:25:00Z", "digest": "sha1:64EBAJFZ6AJFZP2N2QHHKLTCBWB2E3VK", "length": 8950, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मिळाला पहिला जमीनीचा तुकडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मिळाला पहिला जमीनीचा तुकडा\nनवी दिल्ली: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जर्मनी मध्ये वास्तव्याला असलेल्या मुळच्या गुजराती महिलेने आपल्या वडिलोपार्जित जमीनीपैकी सुमारे 30 एकर जमीनीचा तुकडा नॅशनल हायवे रेल कार्पोरशनकडे हस्तांतरीत केला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेला हा पहिला भुखंड आहे.\nही जमीन देणाऱ्या महिलेचे नाव सविताबेन असे असून त्या सध्या जर्मनीत एक भारतीय हॉटेल चालवत आहेत. सुमारे 33 वर��षांपुवी लग्न होऊन त्या जर्मनीला गेल्या. त्यांची गुजरात मध्ये चंसद गावात 71 एकर जमीन आहे. ही जमीन हस्तांतरीत करण्यासाठी त्या मुद्दाम जर्मनीहून गुजरातेत आल्या होत्या. या प्रकल्पाला मिळालेला हा पहिला भुखंड आहे. याबद्दल बुलेट ट्रेन उभारण्याचे काम करणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशनने त्यांचे आभार मानले आहे.\n508 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत एकूण चौदाशे हेक्‍टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी 1120 जमीन खासगी जमीन मालकांकडून संपादित करावी लागणार आहे. या जमीन संपादनाच्या विरोधात दोन्ही राज्यांतील शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत केवळ 0.09 टक्के इतकी अल्पजमीनच या प्रकल्पासाठी मिळू शकली आहे. त्याच्या आतच पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाचे भूमीपुजनही पुर्ण केले आहे पण तरीही अद्याप या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचाच मूळ विषय प्रलंबीत असल्याने हा प्रकल्प नेमका कधी मार्गी लागणार या विषयी साशंकता आहे. शेतकऱ्यांना या जमीन संपादनासाठी राजी करण्यासाठी कार्पोरेशनने शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करण्याचे योजले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धा आजपासून\nNext articleइंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग : एनएच वुल्वस संघाचा सलग तिसरा विजय\nसर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्ष नेतेपदाबाबतच्या तरतूदीसंदर्भात केंद्राकडे मागवला खुलासा\nमला येड्डीयुरप्पांच्या सर्टिफिकेटची गरज नाही : कुमारस्वामी\nमोदी सरकारच्या कारभारावर टीका करत केंद्रीय मंत्री कुशवाह यांचा राजीनामा\nउर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल- नरेंद्र मोदी\n#VijayMallya : काँग्रेस सत्तेत असताना ‘लूट’ केलेल्याला भाजपा सत्तेत आल्यावर ‘शासन’ : जेटली\nभाजपाला पटेलांचा पुतळा उभारता आला मात्र राम मंदिर बांधता आले नाही: ओमर यांची खोचक टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/navya-vata/", "date_download": "2018-12-10T16:08:49Z", "digest": "sha1:ZX5DXIEKVO2XUGNVBBVGP3B5CE6QRDU2", "length": 13765, "nlines": 123, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नव्या वाटा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nAugust 2, 2018 सुरेश गोपाळ काळे युवा-विश्व, वैचारिक लेखन, शैक्षणिक\nनुकताच इयत्ता १२ वी. एच.एस.सी. चा निकाल जाहीर झाला. संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावलेली “सूर नवा ध्यास नवा” या संगीत कार्यक्रमातील एक सळसळते व्यक्तीमत्व शरयू दाते या परिक्षेत कला विभागात ८२ % गुण मिळवून ऊत्तीर्ण झाली. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.\nआता मुळ विषयावर येतो. शरयूचे कौतुक करणे हा मुळी या लिखाणाचा विषयच नाहीय. कारण ती एक हुशार अभ्यासू मुलगी आहे व तिच्या यशा बद्दल तिचे जरूर कौतुक आहे पण मला तिच्यापेक्षाही तिच्या आई वडिलांचे कौतुक करायला अधिक आवडेल व तोच माझा या घडीचा लेखन विषय आहे.\nसध्या बरेच पालक आपल्या मुलास किंवा मुलीस ते मुल ५ / ६ वर्षाचे असतानाच गायन, वादन, नृत्य अशा कोणत्या तरी कलेचे शिक्षण घेण्यासाठी क्लास लावतात. सर्वच मुलांना त्यांची आवड असते असेही नाही. काहींना जन्मजात देणगी असते अशी मुले योग्य मार्गदर्शन व परिश्रम घेतल्यास उत्तम कलाकार बनतात. शरयू दाते हे ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे.\nआता होतं काय के जे पालक मुलाला गायन किंवा वादन शिकण्यासाठी चौथी पाचवी पासून जिवाचा आटापिटा करतात तेच पालक मूल नववी किंवा दहावीत गेले की त्याचे हे शालाबाह्य शिक्षण बंद करतात व फक्त अभ्यास एके अभ्यास एवढेच सुरु. मग १० वी नंतर सायन्सला प्रवेश व १२ वी पर्यंत त्या मुलाला अक्षरशः अभ्यासात डांबून ठेवतात. बारावी बरोबरच मग अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परिक्षा व एकदा का आपले मुलाला ईंजीनियरींग ला प्रवेश मिळाला की जग जिंकल्याचा आनंद. वैद्यकीय विभागामधे जर चुकून माकून प्रवेश मिळालाच तर मग स्वर्ग दोन बोटेच ऊरतो. अशा वेळी त्या मुलाने गायन वादन ही कला आत्मसात करण्यासाठी जे कष्ट घेतले ते मातीमोल होतात. त्या साठी घेतलेले श्रम व पैसा व्यर्थ जातो. बरं प्रवेश घेताना आपल्या मुलाची खरोखर मेडीकल किंवा ईंजीनियरींगचे शिक्षण घेण्याची पात्रता आहे का याचा जराही विचार केला जात नाही. मुलाला कशाची आवड आहे तेही विचारात घेतले जात नाही. व मग तो मुलगा किंवा मुलगी ईंजीनियर होतात व जग रहाटीप्रमाणे जिवन जगू लागतात. ज्यांची पा��्रताही नसते व आवड तर त्याहून नसते ती अयशस्वी होतात त्यांची अवस्था तर फारच वाईट होते. त्यामुळेच मी वर लिहिल्याप्रमाणे शरयूचे पालक अभिनंदनास अधिक पात्र आहेत. त्यांनीही जर तिला १० वी नंतर सायन्सला घातले असते व नंतर सर्वांप्रमाणे १२ वी व मग ईंजीनियरींग असे चाकोरीबद्ध शिकवले असते तर तिही गायन सोडून त्या चक्रात अडकली असती व महाराष्ट्र एका चांगल्या गाईकेला मुकला असता. असा चाकोरी बाहेरचा निर्णय घेणारे पालक फार कमी असतात. माझ्या एका मित्रानी सुध्दा त्यांच्या बोर्डात नंबर आलेल्या मुलीची कला विषयांची आवड पाहून तिला त्या प्रमाणे शिक्षण दिले ती मुलगी बी.ए. ला गोल्ड मेडलीस्ट म्हणून पास झाली नंतर एम.ए. करुन आता पी.एचडी. करतेय. त्यामुळे अशा चाकोरी बाहेरील शिक्षण घेणाऱ्या मुलांचा व विषेषतः त्यांच्या पालकांचा मला कायम अभिमान वाटतो.\nपुन्हा एकदा शरयू व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन.\nAbout सुरेश गोपाळ काळे\t47 Articles\nमी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे \"शब्दसूर\" हा काव्यसंग्रह प्रकाशित.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/", "date_download": "2018-12-10T15:22:13Z", "digest": "sha1:346E7FHZIS2ARA5F3FXA3WVY4GUBXNNL", "length": 13879, "nlines": 209, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\nमानव जातीचा कर्दनकाळ – एक क्षुद्र मच्छर\nआयटी महासत्ता आणि गुलामगिरी\n‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध\nअलबेला अभिनेता – मंगेश देसाई\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\nलक्षवेधी – स्वप्नाली पाटील\nहरवले माझ्या कोकणातले काही तरी\nफोर्टमध्ये फिरताना – भाग २\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nभारतीय शास्त्रीय संगीतातील रागांची ओळख\nदक्षिण आफ्रिकेतील जनजीवनाच्या विविधांगी पैलूंचं यथार्थ वर्णन\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nयुरोप सफरीतील रंजक गोष्टी\nलेखक नंदिनी मधुकर देशपांडे\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\nटाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण ... पुढे वाचा...\nरंगांनी सजलेल्या नवरात्रोत्सवाचं फोटोशूट करण्याची संधी मला वृत्तपत्रांमुळे अनेकदा मिळाली. हे फोटोशूट म्हणजे एका विशेष ... पुढे वाचा...\nमानव जातीचा कर्दनकाळ – एक क्षुद्र मच्छर\nपृथ्वीतलावरील उडणाऱ्या कीटकात सर्वात जास्त वेळ उडू शकणार्‍या कीटक आहे डास. त्याच्या अंदाजे २७०० जाती व ... पुढे वाचा...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ... पुढे वाचा...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग २\nकला, वास्तु���ास्त्र, ऐतिहासिक वारसा याचा त्रिवेणी संगम असलेला हा फोर्टचा भाग म्हणजे मुंबईचं सौंदर्य. इथला ... पुढे वाचा...\nमहेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत ...\nअरुण शंकरराव सरनाईक (४ ऑक्टोबर, इ.स. १९३५[१] - १४ मार्च ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\nमराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं \nहा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं ...\nश्री गजानन वामनाचार्य यांनी जमवलेल्या ५०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह आणि त्यातील गमतीजमती..... वाचा फक्त इथेच..\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nकोकणचा मेवा – जामफळ\nकोकणचा मेवा – फणस\nकोकणचा मेवा – जांभूळ\nजो आज्ञेचे पालन करणे जाणतो तोच आज्ञा देणेही जाणतो. प्रथम आज्ञेचे पालन करावयास शिका. आपल्याला संघटनेची आवश्यकता आहे. संघटना हीच शक्ती आहे. आणि आज्ञाधारकपणा हेच तिचे रहस्य आहे.\nएक दिवस नेहमीप्रमाणे एक प्रसिद्ध उद्योगपती आपले आरोग्य चांगले राहावे म्हणू समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आले होते. त्या किनाऱ्यावर आसपास अनेक माणसं फिरायला आली होती.\nएक जण त्या उद्योगपतींकडे पाहून म्हणाला, “अरे, हा एव्हढा मोठा उद्योगपती. साधी मॅट्रिकची परीक्षा सुद्धा पास झालेला नाही. मग त्याच्याजवळ कसली आली आहे बुद्धीमत्ता \nहे ऐकल्यावर ते उद्योगपती त्या ... >>\nआता माझी चारोळी खरंच\nचार दिवस संपले प्रेमाचे\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kargil-review-committee-recommendations-not-implemented/", "date_download": "2018-12-10T16:09:09Z", "digest": "sha1:BX4YUHL7JTHIZXDN3KCOILIIKMBC2J4G", "length": 29083, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कारगिल युद्ध : कारगिल रिव्ह्यू कमिटी शिफारशीवर अंमलबजावणी जरुरी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeनियमित सदरेकारगिल युद्ध : कारगिल रिव्ह्यू कमिटी शिफारशीवर अंमलबजावणी जरुरी\nकारगिल युद्ध : कारगिल रिव्ह्यू कमिटी शिफारशीवर अंम��बजावणी जरुरी\nJuly 26, 2018 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\n२६ जुलै २०१८ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. या युद्धानंतर सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन केली होती, या कमिटीला या युद्धाआधी झालेल्या चुका आणि त्यानंतर काय तयारी करायला पाहिजे याचे अवलोकन करण्याचे काम दिले होते. १९ वर्षानंतर या कमिटीने दिलेल्या मुद्द्यावर अंमलबजावणी झाली आहे की नाही हे बघणे जरुरी आहे.\nभारत चीन सिमेवर डोंगराळ भागांमध्ये चीनविरुद्ध लढण्याकरता एक आक्रमक कोर म्हणजे सैन्याची एक तुकडी तयार करण्यास सांगितले होते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सरकारचे लक्ष पूर्णपणे सामाजिक प्रगतीवर केंद्रित आहे आणि डिफ़ेंस बजेटमध्ये वाढ झालेली नाही,ज्यामुळे सैन्याचे आधुनिकीकरण पुर्णपणे थांबले आहे, जे धोकेदायक आहे. मात्र 1962 मधील भारत व आजचा मधील भारत यात प्रचंड फरक आहे. जसे जनरल मलिक यांनी त्यावेळेस म्हटले होते की आम्ही आमच्या जवळ जी शस्त्रे आहेत त्याचा वापर करुन देशाचे रक्षण करु.\nकारगिलमधे पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी\nकारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.\n२६ जुलै ‘कारगिल विजय दिवस\nहे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते. भारतीय सैन्याला ही गोष्ट समजल्यानंतर भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय ही मोहिम राबविली. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दन लाईट इन्फंट्रीच्या ११हून अधिक बटालियन्स (एका बटालियनमध्ये ७५० ते १००० सैनिक असतात) यांनी कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १० ते १५ हजार सैनिकांच्या दोन तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. २६ जुलै१९९९ रोजी शैवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.\nया युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. १३००हून अधिक भारतीय सैनिक/अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते.\nतरूण अधिकारी आणि शुर जवानांचे युद्ध\nकारगिल युद्ध हे तरूण अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या शुर जवानांचे युद्ध होते. हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात शहिद झालेले जवान आणि अधिकारी २० ते २६ या वयोगटातील होते. आपले ३६ अधिकारी, ५७६ सैनिक आणि हवाई दलाचे पाच जवान शहिद झाले. शहिद झालेल्या अधिकार्याची रँक लेफ्टनंट, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल अशी होती. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारताच्या अनेक बुद्धीमान अधिकारी, सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले.\nया युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते. या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, १३ जम्मु आणि काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि ८ सिख रेजीमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला. या तुकड्यांचा ‘युनिट सायटेशनने गौरविण्यात आले.\nशिफारशींची १९ वर्षांत अंमलबजावणी नाही\nआधीच्या कोणत्याही युद्धाच्या तुलनेत कारगिलच्या यशापयशाचे विश्‍लेषण तातडीने आणि पारदर्शकपणे झाले. सुब्रमण्यम समितीने (एसआरसी) चार महिन्यांतच सखोल आणि सडेतोड अहवाल सादर केला.\nसीमेवर पावलापावलागणिक सैनिक उभा करून “इंच इंच लढविणे’ ही काही सुज्ञ रणनीती नव्हे. सीमेवर केवळ वाजवी सैन्य ठेवून कोणत्याही सीमाभंगाला कठोर आणि तत्पर प्रतिसाद देण्यासाठी पुरेशा आरक्षित (रिझर्व्ह) सैन्याची तजवीज करणे हा अधिक परिणामकारक पर्याय आहे. त्याबरोबर प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींवर अविरत २४/७ पाळत ठेवणे, हे आवश्‍यक आहे. त्यासाठी अत्याधुनिक टेहाळणी (सर���व्हेलन्स) यंत्रणा उभी करणे जरुरी आहे. त्यात यूएव्ही या स्वयंचलित विमानांचा पुरेशा प्रमाणात समावेश असला पाहिजे. 1999 नंतर कारगिल- नूब्रा विभागात पायदळाचे नवीन कोअर मुख्यालय (14 कोअर) उभे करण्यात आले आहे.\nया त्रुटी अद्याप कायम\n– तिन्ही दलांचे प्रमुख केवळ नामधारी . त्यांना सरकारी पातळीवरील कोणतेही अधिकार अथवा वैधानिक दर्जा नाही . केवळ धोरण आखण्यापुरतीच त्यांची भूमिका मर्यादित .\n– वाहतूक व्यवस्था , इंजिनीअरिंग , मोहिमा आणि प्रशिक्षण तसेच , तिन्ही दलांची प्रादेशिक एकीकृत मुख्यालये , त्याचबरोबर मंत्रिगटाने सुचवलेल्या रचनेची अंमलबजावणी करणे या क्षेत्रांमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवरच सुसूत्रतेचा अभाव जाणवतो .\n‘ पारंपरिक आणि अपारंपरिक सुरक्षाविषयक मुद्द्यांबाबत ‘ राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शिका ‘ तयार करावी . त्यामध्ये परराष्ट्र आणि संरक्षणविषयक धोरणाची सांगड घालावी . ही मागदर्शिका म्हणजे भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य मोजण्याचा एक मापदंड ठरेल ,’ अशी सूचना समितीने केली होती .\n– तिन्ही सैन्यदलांनी एक संयुक्त मार्गदर्शिका तयार करावी . प्रत्येक दलाच्या स्वतंत्र मार्गदर्शिकेतील तत्त्वांचा त्यामध्ये समावेश असावा . ही सूचनाही अंमलात आलेली नाही\nसुब्रमण्यम समितीच्या महत्त्वाच्या शिफारशी\nसुब्रमण्यम समितीच्या काही महत्त्वाच्या शिफारशी अजूनही बासनात आहेत. जवानांची “कलर सर्व्हिस’ (सक्तीचा कालावधी) 7 ते 10 वर्षांपर्यंत मर्यादित करून त्यानंतर त्यांना निमलष्करी दलांमध्ये दाखल करावे, ज्यामुळे सैन्यातील “तरुणाईचा’ अंश वाढेल आणि त्याबरोबरच निमलष्करी दलांच्या दर्जात वृद्धी होईल. अंतर्गत सुरक्षिततेच्या कामासाठी केवळ निमलष्करी दल आणि पोलिसाकडे सुपूर्त करावे. सीमासंरक्षण व्यवस्थापनेचे सखोल परीक्षण करावे. संरक्षणासाठी अधिक आर्थिक तरतूद करून सैन्य दलांच्या आधुनिकरणावर भर द्यावा. विशेषकरून पायदळाची शस्त्रास्त्रे, रात्रीसाठी दुर्बिणी, इतर साहित्य वगैरेला प्राधान्य द्यावे. शस्त्रास्त्रे आणि इतर संरक्षणसंलग्न सामग्रीच्या खरेदीसाठी पारदर्शक, सुसूत्र आणि परिणामकारक यंत्रणा कार्यान्वित करावी आणि संरक्षण दलाची तिन्ही अंगे संरक्षण मंत्रालयात विलीन व्हावीत आणि त्यांच्या सुसूत्रीकरणासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीए���) म्हणजे सरसेनापतीची नेमणूक करावी.\nशस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक जास्त महत्वाचा\nद्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात .जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.\nभारतीय सैन्याने आपल्या प्राणांची बाजी लावून व अदम्य अशा साहसाचे प्रदर्शन करीत या अति उंचावरच्या लढाईत भारताच्या अजेय शक्तीचे जगाला दर्शन घडविले व आम्हा सर्व भारतीयांची मान उंच केली. कारगिलची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता कमी आहे; परंतु त्याबद्दल दक्ष राहण्याचा निश्‍चय हीच आज कारगिल दिनानिमित्त त्या संग्रामातील ५२७ हुतात्म्यांना आदरांजली आहे. ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t213 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रम���णात आहेत ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\n२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था ...\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\n\"राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८, मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम\nनॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nदि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर ...\nपाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nपाकिस्तानचे समुद्री हल्ल्याचे नियोजन\nइंटेलिजन्स ब्युरोकडून एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ...\nहिंदुस्थान एअरोनॉटिक्स आणि राफेल विमान\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( एचएएल: Hindustan Aeronautics Limited) या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद ...\nरोहिग्यांची म्यानमारमधे वापसी – एक योग्य निर्णय\nभारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक ऐतिहासिक निर्णय घेत म्यानमारमधून येऊन भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या सात रोहिंग्या ...\nभारत नेपाळ व्यापार संबंध मजबूत करुन चीनला शह\nनेपाळला चीनच्या बंदरांतून व्यापार करणे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक ठरणार आहे. ही बाब लक्षात आणून ...\nसामान्य माणूस देशासाठी काय करू शकतो\n२९ तारीख हा सर्जिकल स्ट्राइक दिवस म्हणून साजरा करावा अशी विद्यापीठे कॉलेजेस आणि शाळांना सांगण्यात आले ...\nहैदराबादच्या स्वतंत्र-संग्रामाची सांगता सैन्याच्या ऑपरेशन पोलोने\n१५/०८/१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या रचनेनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व ...\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2901", "date_download": "2018-12-10T16:03:54Z", "digest": "sha1:LUKGO6KHWQ2G6TEM3FQ2TKV4KQ6ZOZZQ", "length": 3930, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुलांचं मनोरंजन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुलांचं मनोरंजन\nबच्चेकंपनीसाठी सुट्टीतले उद्योग - २ - 'कडकु मडकु '\nसुट्टीतला उद्योग - २ - 'कडकु मडकु'\nवयोगटः ८ ते १२ वर्षे\nलागणारा वेळः १ तास + १ दिवस कलाकृती पूर्ण तयार होण्यासाठी.\nकॉटनचे रंगीत कापड (जुना ड्रेस, दुपट्टा, टेबलक्लॉथ काहिही चालेल, पण कॉटनच हवे), आपल्या आवडीप्रमाणे वाटी/ बोल/ वाडगा, क्लिंग रॅप, कांजी/स्टार्च, कात्री, टाचण्या, सजावटीचे सामान.\n१. कॉटनच्या कापडाची बाहेरची बाजु वर आणि खाली येइल अश्या रीतीने मधे घडी घाला.\nRead more about बच्चेकंपनीसाठी सुट्टीतले उद्योग - २ - 'कडकु मडकु '\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=167&Itemid=359&limitstart=1", "date_download": "2018-12-10T15:49:13Z", "digest": "sha1:SB2IVOBJVFC3SUNXYID3VUJVPKLN7VSF", "length": 7755, "nlines": 38, "source_domain": "saneguruji.net", "title": "श्री शिवराय", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nअंधार व निराशेचा काळ\nशिवरायाच्या वेळची देशस्थिती मनासमोर आणा. किती विपन्न दशा होती उत्तर हिंदुस्थानात मोगलांचे राज्य होते. हिंदू राजेमहाराजे मोगलांचे अंकित झाले होते. धर्माची अवहेलना होत होती. मंदिरे उध्वस्त केली जात होती. बाटवाबाटव होत होती. ठायीठायी सरदार, जहागीरदार, जमीनदार यांची सत्ता. जनता त्रस्त झाली. धर्मही उरला नाही, खायलाही उरले नाही.\nदक्षिण हिंदुस्थानातही तोच प्रकार. मुसलमानांच्या लोंढ्याला दोनशे वर्षे विजयनगच्या साम्राज्याने रोखले. परंतु पुढे तालीकोटच्या लढाईत हा कोट ढासळला; आणि सर्वत्र मुसलमानी सत्ता पसरली. दक्षिण हिंदुस्थानात पाच पातशाह्या झाल्या. त्या त्या ठिकाणचे मातब्बर हिंदु ह्या शाह्यांची सेवा करु लागले. गरिबांची दैना होऊ लागली. कोठे आधार दिसेना सर्वत्र अंधार व निराशा होती.\nमुसलमानी राजे सक्तीने धर्मप्रसार करीत होतेच. परंतु हिंदू धर्मातील तुच्छ मानलेल्या जातींतील हजारो-लाखो लोकदेखील नाइलाजाने मुसलमानी धर्माचा स्वीकार करू लागले. मुसलमानी फकीर विरक्तपणे धर्माची गीते गीत गावोगाव हिंडत. हातात कंदील व मुखात धर्माचे सोपे गीत हे शेकडो त्यागी फकीर मुसलमानी धर्माचा संदेश देत होते. हिंदु धर्माचा संदेश कोण देणार\nधर्म जणू रसातळाला गेला. त्याचप्रमाणे अन्नान्नशाही होती. सर्वत्र जुलुम, भांडणे, धर्माधर्माची भांडणे, जातीजातीची भांडणे, शैव-वैष्णवांची भांडणे, सर्व हिंदु समाज जसा विस्कळीत होऊन गेला होता. ना एक ध्येय, ना एक विचार. प्रबळ झंझावाताने जीर्ण-शीर्ण पणे दशदिशा उडून जावी, त्याप्रमाणे दीन-दरिद्री दुबळी जनता वाटेल तशी फेकली जात होती. जनतेला ‘त्राही भगवान्’ झाले.\nपरंतु अमावस्या जितकी जवळ, तितकी बीजेची चंद्रकोरही जवळ. हिंदुस्थानभर अंधार होता. परंतु कोठे तरी प्रकाश येणार असे वाटू लागले. कोठे मिळणार हा प्रकाश कोठून मिळणार आशा महाराष्ट्राकडे हे महान कर्म आले. भारताला मार्गदर्शन करण्याचे महान कर्म.\nपांडुरंगाच्या अध्यक्षतेखाली नवा महाराष्ट्र\nमुसलमानी धर्मातील एकेश्वरतेचा परिणाम होत होता. मशिदीत सारे समान. सारे भाऊ. एक ईश्वर व आपण सारे भाऊ. हिंदु धर्मात कोट्यावधी दैवते, आणि शेकडो पंथभेद. सारा समाज जसा फाटून गेला होता. मुसलमानी संस्कृतीचे प्रखर प्रहार होत होते.\nअशा वेळेस संत पुढे आले. त्यांनी काळाचा संदेश ऐकला व तो आमजनतेला दिला. त्यांनी ब्रह्मविद्येची गुप्त भांडारे खोलली. संस्कृतातील धर्म जनतेच्या भाषेत आणला. ओवी व अभंग यांच्याद्वारा महाराष्ट्राची मते एक होऊ लागली. भागवतधर्मी संतांनी पंढरपूरचा विठूराया महाराष्ट्रासमोर उभा केला. अनेक दैवते असतील, परंतु एका दैवताकडे सर्वांचे डोळे वळविले, आणि जनतेत ऐक्य निर्माण व्हावे म्हणून वा-या निर्मिल्या. आषाढी-कार्तिकीच्या महावा-यांची परंपरा निर्मिली. त्या त्या ठिकाणांहून थोर संतांबरोबर हजारो नारी-नर नामघोष करीत निघू लागले. पंढरपूरच्या वाळवंटात महाराष्ट्राच्या ऐक्याचे दर्शन होऊ लागले. तेथे त्या विटेवरील समचरण मूर्तीसमोर, कटीतटावर कर ठेवून उभ्या असलेल्या मुक्या पांडुरंगासमोर सारा महाराष्ट्र भेदभाव विसरू लागला. पांडुरंगाच्या मुक्या अध्यक्षतेखाली नवमहाराष्ट्र उभा राहू लागला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:33:25Z", "digest": "sha1:N4BFDQADMZLD4OWYQDPPFHMAOAOP6FLZ", "length": 13027, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रिलायन्स 'जिओ'ला २६ कोटीचा दंड | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news रिलायन्स ‘जिओ’ला २६ कोटीचा दंड\nरिलायन्स ‘जिओ’ला २६ कोटीचा दंड\nअवैध खोदकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई\nजिल्ह्यत विनापरवाना खोदकाम करून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी रिलायन्स जिओ कंपनीने २५ कोटी ९५ लाख ६३ हजार ७५० रुपये दंडाची रक्कम तत्काळ शासनाकडे जमा करावी, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिशीद्वारे दिला आहे.\nजिल्ह्यत ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी खोदकाम करण्याकरिता रिलायन्स जिओ कंपनीने कोणतीही परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतलेली नव्हती. तसेच विनापरवाना खोदकाम केलेल्या कामाच्या ठिकाणाचे गौणखनिज परिमाण निश्चित करून दोन दिवसांच्या आत खुलासा करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र याबाबत कोणताही खुलासा अथवा लेखी म्हणणे कंपनीच्या वतीने सादर केले गेले नाही.\nरिलायन्स जिओ कंपनीने जिल्ह्यत शासनाची परवानगी न घेता अवैधपणे खोदकाम केल्याचे आ. बाबाजानी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उघडकीस आणले. शासन निर्णयाच्या २७ एप्रिल २००० मधील तरतुदीनुसार राज्यात ऑप्टिक फायबर केबल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांसाठी शासनाचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या ज्या विभागाच्या मालकीच्या जमिनीमधून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात येईल त्या विभागाने तथा संस्थांनी त्यांच्या जमिनीपुरता आवश्यक तो करारनामा करण्याची आवश्यकता आहे. तथापि रिलायन्स जिओ कंपनीला उत्खनन करण्याचा कोणताही परवाना दिला नव्हता असे आ.बाबा��ानी यांनी विचारलेल्या लक्षवेधीद्वारे उघड झाले. त्याचवेळी या प्रकरणी परभणीच्या उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २९ मार्च २०१७ अन्वये एक पथक गठीत करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. रिलायन्स जिओने जिल्ह्यत ऑप्टिकल फायबर नेटवर्क टाकण्याचे काम करण्यापूर्वी परवानगी तसेच कामाचे क्षेत्रफळ व संबंधित कामासाठी त्या त्या यंत्रणांची ना हरकत घेणे आवश्यक होते. उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनुसार १ मार्च २०१८ ला या प्रकरणी सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार रिलायन्स जिओने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलमानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगीही घेतली नव्हती. या संदर्भात चौकशी करण्यासाठी वेळोवेळी सूचित करूनही कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रतिसाद दिला नाही. त्यानुसार २२ जून २०१८ या दिवशी दंडात्मक नोटीस बजावून दोन दिवसात खुलासा करण्याचे कंपनीला सूचित करण्यात आले. तथापि त्यांनी याबाबत कोणताही खुलासा केला नाही. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी रिलायन्स जिओ कंपनीला तब्बल २६ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस पाठविली आहे. कंपनीने दंडाची रक्कम तातडीने शासनाकडे जमा करावी असा आदेश नोटीस बजावून दिला आहे.\nमुंबई विमानतळाच्या नावात सुधारणा, सरकारने वाढवला शिवरायांचा सन्मान\nसोयाबीन, कापसावरील रोगांबाबत बंगळुरूतील संस्थेच्या वैज्ञानिकांकडून संशोधन\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nम��ेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=167&Itemid=359&limitstart=2", "date_download": "2018-12-10T15:23:19Z", "digest": "sha1:ZQHZJRZVJQVZV4ZZUP3HW635WC4JDEBE", "length": 5696, "nlines": 46, "source_domain": "saneguruji.net", "title": "श्री शिवराय", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nलोक जातीभेद विसरून एकमेकांस क्षेमालिंगने देत आहेत. नामघोषात रंगले आहेत... ते महान दर्शन होते. त्या दृश्याचे वर्णन सांगताना तुकाराममहाराज म्हणतात...\n“कठोर हृदये मृदु नवनीते\nपाषाणा पाझर फुटती रे\nएकमेका लोटांगणी येते रे”\nतो ऐक्याचा सोहळा पाहून पाषाणाला पाझर फुटतो. कठोर हृदयाचे सनातनी-त्यांचीही मने लोण्यासारखी झाली असती. एकमेक एकमेकांस प्रणाम करीत होते.\nवन्ही तो पेटवावा रे\nभावगतधर्मी संतांनी सोपा सुटसुटीत नीतीधर्म दिला. जनतेच्या भाषेत दिला. भेदभाव कमी केला. लाखो लोक जमवून ऐक्याचे दर्शन घडविले. उत्कटता निर्माण केली. यात आणखी भर घालण्यासाठी त्या वेळेस समर्थ रामदासस्वामीही उभे राहिले. बाळपणीच “आई, चिंता करितो विश्वाची” असे म्हणून हा मुलगा कोप-यात विचार करीत बसे. घरातून हा बालशुक बाहेर पडला. बारा वर्षे तपश्चर्या करून पुढे बारा वर्षे देशपर्यटन केले. समर्थांनी देशाची स्थिती पाहिली. त्यांचे हृदय विदीर्ण झाले. लोकांत त्राण नव्हते.\n“न मिळे खायला खायला खायला.” असे हृदय पिळवटून समर्थ सांगत आहेत. लोकांच्या पोटात अन्न नाही. डोक्यात विचार नाही. काय करावे\nसमर्थनांनी महाराष्ट्र भूमी कार्यक्षेत्र म्हणून पसंत केली. महाराष्ट्र डोंगराळ प्रदेश. ठायी ठायी उंच किल्ले, खोल द-या. येथे स्वराज्याची शक्यता आहे असे का त्यांना वाटले\nपडलेल्या जनतेत सुप्त शक्ती असते, पण घर्षणाशिवाय ठिण���ी पडत नाही.\n“वन्हि तो पेटवावा रे\nअसे समर्थ म्हणाले. कोठेतरी ठिणगी पडू दे. वन्ही पेटू दे. परंतू वन्ही कसा पेटवणार\nसमर्थांनी कर्माचा संदेश दिला\nभागवतधर्मी संतांनी ऐक्य निर्मिले. उत्कटता निर्मिली, परंतु कर्माचा संदेश द्यायला समर्थ उभे राहिले. त्यांनी एक नवीन दैवत दिले. कोदंडपाणी प्रभू रामचंद्र रामचंद्रांची उपासना त्यांनी उपदेशिली. यात हेतू होता. रामाचा अवतार कशासाठी रामचंद्रांची उपासना त्यांनी उपदेशिली. यात हेतू होता. रामाचा अवतार कशासाठी रावणाचे निर्दालन करण्यासाठी. बंदिखान्यात पडलेले कोट्यावधी देव सोडवण्यासाठी राम आला. आजही नाही का येणार रावणाचे निर्दालन करण्यासाठी. बंदिखान्यात पडलेले कोट्यावधी देव सोडवण्यासाठी राम आला. आजही नाही का येणार येईल. परंतु जीवन संयमी करा. फोल चर्चा थांबवा. थोडे धारिष्ट करा. देव यायला तयार आहे. परंतु...\n“कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे\nतुमच्या धाडसाची तो अपेक्षा करतो. तुम्ही हात, पाय, हलवा. उठा, गोपाळांनी काठ्या लावल्या म्हणजे प्रभूची करांगुळी आहेच.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T14:52:54Z", "digest": "sha1:QXNHA4DZESZJTTRZNF755BUEFBNLF55Z", "length": 11194, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कलंदर : आभासी मित्र! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#कलंदर : आभासी मित्र\nमाझा याच वृत्तपत्रातील ‘फ्रेंडशिप डे’ हा छोटा लेख वाचून प्राध्यापक मराठमोळे खूश झाले व मला येता जाता भेटून जा म्हणून सांगितले. त्याचप्रमाणे मी त्यांच्याकडे गेलो ‘फ्रेंडशिप डे’चा धागा पकडून मला म्हणाले, “अनेक वेगवेगळे डेज्‌ साजरे केले जातात. मदर्स डे, फादर्स डे, विमेन्स डे असे अनेक. पण मैत्री दिवस साजरा करणे म्हणजे मित्रत्वाची हार होय, असे मला वाटते. मी त्यांना विचारले की, हे कसे काय त्यावर ते म्हणाले –\nशिक्षणाने प्रगती झाली हे मान्य. पण आपण बघतो की शिक्षणाने सगळ्यांचा आयक्‍यू वाढलेला आहे (इंटलिजन्स कोशंट) तुमचे पुस्तकी ज्ञान जास्त आहे. पण त्याच बरोबर इक्‍यू (इमोशनल कोशंट) कमी कमी होत गेलेला आहे. जो तो स्वतःला प्रॅक्‍टिकल समजत असून भावनांचे स्थान आता दुय्यम होत चाललेले आहे. कुटुंबे वेगवेगळी होत चाललेली दिसत आहेत. असे होत असताना माणूस हा नोकरी व्यवसायात व आत्मकेंद्री बनत चालला आहे. त्याला आपले नातेवाईक, जवळचे नातवाईक व जवळचे मित्र, बालपणीचे दोस्त यांच्याबद्दल काही वाटत नसून, माझे फेसबुकवर 600 मित्र आहेत हे अभिमानाने सांगत आहे. कित्येकांना कोणतीही ओळख-पाळख नसताना मित्र म्हणून घेत असतो; त्यांना वेगवेगळे शुभेच्छा संदेश रोज पाठवत असतो. तो जाणीवपूर्वक विसरतो की, उद्या काही आपल्याला गरज पडली तर हे 600 जण धावत येणार नसून आपले जवळचे मित्र, जवळचे नातेवाईक व अगदी शेजारचेच प्रथम येऊ शकतात. या आभासी मित्रांच्या गराड्यात घोळत राहण्यापेक्षा त्याला असे वाटत नाही की, एखादे दिवशी आपल्या नातेवाईकांना बोलवावे किंवा जवळच्या मित्रांशी संवाद साधावा. सर्वत्र व्यावसायिकता आली आहे व विकतची मैत्री घ्यावीशी वाटत आहे. खरोखरची नाती जपत नसल्यामुळेच या “व्हर्च्युअल मैत्री’चा उदो उदो केला जात आहे.\n“मदर्स डे’चा उल्लेख मध्ये केला होता. आपल्या संस्कृतीतच “मातृ देवो भव: पितृ देवो भव: आचार्य देवो भव:’ म्हणजेच या तिघांचे स्थान हे देवा समान आहे. त्यांचे रोज जरी स्मरण केले तरी खूप. तसेच आपल्यापाशी नातेवाईक नाहीत. मित्र नाहीत म्हणून असे व्यावसायिक ‘फ्रेंडशिप डे’ साजरे करणे होत आहेत. आपल्यापाशी नसलेले मिळवण्याचा माणसाचा हा आभासी प्रयत्न असतो. स्वामी विवेकानंद याचे बाबतीत एक किस्सा सांगितला जातो. लंडनमध्ये एक प्रोफेसर विचारतात की, समजा रस्त्यावर एका बाजूला ज्ञानाची पुस्तके पडली आहेत व दुसरीकडे पैसे पडले आहे तर आपण काय उचलाल. यावर विवेकानंद क्षणार्धात म्हणतात की, मी पैसे उचलेन. त्यावर सर्वांसमोर खजील करण्याकरता प्राध्यापक म्हणतात, “बघा मी असतो तर मी पुस्तके उचलली असती; हा पैसे उचलणार आहे.’ त्यावर स्वामीजी शांतपणे म्हणतात की, बरोबर आहे ज्याचापाशी जे नसते तेच माणूस घेतो.’ विनोदाचा भाग सोडला तर आज सर्वत्र हेच होत आहे. आपण एकटे पडत जात आहोत व हे आपल्याच वागण्यामुळेच होत आहे हे माणूस विसरत आहे. मग अशा वेळी या व्यावसायिक आभासी मैत्रीत माणूस अडकला जात आहे असे माझे ठाम मत आहे.\nप्राध्यापकांचे हे परखड विचार आपल्यालाही नक्‍कीच विचार करायला लावतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाथर्डीतील “त्या’ चौघांना एक दिवसाची कोठडी\nNext articleबिबट्याकडून २ शेळ्यांचा फडशा, परिसरात दहशत\n“एक्‍झॅक्‍ट पोल’ महत्वाचा (अग्रलेख)\nकवडीमोल भाव आणि हताश बळीराजा (अग्रलेख)\nउत्तर भारतीयांना मार्मिक प्रश्‍न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/million-pilgrims-pandharpur-15822", "date_download": "2018-12-10T16:18:33Z", "digest": "sha1:XCK4RPCIZIBRWQOURMNSIITCGYZKILGV", "length": 14296, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "million pilgrims in pandharpur कार्तिकी यात्रेसाठी एक लाख भाविक दाखल | eSakal", "raw_content": "\nकार्तिकी यात्रेसाठी एक लाख भाविक दाखल\nभारत नागणे - सकाळ वृत्तसेवा\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nपंढरपूर - कार्तिकी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी पायी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. आज सायंकाळी पंढरीत सुमारे एक लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, चंद्रभागा नदीपात्र अद्यापही कोरडेच असल्याने भाविकांची कुंचबणा होत असून, पंढरपूर येथील बंधाऱ्यातून चंद्रभागेत पाणी सोडावे, अशी मागणी वारकऱ्यांमधून केली जात आहे.\nपंढरपूर - कार्तिकी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी पायी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. आज सायंकाळी पंढरीत सुमारे एक लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, चंद्रभागा नदीपात्र अद्यापही कोरडेच असल्याने भाविकांची कुंचबणा होत असून, पंढरपूर येथील बंधाऱ्यातून चंद्रभागेत पाणी सोडावे, अशी मागणी वारकऱ्यांमधून केली जात आहे.\nकार्तिकी यात्रेचा सोहळा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या भागातून वारकरी एसटी, रेल्वेसह खासगी वाहनाने शहरात दाखल होऊ लागले आहेत. शहरातील मठ व धर्मशाळा वारकऱ्यांच्या गर्दीने भरले आहेत. यात्रेच्या निमित्ताने वाळवंटामध्ये राहुट्या टाकण्यासाठी वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. नगरपालिकेने वाळवंटात पिण्याचे पाणी, वीज आणि शौचालयांची सोय केली आहे. सध्या पात्रात पाणी नसल्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांची स्नानाची गैरसोय होत आहे. शिवाय पात्रात अजूनही वाळूचे खड्डे आहेत. या खड्यांमुळे भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे.\nया वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने दरवर्षीपेक्षा यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. सर्वत्र विठुनामाचा गजर सुरू झाल्याने पंढरीचे वातावरण भक्तिमय झाले आहे.\nदर्शनरांगेत 30 ते 40 हजार भाविक\nदरम्यान, आज मंगळवारी सायंकाळी पदस्पर्श दर्शनरांग सारडा भवनाच्या पुढे गेली होती. सकाळपर्यंत दर्शनरांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडमध्ये जाईल, असा अंदाज मंदिर समितीने व्यक्त केला जात आहे. सध्या पदस्पर्श दर्शनरांगेत भाविकांची गर्दी वाढू लागली असून सुमारे 30 ते 40 हजार भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.\nमुखदर्शनासाठीही भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने आजपासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत श्री विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nआमदार गोटेंविरुद्ध गुन्हा; दोन समर्थक अटकेत\nधुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार...\nसहकार मंत्र्यानी यादी बदललेल्या 17 कोटीच्या प्रस्तावाला मुहुर्त\nसोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर...\nरसायनी रेल्वे स्टेशनात सुविधाचा अभाव\nरसायनी (रायगड) - रसायनी रेल्वे स्टेशनात प्रवाशांसाठी निवरा शेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाक, आदि सुविधांचा आभाव असल्याने प्रवाशांची...\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटर��ॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:23:38Z", "digest": "sha1:KBEIKBEKFEI3IAAWTKS5V3XGOHWRR7OG", "length": 11220, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "तिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news तिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका बसला. बोर्डिंग पास घेऊनही राजू शेट्टी यांना न घेताच विमानाने उड्डाण केलं.\nराजू शेट्टी हे मुंबईहून दिल्लीला जात होते. त्यांनी मुंबई विमानतळावर आज सकाळी सहाच्या विमानाचं बिझनेस क्लासचं तिकीट घेतलं. ते तासभर आधीच मुंबई विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर त्यांनी रितसर बोर्डिंग पास घेतला होता.\nप्रवासाला वेळ होता म्हणून ते लॉन्जमध्ये येऊन बसले. त्यांनी रजिस्टरमध्ये नोंदही केली.\nखासदार राजू शेट्टी हे कधीही प्रोटोकॉल घेत नाहीत. तसेच मदतनीसही घेत नाही. काही वेळाने ते बोर्डिंगसाठी लॉन्जबाहेर आले. मात्र बोर्डिंगद्वार बंद झाल्याचे त्यांना कळवण्यात आले.\nबोर्डिंग पास घेतलेला असूनही असे विसरुन जाणे हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मात्र जेट एअरवेजने थेट हात वर केले.\nराजू शेट्टी यांनी आपल्याला दिल्लीला आवश्यक मिटिंगसाठी जाणे गरजेचं असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यावेळी जेट एअरवेज प्रशासनाने त्यांना सातच्या विमानाचे बदली तिकीट दिले. पण त्यासाठी दोन हजार रुपये वसूल केले.\nराजू शेट्टी यांनी आपली चूक नसल्याने पैसे भरण्यास नकार दिला. मात्र जेट एयरवेज ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.\nशेवटी राजू शेट्टी यांनी कार्डद्वारे दोन हजार रुपयांचं पेमेंट केलं. मात्र त्याची पावती मागितली असता, एयरवेज कंपनीने ती देण्यास नकार दिला.\nया सर्व मनस्थापामुळे राजू शेट्टी यांनी एयरपोर्ट प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं.\nकाही दिवसापूर्वीच शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड आणि एअर इंडिया यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता.\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nपिंपरी पालिकेतील नगरसेवकांना ‘ड्रेसकोड’; अधिका-यांना ब्लेझर\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळ�� घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=167&Itemid=359&limitstart=5", "date_download": "2018-12-10T16:22:04Z", "digest": "sha1:XR74DRNXXDT6JTZIO3HG3NITGHRLH24W", "length": 7862, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "श्री शिवराय", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\n“मी गढीवाल्यांच्या गढ्या नष्ट करण्यासाठी आलो आहे” हे शिवरायांचे शब्द वा-यावर सर्वत्र गेले. महाराष्ट्रातील सारी गरीब जनता एक होऊ लागली. शिवरायांनी सर्वांना जवळ केले. ब्राह्मण, प्रभू, मराठे, अठरापगड जातींतील तेजस्वी, निश्चयी, त्यागी माणसे जमू लागली. मराठा म्हणजे आडनावी मराठा नव्हे; महाराष्ट्र ज्याला आपला वाटतो, महाराष्ट्र ज्याला मातृभूमी वाटते, महाराष्ट्रात दारूण दैन्य, दु:ख नसावे असे ज्यांना वाटते, ते मराठे. महाराष्ट्रातील मुसलमान ते जर महाराष्ट्रात गुण्यागोविंद्याने राहतील तर तेही मराठेच. या व्यापक अर्थाने शिवाजी महाराज मराठा शब्द समजत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात, रमारात मुसलमानही होते. अफजुलखानाला भेटायला जाताना जे आठ वीर शिवरायांबरोबर होते त्यात एक मुसलमानही होता; आणि अफजुलखानाबरोबर त्याच्या रक्षणार्थ हिंदू होते.\nशिवराय केवळ मुसलमानांच्या विरूद्ध नव्हते. ते अन्यायाविरूद्ध होते. जनतेचा संसार धुळीस मिळवणा-यांविरूद्ध होते. छत्रपतींनी अफजुलखान सफा केले तसे चंद्ररावही सफा केले. ते जनतेचे कैवारी होते. पातशाहीच्या पाशातून, सरदार-जहागीरदार यांच्या पाशातून मुक्त करायला हा महापुरूष आला होता.\nज्याप्रमाणे आजचे पुंजीपती, आजचे संस्थानिक, जहागीरदार, जमीनदार हे सरकारकडे वळतात, त्याचप्रमाणे शिवरायांच्या वेळेचेही गोष्ट. पेन्शनरांची मुले, सरकारजमा लोकांची तेजस्वी मुले ज्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात येत, तसेच त्या वेळेसही झाले. बाप विजापूरकरांचा अंमलदार, तर मुलगा शिवरायांच्या सैन्यात, असे प्रकार होते. शिवरायांना ते ९६ कुळांतील बडे लोक, ते अहंकारी क्षत्रिय मिळाले नाहीत. कोण मिळाले शिवछत्रपतींचे सेनापती कोण जनतेतीलच नेते. नरवीर तानाजी, येसाजी, बाजी पासलकर, नेताजी हे बहुजन समाजात जन्मलेले. सूर्यवंश, चंद्रवंश अशा आख्यायिका सांगणारे ते नव्हते. शिवाजी महाराजांनी जनतेत क्रांती केली. शिवाजी महाराजांना ही क्रांती करणे का शक्य झाले आजूबाजूला किती पातशाह्या. वरती प्रचंड मोगल साम्राज्य. खाली विजापूरचे राज्य. पूर्वेकडे गोवळकोंड्याचे राज्य. पश्चिमेकडे शिद्दी. चारी बाजूंस मातब्बर शत्रू असता, या पुरूषाने क्रांती कशी केली आजूबाजूला किती पातशाह्या. वरती प्रचंड मोगल साम्राज्य. खाली विजापूरचे राज्य. पूर्वेकडे गोवळकोंड्याचे राज्य. पश्चिमेकडे शिद्दी. चारी बाजूंस मातब्बर शत्रू असता, या पुरूषाने क्रांती कशी केली\nजनता जनार्दनाची विराट शक्ती पाठीशी\nजनता म्हणजे जनार्दन. हा जनार्दन छत्रपतींनी आपल्याकडे वळविला. या दरिद्री नारायणाची उपासना त्यांनी मांडली. ज्याला क्रांती करायची असेल, दुष्टांची सत्ता नष्ट करायची असेल त्याने जनतेचे प्रश्न हाती घेतले पाहिजेत. शिवाजी महाराजांसमोर ही दरिद्री जनता होती. “प्रजेच्या गवताच्या काडीसही कोणी स्पर्श करू नये; पोटच्या पोरांप्रमाणे जनतेने वाढविलेली झाडे, त्यांना शिवू नये.” असे हुकूम शिवरायांनी दिले. नाही तर जनतेने आंब्याची झाडे लावावी, गढीवाल्यांनी आंबे न्यावे. हे प्रकार बंद करण्यासाठी शिवराय उभे राहिले. म्हणून सारी जनता त्यांच्याभोवती उभी राहिली. हा अवतारी पुरूष असे जनता मानू लागली. ‘अवतार’ या शब्दाचा अर्थच मुळी असा की, जो अहंकाराने उंच पदी न बसता खाली जनतेत येतो; तिच्या सुखदु:खाशी एकरूप होतो. ते शिवराय जनतेच्या सुखदु:खाशी एकरूप झाले होते. म्हणून जनता जनार्दनाची विराट शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=sharad%20pawar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asharad%2520pawar", "date_download": "2018-12-10T16:17:51Z", "digest": "sha1:YYUWRRHQYXW6OW3HPZRQM3JFFB2EFT6H", "length": 28277, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (56) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (149) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (23) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (17) Apply संपादकिय filter\nअॅग्रो (4) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंज��� filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nराष्ट्रवाद (243) Apply राष्ट्रवाद filter\nमहाराष्ट्र (181) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (152) Apply मुख्यमंत्री filter\nअजित पवार (138) Apply अजित पवार filter\nकाँग्रेस (128) Apply काँग्रेस filter\nराजकारण (126) Apply राजकारण filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (100) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nसुप्रिया सुळे (95) Apply सुप्रिया सुळे filter\nनिवडणूक (94) Apply निवडणूक filter\nदेवेंद्र फडणवीस (74) Apply देवेंद्र फडणवीस filter\nजयंत पाटील (60) Apply जयंत पाटील filter\nबारामती (58) Apply बारामती filter\nजिल्हा परिषद (57) Apply जिल्हा परिषद filter\nधनंजय मुंडे (53) Apply धनंजय मुंडे filter\nसुनील तटकरे (53) Apply सुनील तटकरे filter\nपत्रकार (52) Apply पत्रकार filter\nनरेंद्र मोदी (51) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकीय पक्ष (48) Apply राजकीय पक्ष filter\nकर्जमाफी (46) Apply कर्जमाफी filter\nदिलीप वळसे पाटील (43) Apply दिलीप वळसे पाटील filter\nपुढाकार (40) Apply पुढाकार filter\nपार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी\nलोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय बॅटींगची सर्वत्र चर्चा आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा...\nशरद पवारांची तिसरी पिढी राजकीय वर्तुळात दाखल होणार\nपुुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे राजकारणात सक्रिय होऊ लागले असून, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पार्थ पवार हेही पिंपरी चिंचवड व मावळ मतदारसंघातील काही कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांच्यासोबत...\nविरोधकांची आघाडी अपरिहार्य - शरद पवार\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही. मात्र, प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटपाचे गणित सोडविता येईल. पक्षांचा जनाधार पाहता त्या-त्या राज्यांत त्यांना झुकते माप द्यावे लागेल, अशी...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक��ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...\nपोलिस खात्यात महिलांवर विश्वासाने जबाबदारी द्यायला हवी : शरद पवार\nमुंबई : ''पोलिस खात्यातील महिलांवर विश्वासाने जबाबदारी दिली जात नाही. फक्त बंदोबस्तासारखी कामे दिली जातात. त्यांना मोठी जबाबदारी का दिली जात नाही जबाबदारी दिली तर त्यांच्या क्षमतेत वाढ होईल. कर्तृत्वात कमतरता नसूनही महिलांना संधी न देण्याचे काम आपण करतो. यात सामूहिक बदल घडणे गरजेचे आहे'', असे...\n...तर आम्ही उदयनराजेंना तिकीट देऊ : आठवले\nपुणे : ''पाच राज्यांची विधानसभा निवडणूक म्हणजे 'प्रॅक्टिस मॅच' आहे. यात विरोधक जिंकले तरी लोकसभा निवडणुकीची 'फायनल मॅच' नरेंद्र मोदींची टीम जिंकेल'', असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज (शनिवार) व्यक्त केला. तसेच आरपीआय सातारा लोकसभेची जागा मागणार असून, राष्ट्रवादी...\nदत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही; पवारांचा फडणवीसांना टोला\nमुंबई : \"काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गमंत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने...स्वकर्तृत्वाने चालवणारे लोक आहोत,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...\n'दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही'\nमुंबई - ‘‘काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गंमत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने...स्वकर्तृत्वाने चालवणारे लोक आहोत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...\nमराठवाड्यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा\nजालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 चे आयोजन शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.ही माहिती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष...\nशिवसेना 'इन'.. राणे 'आऊट'..\nमुंबई : राज���ारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा झाल्यानंतर शिवसेनेला कोकणात शह देण्यासाठी भाजपने राणे यांना आपल्या गोटात ओढले होते. कॉंग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावून राणे यांना...\n‘उरमोडी’च्या प्रेरकाचा संघर्ष दुर्लक्षित\nगोंदवले - उरमोडी प्रकल्पातून माण-खटावला पाणी आले अन्‌ श्रेयासाठी अनेकांच्या उड्याही पडल्या. मोठ्या गाजावाजात जलपूजनेही झाली. परंतु, या प्रकल्पाचे खरे प्रेरक गोंदवले बुद्रुकचे ज्येष्ठ कृषितज्ज्ञ वसंतराव पाटील व त्यांचा संघर्ष मात्र दुर्लक्षितच राहिला. सातारा तालुक्‍यातील सिंचनासाठी परळी खोऱ्यात...\nशिवसेना माजी रायगड जिल्हा प्रमुखांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र\nपाली (रायगड): शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले आहेत. गुरुवारी (ता. 29) रात्री जेष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या पालीतील कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार सुनिल तटकरे यांनी प्रकाश देसाई हे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस...\nपुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज - शरद पवार\nपुणे - देशात प्रतिगामी विचार वाढविण्याचा डाव रचला जात असून, त्यातूनच मनुवाद फोफावत आहे. तो संपविण्यासाठी महात्मा व सावित्रीबाई फुले यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात सांगितले. फुले यांच्या नावाच्या पुरस्काराने खरा सन्मान...\nलेखणीवर सर्वांचा अधिकार - पवार\nपुणे - 'लेखनीच्या संदर्भातील अधिकार ज्यांचा आहे, असे सांगितले जाते, ते वास्तव नसून, अशा चौकटीत न बसणारी उत्तम कादंबरी भारस्कर यांनी लिहिली आहे. या कादंबरीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन एका वेगळ्या पद्धतीने रेखाटले आहे. लेखणी हातात धरण्याचा अधिकार माझाही तितकाच आहे आणि मी...\nमनुवाद संपविण्यासाठी फुलेंचे विचार गरजेचे: शरद पवार\nपुणे : मनुवाद संपविण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले विचार पुढे आणले पाहिजेत. देशात प्रतिगामी विचार रूजविण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. क��रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांना समता पुरस्कार देण्यात आला. या...\n'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं'\nपुणे- ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. पुण्यात फुले स्मारक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, SEBC आणि OBC एकच आहेत, घटनेत OBC हा शब्दच नाही. एसीबीने...\nमुस्लिम समाजास आरक्षणाची गरज - शरद पवार\nबार्शी - मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. सध्या आरक्षणाचा प्रश्न टोकाला जात असून, वंचित घटकांना शिक्षित करण्यासाठी आरक्षण ही गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. गौडगाव (ता...\nअपंगांसाठीचे धोरण जाहीर करा - सुप्रिया सुळे\nमुंबई - राज्याचे अपंग व्यक्तींसाठीचे प्रलंबित धोरण जागतिक अपंग दिनी (ता. ३ डिसेंबर) जाहीर करावे, अशी मागणी करणारे स्मरणपत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. दिव्यांग व्यक्ती कायद्यानुसार सरकारच्या विविध विभागांनी पाच टक्के निधी अपंग व्यक्तींच्या...\nपवारांच्या फिरकी गोलंदाजीवर चकले पृथ्वीराज चव्हाण\nपुणे : राजकीय पटलावरील आपल्या डावपेचांचा भल्याभल्यांना अंदाज येऊ न देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी फिरकी गोलंदाजी करीत, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना चकविले. विशेष म्हणजे, पवार यांनी टाकलेले दोनपैकी एकही चेंडू चव्हाण यांना टोलवता...\nदोन्ही काँग्रेसची आघाडी अपरिहार्य\nपुणे - राज्याचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम्ही आणि चव्हाण यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले; तसेच पक्षापेक्षा कर्तृत्ववान व्यक्तींना सहकार्य केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभिय��न\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/do-good-woek-spiritual-happiness-117720", "date_download": "2018-12-10T16:35:54Z", "digest": "sha1:DEIIGQ52ANBFEJ5LTBTOBNVVWQNZMMYX", "length": 11791, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do good woek for spiritual happiness आत्मिक सुखासाठी सत्कर्म करा : अण्णा हजारे | eSakal", "raw_content": "\nआत्मिक सुखासाठी सत्कर्म करा : अण्णा हजारे\nशनिवार, 19 मे 2018\nपारनेर- \"आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस सुखासाठी फक्त वेड्यासारखा पळतोय. इतरांना फसवून आपला फायदा कसा होईल, याकडे त्याचे लक्ष आहे. मात्र, खऱ्या आत्मिक सुखासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त सत्कर्म करीत राहा,'' असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.\nअळकुटी येथे कुंदनकाका मित्रमंडळातर्फे परिसरातील दीड हजार ज्येष्ठांचा अमृतमहोत्सव कार्यक्रम झाला. त्या वेळी हजारे बोलत होते.\nपारनेर- \"आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस सुखासाठी फक्त वेड्यासारखा पळतोय. इतरांना फसवून आपला फायदा कसा होईल, याकडे त्याचे लक्ष आहे. मात्र, खऱ्या आत्मिक सुखासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त सत्कर्म करीत राहा,'' असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.\nअळकुटी येथे कुंदनकाका मित्रमंडळातर्फे परिसरातील दीड हजार ज्येष्ठांचा अमृतमहोत्सव कार्यक्रम झाला. त्या वेळी हजारे बोलत होते.\nकुंदन साखला यांनी आपल्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून, परिसरातील 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार केला. या वेळी खासदार दिलीप गांधी, जैन संघटनेचे पारस मोदी, अशोक लुधियाना, अशोक पगारिया, रुचिरा सुराणा, अशोक कटारिया, शरद लेंडे, सुजित झावरे, वसंत चेडे, डॉ. भास्कर शिरोळे, सुनील थोरात, मधुकर उचाळे, सबाजी गायकवाड, संजय मते, बाळासाहेब पुंड आदी उपस्थित होते.\nरनिंगसाठी ट्रेनिंग अन्‌ पुणे हेल्थ डेचे स्वागत \nपुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध...\nधकाधकीच्या जीवन���साठी धावपळ सर्वोत्तम\nमाझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम...\n9/12 सुदृढ आरोग्याचा प्रारंभ\nपुणे - पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ९ डिसेंबर रोजी होत आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने शेकडो पुणेकर मैदानाकडे पुन्हा वळत आहेत....\n#ChildHealth मुलांमध्ये चष्मा लागण्याच्या प्रमाणात वाढ\nपुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे तीन ते बारा वयोगटांतील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचा ‘ट्रेंड’ आला असल्याचे अनेक नेत्ररोगतज्ज्ञांनी...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nताणतणाव नियंत्रणात मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची\nदौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/garden-plastic-bottle-42311", "date_download": "2018-12-10T16:02:33Z", "digest": "sha1:FADXF55YSC4VENZ6LERJYST45D7XLAHL", "length": 14088, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "garden by plastic bottle प्लॅस्टिक बाटल्यांतून साकारणार उद्यान | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिक बाटल्यांतून साकारणार उद्यान\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nविशीतल्या तरुणांचा ‘पॉकेटमनी’तून रेल्वे फलाटावर उपक्रम\nपुणे - प्रवासी पूर्वी तेथे थुंकायचे, कचरा-प्लॅस्टिकच्या वस्तू फेकायचे... पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहाची ही होती परिस्थिती... पण आता ती बदलण्याचा विडा महाविद्यालयीन तरुणांनी उचलला आहे. हे तरुण या फलाटावर सुशोभित उद्यान साकारणार आहेत आणि त���ही चक्क प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि टायरचा पुनर्वापर करून.\nस्वतःच्या पॉकेटमनीमधून ५० फूट जागेवर तयार करण्यात येणाऱ्या या उद्यानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उद्यानाचे उद्‌घाटन रविवारी (ता. ३०) होईल.\nविशीतल्या तरुणांचा ‘पॉकेटमनी’तून रेल्वे फलाटावर उपक्रम\nपुणे - प्रवासी पूर्वी तेथे थुंकायचे, कचरा-प्लॅस्टिकच्या वस्तू फेकायचे... पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहाची ही होती परिस्थिती... पण आता ती बदलण्याचा विडा महाविद्यालयीन तरुणांनी उचलला आहे. हे तरुण या फलाटावर सुशोभित उद्यान साकारणार आहेत आणि तेही चक्क प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि टायरचा पुनर्वापर करून.\nस्वतःच्या पॉकेटमनीमधून ५० फूट जागेवर तयार करण्यात येणाऱ्या या उद्यानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उद्यानाचे उद्‌घाटन रविवारी (ता. ३०) होईल.\nमहाविद्यालयीन तरुणांनी स्थापन केलेल्या ‘मिशन २०२०’ आणि ‘युनोया थेरपी’ या संस्थांमार्फत हे उद्यान होत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक सहावर जागा उपलब्ध केली आहे. प्लॅस्टिकपासून होणाऱ्या दुष्परिणामांची आणि प्लॅस्टिकचा वापर झाडे लावण्यासाठी कसा करता येईल, याची माहिती नागरिकांपर्यंत पोचावी, या उद्देशाने येत्या पाच दिवसांत हे छोटेखानी उद्यान तयार होणार आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे २५० प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये आणि चारचाकी-दुचाकींच्या टायरमध्येही रोपे लावण्यात येतील. यात ७० तरुण-तरुणींनी सहभाग घेतला आहे. या उद्यानाची संकल्पना श्रेयांस बाफना आणि ऋतिका भुरके यांची असून, हे सर्व तरुण २० वर्षांहून कमी वयाचे आहेत.\nया उद्यानाला रेल्वे प्रशासन सहकार्य करत आहे. पूर्वी येथे रोपे लावली होती; पण त्यांचे योग्य व्यवस्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे हे काम तरुणांच्या हाती देण्यात आले.\n- एम. मुरली, मुख्य निरीक्षक (कमर्शिअल, पुणे विभाग), मध्य रेल्वे\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nasik-hailstorm-nampur-area-42843", "date_download": "2018-12-10T16:32:15Z", "digest": "sha1:YS3FQNNE6DJPBROXOQNL7MQGIRNNTVM5", "length": 13148, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nasik: Hailstorm in Nampur area नाशिक : नामपूर परिसरात गारपीट; शेतीचे नुकसान | eSakal", "raw_content": "\nनाशिक : नामपूर परिसरात गारपीट; शेतीचे नुकसान\nरविवार, 30 एप्रिल 2017\nगारपीटीची सर्वाधिक झळ कांदा पिकाला बसली आहे. दुपारपर्यंत परिसरात कडक ऊन असल्याने पावसाचा कुणालाही अंदाज नव्हता. कडाक्याच्या उन्हाने असह्य उकाडा होता. दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन काळ्या ढगांनी गर्दी केल्याने दोनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली.\nनामपूर - शहर व परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या गा��ांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू आदिसह रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.\nगारपीटीची सर्वाधिक झळ कांदा पिकाला बसली आहे. दुपारपर्यंत परिसरात कडक ऊन असल्याने पावसाचा कुणालाही अंदाज नव्हता. कडाक्याच्या उन्हाने असह्य उकाडा होता. दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन काळ्या ढगांनी गर्दी केल्याने दोनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसरात गारांचा पाऊस झाल्याने शेती व्यवसायचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nसध्या मोसम खोऱ्यात कांदा काढणीचा हंगाम सुरु असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐनवेळी आलेल्या पावसाने शेतात साठवून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु होती. पावसामुळे उकाडयापासून नागरिकांची सुटका झाली असून परिसरात सुखद गारवा पसरला आहे. नामपुर, द्याने, अम्बासन, खामलोण, निताने, करंजाड, टेंभे, चिराई, आदी गावांना गारपीटीचा फटका बसला.\nपावसामुळे काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दुष्काळी परिस्थितिमुळे यंदा शेती व्यवसायवर दुष्काळाचे सावट आहे. परंतु अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे दुष्काळात तेरावा महीना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. दरम्यान अवकाळी व गारपीट यामुळे नुकसान झालेल्या भागांची कृषि व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुण अहवाल सादर करावा, असे आदेश बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन्द्र पाटील यांनी दिले आहेत.\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nदुष्काळामुळे ज्वारी, बाजरी, गव्हाचे दर वाढले\nबीड - यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने रब्बी व खरिपाचे उत्पादन झालेच नाही. यामुळे मार्केटमध्ये धान्याची आवक कमी प्रमाणात झाली...\nनागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nवादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट\nसेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या...\nनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-10T14:59:03Z", "digest": "sha1:DXAQ65BEJMWYO25RD473YI2VDPOENPTU", "length": 9426, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडा\nशेअर मार्केटच्या बहाण्याने गंडा\nपिंपरी – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, चांगला परतावा मिळेल. असे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 31 जानेवारी ते 31 नोव्हेंबर 2016 दरम्यान घडला.\nमहेश निंबाळकर (वय 34, रा. गणेशनगर, नवी सांगवी, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी 2016 रोजी निंबाळकर यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने ‘कॉमोडिटी शेअर मार्केट’ मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. तसेच या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष देखील दाखवले. निंबाळकर यांचा विश्वास संपादन करून फोनवरील व्यक्तीने 31 नोव्हेंबर 2016 पर्यंत दोन लाख रुपये आपल्या बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले. काही दिवसानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसल्याचे तसेच आपली फसवणूक होत असल्याचे निंबाळकर यांच्या लक्षात आले. यावरून निंबाळकर यांनी पोलिसात धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे तपास करीत आहेत.\nचिखलीत प्लास्टिक कचऱ्याला आग\nसॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची भेट\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यं��� नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%82/", "date_download": "2018-12-10T14:48:10Z", "digest": "sha1:2ISQ5OMWQ2FXYMRMDSMLKHHHJUEOBOQO", "length": 8245, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बंदला शिरवळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबंदला शिरवळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद\nशिरवळ ः व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवत मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.\nशिरवळ, दि. 9 (प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी शिरवळमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळला. गुरुवारी व्यापारी व नागरिकांनी बंद पुकारत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.\nमराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांच्यासह अनेक मराठा बांधवांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्यानंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चाची जागा मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली.\nयावेळी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या शिरवळ बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिरवळसह परिसरात बंदच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक परिसरातील कंपन्यांच्या व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक सुट्टी जाहीर करत आजची सुट्टीचा दिवस रविवार रोजी कामासाठी ठेवल्याने औद्योगिक परिसराबरोबर आशियाई महामार्गावर वाहतूक नसल्याने निरव शांतता पसरली होती.\nयावेळी शिंदेवाडीसह मराठा समाजबांधवांनी ग्रामपंचायतीलगत ठिय्या आंदोलन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शिरवळ, पळशी,खंडाळा, लोणंद, विंग या प्रमुख गावांसह संपूर्ण खंडाळा तालुक्‍यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शिरवळहद्दीवरील एक खाजगी कंपनी सुरु असल्याने आंदोलक युवकांनी कंपनी बंद करण्याकरीता गेले असता त्याठिकाणी कंपनी सुरक्षारक्षक, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक ���कमक उडाल्यानंतर वातावरण तप्त झाले होते. यावेळी शिरवळ पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. यावेळी चौकाचौकात पोलीसांचा व महामार्गावर मोठ्या प्रमाणात शिरवळ पोलिसांनी शिरवळ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त नेमण्यात आला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकराड शहर, तालुक्‍यात कडकडीत बंद\nNext articleशाहूपुरी येथे क्रांतीदिनी हुतात्म्यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/my-complete-faith-in-the-judiciary/", "date_download": "2018-12-10T16:28:53Z", "digest": "sha1:SBS6DTUSCDUWBS57MQKOJER4KSSDLPFJ", "length": 7508, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास : अजित पवार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nन्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास : अजित पवार\nमुंबई: सिंचन प्रकरण न्यायप्रविष्ट असून नागपूर खंडपीठात खटला सुरु आहे. त्यामुळे याबद्दल मी फार काही बोलणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. या प्रकरणातील चौकशीला मी कालही सहकार्य केले, आजही करतोय आणि उद्याही करणार, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईत हिवाळी अधिवेशनाचे आजचे कामकाज सुरु होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपली बाजू मांडली.\nयाविषयी अजित पवार म्हणाले, मी सुरुवातीपासूनच सांगतोय की, कायदा-नियम हे सगळ्यांनाच सारखे असतात. भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर त्यांनी खुली चौकशी केली. ज्या-ज्या वेळी चौकशीसाठी बोलावले किंवा प्रश्नावली पाठवली, त्या-त्या वेळी ही उत्तरे दिली आहेत.\nतसेच मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबद्दल मला एकच सांगायचेय की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी फार काही बोलणार नाही. माझ्या एखाद्या वक्तव्यामुळे प्रकरणात कुठलीही बाधा येऊ नये याची काळजी मी घेत आहे. माझ्या वकिलांनीही तशीच सूचना केली आहे. सरकार आपले काम करत आहे असं दिसतंय, असे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगांधी व डॉ. चिपाडे विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव\nNext articleउद्योगांना दिलेल्या कर्जाची फेररचना करण्याचा निर्णय धोकादायक\nकांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची क���ंदेगिरी\nमानवी हक्काबद्दल जनजागृती करण्याची जबाबदारी सर्वांची – सुजाता मनोहर\nव्यापाऱ्यांच्या दबावापुढे भाजपा सरकार लोटांगण घालतंय – राष्ट्रवादी काँग्रेस\nधुळे महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत\nकोल्हापूरच्या महापौरपदी सरिता मोरे\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-12-10T14:53:45Z", "digest": "sha1:ECNKXP6QWWQCQF34FV2EBZPHTTHBNPJA", "length": 6247, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माणिकपूरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख माणिकपूर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nठाणे ‎ (← दुवे | संपादन)\nमाथेरान ‎ (← दुवे | संपादन)\nदादर ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चगेट ‎ (← दुवे | संपादन)\nमरीन लाईन्स ‎ (← दुवे | संपादन)\nचर्नी रोड ‎ (← दुवे | संपादन)\nएल्फिन्स्टन रोड ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्ला ‎ (← दुवे | संपादन)\nखोपोली ‎ (← दुवे | संपादन)\nपनवेल ‎ (← दुवे | संपादन)\nनवी मुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nकल्याण ‎ (← दुवे | संपादन)\nडोंबिवली ‎ (← दुवे | संपादन)\nभाईंदर ‎ (← दुवे | संपादन)\nवरळी ‎ (← दुवे | संपादन)\nपरळ ‎ (← दुवे | संपादन)\nवांद्रे ‎ (← दुवे | संपादन)\nगोरेगाव ‎ (← दुवे | संपादन)\nमालाड ‎ (← दुवे | संपादन)\nमुलुंड ‎ (← दुवे | संपादन)\nवसई ‎ (← दुवे | संपादन)\nकर्जत ‎ (← दुवे | संपादन)\nमाहीम ‎ (← दुवे | संपादन)\nसांताक्रूझ, मुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nविले पार्ले ‎ (← दुवे | संपादन)\nअंधेरी ‎ (← दुवे | संपादन)\nजोगेश्वरी ‎ (← दुवे | संपादन)\nबोरीवली ‎ (← दुवे | संपादन)\nकांदिवली ‎ (← दुवे | संपादन)\nदहिसर ‎ (← दुवे | संपादन)\nमीरा रोड ‎ (← दुवे | संपादन)\nनायगांव ‎ (← दुवे | संपादन)\nवसई रोड ‎ (← दुवे | संपादन)\nविरार ‎ (← दुवे | संपादन)\nधारावी ‎ (← दुवे | संपादन)\nकान्हेरी लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nभायखळा �� (← दुवे | संपादन)\nचिंचपोकळी ‎ (← दुवे | संपादन)\nमाटुंगा ‎ (← दुवे | संपादन)\nशीव रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nविद्याविहार ‎ (← दुवे | संपादन)\nघाटकोपर ‎ (← दुवे | संपादन)\nविक्रोळी ‎ (← दुवे | संपादन)\nकांजुरमार्ग ‎ (← दुवे | संपादन)\nभांडुप ‎ (← दुवे | संपादन)\nनाहूर ‎ (← दुवे | संपादन)\nकळवा रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमुंब्रा ‎ (← दुवे | संपादन)\nशिवडी ‎ (← दुवे | संपादन)\nचेंबूर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sakal-special-cultural-program-pu-la-deshpande-celebration-155024", "date_download": "2018-12-10T16:39:43Z", "digest": "sha1:LMQJKSZW5W7OK3HPRYYN2R5HEEIW2Y6B", "length": 16426, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Special Cultural Program Pu La Deshpande celebration लग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत? | eSakal", "raw_content": "\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते.\nअनाहूतपणे दोघेजण त्यांच्या घरात शिरले आणि \"मुलाचं लग्न काढलंय,' हे त्यांचं वाक्‍य \"पुलं'च्या कानावर आलं. त्यावर क्षणातच \"लग्न ठरलं, तर \"व्हर्सेस' कोण आहेत' अशी त्यांनी गुगली टाकून, या वयातही विनोदबुद्धी जागृत असल्याचं दाखवून दिलं. या किश्‍श्‍यापासून पुलंची दुनिया उलगडत गेली. साहित्य, नाट्य, संगीत आणि चित्रपटांतून पुलं लोकांना भेटले; पण त्यांच्या प्रत्यक्ष सहवासातील खिळवून ठेवणारे अनुभव \"पुल'प्रेमींना ऐकण्याची संधी मिळाली.\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते.\nअनाहूतपणे दोघेजण त्यांच्या घरात शिरले आणि \"मुलाचं लग्न काढलंय,' हे त्यांचं वाक्‍य \"पुलं'च्या कानावर आलं. त्यावर क्षणातच \"लग्न ठरलं, तर \"व्हर्सेस' कोण आहेत' अशी त्यांनी गुगली टाकून, या वयातही विनोदबुद्धी जागृत असल्याचं दाखवून दिलं. या किश्‍श्‍यापासून पुलंची दुनिया उलगडत गेली. साहित्य, नाट्य, संगीत आणि चित्रपटांतून पुलं लोकांना भेटले; पण त्यांच्या प्रत्यक्ष सहवासातील खिळवून ठेवणारे अनुभव \"पुल'प्रेमींना ऐकण्याची संधी मिळाली.\n\"पुलं'प्रेमींची ही मैफल रंगली ती, \"सकाळ'तर्फे आयोजित केलेल्या \"अष्टपैलू खेळिया' या कार्यक्रमात. \"पुलं'च्या जन्मशताब्दीनिमित्त हा क��र्यक्रम घेण्यात आला. \"पुलं'च्या जीवनावर आधारित \"भाई' चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेते व निर्माते महेश मांजरेकर, कलाकार सागर देशमुख, अश्‍विनी गिरी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी अनुभवलेले, वाचलेले आणि ऐकलेले \"पुलं' रसिकांपुढे उलगडले.\nत्या वेळी हशा-टाळ्यांनी त्यांनी दाद दिली. \"पुलं'च्या हास्यचित्रांसह ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी यांची दुर्मीळ छायाचित्रे पाहण्याचा आनंदही उपस्थितांनी घेतला. आलोक आणि कपिल घोलप यांनी ही चित्रे रेखाटली होती. नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी विशेष सहकार्य केले.\nगोडबोले म्हणाल्या, \"\"व्यक्ती आणि वल्ली पुस्तकातील सर्वजण बुद्धिमान आहेत. त्यातील प्रत्येकाने विनोदाला कारुण्याचे अस्तर लावलेले आहे. त्यांच्या पात्रातून भविष्याकडे पाहण्याची दृष्टी मिळते. त्यामुळे पुलंचे साहित्य अजरामर आहे.''\nकुलकर्णी म्हणाले, \"\"पुलंच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्‍वास आणि निरागसता यांचा संगम दिसतो, त्यांची दृष्टी सौंदर्यशोधक होती. त्यांनी लोकांमधील शहाणपणा आपल्याकडे फिरकू दिला नाही, त्यामुळे त्यांना निरागसपणा आयुष्यभर जपता आला.''\n\"\"चित्रपटात पुलंची भूमिका साकारताना इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांचेच बोट धरून काम केले, ते योग्यच झाले,'' अशी भावना देशमुख यांनी मांडली.\n\"भाई'तून पुन्हा पुलं उभे केले\nमला \"पुलं'च्या साहित्याचा लवकर अभ्यास करता आला नाही. मात्र, ते इतरांकडून जाणून, अभ्यासून \"पुलं'चा जीवनपट \"भाई' या चित्रपटातून उभा केला आहे. वसंतराव देशपांडे यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले पुलंचे संबंध यातून कमालीचा माणूस दिसून आला. संपूर्ण \"पुलं' समजून घेतल्यानंतर काय वगळावे, असा प्रश्‍न मला चित्रीकरणादरम्यान भेडसावत होता. चित्रपटाच्या प्रोसेसमध्येच मी बदललो, प्रत्येकातील गुडनेस जाणून घ्यायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे, असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.\nपैशांसाठी विवाहितेला ठेवले उपाशी\nपिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने आणण्याच्या कारणावरून विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली...\nलग्नानंतर अडीच महिन्यांतच पतीची रेल्वेखाली आत्महत्या\nऔरंगाबाद - लग्नाला जेमतेम अ���ीच महिने झाले असताना पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 11 नोव्हेंबरला घडली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nन थकलेला बाबा (संदीप काळे)\n\"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही...\nआठ ते अकरा (अविनाश हळबे)\nदुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्या आल्या. माझी नात लगेच त्यांच्याकडं झेपावली. मी डायनिंग टेबलावर ठेवलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ दाखवून लगोलग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=167&Itemid=359&limitstart=9", "date_download": "2018-12-10T14:56:08Z", "digest": "sha1:J2ZKYMPFI33U3TYS75CYPTXMK46532Z7", "length": 6778, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "श्री शिवराय", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nमहाराष्ट्रात आदर्श रामराज्य सुरु झाले. रामराज्य हो; रामराज्य. रामराज्य जनतेसाठी होते. रामचंद्रांचा आदर्श समर्थांनी सर्वांसमोर ठेवला होता. शिवछत्रपतींच्या राज्याची खूण कोणती हो; रामराज्य. रामराज्य जनतेसाठी होते. रामचंद्रांचा आदर्श समर्थांनी सर्वांसमोर ठेवला होता. शिवछत्रपतींच्या राज्याची खूण कोणती त्यांच्या ध्वजाचा रंग कोणता त्यांच्या ध्वजाचा रंग कोणता भगवा रंग म्हणजे संन्यासाची खूण. भगवा झेंडा असे दाखवतो की, राजा हा संन्यासी आहे. तो प्रजेचा विश्वस्त आहे. खजिना प्रजेचा. प्रजेच्या कल्याणात खर्च व्ह���यचा. ज्या राज्याची खूण भगवा झेंडा ते रामराज्य. परंतु नुसती भगवी निशाणे काय कामाची भगवा रंग म्हणजे संन्यासाची खूण. भगवा झेंडा असे दाखवतो की, राजा हा संन्यासी आहे. तो प्रजेचा विश्वस्त आहे. खजिना प्रजेचा. प्रजेच्या कल्याणात खर्च व्हायचा. ज्या राज्याची खूण भगवा झेंडा ते रामराज्य. परंतु नुसती भगवी निशाणे काय कामाची आज जो भगवा झेंडा वापरणारी संस्थाने आहेत ती प्रजापालनात किती दक्ष आहेत आज जो भगवा झेंडा वापरणारी संस्थाने आहेत ती प्रजापालनात किती दक्ष आहेत प्रजेचे विश्वस्त म्हणून हे संस्थानिक वागतात का प्रजेचे विश्वस्त म्हणून हे संस्थानिक वागतात का भगवा झेंडा म्हणजे गरिबांचे कल्याण. भगव्या झेंड्याचा हा अर्थ आज तिरंगी झेंड्यात आहे. त्या शेतक-या-कामक-यांसाठी झगडा. तिरंगी झेंड्यावर चरखा आहे. चरखा म्हणजे दरिद्री नारायणाची निशाणी. तिरंगी झेंड्याने गरिबांना हृदयाशी धरले आहे. तो झेंडा अन्याय सहन करीत नाही, खोटे भेदभाव निर्मीत नाही, मुसलमानांस द्वेषीत नाही, भगव्या झेंड्याचाच विकसित अवतार अखिल भारतास शोभेसा अवतार म्हणजे तिरंगी झेंडा. शिवछत्रपतींच्या वेळेस ‘मराठा तितुका मेळवावा भगवा झेंडा म्हणजे गरिबांचे कल्याण. भगव्या झेंड्याचा हा अर्थ आज तिरंगी झेंड्यात आहे. त्या शेतक-या-कामक-यांसाठी झगडा. तिरंगी झेंड्यावर चरखा आहे. चरखा म्हणजे दरिद्री नारायणाची निशाणी. तिरंगी झेंड्याने गरिबांना हृदयाशी धरले आहे. तो झेंडा अन्याय सहन करीत नाही, खोटे भेदभाव निर्मीत नाही, मुसलमानांस द्वेषीत नाही, भगव्या झेंड्याचाच विकसित अवतार अखिल भारतास शोभेसा अवतार म्हणजे तिरंगी झेंडा. शिवछत्रपतींच्या वेळेस ‘मराठा तितुका मेळवावा’ असा संदेश होता. भगवा झेंडा महाराष्ट्रातील मुसलमानांसह सर्वांना एकत्र हाक मारित होता. तिरंगी झेंडा सर्व भारतीयांस हाक मारीत आहे.\nभगवा झेंडा राज्याची खूण करून शिवप्रभू जनतेच्या सेवेत रमले. भांडणे बंद पडली. समर्थ, संत यांच्या प्रचाराने ऐक्य झालेच होते. कोणतेही महाकार्य करायच्या आधी शक्य तो सर्वांचा मेळ घालावा.\nजे ब्रह्मकर्म आहे, मोठे कर्म आहे, ते सर्वांच्या अविरोधानेच प्राप्त होते, सफळ होते. शिवरायांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शक्य तो अविरोध निर्माण केला. सर्वांना एकत्र आणले. सर्वांची सुख-दु:खे पाहिली. न्याय सर्वत्र स्थापिला.\nहे सारे पाहून समर्थ नाचू लागले. ते म्हणाले;\nइतके दिवस स्नानसंध्या रूचत नव्हती जणू. लोभ व क्षुद्र कलह सोडून उभे राहिले पाहिजे. परकी सत्तेवर संपूर्ण बहिष्कार घालायला उभे राहिले पाहिजे. सरकारच्या तोंडाकडे पाहणे बंद झाले पाहिजे. आपला जन्मसिद्ध स्वातंत्र्याचा हक्क मिळवून घ्यायला सर्वांनी उभे राहिले पाहिजे. यात पुरूषार्थ आहे. याने उज्ज्वल भूतकाळाला शोभेसे आपण होऊ.\n शिवछत्रपतीची खरी पूजा आपण घरोघर स्वातंत्र्यासाठी लढू तेव्हाच होईल. घरोघर शिवछत्रपतींची ती तेजोमय तसबीर ठेवा. तिला हार घाला. त्यांची उदात्त शिकवण अंगी आणा व स्वतंत्र व्हा.\nशिवछत्रपती म्हणजे महाराष्ट्राची, भारताची अमृत-संजीवनी आहे. महाराष्ट्र उभा राहील. भारत स्वतंत्र होईल.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=215&Itemid=411&limitstart=2", "date_download": "2018-12-10T16:18:41Z", "digest": "sha1:DZSK4HZIVIQCL4ABFGISBWG3KAYGZ4KD", "length": 4929, "nlines": 62, "source_domain": "saneguruji.net", "title": "अभागिनी", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nसरला पाणी घाली. तिचे हृदय आनंदाने भरुन येई. तिची आंतरिक फुलबागही फुलू लागली. तेथे आत्तापर्यंत केवळ उजाड ओसाड रान होते. तेथे सुखाचे, स्नेहाचे, केवळ भावनांचे मळे फुलू लागले. जीवनात आनंद व सुगंध आला.\nघरात आता फोनोग्राफ आला होता. सरला सुंदर सुंदर प्लेटी लावी. रमाबाई झोपाळयावर बसून ऐकत.\n“आई, आता कोणती लावू\n“तुला आवडेल ती लाव.’\nकधी कधी रमाबाई व सरला दोघी फिरावयाला जात. एके दिवशी दोघी कालव्याच्या काठी बसल्या होत्या आणि एकाएकी सरलेचे डोळे भरून आले.\n“काय ग झाले, सरले रडतेसशी\n‘मला एक आठवण आली.’\n‘येथे अशीच मी एकदा बसले होते. आईची आठवण आली होती. मला कोणी नाही असे वाटत होते. मी किती वेळ बसले त्याचे भानही नाही राहिले. उशिरा घरी गेले. बाबा रागावले. ते सारे पुन्हा आठवले.’\n‘पूस डोळे. वेडी कुठली आता मी आहे ना तुला आता मी आहे ना तुला\n‘तुम्ही कराल माझ्यावर प्रेम कराल का माया मी तुम्हाला आई म्हणते. व्हाल ना माझी आई तुम्ही प्रेम करता म्हणून बाबाही करू लागले आहेत. ते पूर्वी मला फुलझाडांसही पाणी घालू देत नसत. म्हणत की ती झाडे सुकतील. आई, माझे हात का असे पापी आहेत तुम्ही प्रेम करता म्हणून बाबाही करू लागले आहेत. ते पूर्वी मला फुलझाडांसही पाणी घालू देत नसत. म्हणत की ती झाडे सु���तील. आई, माझे हात का असे पापी आहेत\nरमाबाईंनी सरलेचे हात प्रेमाने जवळ घेतले. त्यांनी आपल्या पदराने तिचे डोळे पुसले.\n‘मी देईन हो तुला प्रेम. मी होईन तुझी आई. सावत्र नव्हे तर सख्खी आई. इतके दिवस तू एकटी होतीस; आता एकटी नाहीस. हसत जा. रडत नको जाऊस. समजलीस ना\nआणि जवळ असणार्‍या मळयातल्या आम्रवृक्षावरील कोकिळा कुऊ करून ओरडली. सरला आनंदली. तीही कूऊ कूऊ करू लागली. कोकिळा चिडली; ती रागाने कूऊ करू लागली.\n‘कशी चिडून ओरडते आहे\n‘पशुपक्ष्यांनासुध्दा समजते. त्यांना रागलोभ समजतात नाही आई\n‘ही कोकिळा काय म्हणते आई\nबाळ, तू मोठा हो\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/kodak-i3450-scanner-black-price-pkGo2j.html", "date_download": "2018-12-10T16:01:21Z", "digest": "sha1:EU7D7AGK6BAXZCK33XAHZ24SETAUWXDQ", "length": 12136, "nlines": 264, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक किंमत ## आहे.\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक नवीनतम किंमत Sep 06, 2018वर प्राप्त होते\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 3,65,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक दर निय��ितपणे बदलते. कृपया कोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सकॅनिंग रेसोलुशन 600 Dpi dpi\nपेपर कॅपॅसिटी 90 sheets\nउब सपोर्ट USB 2.0\nऑपरेटिंग टेम्पेरतुरे रंगे 15-35 C degree C\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/hcl-me-y3-connect-3g-price-mp.html", "date_download": "2018-12-10T15:25:13Z", "digest": "sha1:PF3TZLP4U5Q3SUDLPGJ6OSY5NXEPVPU7", "length": 16359, "nlines": 427, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हसाल मी य्३ कनेक्ट ३ग India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग किंमत\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग वरIndian बाजारात सुरू 2013-08-18 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग - चल यादी\nहसाल मी कनेक्ट ३ग कॅल्लिंग सिल्वर\nसर्वोत्तम 6,899 तपशील पहा\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग सिल्वर\nसर्वोत्तम 7,700 तपशील पहा\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत हसाल मी य्३ कनेक्ट ३ग वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 105 रेटिंग्ज वर आधारित\nहसाल मी य्३ कनेक्ट ३ग - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 7 Inches\nरिअर कॅमेरा 3.2 MP\nफ्रंट कॅमेरा 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 4 GB\nएक्सटेंडबले मेमरी 32 GB\nनॅव्हिगेशन टेकनॉलॉजि Yes, with A-GPS Support\nबॅटरी कॅपॅसिटी 3200 MAH\nसिम ओप्टिव Dual SIM\nप्रोसेसर स्पीड 1 GHz\n( 301 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1145 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 661 पुनरावलोकने )\nहसाल मी कनेक्ट ३ग कॅल्लिंग सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.apg29.nu/kristna-tv-kanaler-i-sverige-31269/mr", "date_download": "2018-12-10T14:48:56Z", "digest": "sha1:MW26QCJJIPCTZCCSP635QRRVA6VOUUSQ", "length": 21190, "nlines": 271, "source_domain": "www.apg29.nu", "title": "स्वीडन मध्ये ख्रिश्चन टीव्ही चॅनेल | Apg29", "raw_content": "\nस्वीडन मध्ये ख्रिश्चन टीव्ही चॅनेल\nस्वीडन मध्ये अनेक चांगले स्वीडिश ख्रिश्चन टीव्ही चॅनेल आहेत. दोन्ही उपग्रह, केबल आणि वेब चालत हे सर्व चॅनेल यादी.\nस्वर्ग TV7 - सामग्री निर्णय तेव्हा\nटीव्ही चॅनेल - आकाश TV7\nसंग्रहण Play - आकाश TV7\nTBN नॉर्डिक - TBN नॉर्डिक - प्रवाह जीवन-मान्यता संदेश\nव्हिजन स्वीडन - मुख्यपृष्ठ\nव्हिजन स्वीडन - थेट\nटीव्ही Visjon नॉर्वे - direkte पहा\nअधिक स्वीडिश ख्रिश्चन टीव्ही चॅनेल नाहीत\nज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे अंतिम फळ एक दृ\u0002\nद्वारे वाचक मेल nils\nया खिन्न आवाज शकतात, पण हे मजबूत समकालीन वेळ वर्ण आम्ही ही दृष्टी आणि बायबल बद्दल वाचले आहे, आणि अर्थ वेळ आम्हाला योग्य करणे आवश्यक आहे\nवधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा\nद्वारे वाचक मेल डेव्हिड ब निःसंशयपणे, मॉब आनंदाने ओरडू लागतात, वधस्तंभावर खिळा वधस्तंभावर खिळले, येशूचे अनुयायी आणि काय येशू आहे. मग ते पाऊल स्वत: शूटिंग आहेत लक्षात घेत नाही की त्याची कारण गमवाल.\nइस्लाम स्वीडिश चर्च मदतीने बाहेर पसरली\nChrister Åberg काही विशिष्ट बातम्या जातो. आम्ही गेल्या काळात जगत आहोत की आपण या बातम्या काही घेऊ तेव्हा यात काही शंका नाही.\nवरील अभिव्यक्ती, एक वेळ जवळ आली आहे असे वाटते की, सर्व त्य�� कॉल नाही आणि आपण तो परिणाम घेऊ नये.\nबायबल मध्ये तीन आकाश\nबायबलच्या पहिल्या वचनात तो देवाने आकाश व पृथ्वी निर्माण मूळ मजकूर म्हणतो. देव स्वर्गात अधिक निर्माण.\nस्वीडन रोख मुक्त तीन ते पाच वर्षांत बायबल - भ\n\"स्वीडन कदाचित तीन ते पाच वर्षांत 'कॅशलेस' असेल\", लंडन मध्ये एक बँकिंग परिषदेत उपाध्यक्ष राज्यपाल Cecilia Skingsley सांगितले.\nयेशू आला आहे आणि पुन्हा येईल\nआम्ही येशू प्रतीक्षेत आहेत 'दुसरा, मनुष्य आपल्या पहिल्या नाही. आणि या आगमन वेळ होणार नाही. पण, येशू दोर परत येतो तेव्हा तो त्याने आले प्रथमच होते की नाही काहीतरी आहे. आपण काहीही असू शकते काय माहीत आहे का\nएकदा जतन, नेहमी जतन\nद्वारे वाचक मेल nils\nKalvanistpstorn चर्चचा जॉन Loopez ही शिकवण आहे खोटी पाहण्यास परमेश्वर देण्यात आले.\nअलास्का मध्ये भूकंप - येशू भाकीते खरी ठरली\nअलास्का दोन फार मजबूत भूकंप रन नाही. तो एक आपत्ती आणीबाणी जाहीर केले आहे, तेव्हा चांगले नाही. येऊ मोठ्या भूकंप येशू रहा. आम्हाला दाबा जेव्हा प्रार्थना करू या.\nआनंदी आणि ग्रेट यातना भविष्यवाणी\nतर दु: ख पृथ्वीवरील प्रगतीपथावर आहे बायबल असे भाकीत एक वेळ आनंदी जागा घेईल आणि जतन खोलीत जा.\nती एक दीपवृक्ष व्यस्त आहे\nअमांडा लिबर्टी ती एक दीपवृक्ष करण्यात व्यस्त आहे \"चुंबन आणि नकाशा बघून प्रेम करतो.\"\nस्वीडन मध्ये ख्रिश्चन टीव्ही चॅनेल\nस्वीडन मध्ये अनेक चांगले स्वीडिश ख्रिश्चन टीव्ही चॅनेल आहेत. दोन्ही उपग्रह, केबल आणि वेब चालत हे सर्व चॅनेल यादी.\nद्वारे वाचक मेल Sigvard तलवार\nनंतर देवाला माझ्या पलीकडे जाणे सेवा, हे माझे शरीर आणि माझा जीव दोन्ही धोका होता जेथे अधिक गंभीर परिस्थिती बद्दल आहे. निओ-नाझी पासून मृत्यूच्या धमक्या मी उभा राहिला आणि लपवून ठेवले निर्वासित, धागे फार जवळ आणि देखरेख प्रकरणे, besvärjd आणि occultists आध्यात्मिक ड्युएल आव्हान माध्यमातून अंधार sexkriminalitetens कारण.\n69 वर्षीय 49 वय बदलू इच्छित\nनेदरलॅंन्ड 69 वर्षीय Emile Ratelband 49 वर्षे कायदेशीर वय हार्ड प्राप्त करू इच्छित.\n\"येशू ख्रिस्त समलैंगिकता 27 वर्षे मला जतन\"\nतो जतन आणि समलैंगिकता 27 वर्षांच्या येशू जतन झाले कसे दावीदाच्या मजबूत साक्ष. स्वीडिश मजकूर.\n- माझे नाव डेव्हिड आहे, मी 44 वर्षांचा आहे, आणि या येशू समलैंगिकता वीस-सात वर्षे मला जतन कसे एक साक्ष आहे. मी प्रेम बोलतो.\nTroendedöparna जाळून बुडून आणि शिरच्छेद केला\nअनेक बु��वून बायबलातील विश्वासणारे बाप्तिस्मा सराव आहे, छळ दु: ख सहन कैदेत आणि त्यांची हत्या केली आहे ज्यांना आहेत.\nबाप्तिस्मा: कुठे, केव्हा आणि कसे\nयेथे मी तुला देतो हे केले आणि कसे केले जाते तेव्हा बाप्तिस्मा काही स्पष्ट लिहिले आहे की, झाले.\nबायबल देव कुराण देव समान आहे का\n\"दावा ज्यांनी प्रेम करा, मान, देव, की ते मान आणि येशू उपासना प्रेम नाही की पूजा केली नाही.\"\nतो hologram रिजर्वायर Miku लग्न\nAkihiko Kondo तो लग्न hologram रिजर्वायर Miku एक कठपुतळी आवृत्ती असणारी. प्रतिमा स्त्रोत: फेसबुक.\nजपान मध्ये एक 35 वर्षीय मनुष्य एक hologrom लग्न आहे. लग्न खर्च 160,000 मुकुट. मादी संगणक कार्यक्रम प्रतिनिधीत्व करणारी एक बाहुली.\nस्वर्ग TV7 Uppsala मध्ये पवित्र\nटीव्ही उत्पादक रूबेन Agnarsson, संस्थापक अध्यक्ष Martti Ojares, चॅनेल व्यवस्थापक डॅनिएला Persin आणि Christer Åberg.\nमी Uppsala ख्रिश्चन टीव्ही चॅनेलवर आकाश TV7 च्या स्टुडिओ उघडणे आमंत्रित करण्यात आले होते.\nयेशू तिहेरी जागतिक ऐतिहासिक विजय\nद्वारे वाचक मेल nils\nयेशू तिहेरी जागतिक ऐतिहासिक विजय, जगातील सर्व लोकांना देवाच्या भेट. येशू ख्रिस्त लाच माध्यमातून केले की एक अभूतपूर्व तिहेरी विजय होता आत्मा जग मिळविले करणे आवश्यक आहे: आव्हान 3 तो देवाला सर्वोच्च न्यायाधीश आणि विविध भागात होते.\nफ्लॅट जमिनीवर अशास्त्रीय आहे\nआपण बायबल वाचले तर, आपण स्पष्टपणे पृथ्वी गोल आहे हे पाहू शकता. तो सर्व स्वर्गात जतन घरी आणीन, तेव्हा पृथ्वीवरील दिवस आणि रात्र दोन्ही असे म्हणतो की, पृथ्वी गोल असेल तर येशू नख चुकीचा घेतले असता नाही आहे.\n शेवटी वेळा आणि त्याच्या घटना बद्दल पî\nआपण आता ओवरनंतर वेळ घटना या नवीन DVD मध्ये भाग घेणे संधी आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या 12 वर्षात एक जागति\u0002\nवुल्फगँग Ishinger: \"आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ऑर्डर सध्या कोसळल्याने आम्ही एक वेळ राहतात. या व्हॅक्यूम मध्ये ते जाऊ शकता किती पाहण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. एक जागतिक सरकार गरज आहे. \"\nदिवस कट सिद्धांत वर Christer Åberg मुलाखत\nवृत्तपत्र जोनाथन Sverker आज मला आणि कट सिद्धांत अनेक इतर मुलाखत आणि एक घन सहा पाने लांब स्पष्ट लेख केली.\nनृत्य वर्ग आणि योग मागे उभे कार्य नेमली आहे &\nसंबंधित फॉर्म, या त्यांच्या स्वत: च्या सादरीकरण: \"चर्च आणि सोसायटी, लहान फॉर्म फॉर्म, पूर्वी नॉन-गतानुगतिक शैक्षणिक मंडळ म्हणतात, Bilda स्वीडन दहा अभ्यास एक आहे.\"\nमोक्ष येशू ��्राप्त 16 बायबलमधील अध्याय\nसर्व लोक येशूने प्राप्त करण्यासाठी आहे म्हणून येथे मी अनेक बायबलमधील अध्याय यादी. मी येथे समाविष्ट नाही त्या बद्दल अधिक पवित्र शास्त्र आहेत. आणि या अध्याय सर्व आपण येशू स्वीकारणे आवश्यक आहे, हे लक्षात येते\nमाझ्या लहानपणी चित्रे - Christer Åberg\nएक मूल म्हणून Christer Åberg आश्चर्यकारक चित्रे\nआपण मी मोठा झालो शेत बॉक्स कॅमेरा मला एक गाय अंकुर. मी लाकडी clogs आणि इतर विचित्र कपडे परिधान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/inspiration-throated-watery-mother/", "date_download": "2018-12-10T16:03:52Z", "digest": "sha1:3I5DPNGYQ2SESTTOKMOJECFD2EB5ZDVU", "length": 11183, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#प्रेरणा: तहानलेल्यांची “पाणीदार’ आई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#प्रेरणा: तहानलेल्यांची “पाणीदार’ आई\nमुंबईत राहणाऱ्या 60 वर्षी अमला रुईया यांनी आपल्या अथक भगीरथ प्रयत्नांनी राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. अमला रुईया यांनी प्रयत्नपूर्व पारंपरिक जलसंचयनाचा तांत्रिक पद्धतीने उपयोग करून त्यासाठी 200 जलकुंभ बनविले. या जलकुंभांमध्ये आज 1 कोटी लिटर पाणी जमा होते. याशिवाय त्यांनी राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागात 200 पेक्षा जास्त ठिकाणी चेकडॅम लघु बंधारे तयार केले. त्यामुुळे आसपासच्या सगळ्या विहिरी पाण्याने पुरेशाप्रमाणात भरल्या आहेत.\nअमला रुईया या मुंबईत स्थायिक झाल्या असल्या तरी त्यांचे सासर राजस्थानच्या रायगड जिल्ह्यातील शेखावटी भागातील. त्यामुळे नव्वदच्या दशकात त्यांनी जेव्हा राजस्थानमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे हृदयद्रावक दृश्‍य टीव्हीवर पाहिले तेव्हा त्यांची या लोकांसाठी काही करण्याची इच्छा जागृत झाली. एक तत्कालीन निकड व सोय म्हणून अमलाजींनी त्यावेळी आपल्या सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी भागात टॅंकरने पाणीपुरवठा व भोजनाची व्यवस्था केली. दुष्काळी भागात परिणामकारक व कायमस्वरूपी काम करून तोडगा काढण्याच्या दृष्टीने विचार व प्रयत्न करण्यास सुरुवात केली.\nआपल्या या प्रयत्नांची सुरुवात अमलाजींनी आपल्या पूर्वजांचे परंपरागत गाव असणाऱ्या शेखावटी गावापासून केली. आपल्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी पारंपरिक पद्धतीने पाणी साठविण्याचा उपाय अशा स्वरूपात जलकुंभवजा शेततळे निर्माण केले. त्यानंतरच्या टप्प्यात म्हणजेच 2000 च्या सुमारास शेखावटी परिसरात सुमारे 200 शेतकऱ्यांच्या शेतात अशा प्रकारे शेततळी निर्माण केली. प्रत्येक शेततळ्यात साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघाली. पावसाने प्रत्येक शेततळ्यात 15 ते 50 हजार लिटर पावसाळी पाणी साठू लागले. त्यामुळे तेथे वर्षभर पाणी उपलब्ध होऊन त्याचा उपयोग स्त्रियांना घरकामासाठी व शेतकऱ्यांना शेतीसाठी होऊ लागला. शेततळ्यांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाल्याने शेतकऱ्यांसाठी वाढीव सिंचनक्षमता उपलब्ध झाली.\nयाशिवाय गाव सोडून नोकरी-रोजगारासाठी शहरात जाणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. रुईया यांनी आपल्या कामाचा वाढता व्याप लक्षात घेऊन ग्रामीण भागात जल-संचय, जल-सिंचनाच्या कामासाठी “आकार चॅरिटेबल ट्रस्ट’ नामक संस्था स्थापन केली आहे. जलसिंचनासाठी गावकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने आपल्या गावात काम सुरू केले असता संस्था त्यांना त्या प्रकल्पासाठी 30 ते 40% अर्थसहाय्य देते तर उर्वरित राशी गाववर्गणीतून जमविण्यावर भर दिला जातो. अमलाजींच्या “आकार’ संस्थेचा आकार व व्याप सतत वाढतच असून सध्या मूळ राजस्थानशिवाय महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा यासारख्या राज्यांमध्ये शेकडोंच्या संख्येने जलतळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचे महनीय काम या संस्थेद्वारा करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएसटीखाली सापडून मायलेकींचा दुर्दैवी अंत\nNext articleविक्री करात 25 लाखांचा अपहार\nप्रासंगिक: थोडी त्यांचीही भूक भागवा…\nदिल्ली वार्ता: आता मोदींची अखेरची अग्निपरिक्षा\n“एक्‍झॅक्‍ट पोल’ महत्वाचा (अग्रलेख)\nविज्ञानविश्‍व : वन्यजीवन आणि एआय\nकहे कबीर : मनाचे परिवर्तन हवे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/prolonged-inauguration-fourth-port-program-postponed-until-january-15/", "date_download": "2018-12-10T16:42:23Z", "digest": "sha1:GGF7OO2OSXICGE5P5KUGIZI2GYYVKV4F", "length": 28693, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Prolonged The Inauguration Of The Fourth Port, The Program Postponed Until January 15 | चौथ्या बंदराचे उद्घाटन लांबणीवर, कार्यक्रम १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलला | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अ���्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nचौथ्या बंदराचे उद्घाटन लांबणीवर, कार्यक्रम १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलला\nउरण : इन्फ्रास्ट्रक्चरची अनेक कामे मार्गी लागली नसल्याने, जेएनपीटी बंदरांतर्गत सात हजार ९१५ कोटी खर्चाचे देशातील सर्वात मोठ्या लांबीचे बंदर डिसेंबर अखेर कार्यान्वित होण्याच्या आशा मावळल्या आहेत.\nउरण : इन्फ्रास्ट्रक्चरची अनेक कामे मार्गी लागली नसल्याने, जेएनपीटी बंदरांतर्गत सात हजार ९१५ कोटी खर्चाचे देशातील सर्वात मोठ्या लांबीचे बंदर डिसेंबर अखेर कार्यान्वित होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आखण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी म्हणून सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या हस्ते चौथ्या बंदराचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न शिपिंग मंत्रालयाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nजेएनपीटीअंतर्गत खासगीकरणातून चौथे बंदर उभारण्यात येत आहे. परकीय गुंतवणुकीतून म्हणजेच एफडीआयमधून उभारण्यात येणारे हे देशातील पहिलेच बंदर होय. देशातील सर्वात लांबीचे आणि वर्षाकाठी ४८ लाख कंटेनर हाताळणी करण्याची क्षमता असलेल्या बंदरावर ७९१५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. दोन टप्प्यात उभारण्यात येणाºया बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा संकल्प होता. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधांची अनेक कामे अर्धवट आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेर चौथे बंदर कार्यान्वित करण्याच्या मनसुब्यावर र्तूतास तरी चांगलेच पाणी फेरले गेले आहे.\nत्यामुळे जेएनपीटी आणि सिंगापूर सरकार मिळून उभारण्यात येत असलेले जेएनपीटीचे चौथ्या बंदराचे उद्घाटन १५ जानेवारीपर्यंत करण्याचा इरादा बंदर प्रशासनाने जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील मोठ्या लांबीच्या आणि मोठ्या बंदराचे उद्घाटन करण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी म्हणून सिंगापूरचे पंतप्रधान दिल्लीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या दुग्धशर्कराचा योग साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत जेएनपीटीच्या चौथ्या बंदर उद्घाटनच्या शाही कार्यक्रमाचा बेत केंद्रातील शिपिंग मंत्रालयाकडून आखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १५ जानेवारी ऐवजी २६ जानेवारीनंतरच उरकून घेण्याची तयारीही जेएनपीटी बीएमसीटीने चालविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nजेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १५ जानेवारी ऐवजी २६ जानेवारीनंतरच उरकून घेण्याची तयारीही जेएनपीटी बीएमसीटीने चालविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनवी मुंबई अधिक बातम्या\nआर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत\nऐरोली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण\n‘मुस्कान’अंतर्गत तीन मुलींची सुटका; गुन्हे शाखेचे यश\nपनवेलमध्ये आढळला घाटकोपरच्या सोनाराचा मृतदेह\nखारफुटी कत्तलप्रकरणी तिघे अटक\nसानपाड्यातील रस्त्यांची दुरवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पा��िस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/open-celebration-city-and-rural-bjp-office-116636", "date_download": "2018-12-10T16:35:40Z", "digest": "sha1:G3GHZRSLCLF65HIUZCBS26IVGL7L7AQF", "length": 14270, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Open Celebration at city and rural BJP office कर्नाटक निवडणूक ; शहर व ग्रामीण भाजप कार्यालयात स्वतंत्र जल्लोष | eSakal", "raw_content": "\nकर्नाटक निवडणूक ; शहर व ग्रामीण भाजप कार्यालयात स्वतंत्र जल्लोष\nमंगळवार, 15 मे 2018\nकाँग्रेस पिळ्ळूश्री अन्‌ भाजप खेळ्ळूश्री\nकाँग्रेस सरकारने जनतेची पिळवणूक केली असून जनतेच्या कल्याणापेक्षा स्वत:चेच कल्याण केले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या विकासासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले. त्यांच्या आवाहनाला कर्नाटक जनतेने साथ दिली. देशातील 22 राज्यात आता भाजपची सत्ता स्थापन झाली आहे.\n- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री\nसोलापूर : कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत भाजपने भरघोस यश संपादन केल्याने सोलापूर शहर व ग्रामीण भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. परंतु, दुपारी साडेबाराच्या सुमारास पालकमंत्र्यांसह अन्य कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर दुपारी साडेतीनच्या सुमाराला ग्रामीण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.\nकर्नाटक राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सकाळपासूनच अनेकजण टिव्हीकडे डोळे लावून बसले होते. निकालाला सुरवात झाल्यानंतर थोड्याच वेळात भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकले ��णि बहुमताकडे आगेकूच सुरू केली. भाजपकडे काँग्रेसपेक्षा अधिक जागा आल्याचे स्पष्ट होताच पालकमंत्र्यांच्या कार्यालयातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर येत अरगजा, गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करु लागले.\nभाजपचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा जयघोष केला. यावेळी महापालिका सभागृहनेते संजय कोळी, उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्यासह आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सिव्हिल चौकातील भाजप कार्यालयासमोर कर्नाटक निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष केला.\nयावेळी भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, उत्तर सोलापूर भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, संभाजी भडकुंबे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आंनदोत्सव साजरा केला.\nकाँग्रेसचे जातियवादी राजकारण जनतेने ओळखले आणि विकासाच्या मुद्द्यावर कर्नाटक जनतेने भाजपला साथ दिली. दक्षिणेत आता सर्वात मोठा पक्ष भाजप झाला असून, आगामी काळात देशातील सर्वच राज्यात भाजप सत्ता स्थापन करेल.\n- शहाजी पवार, भाजप जिल्हाध्यक्ष\nधुळे महानगरपालिकेत भाजप \"फोर्टी प्लस', आघाडीचा धुव्वा\nधुळे : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने सरासरी 42 जागांवर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. \"...\nभाजपचा सत्तेचा मार्ग शिवसेनेच्या हाती\nनगर : राज्याचे लक्ष लागलेल्या नगर महापालिका निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून, भाजपला सत्तेत बसायचे असेल तर शिवसेनेची मदत घेतल्याशिवाय...\nअशोक चव्हाणांना झटका; लोहा नगरपालिकेत भाजपचा डंका\nलोहा (जि. नांदेड) : लोहा नगरपालिका निवडणूकीत चुरशीची लढत झाली. यात भाजपने 13 जागा जिंकून बाजी मारली आहे. काँग्रेसचे माजी...\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी...\nस्थानिक पातळीवर कॉंग्रेस देणार सत्ताधाऱ्यांना 'काँटे की टक्‍कर'\nमुंबई : गेल्या चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी शहरांमध्ये काँग्रेस आणि ग्रामीण...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/scrap-garage-caught-fire-jejuri-42426", "date_download": "2018-12-10T16:29:11Z", "digest": "sha1:YSOKOKSJK2AMEWAH2KLOESCFAXUC6WLQ", "length": 10555, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "scrap garage caught fire at jejuri जेजुरीत भंगाराच्या दुकानाला भीषण आग, जीवितहानी नाही | eSakal", "raw_content": "\nजेजुरीत भंगाराच्या दुकानाला भीषण आग, जीवितहानी नाही\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nपरिसरात घरे असल्याने तिकडे आग लागण्याची शक्यता लक्षात घेता धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.\nजेजुरी : जेजुरीतील लवथळेश्वर परिसरातील इक्बाल खान यांच्या भंगार मालाच्या दुकानाला आज (गुरुवार) दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र दुकानात प्लॅस्टिक, ऑईलचे रिकामे बॅरल आणि लाकडी सामान जळून खाक झाले. आगीत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nआग विझिण्यासाठी जेजुरी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाडया चार तास प्रयत्न करीत होत्या. परिसरात घरे असल्याने तिकडे आग लागण्याची शक्यता लक्षात घेता धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.\nया परिसरातील स्थानिक नागरिक, पोलिस, अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठे धाडस दाखवून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणार��� अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/goa/goa-there-was-lot-violence-against-local-people/amp/", "date_download": "2018-12-10T16:41:35Z", "digest": "sha1:JDA7H753IDCGUXZDVOEVUJQTBQ6VCRL3", "length": 9298, "nlines": 41, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In Goa, there was a lot of violence against local people | गोव्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक तंटे वाढले | Lokmat.com", "raw_content": "\nगोव्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक तंटे वाढले\nपणजी : गोवा प्रदेश हा शांत म्हणून ओळखला जात असला तरी, अलिकडे स्थानिक विरुद्ध पर्यटक असे तंटे गोव्यात वाढत चालले आहेत. गेल्या काही महिन्यांत पर्यटकांचे स्थानिकांशी वाद होण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत व पोलिसांतही गुन्हे नोंद झाले आहेत. मंगळवारी पोलिसांनी अशा एका वादाबाबत तेलंगणमधील पंधरा पर्यटकांना अटक केली. पूर्वी ...\nपणजी : गोवा प्रदेश हा शांत म्हणून ओळखला जात असला तरी, अलिकडे स्थानिक विरुद्ध पर्यटक असे तंटे गोव्यात वाढत चालले आहेत. गेल्या काही महिन्यांत पर्यटकांचे स्थानिकांशी वाद होण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत व पोलिसांतही गुन्हे नोंद झाले आहेत. मंगळवारी पोलिसांनी अशा एका वादाबाबत तेलंगणमधील पंधरा पर्यटकांना अटक केली.\nपूर्वी विदेशी पर्यटक आणि स्थानिक गोमंतकीय असे वाद होत होते. रशियन व नायजेरीयन व्यक्ती गोव्यात येतात आणि गोव्यातच बेकायदा वास्तव्य करतात. तसेच टॅक्सी व्यवसायातही घुसतात. विदेशी व्यक्ती बेकायदा टॅक्सी व्यवसाय करत असल्याच्या अनेक तक्रारी वाहतूक खात्याकडे व स्थानिक आमदारांकडे येतात. पर्यटक बनून आलेल्या विदेशी व्यक्ती रेस्टॉरंट्स, शॉक चालविण्याचा व्यवसाय करतात व त्यातून गोमंतकीयांच्या हितसंबंधांना बाधा येते आणि वादाची ठिणगी पडते. अलिकडे स्थानिक विरुद्ध विदेशी पर्यटक असे तंटे कमी झाले पण देशी पर्यटक आणि गोमंतकीय व्यक्ती यांच्यात मात्र भांडणो वाढू लागली आहेत.\nकर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या भागातून रोज हजारो पर्यटकांची वाहने गोव्यात येतात. काहीवेळा वाहन पार्किंग करण्याच्या विषयावरून स्थानिकांशी वाद निर्माण होतो तर काहीवेळा उघड्यावर पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालतात व त्यामुळेही वादाची ठिणगी पडते. काही देशी पर्यटक ड्रग्ज खरेदी- विक्री व्यवसायात गुंततात व ते देखील वादाला कारण ठरते. अलिकडे वीसपेक्षा जास्त देशी पर्यटकांना गोवा पोलिसांनी अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अटक केलेली आहे. अनेकदा स्थानिकांच्या वाहनांची देशी पर्यटकांच्या वाहनांशी टक्कर होते आणि भांडण सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मेरशी येथे मुंबईतील काही पर्यटकांना स्थानिकांनी मारहाण केली होती. मंगळवारी तेलंगणमधील पंधरा पर्यटकांनी मिळून कळंगुट येथे एका गेस्ट हाऊसच्या कर्मचा:यावर खुनी हल्ला केला. यामुळे कळंगुट ह्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी पंधराही पर्यटकांना अठक करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंद केला आहे.\nगोव्यात येणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांनी कसे वागायला हवे याविषयी आता पर्यटन खाते तसेच पोलिस खात्याने मिळून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी मागणी गोमंतकीयांमधून केली जाऊ लागली आहे. गोव्यात देशी पर्यटकांची संख्या रोज वाढत चालली असून त्यातून विविध समस्याही निर्��ाण होऊ लागल्या आहेत.\nएफडीएचा परवाना नसल्याने गोव्यात पुन्हा मासळीच्या गाड्या अडविल्या\nसेंद्रिय अन् प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीवरील निर्बंध उठविणार : सुरेश प्रभू\nमडगावात अडीच लाखांचा गांजा जप्त, बिहारी युवकाला अटक\nबाहेरील शक्तीमुळे काँग्रेस आमदाराला कंठ फुटला, मगोप नेत्याचं प्रत्युत्तर\nमाऊंट एव्हरेस्ट ओलांडून हंससह अन्य पक्ष्यांचे झाले कुरनूर धरणावर आगमन\nसेंद्रिय अन् प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीवरील निर्बंध उठविणार : सुरेश प्रभू\nमडगावात अडीच लाखांचा गांजा जप्त, बिहारी युवकाला अटक\nबाहेरील शक्तीमुळे काँग्रेस आमदाराला कंठ फुटला, मगोप नेत्याचं प्रत्युत्तर\nस्थानिक स्टार्टअप उद्योगांमध्ये जागतिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात यायला हवी - सुरेश प्रभू\nगोव्याचे माजीमंत्री जॉन मानुवेल वाझ यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/civil-line-police-station/", "date_download": "2018-12-10T16:42:05Z", "digest": "sha1:M22NDS7Q2BG3PRDBFUT3N3WRALFYIBW5", "length": 29425, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Civil Line Police Station News in Marathi | Civil Line Police Station Live Updates in Marathi | सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहा���\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन FOLLOW\nअतिक्रमकांचा महापालिकेच्या पथकावर हल्ला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला: टॉवर चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अतिक्रमकांनी दगडफेक करून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना सोमवारी टॉवर चौकात घडली. ... Read More\nAkolaAkola cityAkola Municipal CorporationCivil Line Police Stationअकोलाअकोला शहरअकोला महानगरपालिकासिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nलग्न केलेले प्रेमी युगुल पोहोचले पोलीस ठाण्यात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : पळून जाऊन लग्न केलेले प्रेमी युगुल स्वसंरक्षणासाठी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सोमवारी पोहोचले होते. ... Read More\nAkolaCivil Line Police Stationअकोलासिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nचार घरफोडया करणारा चोरटा अटकेत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडया करणाऱ्या अट्टल चोरटयास स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ... Read More\nAkolaPoliceCrimeCivil Line Police Stationअकोलापोलिसगुन्हासिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nप्रसूती शस्त्रक्रियेत हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला - सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात डॉ. दीपिका आशिष संघवी यांनी प्रसूतीसाठी केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाला. यावरून सदर डॉक्टरविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा ग ... Read More\nAkolaCivil Line Police Stationअकोलासिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nअकोल्यात वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून युवकाची हत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला: वार्डात लावलेले वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेला निखिल अशोक पळसपगार(20 रा. मोठी उमरी) याचा मृत्यू झाला. ... Read More\nAkolaCivil Line Police StationMurderअकोलासिव्हिल लाइन पोलीस स्टेशनखून\nकोल्हापुरात पोलिस दलाची वार्षिक तपासणी...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nCivil Line Police Stationkolhapurसिव्हिल लाइन पोलीस स्टेशनकोल्हापूर\nअकोला : लाच स्वीकारताना ग्रामसेविकेस अटक; ‘एसीबी’ची कारवाई\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : मालमत्तेशी संबंधित नमुना आठ अ मध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका दीपाली रामकृष्ण भोबळे (३0) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी उमरी नाक्यावरील पोलीस चौकीजवळ रंगेहात ... Read More\nAkola cityAnti Corruption BureauCivil Line Police Stationअकोला शहरलाचलुचपत प्रतिबंधक विभागसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nअकोला : तापडिया नगरात २.५0 लाखांची घरफोडी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : तापडिया नगरातील निखिल भोंडे यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात ... Read More\nAkola cityCrimeCivil Line Police Stationअकोला शहरगुन्हासिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nअकोला : शिवरच्या युवकाची हत्याच; शवविच्छेदन अहवालात हत्या उघड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याची अज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. या युवकाचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते होते; मात्र शवविच्छेदन अहवालात ... Read More\nAkola RuralMurderCrimeCivil Line Police Stationअकोला ग्रामीणखूनगुन्हासिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nबसमध्ये विवाहितेची छेड काढणाऱ्या युवकाला अकोला बसस्थानकावर बदडले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली. ... Read More\nAkola cityAkola Bus StandCivil Line Police Stationअकोला शहरअकोला बस स्थानकसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपट���ंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/emergency-coming-country-uddhav-thackeray-155909", "date_download": "2018-12-10T16:04:48Z", "digest": "sha1:FB74M2PZEX54743DNCEPMPE27TVOCCJQ", "length": 15998, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Emergency is coming in the country - Uddhav Thackeray देशात चोर पावलाने येतेय आणीबाणी - उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nदेशात चोर पावलाने येतेय आणीबाणी - उद्धव ठाकरे\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nमुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही पत्रकारांनी आपल्या सोई सुविधेचा मुद्दा लावून धरला आणि यशस्वी करुन दाखविला. असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना केन्द्रातील मोदी सरकारवर निषाणा साधला. काल (मंगळवार) मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाच्या अद्ययावत वातानुकूलित संगणिकृत कक्षाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.\nमुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही पत्रकारांनी आपल्या सोई सुविधेचा मुद्दा लावून धरला आणि यशस्वी करुन दाखविला. असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना केन्द्रातील मोदी सरकारवर निषाणा साधला. काल (मंगळवार) मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाच्या अद्ययावत वातानुकूलित संगणिकृत कक्षाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.\nउपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ''देशाच्या सामर्थ्याने इतिहास घडविणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचा मी मुलगा आहे. तुम्हाला हेडलाईनसाठी ओळ नक्कीच मिळेल. असे सांगताना ते म्हणाले की, एक दिशा घेऊन पुढे निघालो आहे. साहजीकच कोणाला पटतेय कोणाला पटणार नाही. अयोध्येचा दौरा 25 तारखे पासून आहे. तेथे गेल्यावर बोलणारच आहे. काही जनांणी प्रश्न विचारलाय की, नेमका आत्ताच हा निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा का उचलला आहे. होय हा म���द्दा निवडणूक समोर घेऊनच उचललाय. मी कशाला लपवू. आता पर्यंत 20 ते 25 वर्षे झालीत. हाच मुद्दा येतोय याही निवडणुकीत येईल. निवडून आलात की विसरणार. मुद्दाम आठविलेला हा मुद्दा नाहिये. कोणाला तरी आठवण देण्याकरिता हा मुद्दा घेतलाय. साड़ेचार वर्षे झाली, आता 5 महीन्यात जर करु शकत नसाल तर मग लोकांसमोर कशाला सांगता की पुन्हा निवडून आल्यानंतर, सरकार आल्यानंतर राम मंदिर बनवू. त्याच करिता मी नारा दिलाय \"पहले मंदिर फिर सरकार\" असे म्हणत ठाकरे यांनी मोदींचे आणि भाजपाचे नाव न घेता त्यांना टोला हाणला.\nलोकांची आमच्याशी बांधिलकी आहे. कोस्टल रोड, अन्य सोई सुविधा आम्ही दिल्या. मुंबईचे व शिवसेनेचे नगरसेवक चांगले काम करतात म्हणूनच मुंबईची जनता त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवते. पत्रकार हे फक्त बातमीदार नसून वर्तमानात घडणाऱ्या घटनांचे उद्याचे साक्षीदार आहेत असे म्हणत त्यांनी पत्रकारांची स्तुती केली. आमचे काही चुकत असेल तर चूक लक्षात आणून दया. मुंबई आपल्या सर्वांची आहे. चांगले घडविण्याचे तुम्ही एक घटक आहात. आपण मिळून जर चांगले काम केले, तर मुंबईची जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. असे म्हणत मुंबईच्या विकासाकरिता सर्वांनीच हातभार लावण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.\nमुंबई मनपा पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु सोनावणे यांनी उद्धव ठाकरे यांचे संघातर्फे स्वागत केले. व्यासपिठावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन टीव्ही पत्रकार मनश्री पाठक यांनी केले.\nनगर महापालिकेत शिवसेनाच ठरला 'वाघ'\nनगर - महापालिका निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या दिड वाजेपर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती...\nनिकाल तिथे, पडसाद इथे...\n11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते,...\nमुंबई - एकत्र निवडणुका घेण्यासाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढला आहे. मराठा आरक्षण, ७२ हजार नोकरभरती, धनगर आरक्षणाचा ठराव आदी मुद्यांचा फायदा उठवून...\nदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या; शिवसेनेचे निवेदन\nमंगळवेढा : राज्यातील इतर ता��ुक्‍यांच्या दुष्काळाच्या तुलनेत मंगळवेढा तालुक्यात अतिशय भयावह आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळी उपाययोजना...\nउद्धव ठाकरेंचे सोशल मीडियावरील विडंबन महागात\nकळंबोली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरील विडंबन कळंबोली वसाहतीमधील एका तरुणाला महागात पडले आहे. फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या...\nकुर्ला भूखंड प्रकरण शिवसेनेवर शेकले\nमुंबई - कुर्ला येथील भूखंड प्रकरण शिवसेनेवर शेकले आहे. हा भूखंड वाचवण्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/help-get-empty-bottles-save-trees-youths-appeal-155266", "date_download": "2018-12-10T16:17:35Z", "digest": "sha1:AAVSAXYRFJZFIGOATBLDQBHQTBQN3BIL", "length": 12291, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Help to get empty bottles for save trees Youths appeal झाडे जगवण्यासाठी रिकाम्या बॉटलची करा मदत; तरुणाईचे आवाहन | eSakal", "raw_content": "\nझाडे जगवण्यासाठी रिकाम्या बॉटलची करा मदत; तरुणाईचे आवाहन\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसातपुडा पर्वतराईत सालईबन या आदिवासी परिसरात लागवड केलेल्या झाडांना जगविण्यासाठी रिकाम्या बिसलरी बॉटलची मदत करा, असे आवाहन तरुणाई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून त्यासाठी संकलन केंद्रही उभारण्यात आले आहेत.\nसंग्रामपूर- सातपुडा पर्वतराईत सालईबन या आदिवासी परिसरात लागवड केलेल्या झाडांना जगविण्यासाठी रिकाम्या बिसलरी बॉटलची मदत करा, असे आवाहन तरुणाई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून त्यासाठी संकलन केंद्रही उभारण्यात आले आहेत.\nतरुणाई फाऊंडेशन व सामाजिक वनीकरण जळगाव जा. परिक्षेत्र यांच्या वतीने सालईबन येथे 17 हजार रोपांची लागवड पावसाळ्यात करण्यात आली आहे. मात्र यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने हि सर्व झाडे जगवण्याचे मोठे आव्हान उभे दिसत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक झ���डाच्या मुळाशी बॉटल लावून त्यात पाणी टाकून रोपं जिवंत ठेवण्याचे काम सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खाली बॉटल्सची आवश्यकता आहे. बॉटल कचऱ्यात फेकून न देता या ठिकाणी दिल्या तर अनेक झाडांना जीवदान मिळेल. या साठी सर्वांनी बॉटल संकलनात पुढाकार घेऊन निसर्गाच्या मदतीला सहकार्य करावे, असे आवाहन तरुणाईच्या वतीने नारायण पिठोरे, राजेंद्र कोल्हे, दिनेश ठाकरे यांनी केले आहे.\nसोबतच महात्मा फुले संस्था कार्यालय, सुपो कामप्लेक्स बस स्टँड समोर जळगाव जामोद या ठिकाणी सकाळी 10 ते सायं 8 या वेळेमध्ये, 25 नोव्हेंबर पर्यंत संकलन केंद्र सुरू राहणार आहे. या माध्यमातून एक छोटीसी कृती मोठा परिणाम असा सर्वांच्या एकीतून निसर्ग उपयोगी आदर्श निर्माण होऊ शकतो.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nगांधीनगरातून निघाली पाचजणांची अंत्ययात्रा\nवणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ...\nवादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट\nसेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या...\nऔरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाळणा हलला\nऔरंगाबाद : दोन वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) अखेर शनिवारी (ता.आठ) सायंकाळी पहिला...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nकौतुकाचे बोल (डॉ. वैशाली देशमुख)\nमुलांचं कौतुक करावं की नको याविषयी अगदी दोन टोकांची मतं असतात. कौतुक केल्यानं मुलं शेफारतात असं ठामपणे मानणारा एक गट आहे, तर कौतुक केल्यानं मुलांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्���िंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T14:53:07Z", "digest": "sha1:JUVHWOUIVAJUES6NTQFAFFNI7UTFJWYF", "length": 15288, "nlines": 116, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भोसरीतील गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती; आरक्षणांचा होणार विकास! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nसदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत ‘रश्के कमर’चा व्हिडिओ व्हायरल\nHome breaking-news भोसरीतील गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती; आरक्षणांचा होणार विकास\nभोसरीतील गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती; आरक्षणांचा होणार विकास\n– जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची सकारात्मक भूमिका\n– आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक\nपिंपरी- भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. एकूण १६ गायरानपैकी ४ जमिनींचे हस्तांतरण झाले असून, लवकरच अन्य जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया मार्गी लागेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.\nपुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांनी बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, भूमि अभिलेख उपअधिक्षक शिवाजी भोसले, उपअधिक्षक गौड आदी अधिकारी उपस्थित होते.\nभोसरी विधानसभा मतदार संघामध्ये शासकीय गायराने एकूण १६ आहेत. त्यांचे क्षेत्र एकूण २०९ हेक्टर असून, ही सर्व जमीन जिल्हाधिकारी यांच्या मालकीची आहे. त्या जागेची देखभाल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे जागा हस्तांतरण करण्याची गरज आहे. ज्यावेळी संबंधित गावे महापालिकेकडे समाविष्ट करण्यात आली. तेव्‍हापासून हा विषय प्रलंबित होता. याबाबत आमदार लांडगे यांनी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे.\nदरम्यान, काही जागा या विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतर प्रक्रियेसाठी पाठवल्या असून, ती प्रक्रिया दीर्घ मुदतीची आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे सर्व हस्तांतरणाचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले असून,येत्या महिन्याभरात हे सर्व प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणावेत, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.\nमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेबाबत मी स्वत: लक्ष घालून राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. वडमुखवाडी येथील जागा ही कृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांचा मेळ नसल्यामुळे त्यांची स्वतंतत्र बेठक महसूल मंत्री यांच्याकडे घेण्यात येईल. कारण, सदर जागेमुळे पुणे-आळंदी रस्त्याचे काम रखडले आहे. तसेच, बो-हाडेवाडी येथे स.नं. ५४४ मध्ये मनपा शाळेकरीता आर्थिक तरतूद केली असून, सदर जागा १५ दिवसांत हस्तांतरण करुन या ठिकाणी शाळेची इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nदिघीतील जागेवर लष्कराचे अतिक्रमण\nमहापालिका हद्दीतील शासकीय गायरान महापालिका उपयोगात आणण्यात येत असेल,\nतर त्या जागेचे तात्काळ हस्तांतरण करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी\nनवलकिशोर राम यांनी दिले. तसेच, दिघी येथील स.न. ४३मधील गायरान हे शासकीय मालकीचे असून,\nया ठिकाणी संरक्षण विभागाने अतिक्रमण केले आहे. संबंधित अतिक्रमण काढून घेण्याबाबत\nकार्यवाही करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.\nगायरान हस्तांतराबाबत राज्य शासनाकडे एकूण ७ प्रकरणे आहेत. ही प्रकरणे जिल्हाधिकारी\nकार्यालयाकडे आल्यावर १५ दिवसांत जिल्हाधिकारी संबंधित जमीन महापालिकेकडे हस्तांतर करुनमहापालिका\nसंबंधित जागेवर असलेले आरक्षण विकसित करणार आहे. चिखली येथे ‘सीओईपी’ला जागा हस्तांतरण केल्यामुळे\nउर्वरित जागेची मागणी पत्र आल्यास ती जागा तात्काळ हस्तांतरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी\nप्रशासन आणि महापालिका प्रशासनातील सकारात्मक समन्वयामुळे जागा हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळाली असून,\nसंबंधित जागांवरील आरक्षण विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.\n– महेश लांडगे, आमदार, भोसरी.\nपालिकेचा कनिष्ठ अभियंता बनला “क्‍लासवन’ अधिकारी\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात बीएसाएफचे 4 जवान शहिद\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T14:53:57Z", "digest": "sha1:44NNP5LAFZAQC2DPE6FSWX2NMP2CCIAP", "length": 10347, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सीतापुरात हल्लेखोर कुत्र्यांचा कहर… | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news सीतापुरात हल्लेखोर कुत्र्यांचा कहर…\nसीतापुरात हल्लेखोर कुत्र्यांचा कहर…\nसहा महिन्यात 12 मुलांना मारून खाल्ले\nलखनौ ( उत्तर प्रदेश) – सीतापूरमध्ये हल्लेखोर कुत्र्यांची दहशत माजली आहे. गेल्या सहा महिन्यात या कुत्र्यांनी 12 मुलांवर हल्ला करून त्यांना मारून खाल्ले आहे. प्रशासन उपाययोजना करत असूनही लोक दहशतीच्या छायेत वावरत आहेत. बागा, शेते, सुनसान भाग आणि अगदी वस्तीतही हे कुत्रे माणसांवर, विशेषकरून मुलांवर हल्ले करत आहेत.\nकुत्र्यांच्या अशा वागण्याचे विश्‍लेषण करताना पशुचिकित्सक गौतम यांचे असे म्हणणे आहे, की कुत्र्यांना पूर्वीसारखे त्यांच्या सवयीचे अन्न मिळत नसल्याने ते असे हल्लेखोर झाले आहेत.\nपूर्वी या भागात अनेक खाटिकखाने होते. त्यातील उरलेसुरले आणि टाकाऊ मांस-हाडे कुत्र्यांना मिळत होते. खाटिकखाने बंद झाल्याने कुत्र्यांना मांस मिळेनासे झाले. त्यांची उपासमार होऊ लागली. परिणामी ते हल्लेखोर- शिकारी बनले आहेत. सीतापुरात तर त्यांचा त्रास सर्वाधिक आहे. कालच तालगाव येथे शेळ्या चारायला गेलेल्या 10 वर्षांच्या कासीमवर कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कासीमचा मृत्यू झाला गेल्या आठवडाभरात कुत्र्यांनी घेतलेला हा सहावा बळी आहे.\nनोव्हेंबरपासून कुत्र्यांच्या हल्ल्यात 12 मुले मरण पावली असल्याचे, आणि सहा गंभीर जखमी झाली असल्याचे जिल्हाधिकारी शीतल वर्मा यांनी सांगितले. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लखनौ आणि दिल्ली महापालिकांकडून मदत मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.\nकाश्‍मीरमधील दगडफेकीत पर्यटकाचा मृत्यू\n“आयुष्यमान भारत’ अंतर्गत आरोग्य विमा योजनेचा पंतप्रधानांकडून आढावा\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5687588009520039768&title=Workshop%20At%20'Raisoni%20College'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:10:10Z", "digest": "sha1:H5VBF5XENNIPQZLRE3XWGG2TVFL2CHHK", "length": 8694, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे अपघातांचे प्रमाण घटेल’", "raw_content": "\n‘ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे अपघातांचे प्रमाण घटेल’\nपुणे : ‘वाढत्या शहरीकरणाम���ळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. इतर क्षेत्राप्रमाणे ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर वाहतूक व्यवस्थापनात केला, तर अपघातांचे प्रमाण घटेल. शिवाय वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता येईल आणि वाहतूक कोंडी सुटेल,’ असे मत ‘कोमाऊ इंडिया’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक सुरेंद्र ओतूरकर यांनी व्यक्त केले.\nवाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कौशल्य विकास उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी ‘इंडस्ट्रीयल ऑटोमेशन’वर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित केली होती. कोमाऊ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे तंत्र व्यवस्थापक ओतूरकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या प्रसंगी रायसोनी शिक्षण समूहाचे विश्वस्त संचालक अजित टाटीया, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर व प्रभारी संचालक डॉ. वैभव हेंद्रे, रिसर्च पर्सन सचिन कदम उपस्थित होते.\nओतुरकर म्हणाले, ‘ऑटोमेशनमुळे अवजड कामे करणे सोईचे होते. त्यामुळे मनुष्यबळ आणि उत्पादन खर्च याची बचत होते. शहरे स्मार्ट होताहेत. लोकांचे आयुष्य सुकर होत आहे. त्यामुळे ऑटोमेशन तंत्रज्ञानाची व्याप्ती आपण समजून घेतली पाहिजे.’\nडॉ. हेंद्रे म्हणाले, ‘रस्त्यावरील दिव्यांचे ऑटोमेशन करता येणे शक्य आहे. हे दिवे फक्त अंधार असेल तोपर्यंत सुरू राहतील व सूर्यप्रकाश असेल तेव्हा आपोआप बंद होतील. त्यामुळे विजेची फार मोठी बचत होईल. शासनाच्या विविध जनकल्याणाच्या स्कीम आहेत. त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे.’\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या प्रा. मिता बकुळी यांनी केले.\nTags: पुणेसुरेंद्र ओतूरकरअजित टाटीयाPuneAjit TatiaSurendra Oturkarजी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटG. H. Raisoni College of Engineering and Managementप्रेस रिलीज\n‘रायसोनी’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज्’वर प्रशिक्षण युरेका हॅकेथॉनमधे रायसोनी महाविद्यालय विजेते साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत ���ॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसमानार्थी शब्दांचा बृहद्ग्रंथ : अमरकोश\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-10T14:56:52Z", "digest": "sha1:CTJD5MXPYAXVBBTYFUSQBHCV5NI3BGE5", "length": 1811, "nlines": 40, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा - MPSC Current Affairs", "raw_content": "\nयुवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा\nभारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने 12 ऑक्टोबर रोजी युवा (18 वर्षांखालील) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे.\nज्युडोपटू तबाबी देवीनंतर या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.\nभारताच्या नेमबाजीतील सर्व स्पर्धा संपल्या असून त्यांनी नेमबाजी प्रकारामध्ये एकूण दोन सुवर्ण व तीन रौप्यपदकांची कमाई केली. भारताने स्पर्धेत आतापर्यंत एकूण आठ पदके जिंकली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5504&typ=%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE++%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%E2%80%A0%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%A5%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%AE+%C3%A0%C2%A4%C2%AD%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF+%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B9+%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%A7%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%A4+%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%B9%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%A3%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0+", "date_download": "2018-12-10T16:16:11Z", "digest": "sha1:ANNRQYZQ3XHNMFVVKB62BI2M6RGL3LMO", "length": 13737, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होणार\nप्रतिनिधी / मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार असून त्यातील मोठा भाग भविष्य निर्वाह निधीत जमा केला जाईल, अशी माहिती वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सरकारने नेमलेल्या के.पी. बक्षी समितीने आपला अहवाल बुधवारी सादर केला. सरासरी १६ त�� १७ टक्के वेतन वाढीची शिफारस समितीने केली आहे.\n१ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने वेतन आयोग लागू होणार आहे. २५ लाख आजी - माजी सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. त्यापोटी १६ हजार कोटी रुपये लागतील. वेतन आयोगाची थकबाकी दोन टप्प्यांत देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली असली तरी, एवढा पैसा सरकारकडे नाही. त्यामुळे थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.\nसुधारित वेतनवाढ फेब्रुवारी २०१९ च्या वेतनात दिली जाईल, अशी माहिती वित्त विभागातील सूत्रांनी दिली. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी या बक्षी समितीच्या शिफारशीचे स्वागत केले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nश्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार \nरापमची गळकी बस, प्रवासी बसला रेनकोट घालून भंगार बसेसचे काही होणार काय\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\n२० आॅगस्ट रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर्चा\nगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरण, आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\nराज्य सरकारी सेवेत रुजू झाल्यापासून दहा वर्षांच्या आत कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार दहा लाखांची नुकसान�\nआंबा खाल्ल्याने मुलगा होत असल्याचे विधान केल्याच्या प्रकरणात संभाजी भिडे यांना जामीन\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \nटेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा\nवृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nनक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले\nदोडूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील ���रोग्य सेविका राहते गैरहजर, गावकऱ्यांनी उपकेंद्राला ठोकले कुलूप\nहनीट्रॅपमध्ये अडकून देशाच्या सुरक्षेबाबतची महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याप्रकरणी बीएसएफच्या जवानाला अटक\nअाॅनलाइन शॉपिंगच्या विरोधात मोहीम : व्यापाऱ्यांनी ऑर्डर देऊन वस्तू स्वीकारण्यास दिला नकार\n३० वर्षीय युवकाने केला चिमुकलीवर बलात्कार : लाहेरी उप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nअवैद्य दारू वाहतुक करणाऱ्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले , ठाणेदार गंभीर जखमी तर २ शिपाई जखमी\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन गरीबांच्या सेवेची संधी शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा\nस्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय ‘रालोआच्या’ च्या पुढील बैठकीत मांडणार : रामदास आठवले\n७२ हजार पदांची मेगा भरती , प्रक्रिया पुन्हा सुरू\nसांगली जिल्हा परिषद, भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार\nअखेर टी १ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाने मिळविले यश\nराज्यातील ९३० ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७९ टक्के मतदान\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nकोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच सर्वात धोकादायक : डॉ. प्रकाश आमटे\nएसबीआय बँकेच्या ग्राहकांचे डेबिट कार्ड लवकरच होणार बंद\nमहाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, गडचिरोली ठरला मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा\nगुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये\nवैरागड-करपळा मार्गावर ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक , दोन जण जागीच ठार\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\nआष्टीजवळ ट्रकची बसला समोरासमोर धडक, जिवितहाणी टळली\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nकोंढाळा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला सर्वाधिक निधी\nआशिष द��शमुख यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश\nवासाळा मार्गावर असलेल्या खुल्या विद्युत रोहित्रामुळे अपघाताचा धोका\nशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे आता ६५ वर्षे\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार तत्काळ निलंबन\nसेल्फी घेण्याच्या नादात गेला युवकाचा जीव\nउपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ\nहमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पाठविणार थेट कारागृहात\nभरधाव कारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना उडविले : दोघांचा मृत्यू\nक्रेन्सने केले गिधाड संशोधनावरील अहवालाचे विमोचन\nचक विरखल येथील गुराख्यावर वाघाचा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/cigarette-sale-declines-40-after-note-ban-17466", "date_download": "2018-12-10T16:40:13Z", "digest": "sha1:J5YB7KMNHA5MBP4TSFSF5N76QE7GIX4V", "length": 12709, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "cigarette sale declines by 40% after note ban नोटाबंदीमुळे 40% घटली सिगारेटची विक्री | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीमुळे 40% घटली सिगारेटची विक्री\nमंगळवार, 22 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली : पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर सिगारेटच्या विक्रीत तब्बल 40 टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या निर्णयाचा फटका सिगारेट कंपन्यांनादेखील बसला आहे.\nसिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा दिलेला असतो, त्याचा सिगारेटच्या विक्रीवर काहीही परिणाम झालेला नाही. मात्र पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यामुळे मात्र विक्रीत घसरण झाली आहे. शहरातील सिगारेटची विक्री करणार्‍या विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबरनंतर सुट्या सिगारेटच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. नेहमीचे ग्राहकदेखील कमी झाले असून सिगारेट खरेदी करणे टाळत आहेत.\nनवी दिल्ली : पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर सिगारेटच्या विक्रीत तब्बल 40 टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या निर्णयाचा फटका सिगारेट कंपन्यांनादेखील बसला आहे.\nसिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा दिलेला असतो, त्याचा सिगारेटच्या विक्रीवर काहीही परिणाम झालेला नाही. मात्र पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यामुळे मात्र विक्रीत घसरण झाली आहे. शहरातील सिगारेटची विक्री करणार्‍या विक्रेत्यांन�� दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबरनंतर सुट्या सिगारेटच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. नेहमीचे ग्राहकदेखील कमी झाले असून सिगारेट खरेदी करणे टाळत आहेत.\nरोख खरेदीवर बंधने आल्याने शहरी भागात सिगारेट विक्रेते 'पेटीएम'चा वापर करीत आहेत. याशिवाय काही विक्रेते क्रेडिट आणि डेबिट कार्डचा स्वीकार करून खरेदी-विक्री करत आहे. मात्र ग्रामीण भागातील विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसला आहे. येत्या तिमाहीत आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया आणि व्हीएसटी इंडस्ट्रीज या सिगारेट निर्मात्या कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.\nउल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात\nउल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nमराठी चित्रपटांचा यशाचा चौकार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही...\n'मंदिर नाही तर मत नाही\nनवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/economy-rbi-decission-positive-uday-kotak-156181", "date_download": "2018-12-10T15:42:18Z", "digest": "sha1:QWSTCTEPQE7IBY5Z2RSX6VKT7FEBGWQC", "length": 11491, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Economy RBI Decission Positive Uday Kotak अर्थव्यवस्थेसाठी ‘आरबीआय’चे निर्णय सकारात्मक - कोटक | eSakal", "raw_content": "\nअर्थव्यवस्थेसाठी ‘आरबीआय’चे निर्णय सकारात्मक - कोटक\nगुरुवार, 22 नोव्हेंबर 2018\nनवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन कोटक महिंद्रा बॅंकेचे संस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत करताना ते म्हणाले, ‘‘आगामी काळात या निर्णयाचे सकारात्मक परिणाम आपण्यास पाहायला मिळतील.\nनवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन कोटक महिंद्रा बॅंकेचे संस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत करताना ते म्हणाले, ‘‘आगामी काळात या निर्णयाचे सकारात्मक परिणाम आपण्यास पाहायला मिळतील. त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल.’’ दरम्यान, आरबीआय संचालक मंडळाच्या बैठकीत लघू व मध्यम उद्योगांना पतपुरवठा करणाऱ्या योजनांची पुनर्रचना करण्याबरोबर त्याचे प्रमाण २५ कोटी रुपयांपर्यंत वाढविणे, निर्बंधातील बॅंकांच्या अडचणींवर तोडगा काढणे, असे आदी निर्णय घेण्यात आले होते.\nपुणे - पीएमपीकडे दोन महिन्यांपासून पडून असलेल्या चिल्लरवर तोडगा काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (आरबीआय) मध्यस्थी...\nसावध आणि सुखद (अग्रलेख)\nरिझर्व्ह बॅंकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते, ते आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात बदललेल्या काही घटकांमुळे. खनिज...\nकोणी चिल्लर घेता का चिल्लर\nपुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्व���कारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही...\nरिझर्व्ह बँकेकडून पुन्हा 'जैसे थे'च\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च...\nभाजप नेत्यांकडून खोटा इतिहास - बाळासाहेब थोरात\nपुणे - ‘‘लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक तेढ निर्माण करीत या सरकारमधील नेते खोटा इतिहास...\n‘रुपी’वर आणखी ३ महिने निर्बंध\nपुणे - रिझर्व्ह बॅंकेने रुपी बॅंकेवर आणखी तीन महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, प्रशासकीय मंडळाने याबाबत नाराजी व्यक्त करीत ठेवीदारांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/narayan-rane-ncp-bjp-not-following-word-156060", "date_download": "2018-12-10T16:10:00Z", "digest": "sha1:M4AXW5BHY5FCWKDKRRHRFJAIHHXK5ID5", "length": 11561, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Narayan Rane with NCP with BJP not following the word भाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक? | eSakal", "raw_content": "\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nराणे यांनी पक्षात यावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या संपर्कात असून त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक केल्यास कॉंग्रेसची भूमिका काय असेल, याबाबत कॉंग्रेस नेत्यांनी बोलण्यास नकार दिला.\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या मदतीने राज्यसभेत जाण्याची संधी राणे यांना मिळाली; मात्र त्यानंतर भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याची त्यांची भाव��ा झाल्याचे \"राष्ट्रवादी'च्या सूत्रांनी सांगितले.\nराणे यांनी कॉंग्रेससोबत फारकत घेतलेली असली, तरी राष्ट्रवादीसोबत युती करावी, त्यांच्या पक्षाला सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेची जागा द्यावी, यावर राष्ट्रवादीत सहमती असल्याचे समजते.\nराणे यांनी पक्षात यावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या संपर्कात असून त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक केल्यास कॉंग्रेसची भूमिका काय असेल, याबाबत कॉंग्रेस नेत्यांनी बोलण्यास नकार दिला.\nनिकाल तिथे, पडसाद इथे...\n11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते,...\nशिवसेना 'इन'.. राणे 'आऊट'..\nमुंबई : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा...\nसामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा, यामुळे क्रोधित झालेल्या...\n१९९१ - तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी पहिले शिष्टमंडळ; राज्याने निर्णय घेण्याची सूचना...\nMaratha Reservation : टिकाऊ आरक्षणासाठी हवे व्यापक प्रयत्न\nकायद्याच्या कसोटीवर टिकणारे व वैधानिक आरक्षण मराठा समाजाला हवे आहे. शंभर वर्षांपूर्वी इतर समाजघटकांना आरक्षण देताना छत्रपती शाहूमहाराजांचा दृष्टिकोन...\n‘आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची’\nमुंबई - भाजप-शिवसेना सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षणासाठी आधीच चार वर्षे दिरंगाई झाली आहे. त्यामुळे लवकर कार्यवाही पूर्ण करून ओबीसीसहित इतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/lg-mc2144cp-21-l-convection-microwave-oven-black-parad-price-p9ejjp.html", "date_download": "2018-12-10T16:27:18Z", "digest": "sha1:5SG7ZNEHBALZ4WGSPZP5QEE5GOJRA636", "length": 20333, "nlines": 496, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये लग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं किंमत ## आहे.\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडंशोषकलुईस, क्रोम, इन्फिबीएम, स्नॅपडील, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 12,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं दर नियमितपणे बदलते. कृपया लग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 202 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं वैशिष्ट्य\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 20 - 22 L\nकॅव्हिटी तुपे Stainless Steel\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर ग्रिल 1150\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर मिक्रोवावे 2400\nनंबर ऑफ प्रीसेट मेनूस 76\nवारीअबले कूकिंग पॉवर लेव्हल्स 5\n( 682 पुनरावलोकने )\n( 62 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 109 पुनरावलोकने )\n( 23 पुनरावलोकने )\n( 89 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 2695 पुनरावलोकने )\n( 251 पुनरावलोकने )\n( 150 पुनरावलोकने )\nलग मकं२१४४कॅप 21 L कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक पारडं\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/read-this-before-choosing-anchor-tattoos/", "date_download": "2018-12-10T16:12:25Z", "digest": "sha1:GZQTNUXH3TSXAMOF43JICC2VCEYZG7EM", "length": 21581, "nlines": 91, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "पुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 25 अँकर टॅटू डिझाइन आयडिया - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 25 अँकर टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 25 अँकर टॅटू डिझाइन आयडिया\nसोनिटॅटू जुलै 8, 2016\nअँकर टॅटू म्हणजे एक सामान्य गोष्ट; स्थिरता स्थिरता वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये चित्रित करता येते. आयुष्यातील बर्याच क्षेत्रे आहेत जी स्थिर असू शकतात आणि गर्वाने ते दर्शविण्याचा एक मार्ग म्हणजे टॅटूद्वारे. बर्याच लोकांना त्यांच्या आयुष्यातील काही टप्प्यांत त्यांनी जे काही सांगितले आहे त्याविषयी अनधिकृत कथा सांगण्यासाठी # प्रायोजक टॅटूचा वापर केला जातो.\nअँकर टॅटू प्रतीक आणि स्थिरता प्रतीक दर्शविते. आपण आधी अँकर टॅटू पाहिले आहे का हे # टॅटू सुमेरियन यांनी बर्याच वर्षांपूर्वी सुरू केले होते. टॅटू जगातील सर्वात जुन्या टॅटूंपैकी एक बनली आहे आणि सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी देखील वापरली होती. हे त्यांच्या विश्वासांमुळे छळण्यात आले तेव्हाच होते. यात नौसेना, ताकद, सुरक्षितता आणि सुरक्षितता यासारख्या समुद्र किनारी एजन्सीमध्ये समुद्री सेवा समाविष्ट आहे.\nबर्याच गोष्टी सांगण्यासाठी अँकरच्या टॅटूचा वापर करण्यात आला होता त्याचा वधस्तंभावर चिंतन करण्यासाठी आणि वधस्तंभावर येशू ख्रिस्त आणि त्याच्या दुःखाबद्दल देखील बोलले जात होते. हे देखील मर्दानी आणि स्त्रीलिंगची शक्ती बद्दल बोललो की कोणालाही वापरू शकता आज, इतर अर्थांसंदर्भात अँकरला इतर गोष्टींसह मिश्रित केले जाऊ शकते. अँकर टॅटू वापरली जातात एक नवीन नाते दर्शवितात, कारण ते समस्येच्या वेळी वेळेत राहण्याची क्षमता दर्शविते. 21 शतकातील टॅटूबद्दल इतका कलंक नसल्यामुळे, त्याचे अर्थ आणि संबंधित प्रतीकात्मकतामुळे अँकर टॅटू मुख्य प्रवाहात समाजात प्रमुख आहे. नेहमी अँकर टॅटूसाठी एक गोष्ट आहे जी शरीरावर प्रवेश केला आहे. ते केवळ कथक आहे जे इतरांना त्या कथा सांगू शकतील.\n1 मुलीच्या पायासाठी छान अँकर टॅटू डिझाईन कल्पना\nआजकाल, टॅटू इतकी प्रबळ झाली आहे की आम्हाला इतके टॅटू आलिंगन देण्यासाठी इतके लोक दिसतात. शरीरात दोन प्रकार आहेत. कायम आणि तात्पुरती रचना. आपण निर्णय घेण्याची निवड आहे.\n2 स्त्रीसाठी हाताचा अँकर टटू इंक कल्पना\nकायमचा टॅटू हळूहळू वृद्ध होवू शकतो परंतु चरम बदल वगळता शरीरापासून ते दूर जात नाही.\n3 संदेशासह मांडी टॅटू कल्पना, स्वत: ला बुडवू नका\nलेसर उपचारांचा वापर केला जाऊ शकतो परंतु प्रक्रियेशी संबंधित वेदना त्रासदायक आहे.\n4 मुलींसाठी आश्चर्यकारक हात अँकर टटू डिझाइन कल्पना\nअशाच प्रकारच्या टॅटूच्या जाण्यामुळे लोक घाबरले आहेत. हे करण्याचा खर्च देखील महाग आहे जो एक तोटा आहे.\n5 मुलांसाठी अँकर टटू डिझाइन कल्पना मागे\nतात्पुरती टॅटू सहजपणे काढून टाकता येतो. रंगद्रव्ये बाह्य त्वचेच्या स्तरांवर शाईत असतात जी केवळ एपिडर्मिस रंगीत ठेवतात. आपण हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा आपण काढता तेव्हा आपले काही स्किन्स सेल गमावू शकतात.\n6 जांभवरील रंगीत लहान फुलं आणि अँकर टॅटू कल्पना\nगमावलेल्या त्वचेच्या पेशींबद्दल चिंता करू नका कारण ते थोड्याच वेळात वाढतात. आपण हे टॅटू मिळविण्याचा विचार करीत आहात परंतु आपल्याला दीर्घकाळ टिकून राहण्याची इच्छा असेल तर हे सुनिश्चित करू नका, तात्पुरत्या डिझाइनसाठी जा.\n7 मुलांसाठी अँकर स्लीव्ह टॅटू डिझाइन कल्पना\nतात्पुरत्या टॅटूचे परिणाम झाल्यास तात्पुरती टॅटूशी तुलना करता येत नाही जे काढता येण्याआधी बरे होण्यासाठी वेळ लागतो.\n8 कोपराजवळ अँकर टटू डिझाइन कल्पना\nजर आपण डिझाइनबद्दल निर्णायक असाल तर टॅटू इंकडे मिळविण्यासाठी उशीर नसावी. हा टॅटू कुशल कलाकाराने केला आहे ज्याने वापरकर्त्याच्या # एडियासह आश्चर्यकारक कार्य केले.\n9 मुलांसाठी बाईसप्स अँकर टॅटू डिझाइन कल्पना\nहे एक तात्पुरते डिझाइन असल्यास आपण वेदना अनुभवणार नाही. तथापि, जे लोक कायमचे टिकून राहतील असा गोंधळ मिळविण्याकरिता आपण त्याच्या काढणीदरम्यान वेदना सहन करण्यास तयार असले पाहिजे.\n10 हाताने रंगीबेरंगी फुलं आणि अँकर टॅटू शाईची कल्पना\nस्थायी टॅटू डिझाइनच्या विरूद्ध तात्पुरत्या # डिझाइनची वेळ येते तेव्हा रक्त गमावण्याबद्दल विसरून जा.\n11 हात वर दोन अँकर टटू कल्पना\nआपण कधीही या तेही टॅटू बद्दल आला कसे करताहात आहे\n12 महिलांसाठी अर्धी बाही अँकर टॅटू कल्पना घ्यावी\nत्यात जाणारा काळ, दिलेले लक्ष आणि खर्च काही गोष्टी ज्या आपण टॅटू साठी जात आहात तेव्हा विचार करू शकता. आपण यासारखे एक आश्चर्यकारक गोंदण असताना आपण खूप मजा आहे. याचा विचार करा.\n13 टखने वर मुलींसाठी लहान आणि गोंडस अँकर टेटू डिझाइन कल्पना\n14 हातावर पारंपारिक अँकर टॅटू\nआपण 'फॅमिली' या शब्दावर लिहिलेले 'फिंगर' हा शब्द असलेला एक फडफडा टॅटू दिसतो. काहीवेळा, तुम्ही त्यांच्याबद्दल वडील किंवा आई यांना शोधू शकता. या शब्दांमध्ये त्यांच्यासाठी सामर्थ्य आणि बंधन याबद्दल चर्चा झाली. आपण त्या नातेसंबंधात असू शकता ज्याने पुन्हा पुन्हा रॉक धरला आहे परंतु तरीही तो तयार करण्यासाठी जवळपास आले. आपण मिळविण्याची काय गरज आहे एक अँकर टॅटू आहे प्रतिमा स्त्रोत\n15 रंगीत लहान फुलं आणि अँकर टॅटू डिझाइन कल्पना\n16 मुलींसाठी कवच ​​नांगर टॅटू डिझाइन कल्पना\nअँकर टटू मिळण्याआधी आपल्याला प्रथम करण्याची गरज आहे ती अँकरच्या प्रकारावर थोडी शोध करणे जी आपल्यास अनुकूल असेल. अशी अनेक जागा आहेत जिथ��� टॅटू माणसाच्या शरीरावर विश्रांती घेवू शकतात. टॅटूचे आकार आपण कुठे ठेवू इच्छिता हे त्यावर अवलंबून राहू शकतात. बोटांची बाजू देखील आपले अँकर टॅटू सोडण्यासाठी योग्य स्थान असू शकते. प्रतिमा स्त्रोत\n17 मनगट वर मुलींसाठी Dreamcatcher आणि अँकर टॅटू कल्पना\nएक अँकर असे म्हटले जाऊ शकते की नौका धारण करू शकत नसलेली नौका धारण करणारी ती जहाजे धारण करू शकत नाही. प्रतिमा स्त्रोत\n18 मादी साठी रंगीत अँकर टॅटू डिझाइन शाई कल्पना\nआजकाल लोक अँकर टॅटू मिळवितात, जे त्यांना सांगतात की सगळं काही वेगळं असतं तेव्हा ते उभे राहू शकतात. प्रतिमा स्त्रोत\n19 हात वर लहान दोन अँकर टॅटू कल्पना\nअँकर टॅटूचा वापर देखील त्या बाँडचा असू शकतो जे एकमेकांशी अंतर संबंध जोडेल; कुटुंब सदस्यांमध्ये होणार्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची स्मरणपत्र आणि घनिष्ठ नाते. प्रतिमा स्त्रोत\n20 मुलींसाठी शरीर अँकर टॅटू कल्पना बाजूला\nआपण टॅटूचा जाणकार व्यक्ती असल्यास, अँकर टॅटूचा वापर आपल्याला त्या निवेदनात पुरविण्यास बराच मार्गाने जाऊ शकतो जो आपल्याला अत्यंत आवश्यक आहे प्रतिमा स्त्रोत\n21 पादचारी मुलींसाठी बर्ड आणि अँकर टॅटू डिझाइन शाई कल्पना\nआपण टॅटू विधान कसे बनवू इच्छिता तिथे टिटू, मान आणि मांडी अशा ठिकाणी आहेत जेथे आपण टॅटू वापरू शकता. प्रतिमा स्त्रोत\n22 आर्म वर हृदय आणि अँकर टॅटू डिझाइन कल्पना\nआपण आपले टॅटू फुल, शब्द, डिझाइन आणि अन्य बर्याच आकारांसह मिश्रित करू शकता. टॅटू अँकर सह येतो की प्रत्येक डिझाइन सुंदर आहे. प्रतिमा स्त्रोत\n23 महिलांसाठी अँकर डिझाइनच्या टॅटूची कल्पना असलेले फ्लाइंग पक्षी\nटॅटूज बहुतेक लोक या दिवस जात आहेत की आवडत्या फॅशन आयटम एक बनले आहेत. आपण आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर अँकर टटूसह ट्रेन्ड गमावू शकत नाही. प्रतिमा स्त्रोत\n24 संदेशासह अँकर टॅटू कल्पना, कधीही विहिर करू नका\nविविध डिझाईन्स पहा आणि आपल्यासाठी सर्वोत्तम निवडा. प्रतिमा स्त्रोत\n25 मादी साठी रंगीत वुल्फ अँकर टॅटू डिझाइन कल्पना\nअधिक अँकर टैटू डिझाइन्ससाठी येथे क्लिक करा\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nछाती टॅटूआदिवासी टॅटूमांजरी टॅटूगोंडस गोंदणबाण टॅटूहत्ती टॅटूटॅटू कल्पनाचंद्र टॅटूमागे टॅटूक्रॉस टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूमैना टटूविंचू टॅटूमान टॅटूसूर्य टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूहोकायंत्र टॅटूमुलींसाठी गोंदणेkoi fish tattooपाऊल गोंदणेसंगीत टॅटूगुलाब टॅटूहार्ट टॅटूबटरफ्लाय टॅटूवॉटरकलर टॅटूअनंत टॅटूजोडपे गोंदणेहात टॅटूफेदर टॅटूताज्या टॅटूडोळा टॅटूहात टैटूडायमंड टॅटूगरुड टॅटूदेवदूत गोंदणेमेहंदी डिझाइनचीर टॅटूपक्षी टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूशेर टॅटूबहीण टॅटूपुरुषांसाठी गोंदणेउत्तम मित्र गोंदणेराशिचक्र चिन्ह टॅटूऑक्टोपस टॅटूप्रेम टॅटूअँकर टॅटूस्लीव्ह टॅटूफूल टॅटूभौगोलिक टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/speaking-mobile-not-illegal-while-driving-117110", "date_download": "2018-12-10T16:18:18Z", "digest": "sha1:2B4KNUDPATK5H4DFUSSVZJBFVJWZFGPE", "length": 11797, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Speaking on mobile is not illegal while driving वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नाही | eSakal", "raw_content": "\nवाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नाही\nगुरुवार, 17 मे 2018\nवाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले गेल्यास पोलिसांकडून संबंधित वाहनचालकावर अनेकदा दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे असे करण्यास अनेक वाहनचालक घाबरतात. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nनवी दिल्ली : वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले गेल्यास पोलिसांकडून संबंधित वाहनचालकावर अनेकदा दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे असे करण्यास अनेक वाहनचाल��� घाबरतात. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nकोच्ची येथील रहिवासी संतोष एम. जे. यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाचे ए. एम. शफीक आणि पी. सोमरंजन यांच्या खंडपीठाने याबाबतचा निष्कर्ष मांडला. केरळ उच्च न्यायालयाने सांगितले, की जोपर्यंत ड्रायव्हिंगमुळे लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nदरम्यान, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे लोकांसाठी आणि सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचे आहे, असे म्हणू शकत नाही. कोणताही कायदा असे करण्यापासून रोखत नाही, असा निष्कर्षही केरळ उच्च न्यायालायने मांडला.\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nपरिघ विस्तारण्यासाठी (डॉ. अनंत फडके)\nरुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच\nपुणे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. शालेय मुलांबरोबर समाजातील विविध घटकांकडून ही मदत मिळत आहे. केरळ...\nऔंधजवळ अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्‍यू\nपुणे - भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेलेल्या कारला भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक बसून भीषण अपघात...\nशबरीमला मंदिर वाद ; महिलांना 200 वर्षांपासून प्रवेशबंदी\nतिरुअनंतपुरम : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात मासिक पाळी येण्याऱ्या वयातील महिलांना प्रवेशबंदीची प्रथा कधीपासून सुरू झाली, याबाबत तर्क-वितर्क...\n\"अय्यप्पाचे भाविक हे दहशतवादी नाहीत\"\nनवी दिल्ली-\"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC", "date_download": "2018-12-10T15:00:45Z", "digest": "sha1:MN4X2LP5FTCKCOQ5WGDJOAMW67WN7GIM", "length": 5052, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १२६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १४० चे - पू. १३० चे - पू. १२० चे - पू. ११० चे - पू. १०० चे\nवर्षे: पू. १२९ - पू. १२८ - पू. १२७ - पू. १२६ - पू. १२५ - पू. १२४ - पू. १२३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nक्विंटस सरटोरियस, रोमन सरसेनापती.\nइ.स.पू.चे १२० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी १८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/nirmala-sitaraman/", "date_download": "2018-12-10T16:41:29Z", "digest": "sha1:SPOXNMIJDRNNIQLRIVNTOHUQ63OCN7Y7", "length": 28353, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Nirmala Sitaraman News in Marathi | Nirmala Sitaraman Live Updates in Marathi | निर्मला सीतारामन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nदेवळालीच्या फायरिंग रेंजवर भारतीय सैन्याचं प्रात्यक्षिक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या. ... Read More\nभारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढणार; दोन अत्याधुनिक तोफांचा सैन्यदलात समावेश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशाच्या सीमारेषेवरील वाढती आव्हानं पाहता भारतीय लष्कराकडून आपले सामर्थ्य वाढवलं जात आहे. ... Read More\nIndian ArmyNirmala Sitaramanभारतीय जवाननिर्मला सीतारामन\n'बोफोर्स'नंतर भारतीय सैन्याला मिळाल्या होवित्झर अन् वज्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या. ... Read More\nNashikNirmala SitaramanBipin Rawatनाशिकनिर्मला सीतारामनबिपीन रावत\nदेशातील सर्व कमांड्स एकात्मिक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलष्करी दलांचे देशभरातील सर्व कमांड येत्या काळात एकात्मिक होतील. ... Read More\nRafale Deal: राफेलवरून मोदींच्या मंत्र्यांमध्ये अद्यापही गोंधळ; सीतारामन-प्रसाद यांची परस्पर विरोधी वक्तव्ये\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज डसॉल्टने रिलायन्सची निवड का व कशी केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसाल्टलाच माहीत असे सांगितले. ... Read More\nRafale DealNirmala SitaramanBJPcongressRahul Gandhiराफेल डीलनिर्मला सीतारामनभाजपाकाँग्रेसराहुल गांधी\nराफेलसाठी रिलायन्सला का निवडले, हे डसॉल्टलाच माहिती : सीतारामन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसीतारामन आज मुंबईमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी इंडिया समिटमध्ये हे मत मांडले. ... Read More\nRafale DealNirmala Sitaramanfraudराफेल डीलनिर्मला सीतारामनधोकेबाजी\nसंपादकीय - ‘कुबड्या’ कशासाठी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमंत्र्यांची जनतेतील विश्वसनीयता कमी झाली की ते इतरांची मदत घेऊन जनतेशी संवाद साधतात. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना त्यांच्याविषयीचा विश्वास, त्यांनी ... Read More\nNirmala SitaramanIndian Armyनिर्मला सीतारामनभारतीय जवान\nजगभरातील प्रार्थना कामी आल्या, नौसेना कमांडर अभिलाष यांना वाचविण्यात यश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकमांडर अभिलाष सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना डॉक्टरांच्या देखभालीखाली ठेवण्यात आले आहे. ... Read More\nRafale deal : 'चौकीदारानेच चोरी केली; अंबानींना 30 हजार कोटींचे गिफ्ट दिले'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nफ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी केलेले आरोप खोटे आहेत, हे मोदी यांनी सांगावे आणि खरे देशासमोर मांडावे. राफेल घोटाळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून देशाचा चौकीदारच चोर निघाल्याचा गंभीर आरोप त्यांनी मोदी यांच्यावर लावला. ... Read More\nRafale DealRahul GandhiNarendra ModicongressFranceNirmala Sitaramanराफेल डीलराहुल गांधीनरेंद्र मोदीकाँग्रेसफ्रान्सनिर्मला सीतारामन\nसंरक्षणमंत्र्यांच्या निषेधार्थ एचएएलच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या क्षमतेविषयी संशय घेणारे वक्तव्य करून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी एचएएलच्या कर्मचा-यांनी ओझरहून नाशकात येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ... Read More\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आ��क्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://parivartan-pune.blogspot.com/2010/07/blog-post.html", "date_download": "2018-12-10T15:05:32Z", "digest": "sha1:3DSBMYLH2HFVXQI3VMJNWUWYGYILG2PC", "length": 7449, "nlines": 110, "source_domain": "parivartan-pune.blogspot.com", "title": "PARIVARTAN: शिक्षण शुल्क समितीच्या कारभारात पारदर्शकता असलीच पाहिजे...", "raw_content": "\nशिक्षण शुल्क समितीच्या कारभारात पारदर्शकता असलीच पाहिजे...\nशिक्षण शुल्क समिती हि राज्यातील सर्व महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवते. यामध्ये MBA, MCA, BCS, Engineering, Medical, Pharmacy या सर्वांचा समावेश होतो. एखाद्या अभ्यासक्रमाचेशुल्क ठरवताना महाविद्यालय शुल्क प्रस्ताव समितीकडे पाठवते, त्यामध्ये एकूण पायाभूत सोयी सुविधा त्यांचाखर्च इत्यादींचा समावेश असतो. शिक्षण शुल्क समिती एकूण सोयी सुविधा, प्राध्यापकांची संख्या, विद्यार्थ्यांचीसंख्या अशा विविध बाबी लक्षात घेऊन अंतिम शुल्क निश्चित करते.\nमात्र महाविद्यालयाने पाठवलेल्या शुल्क प्रस्तावाची शहानिशा करण्याची कोणतीही यंत्रणा शिक्षण शुल्कसमितीकडे नाही. त्यामुळे महाविद्यालयाने जे काही कागदावर दाखवलेले असेल त्याच्या आधारेच अंतिम शुल्कठरवले जाते. म्हणूनच एकूणच शुल्क ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नाही.\nया सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही २ गोष्टींची मागणी केली आहे.\n१) प्रत्येक महाविद्यालयाने सादर केलेला शुल्क प्रस्ताव (fee proposal) शिक्षण शुल्क समितीच्याच वेबसाईट वरविद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध व्हावा. म्हणजे शहानिशा करण्याचे काम प्रत्यक्ष विद्यार्थीच करू शकतील.\n२) शिक्षण शुल्क समितीने महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावावर केलेला विचार व काम (worksheet) हेसुद्धा विद्यार्थ्यांसाठी वेबसाईट वरच उपलब्ध केले पाहिजे...\nविद्यार्थी आणि पालकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा या विषयाला आत्तापर्यंत राज्य शासन आणि शिक्षण शुल्कसमिती यांनी किंमत दिली नसल्याचे दिसून आले आहे. आणि म्हणूनच अखेर रस्त्यावर उतरून प्रतीकात्मकआंदोलन करायचा निर्णय घेण्यात आला आहे.\nशिक्षण शुल्क समितीचा व्यवहार पारदर्शक असावा या मागणीसाठी, शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट, २०१० रोजी संध्याकाळी ५.३० वाजता गुडलक चौक (डेक्कन जिमखान्याजवळ) येथे आंदोलन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहा...\nपारदर्शक व्यवहाराशिवाय भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा बाजार थांबणार नाही...\nशिक्षण शुल्क समितीच्या कारभारात पारदर्शकता असलीच प...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/suburb-has-given-jigger-kabaddi-sunil-prabhu/", "date_download": "2018-12-10T16:39:35Z", "digest": "sha1:4USKR65FMFTIIUCOMBBFJJFZVV5R2NIJ", "length": 28639, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Suburb Has Given Jigger Kabaddi - Sunil Prabhu | उपनगराने जिगरबाज कबड्डीपटू दिले - सुनील प्रभू | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण���याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nउपनगराने जिगरबाज कबड्डीपटू दिले - सुनील प्रभू\nमुंबईच्या उपनगराने वैभवशाली कबड्डीची परंपरा कायम राखली आहे. शालेय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांतून उपनगरच्या अनेक कबड्डीपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.\nमुंबई : मुंबईच्या उपनगराने वैभवशाली कबड्डीची परंपरा कायम राखली आहे. शालेय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांतून उपनगरच्या अनेक कबड्डीपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. शालेय कबड्डी स्पर्धांची व्याप्ती अधिक वाढली, तरच आपल्याला होतकरू व उदयोन्मुख कबड्डीपटू मोठ्या संख्येने मिळतील. शाळांचा क्रीडा महोत्सव म्हणजे खेळाडू निर्मितीची कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन आमदार सुनील प्रभू यांनी केले. मालाडच्या बुवा साळवी क्रीडांगणात अविनाश साळकर फाउंडेशनद्वारा\nआयोजित अविनाश साळकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी सुनील प्रभू बोलत होते.\nअविनाश साळकर स्मृती शालेय कबड्डी महोत्सवात उपनगरच्या २२ शालेय संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील मुलींच्या गटात मंगेश विद्यामंदिरने चंद्रभाग विद्यामंदिरचा २६-६ असा २० गुणांनी पराभव करीत विजयी सलामी दिली. माजी शाखाप्रमुख अविनाश साळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अविनाश साळकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व शिवसेना दिंडोशी विधानसभा संघटक अनघा साळकर यांनी कुरार व्हिलेजच्या कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी क्रीडांगणात या कबड्डी महोत्सवाचे आयोजन केले आहे.\nदरम्यान, या वेळी नगरसेवक आत्माराम चाचे, माजी नगरसेवक गणपत वारिसे, प्रशांत कदम, शिवसेना उपविभागप्रमुख विष्णू सावंत, शाखाप्रमुख प्रदीप निकम, राजेंद्र घाग, भारतीय विद्यार्थी सेनेचे निमंत्रक विजय गावडे, दिंडोशी विधानसभा संघटक अनघा साळकर, शिवसेना महिला उपविभाग संघटक पूजा चव्हाण आणि ज्येष्ठ शिवसैनिक गणपत साळकर हे उपस्थित होते.\nया प्रसंगी महाराष्ट्र किशोरी संघात निवड झालेली उपनगरची प्रसिता पन्हाळकर, मुंबई उपनगर संघात निवड झालेला हर्ष जाधव व पायल गोळे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश\nसाळकर, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष मोहन परब यांनी केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअभिनेत्री किम शर्माची मोलकरणीला मारहाण\nसाहेब.. पत्नी पळून गेली तर माझी जबाबदारी नाही; पतीने मांडली पोलिसांसमोर व्यथा\nसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून कांदिवलीत महिलेची फसवणूक\nमुसळधार पावसाने मंदावला मुंबईचा वेग; सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीलाही फटका\nशीना व्होरा हत्या : पीटर, इंद्राणी मुखर्जीशी नाते नाही - देवेन भारती\nAndheri Bridge Collapse : पुलाची जबाबदारी महापालिकेने नाकारली\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\n‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2476", "date_download": "2018-12-10T16:23:06Z", "digest": "sha1:CNBF24DHE346BEO2HF6FEPK755DS4NQH", "length": 14788, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराज्य सरकारी सेवेत रुजू झाल्यापासून दहा वर्षांच्या आत कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार दहा लाखांची नुकसानभरपाई\n- राज्य सरकारने घेतला निर्णय\nप्रतिनिधी / गडचिरोली : राज्य सरकारी सेवेत रुजू झाल्यापासून दहा वर्षांच्या आत कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार ��हे.\nराज्य सरकारने २००५ पासून राज्य सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण पेन्शन योजना बंद करून अंशदान पेन्शन योजना सुरू केली. परंतु, ज्या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना मृत्यू आला त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत राज्य सरकारकडून मिळत नाही. त्यामुळे सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर दहा वर्षांच्या आत सरकारी कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाला; तर त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला अंशदान निवृत्ती योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येते. याबाबतची कार्यवाही ज्या खात्यात संबंधित कर्मचारी कार्यरत आहे, त्यांची असते. परंतु वेतन खाते उघडले गेले नाही आणि त्या कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nबस व ट्रकची समोरासमोर धडक : २५ प्रवासी जखमी\nचला वाचन संस्कृती जोपासुया..\nराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीत होणे अभिमानास्पद, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nझारखंड मधील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्रातील रासेयो स्वयंसेवकांनी उंचावला महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १ लाख १६ हजार घरे मंजूर\nआज दुपारी एक वाजता जाहीर होणार १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकाल\nअहेरी उपविभागातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली पाहणी\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nथकबाकीदाराविरोधात महावितरणची मेाहिम ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित\nमृत मुलीच्या शरीरावर केले तीन दिवस उपचार, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयावर गंभीर आरोप\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प���िसरात आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\nविदर्भाच्या विकासासाठी ९५८ कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम : अनूप कुमार\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nगोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती\nभूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडे : मुख्यमंत्री देवेंद्र फ�\nमाहेरून पैसे न आणल्याने पत्नीची गळा चिरून हत्या : आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा\nभारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद\nचुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nजि.प. चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणजे समाजमन जपणारा नेता\nजकार्तात विमान समुद्रात कोसळले, शेकडो प्रवासी दगावल्याची भीती\nअज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवीन वाहन घेतल्याच्या आनंदात शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार\nवीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा : पाठक\nमेक इन गडचिरोलीतील व्यवसाय नाबार्डच्या योजनेत सहभागी करून घेण्याबाबत नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा\nचामोर्शी - मुल मार्गावर चालत्या बसची मागील चाके निखळली, प्रवासी बचावले\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nवर्धा आत्मा कार्यालयातील लेखापालासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\nपेट्रोल १८ पैसे आणि डिझेल ३१ पै��ांनी महाग\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\nनागपुरातील एम्प्रेस मॉलमधील सलून व स्पा मध्ये देहव्यापाराच्या अड्डय़ावर धाड , तीन मुलींची सुटका\nवाहतुकीचे नियम भंग कराल तर ३ महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार\nस्वाईन फ्लू उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य\nसोनेगावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून एका इसमाची हत्या\nसांगली जिल्हा परिषद, भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार\nपेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले\nचौकीदाराची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nचिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/vishnu-manohars-53-hours-world-famous-cooking-marathon-41689", "date_download": "2018-12-10T16:00:43Z", "digest": "sha1:MG7BWRI2QZ4LAITTIQDJU6FUHNL7HFYD", "length": 22737, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vishnu Manohar's 53 hours world-famous cooking marathon विष्णू मनोहर यांचे 53 तास विश्‍वविक्रमी कुकिंग मॅराथॉन | eSakal", "raw_content": "\nविष्णू मनोहर यांचे 53 तास विश्‍वविक्रमी कुकिंग मॅराथॉन\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nया विक्रमातून अन्नाची नासाडी थांबवा, शाकाहाराचे महत्त्व वाढवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्या, हे तीन संदेश मला द्यायचे होते. माझ्या नावावर विक्रम असला तरी तो विदर्भातील कष्टकरी शेतकऱ्यांना मी समर्पित करीत आहे.\n- विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ\nनागपूर - महाराष्ट्रातील सुगरण गृहिणींचे लाडके नागपुरातील सर्वाधिक \"हॅपनिंग' व्यक्तिमत्त्व सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास कुकिंगचा विश्‍वविक्रम रचला. अमेरिकेचे बेंजामीन पेरी यांचा 40 तासांचा विश्‍वविक्रम मोडीत काढून विष्णू यांनी आज (रविवार) एक नवा विश्‍वविक्रमही प्रस्थापित केला. जगण्याचा संघर्ष करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांनी आपला विश्‍वविक्रम समर्पित केला आहे.\nगिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लवकरच त्यांचे नाव नोंदविण्यात येईल. जवळपास अडीच दिवस विष्णू यांचे प्रोत्साहन वाढविण्यासा���ी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांनीही एक अनोखा विक्रमच रचला.\nनागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात शुक्रवारी (ता. 21) सकाळी 8 वाजता 52 तासांचे लक्ष्य ठेवून विष्णू मनोहर यांनी हा प्रवास सुरू केला. एक हजारांपेक्षा अधिक पदार्थ तयार करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, तासांच्या आधारावर विश्‍वविक्रम रचायचा असल्याने त्यावरच लक्ष केंद्रित केले आणि साडेसातशे पदार्थ तयार केले. विशेष म्हणजे सर्व पदार्थ शाकाहारी होते. आज (रविवार) सायंकाळी 5.30 वाजता त्यांनी कुकिंग मॅराथॉनला पूर्णविराम दिला आणि 53 तासांच्या विक्रमावर मोहर उमटवली. साडेपाचच्या ठोक्‍याला सभागृहात संदल वाजू लागली आणि \"विष्णू', \"विष्णू'चा गरज होऊ लागला. चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी विष्णू यांचे आई-वडीलदेखील उपस्थित होते. पत्नी अपर्णा मनोहर यांनी पुष्पहार घालून विष्णूचे अभिनंदन केले. त्याचवेळी एका चाहत्याने शेफच्या युनिफॉर्मच्या आकाराचा केक आणून जल्लोषात भर घातली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरप्राईज व्हिजीट देऊन विष्णू यांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभेच्छांचा संदेश घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, विष्णू यांचे गुरू आणि सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत रविवारचा संपूर्ण दिवस सभागृहात उपस्थित होते.\nया विक्रमातून अन्नाची नासाडी थांबवा, शाकाहाराचे महत्त्व वाढवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्या, हे तीन संदेश मला द्यायचे होते. माझ्या नावावर विक्रम असला तरी तो विदर्भातील कष्टकरी शेतकऱ्यांना मी समर्पित करीत आहे.\n- विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ\nया प्रवासाचा एकूण कालावधी साडेसत्तावन्न तास एवढा होता. मात्र, नियमानुसार प्रत्येक तासाला पाच मिनिटे याप्रमाणे 285 मिनिटे (जवळपास साडेचारतास) त्यांना विश्रांती घेता येणार होती. त्यामुळे विश्रांतीचा कालावधी वगळून 53 तासांच्या विश्‍वविक्रमावर विष्णू यांनी मोहर उमटवली. तीन दिवस सभागृहात त्यांच्या चाहत्यांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय आदी क्षेत्रांमधील 250 कार्यकर्ते शिफ्टनुसार सभागृहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विष्णू मनोहर यांचे प्रोत्साहन वाढवत होते. मैत्री परिवाराने या उपक्रमाचे संयोजन केले.\n\"मैत्री' असावी तर अशी\nविष्णू मनोहर सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असतात ते बहुतांशी मैत्री परिवारच्या माध्यमातून. या उपक्रमाचे संयोजनदेखील मैत्री परिवारानेच केले होते. विशेष म्हणजे मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, चंदू पेंडके, प्रमोद पेंडके, विजय शहाकार यांच्यासोबत विष्णू यांचे खास मित्र सुप्रसिद्ध तबलावादक सचिन ढोमणे, सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे, सुप्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर आदींनी तीन दिवस स्वतःला झोकून दिले होते.\nप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि विष्णू मनोहर यांचे गुरू विठ्ठल कामत यांना उद्या विदेशात जायचे असतानाही त्यांनी ऐनवेळी हजेरी लावून उत्साह वाढवला. विष्णूवर आपले प्रेम आहे आणि त्याच्या जिद्दीचे कौतुक करण्यासाठी नागपुरात आलो आहे, असे विठ्ठल कामत म्हणाले.\n250 प्रकारचे गोड पदार्थ\n175 प्रकारच्या चटण्या व कोशिंबीर\nडॉ. पिनाक दंदे व डॉ. नीतेश खोंडे यांच्यासह हॉस्पिटलची टीम तीन दिवस विष्णू मनोहर यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी याठिकाणी होती. विष्णू मनोहर यांना झोप येऊ नये म्हणून ज्याप्रमाणे सभागृहात भजन, गाणी, शेरो-शायरी, कविता, गप्पांचे कार्यक्रम सुरू होते, त्याचप्रमाणे डॉक्‍टरांनी देखील त्यासाठी विशेष काळजी घेतली होती. विष्णू यांची प्रकृती ठणठणीत आहे. मात्र, एवढा वेळ सलग काम केल्याने शरीरावर ताण येतोच. त्यामुळे पुढील चोवीस तास कुठलेही काम न करता एकांतात राहून विक्रमाचा आनंद घ्यायला हवा, असे डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले.\nसंदलच्या ठेक्‍यावर नृत्य करण्याचा मोह विष्णू यांच्या चाहत्यांना आवरता आला नाही. आज (रविवार) सकाळपासून प्रत्येक तासाला गाणी आणि नृत्याचा झिंगाट माहोल तयार झाला होता. विक्रमी क्षणाला तर संपूर्ण सभागृह नृत्य करीत होते.\nजगातील सर्वांत ठेंगणी महिला ज्योती आमगे, गायक सुनील वाघमारे, राजेश बुरबुरे, गिटारवादक राकेश वानखेडे, मेंदी कलावंत सुनीता धोटे व केतकी हरदास, सलग 115 तास कुराण वाचणारे मोहम्मद परवेझ आदींच्या यादीत आता सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचेही नाव जोडले गेले आहे.\nसुरवात अन्‌ शेवट गोड\nसत्यनारायणाच्या शिऱ्याने विक्रमी प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विष्णू मनोहरांनी चना डाळीचा हलवा तयार करून शेवटही गोड केला. यावेळी त्यांनी गजानन महाराज यांचा प्रसाद म्हणून झुनका-भाकर केले.\nविष्णू मनोहर यांच्या विक्रमाचे निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी अडीच दिवस तब्बल साठ जणांनी जबाबदारी सांभाळली. दर चार तासांनी परीक्षकांची फळी बदलत होती. विशेष म्हणजे तीन छायाचित्रकार आणि सहा कॅमेरामन यांनीदेखील जवळपास पंधरा तास सलग काम करून मोलाचे योगदान दिले.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nशौच्छास गेला अन बिबट्याचा शिकार झाला; जागीच मृत्यू\nचिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shishyatv-japa-guru-thayi-aahet/", "date_download": "2018-12-10T15:22:17Z", "digest": "sha1:6NTGICSZMDITYUQPQ5ZTA6CHVD2M7CJE", "length": 26224, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शिष्यत्व जपा, गुरु ठायी ठायी आहेत.. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nHomeविशेष लेखशिष्यत्व जपा, गुरु ठायी ठायी आहेत..\nशिष्यत्व जपा, गुरु ठायी ठायी आहेत..\nAugust 7, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश विशेष लेख, संस्कृती\nगुरू कोणाला न्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहीलेला आहे. गुरुचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो, प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो, हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व आणखी काही जवळचे मित्र-परिचित हे आपले प्रत्यक्ष गुरू. पण अप्रत्यक्ष, अपरिचित गुरू तर अगणीत असतात. ते देतच असतात, आपण किती घेतो आणि आपल्या वाटेला आलेला शिष्य धर्म कसा निभावतो याचा विचार आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणं गरजेचं ठरतं..\nआमच्या मुंबईसारख्या शहरात रोज सकाळी कामासाठी बाहेर पडल्यापासून शिकायची सुरुवात होते. नेहेमीच्या बसचा कंडक्टर, बसमधूल प्रवासी, रिक्शावाला, लोकल प्रवासातील सहप्रवासी -यात प्रथम वर्गातले वेगळे आणि द्वितिय वर्गातले वेगळे-, नाक्या नाक्यावर लागलेले ‘काविळ’ झालेल्या तथाकथीत समाजसेवक, नेते यांचे बॅनर्स, रस्त्याने चालताना दिसणारी अगणित माणसं हे सारे सारे मला कसं वागावं आणि कसं वागू नये याचं अप्रत्यक्ष शिक्षण देत असतात. त्यांच्याकडून मी बरच काही शिकत असतो आणि स्वत:त ते मला देत असलेल्या अप्रत्यक्ष शिकवणीनुसार माझ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही बरीच सुधारणा अद्याप व्हायची बाकी आहे, याचा साक्षात्कार पुन्हा हेच चक्र दुसऱ्या दिवशी फिरताना होतो. साक्षात्कार आणि गुरूचा संबंध मला असा रोज नव्याने अनुभवायला मिळतो आणि मग मी दररोज या गुरुंच्या नव्याने प्रेमात पडत जातो..\nअशाच एका क्शावाल्याने आपलं उदरभरण करणाऱ्या साधनाकडे, म्हणजे ए��ादा हातगाडीचा ठेला असो वा पानपट्टीची टपरी असो वा एखादं काॅर्पोरेट आॅफिस असो व अगदी हमाली असो, कसं पाहावं हे शिकवलं. त्याने त्याच्या रिक्शाला ‘चक्क ATM’ असं नांव दिलं होतं. जगातल्या सर्व ग्रंथांचा कीस पाडूनही रिक्शासाठी इतकं समर्पक नांव सुचलं नसतं, जे त्या सामान्य माणसाला सुचलं होतं. प्रेम असलं की असं छान छान सुचतं. आपले पोट भरणाऱ्या साधनाकडे प्रेमाने पाहावं हे त्या जेम तेम शिकलेल्या उत्तरप्रदेशी रिक्शावाल्याने मला शिकवलं. एका टॅक्सीवाल्याने गाडीचा हाॅर्न हा जनावरांना मागून येणाऱ्या गाडीपासून सावध करण्यासाठी असतो, माणसांसाठी नसतो, हे शिकवलं;वर ‘आजकल तो मन्सा न होने पर भी हारन बजाना पडता है साहब, क्या करे, आदमी जानवरसे भी बदतर हो गया है’ असं त्याचं अनुभवसिद्ध ज्ञानही साध्या सोप्या शब्दात दिलं. राजकारणी-भ्रष्ट अधिकारी समाजात कसं वागू नये याची शिकवण तर सकाळ संध्याकाळ देत असतात, ते ही गुरुच..\nअसं रोज काही ना काही आपल्याला शिकवून मला माझ्या शिष्यधर्माची सातत्याने याद दिलवणारे सर्वच मला गुरुस्थानी वाटतात. ‘मला समजते ते सर्व काही नाही’ हे माझं आवडतं वाक्य अशाच गुरुंची मला मिळालेली मोलाची शिकवण आहे. हे गुरू मला सातत्याने जमिनीवर राहाण्यास मदत करत असतात..\nदररोज भेटणाऱ्या या सर्व गुरुंसारखाच पुस्तकं हा माझा महत्वाचा गुरू. सदा सर्वकाळ माझी संगत करणारा. लोक मुद्दाम टाईम अॅडजस्ट करून, आजुबाजूला जाहिरात करत ‘सत्संग’ करायला जातात. अलिकडे तर सत्संग हा स्टेटस सिंम्बीॅल झालाय हे पेप्रात येणाऱ्या जाहिरातींवरून समजतं. पण पुस्तकाचा सत्संग करायला कुठंही जावं लागत नाही. तेच बिचारं माझ्या झोळीत (पक्षी सॅकमधे. मी झोळीच वापरतो, म्हणून मी झोळी म्हणालो) निवांत बसून माझा संग करत सोबत प्रवास करत असतं. सोबत एखादं पुस्तक आहे ही भावनाच किती आश्वासक असते, हे ज्याने अनुभवलंय त्यांनाच कळेल. सतत सोबत करणारा, अबोल मार्गदर्शन करणारा पुस्तक हा एकमेंव गुरू. कोणतीही बंधनं नाहीत की बंधं नाहीत, व्रत नाही की सोहळे नाहीत की काहीच अवजड प्रथा-परंपरा नाहीत.\nआपण कल्पना करू शकणार नाही एवढं सामर्थ्य या गुरुत आहे. मी माझ्या गुरुच्या या सामर्थ्याचा मन:पूत अनुभव घेतलाय आणि दररोज घेतो. तहान-भूक-संसार-वंचना-विवंचना-भवताल या साऱ्या- साऱ्याचा विसर पाडून क्षणात समाधी अवस्थेत नेणारा हा विलक्षण गुरु आहे. मेडीटेशनचा उपयोग स्वतःला विसरून कुठेतरी स्वतःशी एकरूप होणं हा असतो, हे मला ऐकून माहित आहे. ही अवस्था समाधी लागण्याच्या जवळपास असते अशी माझी समजूत आहे. आणि ती समजूत जर खरी असेल, तर मी खात्रीने सांगू शकतो, की पुस्तक वाचताना माझीही अगदी गाढ समाधी लागते. मी ध्यान, योग, अध्यात्म यांच्या वाटेला कधी गेलो नाही, पण त्यातून जी अनुभूती ते करणारांना मिळत असेल, त्यापेक्षा मला पुस्तकातून मिळणारी अनुभूती त्या पेक्षा कणभरही कमी नाही. पुन्हा या गुरूशी रमणाम होण्यासाठी कोणतीही विशिष्ट जागा, उदबत्तीचा सुगंधी धूर, मंद प्रकाशयोजना, गूढ गंभीर स्वरातले मंत्रोच्चार किंवा आणखी काही इत्यादी कशाचीही गरज भासत नाही. पुस्तक गुरूशी एकरूप होऊन, त्या गुरूच्या हृदयीचे माझ्या हृदयी येण्यासाठी गर्दीचा रस्ता, रेल्वेचा फलाट, उडप्याच हॉटेल किंवा अगदी स्मशानही चालतं. भगवंताशी तादात्म्य पावण्याचा काय अनुभव होऊन गेलेल्या त्या संताना आला असेल तो असेल, पण या गुरूशी तादात्म्य पावण्याचा माझा अनुभवही त्या संतांच्या त्या दिव्य अनुभवापेक्षा वेगळा नाही. समाधी लागणं, मला वाटतं, यालाच म्हणत असावेत..\nया गुरुचं वैशिष्ट्य म्हणजे, याने ‘मी सर्वज्ञानी नाही’’ याची जाणीव माझ्यात सतत तेवत ठवली. एक पुस्तक वाचून मला काहीतरी समजतंय न समजतंय, तोवर दुसर त्याच विषयावरचं, परंतु वेगळी मांडणी असणारं पुस्तक हातात पडतं आणि ‘आपल्याला काही समजत नाही’ ही जाणीव आणखी तीव्र होते. मला वाटतं, आपल्याला काही समजत नाही किंवा आपल्याला जे जे समजतं असं वाटतं, ते सर्व काही नसतं, ही भावना आपल्यात निर्माण करून, ज्ञानाच्या दिशेने आणखी चार पावलं नेऊन आपली विचार शक्ती विकसित करणारा पुस्तकासारखा अन्य दुसरा गुरु नाही. माझ्यातलं शिष्यत्व सतत जागतं ठेवणारा हा माझा आणखी एक गुरु.\nअनुभव हा आणखी एक गुरु. कोणताही गुरु माणसाला शहाणा करतो, असं आपण म्हणतो. अनुभवाच्या बाबतीतही हे आपण म्हणू शकतो. ‘म्हणू शकतो’ हा शब्द प्रयोग करण्यामागे, अनुभवाने माणूस शहाणा होतोच असं नाही, हा अनुभव आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण म्हणूनच ठीक आहे. अन्यथा प्रत्यक्षात पुढच्यासही ठेच आणि मागच्यासही ठेचच, हा अनुभव आपल्याला वारंवार आला नसता. सध्या तर इथे आपण दुसऱ्याच्या सोडाच, स्वतःला लागलेल्या ठेचेतूनही काही शिकावयास तयार नाहीत, हे वारंवार सिद्ध होतंय. इथे गुरु चुकत नाही, तर शिष्य या नात्याने आपण चुकतो. गुरु मोठा असेल, तर शिष्यही त्याच तयारीचा लागतो. इथे कस लागतो तो आपल्यातल्या शिष्याचा. सध्याच्या सर्वत्र अविश्वास भरून राहिलेल्या काळात तर गुरूपेक्षा शिष्याची जबाबदारी खूप वाढलेली आहे. मोबाईलवर येणारे परंतु बुद्धीला न पटणारे मेसेजेस, नेत्यांच्या कोलांट उड्या, धार्मिक आणि जातीय उन्माद, आपल्या सर्वांच्यातच निर्माण झालेले पैशांचे अतोनात महत्व आणि त्यातून लयाला गेलेली माणुसकी ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्वानुभावाच्या कसोटीवर घासून त्या प्रमाणे आपलं वर्तन करायची आपण शिष्य म्हणून आपली जबाबदारी आहे. खऱ्या-खोट्याची शहानिशा कशी करावी, हे अनुभव शिकवतच असतो, आपण शिकत नाही ह्याची खंत आहे.\nआजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूच महात्म्य सांगणारे, गुरुकडून काहीतरी शिकलो म्हणून गुरुचे उपकार स्मरणाऱ्या हजोरो मेसेजेसचा धुंवाधार पाउस पडतोय, पण गुरूने दाखवलेल्या मार्गावर त्यापैकी कितीजण चालताहेत याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर पदरी निराशाच पडेल याविषयी मला तरी शंका नाही. आपण आजवरच्या आयुष्यात जे जे काही शिकलो, ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही चांगलं शिकवलं त्या शिकवणुकी प्रमाणे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं हीच खरी गुरुदक्षिणा असेल.असं केलं तरच त्या गुरुपौर्णिमेला अर्थ..\nगुरुपौर्णिमा हा केवळ शुभेच्छा (ह्या का देतात हे मला अद्याप समजलेलं नाही. एकाने तर गेल्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्याही शुभेच्छा दिल्या होत्या.) देण्याचा दिवस नाही, तर आपल्यापैकी प्रत्येक शिष्याने अंतर्मुख होऊन, आपण ज्या ज्या गुरुकडून जे जे काही शिकलो त्या प्रमाणे आपण स्वत: वागतो आहोत का, याचा विचार करण्याचा, आपल्यातलं. शिष्यत्व सतत जागतं आहे का हे तपासण्याचा दिवस आहे, अस मी समजतो..\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t348 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nमराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं \n७० रुपयांचं पुस्तक आणि मी..\n‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध\nदिल्ली डायरी; दिल्लीचं श्री.अरविंद केजरीवाल सरकार..\nनसलं तरी दाखवता आलं पाहिजे\nवरळी कोळीवाड्याची देवता श्री गोलफादेवी..\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/samsung-ar18hc3tfur-split-ac-purista-pattern-sanganer-price-p8RNWA.html", "date_download": "2018-12-10T15:21:03Z", "digest": "sha1:MLGNIK55JMNA4I4LFYMNCNPR2R3743TZ", "length": 18318, "nlines": 402, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार किंमत ## आहे.\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार नवीनतम किंमत Sep 20, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणारक्रोम, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 37,700)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 9 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 1.5 Ton\nस्टार रेटिंग 3 Star\nएअर सर्कलशन हिंग म३ हर 14 CMH\nएअर फ्लोव डिरेकशन 2 Way\nअँटी बॅक्टरीया फिल्टर Yes\nफ्रंट पॅनल डिस्प्ले Digital\nइनेंर्गय इफिसिएंचय श 3.11\nइनेंर्गय रेटिंग 3 Star\nपॉवर कॉन्सुम्पशन 1610 W\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 7.0 Amps\nडिमेंसीओं र आऊटडोअर 720 x 548 x 265 mm\nवेइगत व आऊटडोअर 35.1 kg\nविड्थ आऊटडोअर 790 mm\n( 795 पुनरावलोकने )\n( 187 पुनरावलोकने )\n( 1726 पुनरावलोकने )\n( 9509 पुनरावलोकने )\n( 419 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 48 पुनरावलोकने )\n( 1352 पुनरावलोकने )\n( 1955 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसॅमसंग र्र१८हकं३त्फुर स्प्लिट असा पुरिस्ता पॅटर्न सांगणार\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/gondhal/", "date_download": "2018-12-10T15:23:21Z", "digest": "sha1:N65HMT3FZ6CHJQO4QT73VRCYKH7IKIUE", "length": 20367, "nlines": 142, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गोंधळ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nJuly 26, 2018 विजय माने कथा, विनोदी लेख, साहित्य/ललित\nआडगेवाडीतल्या अण्ण्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं. जास्त काही नाही, फक्त दोन डोकी फुटली. एका आगाउु आडगेवाडीकराने वर्‍हाडातल्या पोरीला शिटी मारली म्हणून थोडा दंगा झाला, पण बापूच्या चोख व्यवस्थापणामुळे लगेच आटोक्यात आला. लग्न होउुन चार दिवस उलटले. पूजा झाली, फक्त गोंधळ तेवढा बाकी होता. आईबापाला काही पडलेली नव्हती, ते गोंधळात इंटरेस्टच घेत नव्हते. म्हणून अण्ण्याने बापूला सांगून गोंधळयांची व्यवस्था करायला सांगितले. त्याने स्वत:च जाउुन सांगितलं असतं, पण गावात गोंधळी नव्हते आणि नवरदेवाने लग्न झाल्यावर हातातले हळकुंड सोडेपर्यंत तोंड वर करून गावाची शिव ओलांडायची नसते अशी प्रथा असल्याने आण्ण्याचा नाईलाज होता.\nबापूचा लोकसंग्रह दांडगा म्हणून लग्नाची सगळी व्यवस्था बापूने अंगावर घेतलेली. त्यात बापूचा काहीही फायदा नाही पण पुढे पुढे होउुन पुढारीपणा करायचा त्याचा शौक तो अशा प्रसंगातून भागवून घ्यायचा. शिवाय वयाने सगळ्यांनाच वडिलधारा असल्याने सहसा त्याचा शब्द कोण मोडत नव्हते. पाच मैलांवर शिंदेवाडी होती. तिथल्या गोंधळयांची जोडी सगळया पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. बापूने सांगितल्यावर लगेच एक माणूस टांग टाकून सायकलीवरून शिंदेवाडीला गेला आणि त्याच रात्रीची गोंधळाची सुपारी देउुन आला.\n“बाबा, त्यांना लवकर यायला सांगितलं आहेस का\n“मग, दिवस बुडायच्या आत टच व्हायला सांगून आलोय.”\n“ते एक चांगल केलंस बघ. आणि त्यांना रस्ता कुठला सांगितलास\n“काय बापू तुम्ही पण विचारताय राव रस्ता कुठला सांगितलास म्हणून त्या भूताच्या पांदीशिवाय दुसरा रस्ता आहे का वाडीला यायला त्या भूताच्या पांदीशिवाय दुसरा रस्ता आहे का वाडीला यायला\nबापू त्याच्या उत्तरावर गप्प बसला. भूताची पांद ही वाडीजवळची ऐतिहासिक जागा होती. रात्री अपरात्री तिथून कोण आला की त्याला काहीतरी विचित्र अनुभव यायचे. लक्सूबापूला याच पांदीने वेड लावलं होतं. शेवटी त्याने तिथल्याच एका विहीरीत उडी टाकून जीव दिला होता. तेव्हापासून तर लोक दिवसाही तिथून जायला घाबरायचे. एकदम निर्मनुष्य रस्ता होता. रस्त्यावरून चारचाकी चालायचीच नाही. कशीबशी बैलगाडी जात असे एवढा ओबडधोबड. सायकल मात्र एका बाजूने चाकोरी धरून चालवता यायची. पण जी काही वर्दळ असेल ती दिवस बुडायच्या आतच असायची. बाकी इतरवेळी चिटपाखरूही नसायचं. म्हणून या बाबाने नीट सांगितलं नसेल तर गोंधळाची पंचाईत व्हायची ही बापूला काळजी लागलेली.\nदिवस बुडाला. सात वाजून गेले, आठ वाजले तरी गोंधळयांचा पत्ता नाही. गोंधळाला लागणारं सगळं सामान घरात आणून ठेवलेलं. अण्ण्या घाईवर आलेला. लग्न होउुनही काही उपयोग नव्हता. गोंधळ झाल्याशिवाय बायकोजवळ जाता येणार नव्हते म्हणून तो वैतागला होता. लोक बायकोशी बोलूही देत नव्हते. गोंधळी आले नाहीत तर भटजीला बोलवून गोंधळ घाला म्हणून तो नाचायला लागला होता. एवढा टाईम होउुनही ते लेकाचे अजून का आले नाहीत म्हणून बापू चिंतेत होता. तसल्या काळ्याकुट्ट अंधारात कुणीही एकटा जायला तयार झाला नसता म्हणून बापूने दामा आणि गण्याला सायकली घेउुन शिंदेवाडीकडे पिटाळले.\nदोघेही सायकलवरून रस्त्याचा अंदाज घेत बॅटरीच्या उजेडात चालले होते. अर्धा रस्ता गेल्यावर त्यांच्या कानावर संबळाचा आवाज येउु लागला. दोघांचेही कान खडे झाले. त्यांनी चमकून एकमेकांकडे पाहिले. काहीतरी आक्रित घडलं होतं यात वादच नव्हता. त्या रस्त्याने जसजसे ते जवळ जाउु लागले तसतसा त्यांच्या कानावर माणसाच्या गाण्याचा आवाजही यायला लागला. अजून पुढे गेल्यावर संबळ आणि गोंधळाची पदं ऐकू येउु लागली. पांदीतल्या भूताने दोघा गोंधळयांना धरलंय याची त्यांना खात्रीच झाली.\nगोंधळयांनी शिंदेवाडीतला एक गोंधळ आटोपला. बराच उशिर झाला होता. आडगेवाडीच्या सुपारीला दिवस बुडायच्या आत या म्हणून सांगितले होते. पण तिथेच मुक्काम करायचा आहे, थोडा वेळ लागला तरी हरकत नाही असा विचार करून सायकलीवरून ते आडगेवाडीकडे निघाले. ते नेमके भूताच्या पांदीत आले आणि कुठून कुणास ठाउुक दोन भलेमोठे लांडगे समोर येउुन उभा राहिले.\nसायकली तशाच बाजूला टाकून लांडग्यांना पळवून लावण्यासाठी दोघांनी खूप आरडाओरडा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लांडगे मागे हटायला तयार नव्हते. अंधारात त्यांचे चकाकाणारे डोळे बघितल्यावर दोघांच्या तोंडचं पाणी पळालं. लांडगे गुरगुरायला लागल्यावर विचार करायला वेळही नव्हता. दोघांनीही सरळ संबळ काढले, कमरेला करकचून बांधले, हात जोडले आणि “आई अंबाबाईच्या नावानं …” सुरू केलं. लांडग्यांनाही मजा वाटू लागली. उभे असणारे लांडगे संगीत गोंधळ ऐकत पायावर पाय टाकून आरामात खाली बसले. संबळ थांबला की गुरगुरायचे. गोंधळयांचे सगळे देव बोलवून झाले. संबळ बडवून हात दुखायला लागले पण लांडगे हटेनात.\nदामा आणि गण्या सावधपणे पांदीजवळच्या चढावर आले. खालच्या तालीतून आवाज येत होता. समोर दिसायला काहीच मार्ग नव्हता. आधीच रात्र, त्यात मोठमोठ्या झाडांनी अजून काळोख वाढला होता. सायकली वरच्या बाजूला उभा करून कानोसा घेत ते हळूहळू खाली उतरू लागले. नजरेच्या टप्प्यात आल्यावर त्यांना समोरचा सीन दिसू लागला. दोन भलेथोरले लांडगे आरामात पायावर पाय टाकून दर्दी रसिकासारखे गोंधळ ऐकत बसले होते आणि या दोघांचा गोंधळ रंगात आला होता. थोडावेळ ह्या दोघांनीही त्या अनोख्या मैफलीची मजा घेतली. शेवटी गोंधळ्यांना तर घेउुन जायला पाहिजे म्हणून त्यांनी आरडाओरड करत बॅटरीचा उजेड लांडग्यांच्या डोळयांवर मारला आणि त्यांना पळवून लावले तरीही अंगात आल्यासारखे गोंधळी सुंबूळुंग गुंबूळुंग वाजवतच होते. पुढचे दोन लांडगे पळून गेल्याचा त्यांना पत्ताच नव्हता.\n“कोल्हापुरची लक्षुमी गोंधळाला यावं न् जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला यावं.” हे त्याचं चालूच होतं. शेवटी दामा आणि गण्याने जाउुन त्यांचे हात धरले तेव्हा ते भानावर आले.\n“ये खंडेरायाच्या लाडक्यांनो, बास करा आता. च्यायला, दिवस बुडायच्या आत या म्हटल्यावर हा टाईम आहे होय रे तुमचा गुंडाळा आता हे सगळं आन् चला आमच्यामागं गपगुमानं.”\nकपाळावरचा घाम पुसून धरथरत्या अंगाने दोघा गोंधळ्यांनी आपला बाडबिस्तरा आवरला आणि निमुटपणे ते दामा आणि गण्याच्या मागे चालू लागले. शेवटी भेदरलेल्या गोंधळयांची वरात घेउुन ते आडगेवाडीत पोहोचले आणि दिवसातला तिसरा गोंधळ चालू झाला.\nचित्र : खलील आफताब\nब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/will-there-be-cricket-match-india-or-pakistan-sushma-swaraj-made-clear/", "date_download": "2018-12-10T16:42:07Z", "digest": "sha1:LMXD6IBPZCCCKX36EQILSB7YMC2DIXNN", "length": 28324, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Will There Be A Cricket Match In India Or Pakistan? Sushma Swaraj Made Clear | भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार की नाही ? सुषमा स्वराज यांनी केलं स्पष्ट | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nम��ाठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदाव���्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nभारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार की नाही सुषमा स्वराज यांनी केलं स्पष्ट\nकेंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट ���ंबंध सुधारण्यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमारेषेपलीकडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन होत असल्या कारणाने भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र सचिव एस जयशंकरदेखील या बैठकीला उपस्थित होते. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्याची शक्यता थोडी कमीच आहे.\nकेंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली असता त्यांना दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी मानवतेच्या आधारे महिला आणि ज्येष्ठ कैद्यांना सोडण्याचं सुचवलं. त्यांनी स्पष्ट केलं की, सीमारेषेपलीकडून वारंवार होत असलेल्या फायरिंगमुळे क्रिकेट मालिका सुरु करण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाहीये. सुषमा स्वराज यांनी या बैठकीत 2017 मध्ये सीमारेषेपलीकडून फायरिंगच्या 800 घटना घडल्याच्या घटना घडल्याचा उल्लेखही यावेळी केला. मात्र 2016 मध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील हिंसेच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा केला जात आहे. कुलभूषण जाधव प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.\nदोन्ही देशांमधील तणाव पाहता सध्या क्रिकेट सामने खेळले जात नाहीयेत. पाकिस्तानने दोन वेळा भारताचा दौरा केला आहे, मात्र भारताने अद्यापही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. याआधी सामान्य परिस्थितीतही दोन्ही देशांमध्ये किमान एकतरी क्रिकेट मालिका खेळली जात असे. मात्र पाकिस्तानने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने भारताने त्यांच्यासोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा स्वराज यांच्या भुमिकेनंतर भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्याची शक्यता फार कमी आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘टिष्ट्वट’ मिळताच सुषमा स्वराज मदतीला\n'भगवद गीता' राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा - सुषमा स्वराज\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन यो��नेत फायदाच-फायदा\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n'नाईस दॅट मिस्टर पटेल', राहुल गांधींकडून उर्जित पटेलांना शाबासकी\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nउर्जित पटेल यांची कमतरता जाणवेल, राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्श��� योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-10T15:14:50Z", "digest": "sha1:DLZS7PEG4SQKELKEUPBIJSIMGO2WQM5G", "length": 8981, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणुका आल्या की राम मंदिर आठवते : पृथ्वीराज चव्हाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिवडणुका आल्या की राम मंदिर आठवते : पृथ्वीराज चव्हाण\nकराड, दि. 25 (प्रतिनिधी) –चार वर्षे कुणाला राम मंदिर आठवत नाही. निवडणुका जवळ आल्या आणि परिस्थिती अडचणीची झाली की भाजपला आणि सगळ्यांनाच राम मंदीर आठवते, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच रामाच्या नावावर वारंवार मते मिळत नाहीत. भावनिक मुद्यांना हात घालून मते घ्यायचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.\nयेथील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाबाबत बोलताना आ. चव्हाण म्हणाले, खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही पक्षातील नेत्यांच्या तीन-चार बैठक झाल्या आहेत. जागा वाटप प्रक्रियेचे ऐंशी टक्के काम झालेले आहे. काही जागांची प्राथमिक वाटणी करून नंतर उमेदवार पाहून काही ठिकाणी अदलाबदल करता येईल का, ते पाहू. भाजप आणि मोदींविरोधात देशभर एकास एस उमेदवार उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो यशस्वी होईल, असा आम्हाला विश्वास आहे.\nमराठा आरक्षणाबाबत आमचा मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळाले तरी आमची काही हरकत नाही. मात्र, पुन्हा मराठा समाजाला फसविले तर समाज माफ करणार नाही, असे सांगून आ. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सोयीस्करपणे जबाबदारी झटकून ती एका ज्युनिअर मंत्र्याकडे दिलेली आहे. कायदा संमत करायचा असला तर तो कॅबिनेटपुढे यायला पाहिजे. तो परस्पर संमत करणे योग्य होणार नाही. तो जीआर पुन्हा तपासला पाहिजे. दोन-चार दिवसांत आरक्षणाबाबतचा जो कायदा तयार होईल, तो पूर्ण मंत्रीमं���ळापुढे आला पाहिजे. त्याबद्दल मतभेद असतील. परंतु, मंत्रीमंडळानेच तो कायदा पास करून विधीमंडळाकडे आणला पाहिजे. त्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी आमची तयारी आहे. तथापि, सरकारने काही पूर्व तयारी केलेली नाही. चार वर्षे वाया घालविली. ज्यावेळी अहवाल येणार होता. त्यावेळी नकार किंवा होकार, असे दोनच निष्कर्ष निघणार होते. होकार दिल्यावर कायदा करायचा होता. मग कायद्याची तयारी का केली नाही त्यामुळे कुठे तरी पाल चुकचुकतेय, असे मला वाटते. तरीही आमचा मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेतकऱ्यांवर महावितरणचे सुलतानी संकट\nNext articleउध्दव ठाकरे आयोध्येला गेल्याचा आनंदच : फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-10T16:24:15Z", "digest": "sha1:FWUCTOJ5JPLKFL5EQZR7DT4WE52LVFKS", "length": 10298, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाईतील अतिक्रमण म्हणजे “दुष्काळ तेरावा महिना’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाईतील अतिक्रमण म्हणजे “दुष्काळ तेरावा महिना’\nवाई – अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी ही वाई शहरवासियांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. विशेष म्हणजे महाबळेश्‍वर, पाचगणी, धोम धरण या पर्यटनस्थळांना तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव याठिकाणी जाण्यासाठी वाईतूनच जावे लागते. याशिवाय वाई शहरात असलेले महागणपतीचे देवस्थान हे राज्यभरात प्रसिद्ध असल्याने याठिकाणीही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. इतक्‍या मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक, भाविकांमुळे शहरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीचा ताण असतो.\nदरम्यान, वाई शहराची रचना ही पुरातण असून अनेक रस्ते अरुंद आहत. त्यातच अतिक्रमणामुळे “दुष्काळात तेरावा महिना’ अशी अवस्था वाई शहरात झाली आहे. अतिक्रमण हे वाहतुकीची कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे. अरूंद रस्ते बेशिस्त पार्किंग तसेच व्यवसायिकांच्या अतिक्रमणामुळे वाहतूकीची कोंडी होत असते. अतिक्रमण व अरूंद रस्त्यांमुळे वाई शहराच्या इतर भागातही वहातुकीची कोंडी नित्याची झाली आहे. यामध्ये गंगापूरी, शाहीर चौक ते किसनवीर चौक या रस्त्यावर प्रत्येक चौकात कोंडी होत असते.\nग्रामीण रूग्णालय परिसर, पोस्ट ऑफीस परिसर या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे तालुक्‍यातील लोकांचा, भाविकांचा व पर्यटकांचा वेळ व पैसा वाया जावून मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने वाढत्या वाहतूकीच्या समस्यावर कायमस्वरूपी तोंडगा काढण्याच्या दृष्टीने पालिकेने अतिक्रमण काढवे अशी मागणी वाईकर नागरिकांमधून करण्यात येत आहे.\nवाई शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले असून यामुळे वाहतूकीची कोंडी होत असते. यामुळे पादचाऱ्यांना व शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विदयार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच सोमवारच्या बाजारादिवशी चोरीच्या घटना घडत असतात. प्रशासनाने अतिक्रमण काढून व्यवसायिकांना कडक नियमावली लागू करून उल्लंघन करणाऱ्यास कडक कारवाई करावी.\nअतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांचा वेळ वाया जाऊन मनस्ताप सहन करावा लागतो. भाजी मंडईमध्ये अतिक्रमणामुळे वहातुकीची कोंडी होत असते. तसेच चोरीच्या विविध घटना घडतात. शहरातील अतिक्रमण काढून कडक नियमावली लागू केल्यास वहातूक सूरळीत होण्यास मदत होऊन चोरीसारख्या घटनांना आळा बसेल व पोलिस प्रशासनावर पडणारा ताण कमी होईल.\nमहेंद्र निंबाळकर, सहा.पोलिस निरीक्षक, वहातूक शाखाप्रमुख\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसराईतांकडून 9 पिस्तूल, 13 काडतूस जप्त\nNext articleराजपाल यादवला 3 महिन्यांची शिक्षा\nओगलेवाडीत वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी\nकोडोलीमध्ये “सभापती आले आपल्या दारी’\nरेल्वे रुंदीकरणात भूसंपादनाचा वाद चिघळणार\nपाटणचा विकास कराडला जावून सांगण्याची वेळ का येते\nशेततळ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर\nकराडमधून श्रीक्षेत्र शिर्डीकडे साईबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/left-hand-fingers-do-not-use-ink-says-election-commission-16745", "date_download": "2018-12-10T16:11:05Z", "digest": "sha1:CBIOZUN2LPR34KDOQAVTSOLLNY35COLF", "length": 12316, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The left hand fingers do not use ink says Election Commission डाव्या हाताच्या बोटांना शाई नको- निवडणूक आयोग | eSakal", "raw_content": "\nडाव्या हाताच्या बोटांना शाई नको- निवडणूक आयोग\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nमुंबई- नोटा बदलण्यासाठी येणाऱया नागरिकांच्या डाव्या हाताच्या बोटांना शाई लावू नका, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना आज (बुधवार) लिहीले आहे.\nनोटा बदलून घेण्यासाठी टपाल कार्यालयापुढे लागलेल्या रांगेत केवळ गरजू नागरिकच नव्हे; तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी भाडोत्री लोकांनीही रांगेत उभे करण्यास सुरवात केली आहे. त्यावर पर्याय म्हणून पैसे बदलून घेणाऱ्या नागरिकांच्या बोटावर आजपासून (बुधवार) मतदानाप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंबई- नोटा बदलण्यासाठी येणाऱया नागरिकांच्या डाव्या हाताच्या बोटांना शाई लावू नका, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना आज (बुधवार) लिहीले आहे.\nनोटा बदलून घेण्यासाठी टपाल कार्यालयापुढे लागलेल्या रांगेत केवळ गरजू नागरिकच नव्हे; तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी भाडोत्री लोकांनीही रांगेत उभे करण्यास सुरवात केली आहे. त्यावर पर्याय म्हणून पैसे बदलून घेणाऱ्या नागरिकांच्या बोटावर आजपासून (बुधवार) मतदानाप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nनोटा बदलताना डाव्या हाताच्या बोटांना शाई लावल्यामुळे मतदान असलेल्या भागात याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे नोटा काढताना उजव्या हाताच्या बोटांना शाई लावा, असे राज्य निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे.\nदरम्यान, हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी टपाल कार्यालयापुढे सध्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. प्रत्येकाला नोटा मिळाव्यात व भाडोत्रींना दूर ठेवण्यापासून शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा...\nकोणाला \"मतदान' झाल्याची दिसणार मतदाराला स्लीप\nजळगाव ः निवडणुकांमध्ये आपण कोणालाही मतदान केले तरी ते एकाच पक्षाच्या उमेदवारांना जाते असा आरोप नेहमी होतो. यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा...\nराजस्थानात ईव्हीएम मशीन सापडले रस्त्यावर\nजयपूर- राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रस्त्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने या...\nलोकसभा, विधानसभेसाठी प्रशासनाकडून तयारी\nजळगाव ः देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील निवडणुका पाहता जिल्हा प्रशासनाने लोकसभेची जय्यत तयारी करणे...\nमुंबई - ईव्हीएम यंत्राबाबत असलेल्या शंका, आक्षेपांना राज्यातील सर्व तालुक्‍यांत जाऊन निवडणूक आयोग उत्तर देणार आहे. यासाठी पुढील ५० दिवस...\n'वसुंधरा राजे आता खूप जाड झाल्यात'\nनवी दिल्लीः राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आता खूप जाड झाल्या असून थकडल्या आहेत, त्यांना आता विश्रांती द्या, असे माजी केंद्रीय मंत्री शरद यादव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/final-match-indians-much-better-sindhu-110345", "date_download": "2018-12-10T15:59:12Z", "digest": "sha1:AM2MFFROQQKCQIGP4Y42UDIKOLQW2JYT", "length": 14559, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "final match of the Indians is much better - Sindhu भारतीयांतील अंतिम लढत जास्त सुखावणारी - सिंधू | eSakal", "raw_content": "\nभारतीयांतील अंतिम लढत जास्त सुखावणारी - सिंधू\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील पराभवानंतरही सिंधू फारशी निराश नव्हती. भारतीय खेळाडूंत अंतिम लढत झाली. पदक वितरणानंतर भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले हे मोलाचे आहे, असे सिंधूने सागितले.\nआमची अंतिम लढत चांगली झाली. त्याचबरोबर आम्ही दोघींनी अंतिम फेरी गाठणेही महत्त्वाचे होते. ही देशासाठी अभिमानास्पद बाब होती. आमच्या दोघींपैकी कोणीतरी एकच जिंकणार होती. आमच्यात यापूर्वीही रंगतदार लढती झाल्या आहेत. त्यांची आणि या सामन्याची तुलना करणे अयोग्य होईल, असे सिंधूने सांगितले.\nनवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील पराभवानंतरही सिंधू फारशी निराश नव्हती. भारतीय खेळाडूंत अंतिम लढत झाली. पदक वितरणानंतर भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आल��� हे मोलाचे आहे, असे सिंधूने सागितले.\nआमची अंतिम लढत चांगली झाली. त्याचबरोबर आम्ही दोघींनी अंतिम फेरी गाठणेही महत्त्वाचे होते. ही देशासाठी अभिमानास्पद बाब होती. आमच्या दोघींपैकी कोणीतरी एकच जिंकणार होती. आमच्यात यापूर्वीही रंगतदार लढती झाल्या आहेत. त्यांची आणि या सामन्याची तुलना करणे अयोग्य होईल, असे सिंधूने सांगितले.\nरिओ ऑलिंपिक, जागतिक स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यात सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ‘तीनही अंतिम लढतीत मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचाच प्रयत्न केला. दुसऱ्या गेममध्ये तर काहीही घडू शकले असते, त्यात मी पराजित झाले. विजय आणि पराजय खेळाचाच भाग आहेत. या प्रकारच्या सामन्यानंतर अधिक त्वेषाने खेळ करणे महत्त्वाचे असते, असे सिंधूने सांगितले.\nया स्पर्धेत भारताची कामगिरी नक्कीच चांगली झाली. आपण मिश्र सांघिक तसेच महिला एकेरीत प्रथमच विजेते ठरलो. पुरुष तसेच महिला एकेरीत रौप्यपदक जिंकले. दुहेरीतही कामगिरी उंचावली, याकडे सिंधूने लक्ष वेधले. त्याचवेळी तिने आपल्याला स्ट्रोक्‍स सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे सांगितले. या वर्षातील खडतर लढतींसाठी आता पूर्वतयारी करणार असल्याचेही तिने नमूद केले.\nसाईना आणि सिंधूतील अंतिम लढतीनंतर त्या दोघींचे मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांच्यासह छायाचित्र टिपण्यासाठी आग्रह करण्यात आला. साईना, गोपीचंद आणि सिंधू छायाचित्रासाठी सज्जही झाले. अचानक सिंधू स्टॅंडच्या दिशेने धावली आणि ते पाहून गोपीचंद अवाक्‌ झाले; पण काही वेळातच त्यांचा चेहरा अभिमानाने फुलला. सिंधू एका भारतीय पाठीराख्याकडून तिरंगा घेऊन आली होती. राष्ट्रध्वजासह पुन्हा छायाचित्र काढले गेले.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्त��त असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodar-astana-kasa-ahar-ghyal", "date_download": "2018-12-10T16:21:34Z", "digest": "sha1:DPD7GEYBVM7AMCIE4R5ZBXFAYWFFXGGW", "length": 13937, "nlines": 230, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर असताना कसा आहार घ्याल. - Tinystep", "raw_content": "\nगरोदर असताना कसा आहार घ्याल.\nगर्भवती असताना त्या महिलेची प्रचंड काळजी घ्यावी लागते. यामध्ये प्रमुख गोष्ट असते ती म्हणजे गर्भवती महिलेचा आहार. हे सर्वानांच माहीत आहे की, गर्भधारणेदरम्यान आईपासून बाळाचे पोषण होता असते. अशा प्रकारे गर्भवती महिलेचा आहार हा विविध जीवनसत्वे आणि पोषक तत्वांनीयुक्त असल्यास आई आणि बाळासाठी लाभदायी ठरतो. आज आम्ही गर्भवती असलेल्या महिलेने जास्तीत जास्त कोणते पदार्थ खाणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत.\n१. फळे आणि भाज्या\nगर्भवती असताना विशिष्ट अशा एकाच फळाचा आणि भाजीचा विशेष उल्लेख केला जात नाही. हिरव्या पालेभाज्या, काळे वाटणे, शतावरी, डाळी, काळा सोयाबीन, अव्होकॅडो, नासपती हे फॉलीक आम्ला��े एक समृद्ध स्त्रोत आहेत. हे बाळाच्या मेंदूपासून ते मज्जासंस्थेच्या नलिकेतील दोषमुक्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये, द्राक्षे, संत्र, चेरी ही सर्व 'क' जीवनसत्वांनी युक्त असतात. हे सर्व घटक हाडांची निरोगी वाढ होण्यासाठी, उतींची वाढ होण्यासाठी, लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे हे गर्भवती महिलेच्या आहारातील एक प्रमुख घटक असतात.\nगर्भधारणेदरम्यान इतर आवश्यक फळे म्हणजे पोटेंशियमनी समृद्ध केळे, 'अ','ड','क','ई' जीवनसत्वांनी युक्त सफरचंद, ऍप्रिकॉट यामध्ये लोह, पोटॅशियम, बिटा कॅरोटीन, कॅल्शियम इत्यादी जीवनसत्वांचे उत्तम स्रोत आहेत. गर्भधारणे दरम्यान शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. पाण्या व्यतिरिक्त, कलिंगड, काकडी हे शरीरात दीर्घकाळ पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्याचा चांगला मार्ग आहे. गर्भवती महिलेने भाज्यांमध्ये बटरनट स्क्वॉश (ई जीवनसत्व) रताळे, बटाटे, गाजर (बीटा कॅरोटीन), शालगम, मटार (फायबरयुक्त), श्रावणघेवडा यांचा समावेश करावा.\nबहुतेक स्त्रियांना गर्भवती असताना बद्धकोष्ठता, अशक्तपणा किंवा लोहाच्या कमतरता जाणवते. सर्व धान्य, ब्राऊन राईस, ओटमील, ब्राऊन ब्रेड यासारखी धान्ये लोहानी परिपूर्ण असतात. आहारातील फायबर आणि विशेषतः 'ब' जीवनसत्वांनी युक्त असते. अशक्तपणा आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी लाभदायी आहेत.\nगर्भधारणेदरम्यान दूध आणि इतर दुग्धजन्य उत्पादनांचे महत्व प्रचंड आहे. कॅल्शियमयुक्त दुधाचे पदार्थ जसे की, चीज, दही 'ड' जीवनसत्वाचा आणि प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहे जे बाळाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत गरजचे असते.\n४. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ\nआतापर्यंत आपण प्रथिने बाळाच्या गुंतागुंत वाढीसाठी किती महत्वाची भूमिका बजावतात हे पाहिले आहे. जसे की मायंसाहार, मीट, अंडी, मासे (पाऱ्याचे उच्च प्रमाण असल्यास टाळा) सुके सोयाबीन, नट्स, मटार यासारख्या पदार्थांतून गर्भवती मातेला प्रथिने मिळतात. यासोबतच गर्भवती महिलेने नारळाचे पाणी, सुकामेवा, सुके आक्रोड, मनुका, खजूर, रासबेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी, फिश ऑलिव्ह ऑइलचा देखील आहारात समावेश करावा.\nअसंख्य फायदे असल्याने सुक्का मेवा आणि बेरी सारखी फळे हे माफक प्रमाणात खायला हवी.\nगर्भधारणे दरम्यान पाळावयाचे क��ही नियम\n१. भाज्या, मांसाहार आणि पोल्ट्री उत्पादने आरोग्यासाठी लाभदायक असतात, तरी देखील या गोष्टीची काळजी घ्या की ते कच्चे राहणार नाहीत. अर्धवट शिजवलेल्या भाज्या आणि मांस गर्भेधारणे दरम्यान शरीराला हानीकारक ठरू शकतात.\n२. छातीत जळजळणे, आम्लपित्त आणि पचनाच्या समस्या टाळण्यासाठी एकाच वेळी सगळे खाणे टाळा. थोड्या थोड्या वेळानी छोटे आहार घ्या.\n३. जेवणानंतर लगेच झोपू नका. किमान १० मिनिटे तरी बसा त्यामुळे अन्न पचन चांगले होते.\n४. थंड, शिळे, मसालेदार, प्रक्रिया केलेले आणि फास्टफूडला स्पष्ट नकार द्या. तसेच कॅफेनयुक्त पेयांना देखील नकार द्या.\n५. शरीरात पाण्याची कमी भासू नये यासाठी भरपूर प्रमाणात पाणी आणि इतर आरोग्यदायी पेयांच्या आहारात समावेश करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4948634967807229919&title=Prasanna%20patwardhan%20awarded%20Best%20leadership%20award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:14:47Z", "digest": "sha1:LCCT6BY3ZAQ4UYAJG4QF6HDZ5KHZCSLA", "length": 8385, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्रसन्न पटवर्धन यांना पुरस्कार", "raw_content": "\nप्रसन्न पटवर्धन यांना पुरस्कार\nपुणे : प्रवासी वाहतुक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, ‘प्रसन्न पर्पल’ या वाहतुक सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि ‘बस ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया’चे (बीओसीआय) अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांना ‘इंडिया बस अॅवॉर्डस २०१८’ या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट लीडरशिप अॅवॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.\nमलेशियामध्ये क्वालालंपूर येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात ‘टूरिझम मलेशिया’चे महासंचालक दातुक सेरी मिर्झा तायाबा यांच्या हस्ते पटवर्धन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांचे हे चौथे वर्ष आहे. पटवर्धन यांच्या ‘प्रसन्न पर्पल’ या प्रवासी वाहतुक संस्थेलाही या सोहळ्यात तब्बल पाच पुरस्कार मिळाले आहेत. पश्चिम भारतातील सर्वोत्कृष्ट बस सेवा, उत्कृष्ट विपणन, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि उत्कृष्ट बस सुरक्षितता सुविधा यासाठी संस्थेस हे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे यंदा सलग चौथ्या वर्षी संस्थेस ‘बेस्ट बस ऑपरेटर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.\nप्रसन्न पर्पल ही प्रवासी वाहतुक क्षेत्रातील तीस वर्षे जुनी संस्था असून, संस्थेत चार हजारांहून अधिक मनुष्यबळ आहे. देशभर संस्थेची एक हजार तीनशे वाहने सेवा पुरवतात. शहर वाहतुक, इंटरसिटी वाहतुक, कर्मचारी वाहतुक, शाळा वाहतुक, ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ पद्धतीची प्रवासी वाहतुक, लहान पल्ल्याची लक्झरी बस सेवा, देशांतर्गत व देशाबाहेरील पर्यटन सेवांमध्ये संस्था कार्यरत आहे.\nTags: पुणेप्रसन्न पटवर्धनप्रसन्न पर्पलबस ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाइंडिया बस अॅवॉर्डस २०१८बेस्ट लीडरशिप अॅवॉर्डमलेशियाक्वालालंपूरPunePrasanna PatwardhanPrasanna PurpleIndia Bus Awards 2018MalasiyaTourism Malasiyaप्रेस रिलीज\n‘सुव्यवस्थापनामुळे जटील समस्या सोडविण्यात यश’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\n‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिर\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-10T15:00:47Z", "digest": "sha1:EFXGFWTILAWXHQQI54M4HQRLMP55BCQZ", "length": 13070, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यशासनाचा पालिकेला झटका ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबांधकाम व्यावसायिकांना 600 कोटी परत मिळणार\nशासनाच्या पत्राने महापालिकेची तारांबळ\nदुप्पट शुल्कवाढीचा पालिकेचा ठराव विखंडीत होणार\nपुणे : जमीन आणि बांधकाम शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेत ऑगस्ट-2015 पासूनच्या बांधकामांसाठी 560 ते 600 कोटींचे वसूल केलेले शुल्क बांधकाम व्यावसायिकांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे शुल्क परत आदेश राज्य शासनाने जून-2018 मध्ये महापालिकेस दिले होते. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी शक्‍य नसल्याने राज्य शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी महापालिकेने केली होती. ती शासनाने फेटाळून लावली आहे.\nराज्य शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 (एमआरटीपी) च्या 124 मध्ये केलेल्या सुधारणांच्या आधारावर हे शुल्क दुप्पट करण्याचे आदेश महापालिकेस सन 2015 मध्ये दिले होते. मात्र, त्यानंतर येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. त्यानंतर आचारसंहिता सुरू असतानाच, प्रशासनाने जानेवारी-2017 मध्ये मुख्यसभेत हा प्रस्ताव ठेवला. तो जूनच्या मुख्यसभेत मान्य करण्यात आला.\nकाय आहेत शासनाचे नवीन आदेश\nराज्यशासनाने 6 नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून या दुप्पट शुल्काबाबत खुलासा केला आहे. त्यात शासनाने कायदेशीर बाबी तपासून दि.31 मे 2018 रोजी दिलेल्या आदेश नियमानुसारच असल्याने त्यात कोणतेही बदल करण्याची आवश्‍यकता नाही. तसेच या दुप्प्ट शुल्काबाबत महापालिकेने 27 जून 2017 मध्ये केलेला ठराव विखंडीत करणे आवश्‍यक असल्याने त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना नगर विकास विभागाचे अवर सचिव रा. म. पवार यांनी महापालिकेस केल्या आहेत. त्यामुळे शासनाने पूर्वलक्षी प्रभावाने महापालिकेने केलेली वसूली रद्दबातलच ठरविली असून ही रक्कम महापालिकेस बांधकाम व्यावसायिकांना परत द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nयावेळी विरोधी पक्षांनी या मुख्यसभेवर बहिष्कार टाकल्याने सत्ताधारी भाजपने तो कोणतीही चर्चा न करताच मंजूर केला. त्यानुसार, महापालिकेनेही 2 वर्षे मागे जाऊन या वाढीव शुल्काची बांधकाम व्यावसायिकांकडून वसूली केली. तसेच या ठरावाच्या तारखेनंतर आलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडूनही दुप्पट शुल्क घेण्यात आले. त्यानुसार, या सर्व बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावून उर्वरित वाढीव शुल्क महापालिकेस जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे ज्या व्यावसायिकांची बांधकामे पूर्ण होऊन ती ग्राहकांकडे हस्तांतरित झाली, त्यांनी पदर खर्चातून ही वाढीव शुल्काची रक्कम महापालिकेस जमा केली. तर ज्यांची बांधकामे अजून सुरू होती. त्यांनी त्यातील काही भार ग्राहकांवर टाक़ून तर काही भार स्वत: सोसत हे वाढीव शुल्क महापालिकेस भरले. अशी सुमारे 2 हजारांहून अधिक बांधकामे होती. त्यांची तब्बल 560 ते 600 कोटींची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली.\nपालिकेने मागितली होती शासनाकडे दाद\nराज्य शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 (एमआरटीपी) च्या 124 मध्ये केलेल्या सुधारणांच्या आधारावर हे शुल्क दुप्पट करण्याचे आदेश महापालिकेस सन 2015 मध्ये दिले होते. ते संबंधित शहरात एक किंवा त्यापेक्षा अधिक नागरी परिवहन प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेने हाती घेतले असतील, तर दुप्पट शुल्क आकारावे असे आदेश 21 ऑगस्ट 2015 रोजी दिले होते. या आदेशाचा आधार घेत महापालिकेने ही दुप्पट शुल्क वसुलीचा निर्णय घेतला. “क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या अग्रणी संस्थेने शासनाकडे या प्रकाराची तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेत, राज्यशासनाने 31 मे 2018 रोजी सुधारीत आदेश काढत शासनाने 2015 च्या आदेशात सुधारणा केली असून मेट्रो प्रकल्पासाठी महापालिका हा दुप्पट विकसन शुल्क वसूल करत आहे. ही शहराची निकडीची गरज म्हणून शासनाने 10 मे 2018 रोजी अधिसूचित केला आहे. त्यामुळे त्या तारखेनंतरच महापालिकेस दुप्पट शुल्क आकारता येणार असल्याचे महापालिकेस कळविले होते. त्यामुळे हे वाढीव शुल्क परत देणे अडचणीचे असल्याने महापालिकेने राज्यशासनास ऑगस्ट-2018 मध्ये पत्र पाठवित या निर्णयाचा पुर्नविचार करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nNext articleबिरसा मुंडा यांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i080629001046/view", "date_download": "2018-12-10T16:03:25Z", "digest": "sha1:7RHCCTMGLCXU6PSYYMRTUI6MUDBYQFKY", "length": 10912, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री वेंकटेश विजय", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री वेंकटेश विजय|\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - प्रस्तावना\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय १ ला\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय २ रा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ३ रा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ४ था\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ५ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ६ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ७ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ८ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्त��� करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ९ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय १० वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ११ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय १२ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nउद्गा . जलदी , चटदिशी , चला , आटोपा याअर्थी प्रेरकत्वेकरुन प्रयोग . [ सं . लघु ; प्रा . लहुवल्हा वर्णव्यत्यासाने ]\nपु. ( प्र . ) वल्हे , वले पहा . वल्ही - स्त्री . लहान वल्हा . ही बहुतेक चिंव्याच्या काठीस पात बांधून करतात . ही वल्हविण्यास फार हलकी असते .\n०करणे भाग पाडणे ; आग्रह करणे .\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1987", "date_download": "2018-12-10T16:19:41Z", "digest": "sha1:2Z3IJAAB2DCV5DZTTAVYMPNNL4GV6MGR", "length": 14421, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\n- सर्वांसोबत साधतात संवाद\nप्रतिनिधी / गडचिरोली : राज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम हे सध्या गणेशोत्सवानिमित्त अहेरी येथे गणेशभक्त आणि बालगोपालांमध्ये रमलेले दिसून येत आहेत. गणेश दर्शनासाठी येत असलेल्या प्रत्येकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्याशी हस्तांदोलन करून संवाद साधत आहेत.\nअहेरी येथील राजमहालात दरवर्षीच उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यादरम्यान अहेरी उपविभागातील भाविकांची अहेरीत रिघ लागलेली असते. या कालावधीत पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम हे दहा दिवस स्वतः गणेशाची आरती , पुजा करतात. भाविकांना महाप्रसाद वितरीत करतात. संपूर्ण परिवार आरतीसाठी उपस्थित असतो. यावेळी नागरिकांची सुध्दा मोठ्या प्रमाणात गर्दी असते.\nयावर्षी अहेरीचा राजा गणेश उत्सवात बाहुबली चित्रपटातील महिश्मती महल हा देखावा साकारण्यात आला आहे. यामुळे भाविकांची अलोट गर्दी होत आहे. बालगोपाल, आबालवृध्द सर्वच महिश्मती महल पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. या गर्दीतही ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम हे बालकांसोबत, नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्यात रममान होतांना दिसून येत आहेत. बालकांना चाॅकलेट, बिस्कीट देवून त्यांच्याशी संवाद साधणे, शैक्षणिक स्थितीबाबत विचारणा करणे, कुठून आले , काय करतात अशाप्रकारची चौकशी करीत आहेत. अनेकजण ना. आत्राम यांच्यासोबत छायाचित्र, सेल्फी काढून घेत आहेत. यामुळे नागरिक चांगलेच रममान होत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nचालकाला फिट आल्याने बसला अपघात\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nजवानांना सोशल मीडिया वापरु न देणं अशक्य : लष्कर प्रमुख बिपीन रावत\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nमहिलेला बदनामीची धमकी देणाऱ्या युवकाला अटक : चार दिवसांची पोलीस कस्टडी\nभरधाव कारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना उडविले : दोघांचा मृत्यू\nजम्मू-काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहिद\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड फायद्यात, महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखांचे उत्पन्न\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nनागपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nदेसाईगंज नगर परिषद च्या पथकांद्वारे प्लास्टिक साहित्य जप्त\nपेंढरी उपपोलिस ठाण्याच्या वतीने ज्येष्ठ नागरीक मेळावा, राशनकार्ड वितरण कार्यक्रम\nहिवाळी अधिवेशन केवळ नऊच दिवस घेण्याचा निर्णय, अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधकांची मागणी\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nअस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती द्या : महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेची मागणी\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nभोंदुगिरी करणाऱ्या शंकर बाबाला अटक : अ.भा. अंनिस व तरुणांचा पुढाकार\nपाेलीस जवानांनी फक्त ५ मिनटात केला आलापल्ली - एटापल्ली रस्ता सुरळीत\nमित्राच्या पासपोर्टवर सौदीतून भारतापर्यंत प्रवास\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉय ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nविसापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी\nआष्टी - चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवर नवीन चारपदरी पुलाची निर्मिती करा\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nगडचिरोली तालुका कोतवाल संघटनेतर्फे १५ व्या दिवशी सुद्धा कामबंद आंदोलन सुरूच\nआगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : शरद पवार\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nखाजगी बसची मोटारसायकला धडक, तीन युवक जागीच ठार\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nगुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये\nलोकसभा निवडणुकीसाठी नवीन ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे : अश्विन मुदगल\nशंकरपूर - मूत्तापूर - वेलगुर रस्ता बांधकाम व डांबरीकरण कामाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याहस्ते भूमिपूजन\nलोकेशन मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्धा तास मारत होते चकरा\nथकबाकीदाराविरोधात महावितरणची मेाहिम ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित\nपर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक उभारण्याला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणाऱ्या बोटीला अपघात : एकाच बुडून मृत्यु, २४ जणांना वाचवले\nकोनसरी येथील लोहप्रकल्प उभारणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा : मुख्यमंत्री\nइंधन दरवाढीचा फटका , आर्थिक भार कमी करण्यासाठी रापम चा भाडेवाढीचा प्रस्ताव\nगडचिरोली शहरात एकाच ठिकाणी आढळले दोन विषारी घोणस साप\nभूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडे : मुख्यमंत्री देवेंद्र फ�\nवडगाव येथील इसमाचा तलावात बुडून मृत्यू\nविदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शीने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\nभामरागडला पूर, संपर्क तुटला : व्यापाऱ्यांची धावपळ\nमाजी आमदार हरीराम वरखडे यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश\nसडलेल्या अन्नामुळे चामोर्शी मार्गावर ‘माॅर्निंग वाॅक’ ला जाणाऱ्यांचा श्वास गुदमरतोय \nलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या तरुणाला अटक\nसावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात आरोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nराज्यातील ७३८ अस्थायी डाॅक्टर स्थायी कधी होणार\nवर्ध्यात युवतीची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahatribal.gov.in/1162/Project-Offices", "date_download": "2018-12-10T16:12:33Z", "digest": "sha1:ATAKTUU5452IN6AEPBKAM3PF33JJBCOX", "length": 5611, "nlines": 89, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "प्रकल्प कार्यालये-आदिवासी विभाग संचालनालय, महाराष्ट्र", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nतुम्ही आता येथे आहात :\n1 नाशिक श्री. अमोल येडगे, भा.प्र.से. 0253 2577045\n2 कळवण श्री. अमोल येडगे, भा.प्र.से. (अति) 02592 250101\n3 धुळे श्री. आर. एन. हाळपे 02562 240955\n4 नंदूरबार श्रीमती. नीमा अरोरा , भा.प्र.से. 02564 210303\n5 तळोदा श्रीमती. नीमा अरोरा , भा.प्र.से. (अति) 02567 232220\n6 यावल श्री. राजेंद्र बी. हिवाळे 02585 261432\n7 राजूर श्री. संतोष ठुबे 02424 251037\n8 शहापुर श्री. लोमेश सलामे 02527 272157\n9 जव्हार श्रीमती.पवनीत कौर , भा.प्र.से. 02520 222413\n10 डहाणू श्रीमती.आंचल गोयल , भा.प्र.से. 02528 222066\n11 घोडेगांव श्री. आर.आर.सोनकवडे, अति. 02133 244266\n12 सोलापूर श्री. आर.आर.सोनकवडे 0217 2607600\n13 पेण श्री. गजेंद्र शंकरराव केंद्रे 02143 252417\n14 मुंबई श्री. लोमेश सलामे. अति 022 28654023\n15 धारणी डॉ. विजय राठोड, भाप्रसे 07226 224217\n16 अकोला श्रीम. विनित��� अभिमान सोनावणे 0724 2425068\n17 पुसद श्री. गणेश श्रीपतराव इवनाते 07233 249546\n18 पांढरकवडा श्री. विश्वास डाखोरे-ले.अ. (अति) 07235 227436\n19 किनवट डॉ. विशाल राठोड,ग्राविवि (अति) 02469 222015\n20 कळमनूरी डॉ. विशाल राठोड , ग्रा.वि.वि. 02455 230333\n21 औरंगाबाद श्री. गजानन नारायण फुंडे 0240 2486069\n22 नागपूर श्री. डी. एन. चव्हाण 0712 2560726\n23 चंद्रपूर श्री. मंताडा राजा दयानिधी , भाप्रसे 07172 251270\n24 चिमूर श्री. के. बी. बावनकर 07170 265524\n25 देवरी श्री. जितेंद्र नानाजी चौधरी 07199 225144\n26 भंडारा श्री. पृथ्वीराज बी.पी. भा.प्र.से. 07184 251233\n27 गडचिरोली श्री. विपीन इटणकर, भा.प्र.से. 07132 222286\n28 अहेरी श्री. प्रवीण लाटकर, सप्रअ (अति) 07133 272031\n29 भामरागड श्री. निरज मोरे, स.प्र.अ. (अति.) 07134 266166\nएकूण दर्शक: २२१९०१ आजचे दर्शक: २५४३\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2018-12-10T14:48:15Z", "digest": "sha1:ZEMOH3Y2SBHAM5XMHIBYMGYIH74UEEGP", "length": 11584, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "घोषणांचा महापूर, मात्र शेतकरी कोरडाच..! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nसदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत ‘रश्के कमर’चा व्हिडिओ व्हायरल\nविजय मल्ल्याला भारतात न्याय मिळण्याबाबत साशंकता\nHome लोकसंवाद घोषणांचा महापूर, मात्र शेतकरी कोरडाच..\nघोषणांचा महापूर, मात्र शेतकरी कोरडाच..\nसरकारने पिकविम्यासाठी नवीन योजना आणली, परंतु ती शेतकऱ्यांपेक्षा खासगी कंपन्यांच्याच फायद्याची ठरली. शेतमाल बाजार सुधारणांसाठी धोरणात्मक निर्णय घेतला गेला, परंतु राज्यस्तरावर त्याची अर्धवटच अंमलबजावणी झाली. योजनांतील अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यासाठीचा ‘डीबीटी’चा निर्णय स्वागतार्ह आहे. शेतमाल आयात- निर्यातीसंबंधीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पशुधन संरक्षणासाठी नवीन योजना आणली, मात्र त्यासाठीचा निधी अपुरा आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांना प्रचंड फटका सोसावा लागला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दाखवलेले दिवास्वप्न कधी सत्यात उतरते याची प्रतीक्षा आहे.\nमोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी वाढले. त्या रोखण्यासाठी ठोस प्रयत्न हवेत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीकरता तरतूद करावी. कृषी सिंचनासाठीच्या घोषणा स्वागतार्ह असल्या तरी त्यासाठी पुरेशा निधी दिल्यासच अपेक्षित परिणाम साधला जाईल. पीकविम्याची योजना सरकारी कंपन्यांच्या माध्यमातूनच राबवावी.\nस्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे आश्वासन सरकारने पाळावे. भाव स्थिरीकरण कोष स्थापन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. ग्रामीण क्षेत्रात अधिक रोजगारनिर्मिती आणि ग्रामस्तरावरील पायाभूत सुविधांचा विकास यावर भर द्यावा. ढिसाळ अंमलबजावणी आणि अपुरी आर्थिक तरतूद यामुळे शेतीविकासाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यातील त्रुटी दूर कराव्यात. शेतमालाला आधार भावाचे आश्वासन सरकारने पायदळी तुडवले. तुरीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे सोयाबीन, साखर, कांदा, मका, गहू, कडधान्य इत्यादी पिकांचे भाव पडले. सरकारने फक्त ग्राहककेंद्री विचार न करता शेतकऱ्यांच्या हितासाठीही पावले उचलावीत. शेतमालाचे काढणीपश्‍चात होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.\nशेतकऱ्यांचा संप…’मराठा मोर्चा’ होण्याची भीती का\nशेतक-यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील- सचिन साठे\nभाई वैद्य यांचे विचार कायम स्मरणात राहतील…\n‘मिड ब्रेन एक्टीव्‍हेशन’ जादू नव्‍हे; तर मानवी मेंदुची शक्ती\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती ���ुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/section-of-the-claw-act-death-toll/", "date_download": "2018-12-10T14:47:45Z", "digest": "sha1:A2VXDFKK6TMTFXALIEAICLBOPT6SH3N5", "length": 12557, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महसूल शंका समाधान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाही ठिकाणी रस्त्यात अडथळा निर्माण केल्याबाबतची प्रकरणे मामलतदार कोर्ट अॅॅक्ट अन्वये दाखल करणे आवश्यक असतानाही, म.ज.म.अ. 1966, कलम 143 अन्वये दाखल करून घेतली जातात. ही बाब लक्षात येईपर्यंत सहा महिन्यांचा काळ संपलेला असतो. अशा प्रकरणी काय करावे\nसमाधान : रस्त्यात अडथळा निर्माण केल्याबाबतची प्रकरणे मामलतदार कोर्ट अॅॅक्ट अन्वये दाखल करणे आवश्यक आहे. तथापि, जर ती असा अडथळा केल्यापासून सहा महिन्याच्या आत म.ज.म.अ. 1966, कलम 143 अन्वये दाखल करून घेतली असतील, तर अशा प्रकरणाला मामलतदार कोर्ट अॅॅक्ट अन्वये दाखल केलेले प्रकरण म्हणून समजण्यास हरकत नाही. मा. उच्च न्यायालयाने अनेक प्रकरणात, “सहा महिन्यांनंतर दाखल झालेला अर्ज देखील तडकाफडकी फेटाळू नये’, अशा आशयाचे निकाल दिले आहेत. अशा प्रकरणांत कायदेशीर साधक-बाधक विचार करणे अपेक्षित असते. राजस्व अभियानातही पाणंद रस्ते खुले करून देण्याचे अभियान राबवण्याच्या सूचना आहेत. जरूर तर त्यान���वये कारवाई करावी.\nएका जमिनीच्या खरेदीदाखल कुळाला सन 1968 मध्ये कुळवहिवाट अधिनियम कलम 32 म प्रमाणपत्र दिले गेले आहे. त्यावेळी सदर जमिनीवर “कुळवहिवाट अधिनियम कलम 43-क च्या बंधनास पात्र,’ असा शेरा नमूद केला गेला आहे. सदर जमीन सन 1997 मध्ये महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाली आहे. सन 2008 साली त्या जमिनीची विक्री कुळवहिवाट अधिनियम कलम 43 च्या परवानगीशिवाय झाल्यामुळे कुळवहिवाट अधिनियम कलम 84-क अन्वये कारवाई करता येईल काय\nसमाधान : कुळवहिवाट अधिनियम कलम 43-क अन्वये नगरपालिका, महानगरपालिका व कटक हद्दीतील क्षेत्रास कुळवहिवाट अधिनियमाच्या कलम 31 ते 32-र, 33-अ, 33-ब, 33-क व 43 या कलमांच्या तरतुदी लागू होत नाहीत. वरील प्रकरणात सन 1968 साली कुळवहिवाट अधिनियम कलम ’32-म’ चे प्रमाणपत्र दिले गेले तेव्हा हे क्षेत्र महानगरपालिका हद्दीत नव्हते. त्यामुळे इथपर्यंत झालेली कार्यवाही योग्य आहे. तथापि, सन 1997 मध्ये हे क्षेत्र महानगरपालिका हद्दीत आल्यामुळे सन 1997 नंतर या जमिनीस कुळवहिवाट अधिनियम कलम 43 च्या. तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे सन 2008 मध्ये सदर जमिनीची विक्री करतांना कलम 43 नुसार परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेही सन 2008 नंतर सन 2016 मध्येच कुळवहिवाट अधिनियम कलम 84-क अन्वये कारवाई करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयासह अनेक न्यायालयांनी कुळवहिवाट अधिनियम कलम 84-क अन्वये कारवाईबाबत दिलेल्या मार्गदर्शनाच्या विरुद्ध काम करणे होईल. सर्वोच्च न्यायालयासह अनेक न्यायालयांनी कुळवहिवाट अधिनियम कलम 84-क अन्वये केली जाणारी कारवाई एका वर्षाच्या आत केली जावी, असे निर्देश दिले आहेत.\nतीन भाऊ होते, त्यापैकी एका भावाला पत्नी, मुले/मुली असे कोणतेही वारस नसल्याने त्याने नोंदणीकृत मृत्यूूपत्राद्वारे त्याची स्वकष्टार्जित जमीन दुसऱ्या भावाच्या एका मुलाच्या नावे केली. नोंदणीकृत मृत्यूूपत्राची नोंद तलाठी यांनी फेरफार रजिस्टरला धरल्यानंतर तिसऱ्या भावाच्या मुलाने, ‘मी सुद्धा वारस असून माझे नावसुद्धा त्या जमिनीत वारस म्हणून दाखल करावे,’ म्हणून तक्रारी अर्ज दिला आहे. तक्रारी अर्जात, “सदरचे मृत्यूूपत्र शाबित करून नंतर नोंद लावावी,’ असे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत मृत्यूूपत्राची नोंद मंजूर करावी किंवा कसे \nसमाधान : मृत्यूपत्र हा पवित्र दस्त मानला जातो. स्वकष्टार्जित मिळकतीची विल्हेवाट आपल्या स्वत:च्या मर्जीप्रमाणे लावण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. स्वकष्टार्जित मिळकतीबाबत मृत्यूपत्र केले असेल तर वारसांना हरकत घेता येत नाही. त्यामुळे मृत्यूूपत्रानुसार नोंद प्रमाणित करावी. जरूर तर हरकतदाराने दिवाणी न्यायालयातून त्याचा हक्क सिद्ध करून आणावा.\n– डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअवसरी खुर्दमध्ये सर्रास वृक्षतोड\nNext article करुणानिधी यांची प्रकृती खालावली\nविशेष न्यायालयांचा फार्स (भाग-२)\nपासपोर्ट प्रक्रियेतील सुलभता दिलासादायक (भाग-२)\nआई-वडिलांना न सांभाळल्यास मुले संपत्तीतून बेदखल (भाग-२)\nविशेष न्यायालयांचा फार्स (भाग-१)\n‘आधार’मधील मोबाईल नंबर बदलायचाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3407", "date_download": "2018-12-10T15:58:57Z", "digest": "sha1:CTX4L5OFI5U54VHTR4IEAJPQHJZD5D2Y", "length": 4429, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गरज : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गरज\nजरग - जनण्याची, रमण्याची, गमण्याची\nजरग - जनण्याची, रमण्याची, गमण्याची\nरग बहुत लागे जन्मकाळे \nगज आदि हरि रमती \nजर शेवट केवळ गच्छणे \nरज तम सत्व फुका गणले \nRead more about जरग - जनण्याची, रमण्याची, गमण्याची\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nगेले सारे कसे कुठे\nमीच इथे माझा राजा\nमीच असे माझी प्रजा...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=310&Itemid=503&limitstart=2", "date_download": "2018-12-10T15:51:26Z", "digest": "sha1:ATYZMRACYFZNRZPVYPS6LIN6BJ6Q46ZL", "length": 7827, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "पत्र पहिले", "raw_content": "सोमवार, डिसेंबर 10, 2018\nअसे सेवक ही मोठी शक्ति आहे. परंतु सेवेला सर्ववेळ देणा-या अशा सेवकांना साथ द्यायला शेंकडो हजारों दुय्यम सेवक उभे राहिले पाहिजेत. सेवेचें वातावरण, सेवेचा ध्यास, ध्येयवादित्वाची हवा, राष्ट्रीयत्वाचा विचार सर्वत्र नुसता भरुन राहिला पहिजे. आणि हें कशानें होईल\nसेवादलासारख्या संस्थेच्या प्रसाराने हें कार्य होईल असें वाटतें. काँग्रेसच्या सेवादलाची प्रचंड संघटना उभी केली पाहिजे. सेवादल सर्वत्र सेवेची आवड उत्पन्न करील. खेळ खेळतां खेळतां, कवाईत करतां करतां राष्ट्रीयत्वाची अमर भावना सर्वांना शिकवील. आपण कांही तरी फावल्या वेळांत केलें पाहिजे, ही भावना सेवादल सर्वांच्या मनावर बिंबवील. सेवादल सेवकांचा पुरवठा करील, आणि मुख्य म्हणजे व्यापक व उदार अशी ख-या राष्ट्रीयत्वाची कल्पना नव-तरुणांच्या मनांत रुजवील, नवीन तरुणांच्या हृदयात शुध्द राष्ट्रीयतेची सर्वसंग्राहक, अशी विशाल दृष्टि नसेल तर उद्यां नवभारत कसा उभा राहाणार\nवसंता, म्हणून तुला मी काँग्रेसच्या सेवादलास वाहून घे, असें सांगत आहें, तू राहातोस तेथें नाही ना शाखा कर सुरु. आरंभी अडचणी येतील. मुलें मिळणार नाहींत. परंतु अडचणींतूनच जावें लागतें. आपल्या श्रध्देची अशा वेळेसच कसोटी असते. श्रध्देचे चार लोक एकत्र आले तर ते शेवटी जगाला भारी होतात. विवेकानंद म्हणत असत, 'मला श्रध्देचीं एक हजार माणसें द्या. सिंहाच्या छातीची एक हजार माणसें द्या. सा-या हिंदुस्थानचामी कायापालट करुन दाखवितो. ' जगांत ज्यांनी ज्यांनी प्रचंड संघटना केल्या, त्या कांही एकदम नाही उभ्या राहिल्या. मोठीं कार्ये हळूहळूच वाढतात. दोनतीन मुली घेऊन कर्मवीर कर्वे यांनी स्त्रीशिक्षणास आरंभ केला. आज स्त्रियांचे विद्यापीठ उभें आहे कर सुरु. आरंभी अडचणी येतील. मुलें मिळणार नाहींत. परंतु अडचणींतूनच जावें लागतें. आपल्या श्रध्देची अशा वेळेसच कसोटी असते. श्रध्देचे चार लोक एकत्र आले तर ते शेवटी जगाला भारी होतात. विवेकानंद म्हणत असत, 'मला श्रध्देचीं एक हजार माणसें द्या. सिंहाच्या छातीची एक हजार माणसें द्या. सा-या हिंदुस्थानचामी कायापालट करुन दाखवितो. ' जगांत ज्यांनी ज्यांनी प्रचंड संघटना केल्या, त्या कांही एकदम नाही उभ्या राहिल्या. मोठीं कार्ये हळूहळूच वाढतात. दोनतीन मुली घेऊन कर्मवीर कर्वे यांनी स्त्रीशिक्षणास आरंभ केला. आज स्त्रियांचे विद्यापीठ उभें आहे श्रध्देचा मनुष्य उभा राहातो. ध्येयावर दृष्टि ठेवून पहिलें पाऊल टाकतो श्रध्देचा मनुष्य उभा राहातो. ध्येयावर दृष्टि ठेवून पहिलें पाऊल टाकतो महाराष्ट्रांतील इतिहास-संशोधक मंडळ आहे ना महाराष्ट्रांतील इतिहास-संशोधक मंडळ आहे ना आज त्याचा व्याप खूप वाढला आहे. परंतु तें स्थापन करतांना एकटे राजवाडेच होते आज त्याचा व्याप खूप वाढला आहे. परंतु तें स्थापन करतांना एकटे राजवाडेच होते तेच अध्यक्ष, तेच चिटणीस, तेच सर्वं कांही, एके दिवशी विश्वनाथ काशिनाथ राजवाडे एका खोलींत बसले, आणि इतिहास संशोधक मंडळ त्यांनी सुरु केलें तेच अध्यक्ष, तेच चिटणीस, तेच सर्वं कांही, एके दिवशी विश्वनाथ काशिनाथ राजवाडे एका खोलींत बसले, आणि इतिहास संशोधक मंडळ त्यांनी सुरु केलें त्यांनी त्या दिवशी एक निबंध वाचला. त्यांनीं स्वत:च तो ऐकला. ऐकायला दुसरें कोंण होतें त्यांनी त्या दिवशी एक निबंध वाचला. त्यांनीं स्वत:च तो ऐकला. ऐकायला दुसरें कोंण होतें तेथील भिंती होत्या, आणि ज्या पूर्वजांनी पराक्रमी व वैभवशाली इतिहास निर्माण केला ते स्वर्गस्थ पूर्वज कदाचित गुप्त रुपांने तेथें येऊन ऐकत असतील. वसंता, श्रध्देची माणसें अशा रींतीनें कर्मप्रवृत्त होत असतात. अरें, दह्याचा एकच थेंब, परंतु तो मणभर दुधाचें दहीं करतो तेथील भिंती होत्या, आणि ज्या पूर्वजांनी पराक्रमी व वैभवशाली इतिहास निर्माण केला ते स्वर्गस्थ पूर्वज कदाचित गुप्त रुपांने तेथें येऊन ऐकत असतील. वसंता, श्रध्देची माणसें अशा रींतीनें कर्मप्रवृत्त होत असतात. अरें, दह्याचा एकच थेंब, परंतु तो मणभर दुधाचें दहीं करतो परंतु तो थेंब आंबट हवा. त्याचप्रमाणें कडव्या वृत्तीचा, अढळ श्रध्देचा, एकच मनुष्य, परंतु तो सर्वांना वेड लावतो, ध्यास लावतो, ध्येयाकडे खेंचतो.\nवसंता, तूं करशील का सेवादल सुरु काँग्रेसच्या सेवादलांत हजारों लाखो तरुण मी कधीं बरें पाहीन काँग्रेसच्या सेवादलांत हजारों लाखो तरुण मी कधीं बरें पाहीन हाच एक ध्यास मला आहे. माझ्या काँग्रेसला कोणत्याहि बाबतींत कमीपणा नसावा. 'तुमंच्या काँग्रेसच्या सेवादलांत किती तरुण आहेत हाच एक ध्यास मला आहे. माझ्या काँग्रेसला कोणत्याहि बाबतींत कमीपणा नसावा. 'तुमंच्या काँग्रेसच्या सेवादलांत किती तरुण आहेत 'असा जर कोणी प्रश्न विचारता तर 'लाखों' असें उत्तर देतां आलें पाहिजें. परंतु असें कधी होईल, खरेंच कधी बरें होईल\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4910811190551036874&title=Squats%20expands%20its%20offline%20centers%20in%20Maharashtra&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:11:09Z", "digest": "sha1:DUUT6GVSJ5K6SVMETHXJDHW6B7FTVNNK", "length": 8344, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘स्क्वॉट्स’चा महाराष्ट्रात विस्तार", "raw_content": "\nमुंबई : गेल्या दोन वर्षात ऑनलाइन फिटनेस कन्सल्टेशन क्षेत्रात यशस्वीरीत्या आपला ठसा उमटविणाऱ्या पुणे येथील फिटनेसबाबत ऑनलाइन सल्ला सेवा पुरविणाऱ्या ‘स्क्वॉट्स’ने आता पुणे आणि मुंबई येथे आपली केंद्रे सुरू केली आहेत. येथे इच्छुक लोकांना उपयुक्त अशा आरोग्यविषयक टिप्स, डाएट प्लॅन, वर्क-आऊट प्रोग्राम आणि प्रत्यक्ष सल्ला देण्यात येईल.\n‘पोषण आणि प्रशिक्षणाचा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन अनुसरून स्क्वॉट्सने आपल्या ऑनलाइन मंचाद्वारे (www.squats.in) ४० हजार पेक्षा जास्त लोकांना शारीरिक परिवर्तन घडवून आणण्यास मदत केली आहे. त्यांची ऑफलाइन केंद्रे हेच मिशन आणखी पुढे घेऊन जातील. त्यामध्ये संपूर्ण शारीरिक बदलासाठी व्यक्ती-विशिष्ट पोषण आणि प्रशिक्षण प्लॅन देण्यात येतील; तसेच त्यात साप्ताहिक फॉलो-अप आणि सल्लादेखील असेल. आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देण्यात येईल. नवोदित अॅथलिटसाठी स्पोर्टस न्यूट्रिशनबाबत मार्गदर्शन पुरविण्यात येईल’, अशी माहिती स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगच्या संचालक ज्योती सहरावत डबास यांनी दिली.\nत्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही आमच्या ऑफलाइन सुरुवातीबद्दल उत्साही आहोत कारण, आपल्या फिटनेसच्या वाटचालीत देश विदेशातील आमचे ग्राहक आमच्यावर विसंबून आहेत आणि संतुष्ट आहेत. या आर्थिक वर्षात देशातील टिअर एक आणि टिअर दोन शहरांमध्ये आम्ही आमची दहापेक्षा जास्त केंद्रे स्थापन करणार आहोत. २०२० पर्यंत टिअर तीन शहरांसह १२० पेक्षा अधिक केंद्रे स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे.’\nTags: मुंबईपुणेस्क्वॉट्सफिटनेसऑनलाइन सल्ला सेवाडाएटज्योती सहरावत डबासPuneMumbaisquatsFitnessOnline ServiceDietJyoti Dabasप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद ‘अॅड्रेस वन’ला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nमुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती\nरत्नागिरीतील कलाकारांच्या च���त्र-शिल्पांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2018-12-10T15:49:45Z", "digest": "sha1:FJENXZLN5JZWOAAM6ZPAGHJZL3FE3EFB", "length": 4277, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १०५० मधील जन्म\nइ.स. ११०६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2018-12-10T15:38:55Z", "digest": "sha1:M6K3UQWESKI7DP22DRHUFV2MJMQR3MLW", "length": 6664, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महसूल दिनानिमित्त शाम सूर्यवंशी यांचा सत्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहसूल दिनानिमित्त शाम सूर्यवंशी यांचा सत्कार\nसातारा ः जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना शाम सूर्यवंशी शेजारी मान्यवर.\nगोंदवले, दि. 3 (प्रतिनिधी) – नरवणे, ता. माण येथील तलाठी शाम सूर्यवंशी यांना महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते आदर्श तलाठी म्हणून सन्मानपत्रासह गौरवण्यात आले.\nमहसूल विभागाकडून 2017-18 काळात महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, माण-खटावचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते माण तहसीलचे कुकुडवाड मंडलातील नरवणे सजाचे तलाठी शाम सूर्यवंशी यांना आदर्श तलाठी म्हणून गौरविण्यात आले.\nमाण तहसीलमधील कुकुडवाड मंडलातील नरवणे सजामध्ये नरवणे, दोरगेवाडी, काळेवाडी या गावांचा समावेश आहे. याप्रसंगी शाम सूर्यवंशी यांचे नरवणेचे सरपंच दादासाहेब काटकर, उपसरपंच राजेंद्र जगदाळे, दोरगेवाडीच्या सरपंच लताबाई चौरे, उपसरपंच संजय चव्हाण, काळेवाडीच्या सरपंच अरुणा महानवर, उपसरपंच बिरुदेव ठोंबरे, अशोक काटकर, दत्ता जाधव, विक्रम दोरगे, विलास खरात तसेच तिन्ही गावांच्या ग्रामस्थांसह गणेश मंडळ नरवणे, नवसिद्ध स्पोर्टस क्‍लब दोरगेवाडीयांनी अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइम्रान यांचा शपथविधी सोहळा होणार साधेपणाने\nNext articleएटीएममध्ये चोरी करणाऱ्यास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/part-mahmud-door-destroys-aurangabad-125356", "date_download": "2018-12-10T15:33:43Z", "digest": "sha1:7V4LE6AQF5S4JWNQOMGXQJATEOBEGRMW", "length": 11589, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "part of mahmud door destroys in aurangabad औरंगाबाद - महमूद दरवाजाचे कवाड कोसळले | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद - महमूद दरवाजाचे कवाड कोसळले\nशुक्रवार, 22 जून 2018\nऔरंगाबाद : ऐतिहासिक पाणचक्कीजवळील महमूद दरवाजाचे लाकडी कवाड शुक्रवारी (ता. 22) सकाळी कोसळले. सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शाळकरी मुले, नोकरदारांची मोठी धांदल उडाली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही.\nऔरंगाबाद : ऐतिहासिक पाणचक्कीजवळील महमूद दरवाजाचे लाकडी कवाड शुक्रवारी (ता. 22) सकाळी कोसळले. सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शाळकरी मुले, नोकरदारांची मोठी धांदल उडाली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही.\nमलिक अंबराने उभारलेल्या नवखंडा पॅलेसचाच एक भाग असलेला महमूद दरवाजा खाम नदीच्या काठावर उभा आहे. हा दरवाजा अतिशय जीर्ण झाल्यामुळे अनेकदा त्याची डागडुजी करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी काँक्रीटचे पिलर उभारून त्याला आधार देण्यात आला आहे. मात्र अजूनही त्याच्या कमानीच्या दगडांना गेलेले तडे आणि त्यावर उगवलेली झाडे पाहता वेळीच दुरुस्ती न केल्यास मोठी हानी होऊ शकते, अशी भीती 'सकाळ'ने अनेकदा व्यक्त केली होती. 18 मे रोजी जागतिक वारसा दिनी 'सकाळ'ने यासंबंधी वृत्त प्रकाशित केले होते. अखेर आज त्याचे लाकडी कवाड कोसळलेच.\nपाणचक्कीजवळ या अरुंद दरवाजात आणि खाम नदीवरील अरुंद पुलामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. त्याला पर्यायी रस्ता तयार करावा अशी मागणी अनेकदा ��रण्यात आली होती.\nस्मार्ट पदपथाचे पाइपलाइनसाठी खोदकाम\nपुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nशौच्छास गेला अन बिबट्याचा शिकार झाला; जागीच मृत्यू\nचिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-...\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार प्राध्यापिका निलंबित\nसिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या ...\n...आणि दारुच्या बाटलीत निघाली गोम \nपुणे : सोमवारची सकाळ उजाडताच त्यांची पावले आपोआप देशी दारुच्या दुकानाकडे वळली. खिशातील असेल-नसेल तेवढे पैसे जमा करुन त्यांनी देशी दारु मागितली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-10T15:35:20Z", "digest": "sha1:6JBZDIY7SAU4HVWN4VV7OMIC6AW4NWMI", "length": 12326, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "स्वप्ना बर्मन, अर्पिंदर सिंग यांचे विक्रमी सुवर्णयश | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्र���\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news स्वप्ना बर्मन, अर्पिंदर सिंग यांचे विक्रमी सुवर्णयश\nस्वप्ना बर्मन, अर्पिंदर सिंग यांचे विक्रमी सुवर्णयश\nआशियाई क्रीडास्पर्धेतील भारतीय ऍथलीटची घोडदौड कायम\nजकार्ता– भारताचे युवा ऍथलीट स्वप्ना बर्मन आणि अर्पिंदर सिंग यांनी अनुक्रमे महिला हेप्टॅथलॉन आणि पुरुषांच्या तिहेरी उडीत विक्रमी सुवर्णपदकांची कमाई करताना आशियाई क्रीडास्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. द्युती चंदने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत मिळविलेल्या रौप्यपदकामुळे भारताचे यश अधोरेखित झाले.\nस्वप्ना बर्मनने महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये भारताला पहिले आशियाई सुवर्ण मिळवून देताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. विशेष म्हणजे असह्य दातदुखीने त्रस्त असतानाही तिने हे यश मिळविले. स्वप्नाने सात क्रीडाप्रकारांमध्ये मिळून 6026 गुणांची कमाई करीत अव्वल स्थान मिळविले. तिने उंच उडी (1003 गुण) व भालाफेक (872 गुण) यात पहिला क्रमांक मिळविला. तर गोळाफेक (707 गुण) व लांब उडीत (865 गुण) दुसरा क्रमांक मिळविला.\nस्वप्नाला 100 मी. शर्यतीत पाचव्या व 200 मीटर शर्यतीत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. परंतु तोपर्यंत तिने सुवर्णपदकाची निश्‍चिती केली होती. चीनच्या वांग क्‍विंगलिंगने (5954 गुण) रौप्यपदक, तर जपानच्या युकी यामासाकीने (5873 गुण) कांस्यपदकाची कमाई केली. हेप्टॅथलॉनमध्ये याआधी केवळ सोमा बिस्वास, जेजे शोभा व प्रमिला अय्यप्पा यांनीच पदके मिळविली होती.\nअर्पिंदर सिंगने पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारांत सुवर्णपदक पटकावताना तिहेरी उडी प्रकारात भारताने तब्बल 48 वर्षांनंतर सोनेरी यश मिळविले आहे. याआधी 1970 ��शियाई स्पर्धेत मोहिंदर सिंग गिलने भारताला तिहेरी उडीत सुवर्णपदक जिंकून दिले होते. अर्पिंदरने 16.77 मीटर उडी घेत सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. त्याने तिसऱ्या प्रयत्नांत ही कामगिरी केली. उझबेकिस्तानच्या रुस्लान कुर्बानोव्हने 16.62 मीटर उडी घेताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. तर चीनच्या शुओ कावला 16.56 मीटर उडीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\nमात्र अर्पिंदरची आजची कामगिरी त्याच्या सार्वोत्तम वैयक्‍तिक कामगिरीच्या जवळपासही नव्हती. गेल्या आशियाई स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या अर्पिंदरची सर्वोत्तम वैयक्‍तिक कामगिरी 17.17 मीटर अशी असून या मोसमातील त्याची सर्वोत्तम कामगिरीही 17.09 अशी होती. जूनमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली होती. त्यामुळे आशियाई मानांकनात तो तिसऱ्या क्रमांकावर गेला होता.\nहृतिक रोशनविरोधात एफआयआर दाखल\nद्युती चंदला दुसरे रौप्यपदक\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध���यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/how-pay-eight-rupee-interruption-43134", "date_download": "2018-12-10T15:59:50Z", "digest": "sha1:7MWACUN6EDC2XCS3LQPO7NLGYSCVT46Z", "length": 15557, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "How to pay off the eight-rupee interruption? अडत बंद तर आठ टक्के आकारणी कशी? | eSakal", "raw_content": "\nअडत बंद तर आठ टक्के आकारणी कशी\nबुधवार, 3 मे 2017\nनागपूर - कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी सरकारने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून अडत घेण्याची पद्धत बंद केली. मात्र, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती याला अपवाद ठरत आहे. येथे अजूनही शेतकऱ्यांकडून ८ टक्‍क्‍यांपर्यंत अडत वसूल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nनागपूर - कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी सरकारने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून अडत घेण्याची पद्धत बंद केली. मात्र, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती याला अपवाद ठरत आहे. येथे अजूनही शेतकऱ्यांकडून ८ टक्‍क्‍यांपर्यंत अडत वसूल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे व पैशाची मिळण्याची हमी असल्याने येथेच बरेच शेतकरी शेतमालाची विक्री करतात. शेतकऱ्यांची आवक आणि शेतमाल विकून मोकळे होण्याची घाई याच संधीचा फायदा काही दलालांनी करून घेतला. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील मध्यस्त म्हणून शेतमालाची विक्री करून देऊन त्या बदल्यात शेतकऱ्यांकडून अडत घेते होते. मात्र, कालातंराने हा प्रकार अधिक वाढल्याने दलालांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होऊ लागली. या संबंधीच्या तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळेच सरकारने तीन-चार महिन्यांपूर्वी बाजार समित्यांमधून अडत बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय यानंतरही अडत सुरू असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतु, सर्वांत मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्याप अडत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील विलास शेंडे या शेतकऱ्यांनी कळमना बाजार समितीत मिरची विक्र��साठी आणली होती.\nजवळपास १ लाख ८० हजार रुपयांच्या मिरचीची त्यांनी व्यापाऱ्यांना विक्री केली. व्यापाऱ्यांनी मिरचीच्या विक्रीचे दोन वेगवेगळे देयके तयार करून अडत म्हणून १२ हजार रुपये वजा करून पैसे देण्याची तयारी दाखविली. मात्र, शेंडे यांनी तेवढी अडत देण्यास नकार देत निघून गेले. शेतकऱ्यांकडून अडत घेण्यास मनाई केली असताना, ती देयकातून कशी वजा केली, असा सवाल उपस्थितीत करीत बाजार समिती प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, यानंतरही बाजार समिती प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप विलास शेंडे यांनी केला आहे.\nकृषी उत्पन्न बाजार समितीकडून कुठलीच मदत न मिळाल्याने मी ग्राहक मंच आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जोपर्यंत मला माझ्या शेतमालाचे पूर्ण पैसे मिळत नाही, तोपर्यंत न्यायीक मार्गाने लढा देत राहीन.\n- विलास शेंडे, शेतकरी\nशेंडे यांची तक्रार बाजार समितीला प्राप्त झाल्यानंतर याची चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी\nसंबंधित व्यापारी आणि शेंडे यांची सुनावणी बोलविली आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून दलाली घेणे पूर्णपणे बंद आहे.\n- प्रशांत नेरकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना.\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर\nपुणे - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) सुमारे १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि ���६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-10T16:13:11Z", "digest": "sha1:XIOZPXJWXOSOOQLS4WM7NGK44OA7HG5M", "length": 10500, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "गूगलवर नाराज ट्रम्प यांनी दिले कारवाईचे संकेत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news गूगलवर नाराज ट्रम्प यांनी दिले कारवाईचे संकेत\nगूगलवर नाराज ट्रम्प यांनी दिले कारवाईचे संकेत\nवॉशिंग्टन (अमेरिका) – गूगलवर नाराज अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी गूगलवर कारवाईचे संकेत दिले आहेत. आपल्या निवेदनांनी आणि ट्‌विटसमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारे ट्रम्प यावेळी काहीशा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गूगलने सोशल मीडियावर आपली ��ाईट प्रतिमा निर्माण केल्याचा त्यांचा गूगलवर आरोप आहे आणि त्यासाठी ते गूगलवर कारवाई करण्याच्या विचारात आहेत असे समजते.\nआपण अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून मीडिया आपल्या विरोधात बातम्या पसरवत असते आणि गूगलही आपल्या विरोधातील बातम्या पसरवण्यात मोठी भूमिका निभावते असा त्यांचा दावा आहे.\nअमेरिकन वेबसाईट यूएसए टुडेच्या म्हणण्या नुसार गूगलवर “इडियट’ हा शब्द सर्च केला, की सर्वप्रथम डोनॉल्ड ट्रम्प यांची प्रतिमा समोर येते. या गोष्टीवरून यापूर्वीही बरचे वादऴ उठले होते. गूगलवर ट्रम्प सर्च केले, तर केवळ माझ्या विरोधातील गोष्टीच गूगल दाखवते, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. याला ते “फेक न्यूज’ म्हणतात. माझ्या आणि अन्य काहींच्या बाबतीत कंपनी हेराफेरी करते आणि नकारात्मक बातम्या पसरवते. यात नकली सीएनएन आघाडीवर आहे. रिपब्लिकन/कॉन्झरव्हेटिव्ह आणि निष्पक्ष मीडिया नष्ट झालेल्या आहेत.\nट्रम्प बातम्यांच्या सर्च रिझल्टमध्ये 96 टक्के बातम्या या राष्ट्रीय वामपंथींयाच्या बाजूने असतात. ही मोठे धोकादायक बाब आहे. गूगल आणि अन्य कंपन्या कॉंझर्व्हेटिव्हचा आवाज दाबून टाकून माहिती आणि बातम्या लपवून ठेवत आहेत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nबांगलादेशात महिला पत्रकाराची हत्या\nमुशर्रफ यांच्या अटकेची सुचना इंटरपोलने नाकारली\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in ��े पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i071024224507/view", "date_download": "2018-12-10T15:34:50Z", "digest": "sha1:4Z7ACYWTI2L5PRVKD22R4KAZUZ3AZ2MG", "length": 12484, "nlines": 175, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गुरूचरित्र", "raw_content": "\nहिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|गुरूचरित्र|\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र - अध्याय पहिला\nगुरूचरित्र - अध्याय दुसरा\nगुरूचरित्र - अध्याय तिसरा\nगुरूचरित्र - अध्याय चौथा\nगुरूचरित्र - अध्याय पाचवा\nगुरूचरित्र - अध्याय सहावा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri Gurucharitra is the most influential book written in Marathi.\nगुरूचरित्र - अध्याय सातवा\nगुरुचरित्र - अध्याय आठवा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri Gurucharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय नववा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri Gurucharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri Gurucharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय अकरावा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय बारावा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय तेरावा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nश्रीगुरु���रित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय पंधरावा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय सोळावा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.\nगुरुचरित्र - अध्याय सतरावा\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/hind-kesari-wrestling-championship-begins-pune-thursday-42045", "date_download": "2018-12-10T15:47:02Z", "digest": "sha1:6THIAAM73IBLX4DJVWLV2PERXFR5RCCA", "length": 12876, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hind Kesari wrestling championship begins in Pune on Thursday पुण्यात हिंद केसरी कुस्ती स्पर्धेला गुरुवारपासून प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nपुण्यात हिंद केसरी कुस्ती स्पर्धेला गुरुवारपासून प्रारंभ\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nहिंद केसरी स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर ट्रस्टचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यापूर्वी ट्रस्टने शताब्दी वर्षात म्हणजे 1992 मध्ये हिंद केसरी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. आणि पुन्हा हा मान आम्हाला मिळाला आहे.\nपुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने अखिल भारतीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा 27 ते 30 एप्रिल दरम्यान होत आहे.\nपुणे महापालिकेच्या बाबूराव सणस मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने होणारी ही स्पर्धा तीन दिवस होणार आहे. या स्पर्धेसाठी 29 राज्यातील सुमारे 280 खेळाडू यांत भाग घेणार आहेत. हिंद केसरी किताब मिळविणाऱ्या विजेत्यास दोन लाख 50 हजार रुपये व चांदीची गदा बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण चौदा लाख 65 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. हिंद केसरी किताबासह (82 ते 130 किलो) 50 वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा 51 किलो, 55 किलो, 63 किलो, 67 किलो, 75 किलो, 85 किलो आणि 82 ते 100 किलो या गटात होत आहे. हिंद केसरी कुस्ती स्पर्धा या मातीच्या आखाड्यावर रंगणार आहेत.\nहिंद केसरी स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर ट्रस्टचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यापूर्वी ट्रस्टने शताब्दी वर्षात म्हणजे 1992 मध्ये हिंद केसरी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. आणि पुन्हा हा मान आम्हाला मिळाला आहे. अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड, काका पवार, नगरसेवक हेमंत रासने, महेश सूर्यवंशी हे उपस्थित होते.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/weather-digital-board-akola-126769", "date_download": "2018-12-10T16:09:32Z", "digest": "sha1:UZ2GDO2MERGTGCVMDDW646H4WYKEEZXQ", "length": 12802, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "weather digital board in Akola अकोला जिल्ह्यातील पहिले डिजिटल हवामान फलक | eSakal", "raw_content": "\nअकोला जिल्ह्यातील पहिले डिजिटल हवामान फलक\nगुरुवार, 28 जून 2018\nडिजिटल फलकाद्वारे कळणार काय\nया डिजिटल माहिती फलकाद्वारे नागरिकांना व शेतकऱ्यांना दररोज हवामान घटक जसे की, रोजचे कमाल व किमान तापमान, प्रत्यक्ष तापमान, सकाळ व दुपारची हवेतील आद्रता किती आहे याची माहित वेळोवेळी जाणून घेता येईल. गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान व १ जून २०१८ पासूनचे एकूण पर्जन्यमान किती, इत्यादी अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे.\nअकोला : जिल्ह्यातील पहिला व एकमेव ‘डिजिटल हवामान फलक’ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या फलकावरून अद्यावत हवामानाची माहीती मिळणार आहे. विद्यापीठातील कृषी विद्याविभाग व कृषी हवामानशास्त्र विभागाच्या संयुक्तपणे नुकतेच या फलकाचे अनावरण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांच्याहस्ते करण्यात आले.\nविद्यापिठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम. भाले यांच्या संकल्पनेतून या हवामान विषयक माहिती फलका स्थापना करण्यात आली. त्याकरिता सहयोगी प्राध्यापक डॉ.अरविंद तुपे, डॉ.एम.आर. देशमुख व डॉ.नितीन गुप्ता यांनी पुढाकार घेतला. माहिती फलकाच्या अनावरण प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.व्ही.के खर्चे, कृषी विस्तार संचालक डॉ.डी.एम. मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ.एम.बी. नागदेवे, कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ.बी.व्ही. सावजी, दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. इंगोले तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nडिजिटल फलकाद्वारे कळणार काय\nया डिजिटल माहिती फलकाद्वारे नागरिकांना व शेतकऱ्यांना दररोज हवामान घटक जसे की, रोजचे कमाल व किमान तापमान, प्रत्यक्ष त��पमान, सकाळ व दुपारची हवेतील आद्रता किती आहे याची माहित वेळोवेळी जाणून घेता येईल. गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान व १ जून २०१८ पासूनचे एकूण पर्जन्यमान किती, इत्यादी अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे.\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nफ्रान्समधील आंदोलन चिघळले; पॅरिससह अनेक ठिकाणी हिंसाचार\nपॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील...\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे....\nनऊ डिसेंबर रोजी १८ हजार पुणेकर धावणार\nपुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ...\n‘जी- २०’तील संवादातून सहमतीची आशा\nसध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची...\nइंदापूर तालुक्यामध्ये द्राक्षाच्या हंगामास सुरवात\nवालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) परिसरामध्ये द्राक्षाच्या हंगामास सुरवात झाली असून द्राक्षांना उच्चांकी दर मिळू लागला अाहे. इंदापूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/opposition-step-back-18417", "date_download": "2018-12-10T16:00:03Z", "digest": "sha1:K3BEYF3DSTM57U4M63T2YZR7D2PMU4DJ", "length": 16157, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Opposition a step back विरोधकांचे एक पाऊल मागे; पण सरकार ठाम | eSakal", "raw_content": "\nविरोधकांचे एक पाऊल मागे; पण सरकार ठाम\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली - नोटाबंदीवर लोकसभेत कार्यस्थगन प्रस्तावांतर्गतच चर्चा व्हावी, असा आग्रह धरणाऱ्या विरोधकांनी एक पाऊल मागे घेत \"नियम कोणताही चालेल; फक्त मतविभाजन असावे' असा पर्याय सुचवला. मात्र, काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सभागृह विभाजित दिसू नये म्हणून मतविभाजन नको, असा तर्क सरकारने दिला. त्यामुळे लोकसभेत गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असलेला \"कामबंदी'चा तिढा आजही कायम राहिला.\nनवी दिल्ली - नोटाबंदीवर लोकसभेत कार्यस्थगन प्रस्तावांतर्गतच चर्चा व्हावी, असा आग्रह धरणाऱ्या विरोधकांनी एक पाऊल मागे घेत \"नियम कोणताही चालेल; फक्त मतविभाजन असावे' असा पर्याय सुचवला. मात्र, काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सभागृह विभाजित दिसू नये म्हणून मतविभाजन नको, असा तर्क सरकारने दिला. त्यामुळे लोकसभेत गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असलेला \"कामबंदी'चा तिढा आजही कायम राहिला.\nनोटाबंदीवर चर्चेसाठी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष, अण्णा द्रमुक आदी विरोधी पक्षांनी नियम 56 अन्वये कार्यस्थगन प्रस्तावाच्या नोटिसा देणे आणि लोकसभाध्यक्षांनी त्या नाकारल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडणे, या प्रकारामुळे दोन आठवड्यांपासून लोकसभेत किरकोळ अपवाद वगळता काहीही कामकाज होऊ शकले नाही. आज विरोधकांनी सभागृहातील रणनिती बदलून सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना यश आले नाही.\nकॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नियम 56 ऐवजी अन्य एखाद्या नियमान्वये नोटाबंदीवर चर्चा घेण्याची मागणी केली. लोकसभाध्यक्षांना आपल्या विशेष अधिकारांचा वापर करण्याचेही आवाहन खर्गे यांनी केले. मात्र, नियम कोणताही चालेल; परंतु मतविभाजन असावेच, असा आग्रही त्यांनी धरला. तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनीही खर्गे यांच्या मागणीला पाठिंबा देत मतविभाजनाची तरतूद असलेल्या अन्य नियमान्वये उद्यापासून चर्चा सुरू करावी, असे सुचवले. राजद खासदार जयप्रकाश नारायण यादव यांचेही तसेच म्हणणे होते. परंतु माकप नेते मोहम्मद सलिम यांनी मात्र स्थगन प्रस्तावानुसारच चर्चेची मागणी रेटली. बीजू जनता दलाचे नेते भर्तृहरी माहताब यांनीही विरोधकांना काळ्या पैशावर नव्हे तर नोटाबंदीमुळे जनतेला होणाऱ्या त्रासावर मतवि���ाजन हवे आहे, असे सांगून मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु त्याने काहीही परिणाम झाला नाही.\nउत्तरादाखल संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सरकार पहिल्यापासूनच चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. काळा पैसा, भ्रष्टाचार याविरुद्ध संसदेमध्ये एकवाक्‍यता आहे. मतविभाजनामधून संपूर्ण देशाला संसदेच्या मतभेदांचा संदेश जाऊ नये, अशी टिप्पणी करत त्यांनी मतविभाजन सरकारला अमान्य असल्याचे स्पष्ट केले. पाठोपाठ अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही मतविभाजनाचा प्रश्‍नच उद्भवत नाही, अशी सरकारची भूमिका स्पष्ट केली. संतप्त विरोधकांनी मतविभाजन नाही तर चर्चाही नाही, असे बजावले. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. सर्व नियम बाजूला ठेवून शून्य काळापासूनच ही चर्चा सुरू करावी, अशी सूचना त्यांनी केली. संतप्त विरोधकांनी ते अमान्य करत हौद्यात धाव घेत सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. गोंधळामुळे लोकसभाध्यक्षांनी उद्यापर्यंत संसदेचे कामकाज तहकूब केले.\nविदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा\nवाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nसरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस - नाना पटोले\nगेवराई - कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे फायदे होत असताना अशा कृषी आयोजकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांचे अनुदान बंद करीत आहे. हे...\nश्रीरामाचे नव्हे, तर नथुरामाचे भक्त - कन्हैयाकुमार\nऔरंगाबाद - \"\"मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशवासीयांना केवळ लालीपॉप दिले. सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही, म्हणूनच निवडणुकीच्या...\nपुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली...\n'मंदिर नाही तर मत नाही\nनवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरे��द्र मोदी सरकारला (राम) \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/sharad-pawar-will-also-participate-oppositions-front-against-legislative-assembly/", "date_download": "2018-12-10T16:42:21Z", "digest": "sha1:PGLZZMYAKRRHIQS3HW2HEWW7QOTRDUVD", "length": 28980, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sharad Pawar Will Also Participate In The Opposition'S Front Against The Legislative Assembly | विधान भवनावर धडकणार विरोधकांचा मोर्चा, शरद पवारही सहभागी होणार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेश��र\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nविधान भवनावर धडकणार विरोधकांचा मोर्चा, शरद पवारही सहभागी होणार\nनागपूर येथे होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.\nमुंबई : नागपूर येथे होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या वाढदिवस दिनी, १२ डिसेंबर रोजी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.\nकाँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक मुंबईत झाली. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, शरद रणपिसे आदी उपस्थित होते. कर्जमाफीतील घोळ, हमीभावाची बंद पडलेली खरेदी केंद्रे, विदर्भात कापसावर आलेली बोंडअळी, यामुळे राज्यात भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही काँग्रेसने दोन वेगळ्या चुली मांडणे योग्य नाही, त्यातून चांगला संदेश जाणार नाही अशी चर्चा झाल्यामुळे दोघांनीही आपापले कार्यक्रम बदलले.\nकाँग्रेस १३ डिसेंबरला आक्रोश मोर्चा काढणार होती, तर राष्टÑवादीतर्फे ११ डिसेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन केले जाणार होते. आता दोघांनीही आपापल्या तारखा मागेपुढे केल्या आणि १२ डिसेंबर रोजी राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसा दिनी नागपुरात मोठा एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या मोर्चात स्वत: शरद पवारही सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे दिल्लीतून कोण या मोर्चाला येणार हे लवकरच ठरवले जाईल, असे खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. तर गुलाम नबी आझाद अथवा अन्य नेत्यांना त्या दिवशी बोलावले जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.\nमंगळवारी खा. अशोक चव्हाण यांनी विधान भवनात पक्ष कार्यालयात अधिवेशनाच्या निमित्ताने बैठक घेतली. अधिवेशन दोनच आठवड्याचे असले तरी आक्रमक विरोधी पक्ष म्हणून आपली प्रतिमा राज्यभर गेली पाहिजे, सरकारच्या धोरणावर टीका करा, गप्प राहू नका, असे खा. चव्हाण म्हणाले. त्या वेळी विखे पाटील यांनी फारसे भाष्य केले नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअशोक चव्हाणइंडियन नॅशनल काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस\nगुजरातशी नाते जोडण्यासाठी काँग्रेस-भाजपामध्ये चढाओढ\nसुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणा-याला अटक, नागपूर पोलिसांची कारवाई\nकोपर्डी खून प्रकरणातील दोषींना फाशीच मिळावी- चित्रा वाघ\nसोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ' जवाब दो ' विराट मोर्चा\nराहुल ५ डिसेंबरला होणार काँग्रेस अध्यक्ष, बिनविरोध निवड होण्याची शक्यता\nराम शिंदे यांना स्वच्छतादूत करा, काँग्रेसची उपरोधिक मागणी\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\n‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिन��टी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/youtube/photos/", "date_download": "2018-12-10T16:43:47Z", "digest": "sha1:DI2UV2LBS7325T57YX6M5NTEQEVISPOT", "length": 21777, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "YouTube Photos| Latest YouTube Pictures | Popular & Viral Photos of यु ट्यूब | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्म��ती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\n6 वर्षाच्या चिमुकल्याने केलं वॉलमार्टसोबत डील, कमाई ऐकाल तर थक्क व्हाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोशल मीडियाचा असा वापर करुन करा भरभरुन कमाई\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nSmall BusinessesSocial MediaFacebookYouTubeInstagrambusinessलघु उद्योगसोशल मीडियाफेसबुकयु ट्यूबइन्स्टाग्रामव्यवसाय\n#Photos वेब सीरिजच्या लाँचला ��िसला अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लुक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nentertainmentAmrita KhanvilkarYouTubeकरमणूकअमृता खानविलकरयु ट्यूब\nयुट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणा��� ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/2018/10/", "date_download": "2018-12-10T14:56:05Z", "digest": "sha1:6GCUE3YP7QYZQ5NCBFOAHTHSUL3C4A57", "length": 4284, "nlines": 54, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "October 2018 - MPSC Current Affairs", "raw_content": "\nकमी प्रदूषण फैलावणारे फटाके\nविज्ञान व उद्योग संशोधन परिषद (CSIR) येथील शास्त्रज्ञांनी कमी प्रदूषण फैलावणारे फटाके विकसित केले आहेत. ते म्हणजे –\n१) सेफ वॉटर रिलीझर (SWAS)\n२) सेफ मिनीमल अॅल्युमिनियम (SAFAL)\n३) सेफ थर्माईट क्रॅकर (STAR)\nयाशिवाय, CSIR-CEERI ने इलेक्ट्रॉनिक क्रॅकर (ई-क्रॅकर) विकसित केले आहे. हे फटाके प्रकाश/ध्वनी याचा प्रभाव उत्पन्न करण्यासाठी उच्च-व्होल्टेज इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्जच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे इलेक्ट्रिक स्पार्क उत्पन्न करतात.\nपोस्ट कम्बशन कंट्रोल सिस्टम आणि डिव्हाइस – CSIR-NEERI ने स्थानिक धूळ नियंत्रणासाठी फोटोचिप सामग्री म्हणून PURE-WAYU ही नवीन यंत्रणा विकसित केली आहे.\nरिड्युस्ड एमिशन क्रॅकर – CSIR-CECRI (कराईकुडी) ने कमी उत्सर्जन होणारे फटाके विकसित केले.\nबिजली क्रॅकर – CSIR-NEERI ने प्रदूषके-विरहित फटाके विकसित केले.\nनवे फटाके केवळ पर्यावरणाला अनुकूल आहेत. शिवाय परंपरागत फटाक्यांपेक्षा 15-20% स्वस्त आहेत. हे फटाके पाण्याचे बाष्प आणि/किंवा कमी धूर आणि कमी वायू उत्सर्जित करणारे आहेत.\nफटाक्यांमध्ये वापरली जाणारी पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर ही प्रदूषके नव्या फटाक्यांमध्ये वापरली गेली नाहीत.\nभारतातले सर्वात मोठे ड्राय डॉक\nकेरळमध्ये कोचीन शिपयार्ड येथे भारतातले सर्वात मोठे ड्राय डॉक उभारले जाणार आहे.\nया बंदराच्या बांधकामासाठी 1799 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून हे बांधकाम सन 2021 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.\nड्राय डॉकमुळे सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत “मेक इन इंडिया” पुढाकाराला चालना मिळणार आणि हे जागतिक जहाजबांधणीच्या क्षेत्रात भारताचा वाटा वर्तमानातल्या 0.66% वरून 2% इतका करण्यास मदत करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/science-technology/", "date_download": "2018-12-10T15:23:34Z", "digest": "sha1:6GDOMFBWMHTWE7QDZ7SML7HVLK3ANAQN", "length": 12891, "nlines": 113, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "विज्ञान / तंत्रज्ञान – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nवीज जाते आणि येते… मध्ये काय घडते\nपावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे. […]\nजपानमध्ये जन्मले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स बालक\nमिस्टर इंडिया चित्रपटातील मुख्य पात्र अदृश्य होऊन बोलते आणि कोणालाही ते पात्र दिसत नाही. जपानमध्ये हा प्रकार वास्तवात उतरला असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले एक अदृश्य पात्र तेथे अस्तित्वात आले आहे. […]\nरोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया पहिला देश\nजगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल केले आहे. या रोबोटचे नाव सोफीया असे असून सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे. […]\nसोशल मीडियाचा काळा ‘फेस’\nसोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. […]\n‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते. […]\nहृदय – प्रत्यारोपणाची पन्नास वर्षे\nआज आपण हार्ट- ट्रान्स्प्लांट (हृदय-प्रत्यारोपण) बद्दल बोलतो. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर एका जिवंत माणसाच्या शरीरातील निकामी हृदय काढून त्याजागी दुसरे सुस्थितीतील हृदय बसविणे व ते चालते करणे ही प्रक्रिया म्हणजे हृदय-प्रत्यारोपण३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात, ग्रुटे शुर रुग्णालयात, डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली त्या घटनेला गेल्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. […]\nगाथा यशाची, वैभववाडीतील सुपुत्राची…\nसिं��ुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र श्री महेश संसारे यांच्या यशाची गाथा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वातुन कृषिक्षेत्राला प्रदान केले. […]\nगार्डियन वृत्तपत्रात आलेल्या Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपत्रांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे. […]\nव्हॉट्सएप चा वापर कमी करा\nसध्या सर्वत्र सोशल मेडियाचा धुमाकुळ आहे. त्यातल्या त्यात व्हॉटस एप चा बोलबाला आहे. सोशल मेडियाने सर्वांना एकत्र आणण्याचे काम उत्तम रित्या केले आहे, म्हणतात सोशल मेडियामुळे जग जवळ आले आहे. हे काही अंशी खरे ही आहे, मात्र चांगल्या फायेदेशीर बाबींचा गैरवापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हॉट्सएप आहे. * या व्हॉट्सएप मुळे लोकांची क्रय शक्ती […]\n‘अदृश्य’ रूळांवर धावणारी रेल्वे चीनकडून सादर\nचीन लवकरच एक अशी रेल्वे सुरू करणार आहे, जी रूळांशिवायच धावेल. ही रेल्वे अदृश्य रूळांवरून मार्गक्रमण करणार आहे. चीनमध्ये व्हर्च्युअल रेल्वे ट्रकवर धावणाऱया या नव्या प्रकारच्या रेल्वेचे पहिले दृश्य दाखविण्यात आले आहे. चीनच्या या सेवेचे नाव ऑटोनॉमस रॅपिड ट्रान्झिट (एआरटी) ठेवण्यात आले आहे. ही रेल्वे 30 मीटर लांब असून यात असे सेन्सर बसविण्यात आले आहेत, जे रस्त्याची लांबी-रुंदी आणि विस्तार स्वतःच जाणून घेतील. या सेन्सरच्या मदतीने रेल्वे विनाधातूच्या रूळांवरील आपल्याच मार्गावर धावणार आहे. […]\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dcorpo.com/?cat=2", "date_download": "2018-12-10T15:29:35Z", "digest": "sha1:F73ETMUMEQZJ4YCZNRNZBDRTZRE3S2BJ", "length": 2218, "nlines": 59, "source_domain": "dcorpo.com", "title": "General – Dcorpo", "raw_content": "\nविना तारण कर्ज योजना (CGTMSE) बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेत असताना बँकेच्या नियमाप्रमाणे कर्जदाराला जामीनदार द्यावा लागतो. तसेच म��ख्य मालमत्तेवर (prime assets) बँकेच्या कर्जाचा बोजा तर चढतोच पण कर्जदाराला दुसऱ्या मालमत्तेचेपण तारण (collateral security) द्यावे लागते. बऱ्याच वेळा कर्ज प्रकरणांत काहीही त्रुटी नसताना फक्त सक्षम (पुरेसा) जामीनदार / तारण देता येत नसल्यामुळे कर्जदारास कर्ज मिळत नाही. अशा वेळी केंद्र शासन पुरस्कृत सूक्ष्म एवं लघु उद्यम क्रेडिट गारंटी निधी ट्रस्ट (CGTMSE Trust) संचालित `विना तारण कर्ज योजना’ कर्जदाराच्या मदतीला धावून येऊ शकते.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AF", "date_download": "2018-12-10T15:51:14Z", "digest": "sha1:AFFZACS7L5G6AVLIPDLDBUOK2ZD3ZHSI", "length": 4402, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४७९ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४७९ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १४७९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४७० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2018-12-10T16:14:47Z", "digest": "sha1:65BXQWSZ7KO525NXDWDU24MAOPJKHWY6", "length": 11448, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अबाऊट टर्न: “शुल्क’काष्ठ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनवीन घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू केलं की सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडावा, असं अनेकांना वाटतं. परंतु ही इच्छा सफल होत नाही आणि झालीच, तरी सापडलेलं “धन’ सरकारजमा होतं. पूर्वीच्या काळी बॅंका नव्हत्या, तेव्हा पैसा, दागिने आणि महागड्या चीजवस्तू अशा प्रकारे तळघरात पुरून ठेवण्याची शक्‍कल अनेक धनिकांनी शोधून काढली होती. अशा धनाचं संरक्षण एखादा नागोबा करतो, अशा अख्यायिकाही प्रसिद्ध होत असत आणि अशा अख्यायिकांनी चित्रपटांना विषयही पुरवले. सध्याच्या काळात कुणी अशा प्रकारे पैसे पुरून ठेवत नाही; परंतु लवकरच तशी प्रथा पुन्हा रूढ होईल, अशी साधार भीती वाटू लागलीय. मोबाइल फोन ही वस्तू जेव्हा नवीन होती, तेव्हा फोन करणाऱ्याबरोबरच ज्याला फोन येतो, त्यालाही बिल द्यावं लागत अ��े. काही दिवसांनी ही गोष्ट कुणाला पटणारसुद्धा नाही.\nआजच्या फ्री-डेटाच्या दिवसांतच ती कुणाला पटेनाशी झाली आहे. त्याचप्रमाणं बॅंकेतून पैसे काढण्यासाठी आणि बॅंकेत पैसे भरण्यासाठीही शुल्क द्यावं लागेल, हे आजघडीला तरी कुणाला पटणार नाही. परंतु आगामी काळात ते शक्‍य आहे आणि तसं झालं तर पैसे बॅंकेत ठेवण्याऐवजी गाडग्यात भरून पुरून ठेवण्याचा मार्ग लोकांना अधिक जवळचा वाटेल. कारण पैसे भरण्याचंसुद्धा शुल्क आता बॅंक कापून घेणार आहे. खरं तर बॅंकेत, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेत पैसे ठेवायला आजच कुणी फारसं इच्छुक दिसत नाही. एखाद्या मेहुल चोक्‍सीनं किंवा नीरव मोदीनं आपल्या पैशावर हात साफ केला तर काय करायचं, ही धास्ती प्रत्येकाला आहेच. शिवाय, बॅंकांच्या बुडित कर्जाचे म्हणजे एनपीएचे फुगत चाललेले आकडेही बॅंकेत बचत करू पाहणाऱ्यांना धडकी भरवणारे आहेत.\nएनपीए वसूल होत नाही म्हणून बॅंका अनेक सेवांवर शुल्क लावू लागल्या. महिन्याकाठी एटीएममधले ठराविक व्यवहारच निःशुल्क, बाकीचे सशुल्क, असं सुरू झालं. नंतर ठराविक मर्यादेपेक्षा कमी बॅलन्स खात्यात असेल, तर बॅंकांनी संबंधित खातेदाराकडून दंड वसूल करायला सुरुवात केली. या दंडापोटी बॅंकांनी केलेली कमाई हा चर्चेचा आणि टीकेचाही विषय झाला. आता जर बॅंकेत पैसे भरण्यासाठीही शुल्क द्यावं लागलं, तर धाय मोकलून रडण्याव्यतिरिक्त खातेदारांच्या हाती काहीच उरणार नाही. ही गोष्ट अशक्‍य वाटत असली, तरी तसे संकेत मिळालेत. बॅंकांकडून सेवाकरापोटी सरकारला 40 हजार कोटी रुपये येणेबाकी आहे. आधीच अडचणीत आलेल्या बॅंका एवढे पैसे कुठून भरणार अर्थ मंत्रालय आणि बॅंकांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या अयशस्वी झाल्यानंतर बॅंकांनी सर्व सेवांवर शुल्क लावण्याचा इशारा दिलाय. थोडक्‍यात, “व्याज नको; पण शुल्क आवर’ असं म्हणायची वेळ खातेदारांवर लवकरच येऊ शकते.\nव्याजदर मुळात रसातळाला गेलेच आहेत; त्यात सर्व निःशुल्क सेवा सशुल्क झाल्यास बॅंकेत पैसे ठेवण्यात काही अर्थच उरणार नाही. शिवाय, निम्मी एटीएम मार्चपर्यंत बंद होणार,अशीही बातमी आलीय. नोटाबंदीच्या काळात झालेला तोटा एटीएम कंपन्यांना भरून काढता आलेला नाही, तोच नवे नियम, नवा खर्च उद्‌भवल्यामुळं ही वेळ आलीय. त्यातच जनधनसह सगळ्यावर शुल्क लावलं तर आनंदीआनंदच\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमरणासन्न नद्यांचे अश्रू दिसतील का\nNext article1, 2 डिसेंबरला “आरआयएमसी’ची प्रवेश परीक्षा\nप्रासंगिक: थोडी त्यांचीही भूक भागवा…\nदिल्ली वार्ता: आता मोदींची अखेरची अग्निपरिक्षा\n“एक्‍झॅक्‍ट पोल’ महत्वाचा (अग्रलेख)\nविज्ञानविश्‍व : वन्यजीवन आणि एआय\nकहे कबीर : मनाचे परिवर्तन हवे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-10T15:28:27Z", "digest": "sha1:WHMKVHDAGLZBI6L3U2BWWSNM5HNHT6G7", "length": 18985, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चर्चा: दर्जा हीच औषध उद्योगाची ओळख | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचर्चा: दर्जा हीच औषध उद्योगाची ओळख\nऔषधांची बाजारपेठ काहीशी “अपरिपूर्ण बाजारपेठ’ आहे. या बाजारपेठेत शेवटचा ग्राहक (एण्ड-यूजर) नव्हे, तर औषधे प्रिस्क्राइब करणारा “निर्णयकर्ता’ असतो. म्हणूनच भारतात अनेक औषध उत्पादक आहेत आणि ही बाब स्पर्धेसाठी अनुकूल आहे. तरीही अन्य उत्पादनांसारखी स्पर्धा औषध क्षेत्रात नसते. येथे, अनेक पर्यायांची उपलब्धता स्पर्धेसाठी पुरेशी नाही. स्पर्धा निर्माण करण्यासाठी औषधांच्या प्रिस्क्रिप्शन पॅटर्नवर लक्ष केंद्रित करणारे धोरण विकसित करणे गरजेचे आहे.\nभारतातील औषधांची प्रिस्क्रिप्शन्स बहुतेकदा ब्रॅण्डनेमने दिले जाते, जेनेरिक नावाने नव्हे. त्यामुळे खऱ्या स्पर्धेत अडथळा निर्माण होऊ शकतो. मग डॉक्‍टर्स जेनेरिक नावांनी औषधांची प्रिस्क्रिप्शन्स का देत नाहीत कारण बहुतेक डॉक्‍टर्स जेनेरिक औषधांच्या दर्जाबाबत साशंक असतात. गेल्या अनेक वर्षांत ब्रॅण्ड्‌सखाली उत्पादित झालेल्या औषधांनी फिजिशिअन्सचा विश्‍वास जिंकला आहे आणि अन्य पेटंटेड औषधांप्रमाणे त्यांनी तोच दर्जा व प्रभावीपणा कायम राखला आहे. म्हणूनच केवळ “जेनेरिक औषधे देण्याचे धोरण’ ठेवून आपला स्वत:चा ब्रॅण्ड धोक्‍यात आणण्यास बहुतेक डॉक्‍टर्स तयार नाहीत. डॉक्‍टरांवर केवळ जेनेरिक्‍स प्रिस्क्राईब करण्याची सक्‍ती केली, तर औषध दुकानदार हे प्रमुख “निर्णयकर्ते’ होतील, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. यामुळे प्रिस्क्राईब करणाऱ्या डॉक्‍टरांना रुग्णाला (अखेरच्या ग्राहकाला) विकल्या जाणाऱ्या औषधाबद्दल खात्री वाटत नाही. कमी दर्जाच्या औषधामुळे त्यांच्या रुग्णाचे नुकसान होण्याची शक्‍यता यात असते आणि ते नुकसान भरून निघण्याजोगे नसते.\n“सर्व अनब्रॅण्डेड जेनेरिक्‍स कमी दर्जाची असतात,’ असे येथे म्हणायचे नाही. पण डॉक्‍टरांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या स्वत:च्या ब्रॅण्डच्या प्रतिष्ठेचा विचार केल्यास ते त्यांना ज्याबद्दल विश्‍वास नाही, असे औषध प्रिस्क्राईब करण्याची शक्‍यता कमी असते. शिवाय जेनेरिक व्हर्जनची निवड औषध कंपन्यांच्या लहरींनुसारही करता येणार नाही. यामागील कारणे स्पष्ट आहेत.\nम्हणूनच, “डॉक्‍टरांना जेनेरिक औषधे प्रिस्क्राईब करण्याची सक्ती करावी’, अशी मोहीम सध्या चालली आहे, ती अपरिपक्व आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करणारी वाटते. या परिस्थितीसाठी भारत तयार आहे का आजाराचे स्वरूप, क्‍लिनिकल आणि आरोग्यविषयक अर्थशास्त्रावर आधारित आरोग्यविषयक निष्पत्ती हा घटक आरोग्यसेवेबद्दलच्या निर्णयांमागे असतो. म्हणूनच आरोग्यासंदर्भातील निर्णयांमध्ये खर्च-लाभांचे प्रमाण व रुग्णाची सुरक्षितता यांचा विचार काळजीपूर्वक केला जाणे आवश्‍यक आहे.\nजेव्हा आरोग्याचा प्रश्‍न येतो, तेव्हा रुग्णाचे प्राण पणाला लागलेले असतात. म्हणूनच धोरणाचा भर केवळ औषधांच्या किमती कमी करण्यावर न ठेवता, तो दर्जेदार व सुरक्षित औषधांवर ठेवला पाहिजे. औषधनिर्मिती बाजारपेठेतील खरी स्पर्धा ही पर्यायी उत्पादनांच्या दर्जाच्या हमीवर अवलंबून आहे. स्पर्धा धोरणाच्या दृष्टिकोनातून, सर्व औषधांच्या दर्जाची हमी मंजुरीच्या वेळेस व नंतर त्याबद्दल आत्मविश्‍वास असलेल्या फिजिशियन्सकडून घेतली जाणे आवश्‍यक आहे. या परिस्थितीत आणि आपल्याकडे प्रभावी दर्जा नियंत्रण नियम येईपर्यंत ब्रॅण्डेड जेनेरिक्‍स प्रिस्क्राईब करण्याचा आग्रह लावून धरणे योग्य नाही.\nऔषधे व सौंदर्यप्रसाधन नियमातील तरतुदींमध्ये अलीकडेच करण्यात आलेली सुधारणा स्वागतार्ह आहे. त्यानुसार, विशिष्ट वर्गातील जेनेरिक औषधांना बाजारपेठेत आणण्यासाठी मंजुरी घेताना बायो-इक्विव्हॅलन्सी चाचणी सक्‍तीची करण्यात आली आहे. यापूर्वी जेनेरिक औषधांसाठी अर्ज करणाऱ्यांना, नवीन औषधांचा परवाना कालबाह्य होऊन चार वर्षांचा काळ उलटला असेल, तर ती औषधे मूळ/नवीन औषधांना समतुल्य आहेत की नाही, हे सिद्ध करणारी माहित�� सादर करण्याची गरजही नव्हती. ही सुधारणा सर्व वर्गांतील औषधांना टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल, अशी आशा आहे. जेनेरिक औषध मूळ औषधाच्या तोडीचे आहे, हे सिद्ध केल्याशिवाय त्याला बाजारात आणण्याची मंजुरी कशी मिळू शकते हे सिद्ध करणे मूलभूत नियामक गरज आहे आणि सर्व औषधांनी तिची पूर्तता केली पाहिजे.\nनिकृष्ट दर्जाची आणि/किंवा बनावट औषधांचे उत्पादन किंवा मार्केटिंग करताना आढळल्यास संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई (यात कारावासाचाही समावेश आहे) करण्याची तरतूद आणण्यावरही सरकार विचार करत आहे. तसेच औषधांचा कारखान्यातून ते औषध दुकानांपर्यंत होणाऱ्या प्रवासाचा “डिजिटल ट्रॅक’ ठेवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. अशी पावले उचलल्यामुळे औषध कंपन्या आणि वितरकांवर त्यांचे दर्जा नियंत्रण उपाय सुधारण्यासाठी दबाव येईल.\nदर्जा नियमनाबाबत समस्या हाताळण्यासाठी दर्जाची व्याख्या स्पष्ट करणे, औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी पुरेशा सुविधा पुरवणे, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी राखणे, पोस्ट-मार्केट देखरेख ठेवणे, औषधांबद्दल इशारा देण्याची किंवा ती मागे घेण्याची यंत्रणा विकसित करणे आदी उपाय आवश्‍यक आहेत. त्याचप्रमाणे, फर्मच्या स्तरावरील दर्जा नियमनातही प्रचंड सुधारणा होणे गरजेचे आहे. फिक्कीने केलेल्या एका अभ्यासामध्ये फर्मच्या स्तरावर दर्जाची काळजी घेण्यासाठी काही आवश्‍यकता स्पष्टपणे नमूद केल्या आहेत.\nदर्जा व्यवस्थापन प्रणाली सशक्‍त करणे, उत्पादनाच्या रचनेतच दर्जाचा अंतर्भाव करणे, सर्व कंपन्यांमध्ये दर्जाला उपकारक अशी संस्कृती विकसित करणे, दर्जा व कार्यान्वयन क्षेत्रातील प्रतिभावंत मनुष्यबळ वाढवणे तसेच त्यांच्यात कौशल्यांचा विकास करणे, अशा गोष्टी अमलात आणण्याची जबाबदारी या उद्योगावर आहे.\nकेवळ “जेनेरिक औषधे धोरण’ यशस्वी ठरण्यासाठी या काही पूर्वअटी आहेत. अन्यथा या धोरणाचा ग्राहकाला फायदा होण्यापेक्षा त्याचे वाईट परिणामच अधिक सहन करावे लागतील. जनऔषधी दुकानांमधून अनेक औषधे मागे घ्यावी लागल्याच्या प्रकरणातून धडा घेण्याजोगा आहे. अमेरिकेच्या एफडीएकडून भारतातील औषध उत्पादकांना जारी झालेल्या इशारापत्रांची संख्याही लक्षणीयरित्या वाढली आहे, हे महत्त्वाचे आहे.\nआरोग्यसेवा परिसंस्थेचा दर्जा आणि विशेषत: औषधांची बा��ारपेठ या घटकांबाबत सौदेबाजी कधीही करू नये. आपला देश आरोग्यक्षेत्रात नवकल्पना, उपलब्धता आणि परवडण्याजोगे दर यांवर भर देत असताना हे अजिबात योग्य नाही. शिवाय, दर्जाला मान्यता देणाऱ्या शाश्‍वत वातावरणावर आरोग्यसेवेतील नवकल्पना अवलंबून आहेत. अखेर, सरकार, औषध कंपन्या आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक उत्तम दर्जासाठीच प्रयत्नशील आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपीसीबीला आयसीसीचा दणका\nNext articleजान्हवी कपूर साकारणार पायलट\nप्रासंगिक: थोडी त्यांचीही भूक भागवा…\nदिल्ली वार्ता: आता मोदींची अखेरची अग्निपरिक्षा\n“एक्‍झॅक्‍ट पोल’ महत्वाचा (अग्रलेख)\nविज्ञानविश्‍व : वन्यजीवन आणि एआय\nकहे कबीर : मनाचे परिवर्तन हवे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-10T15:24:13Z", "digest": "sha1:FQQ3MSNW2PT733IUQWU227QVIG6S3W75", "length": 18273, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विदेशरंग : भारत-जपान संबंधांना बुलेट वेग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविदेशरंग : भारत-जपान संबंधांना बुलेट वेग\nभारत व जपान या दोन्ही देशांत अनेक मतभेद आहेत. परंतु, ते चर्चेच्या व्यासपीठावरून सोडविणे सहज शक्‍य आहे. फक्‍त या दोन्ही देशांनी विकास, आश्‍वासने व सहकार्याचे कागदी घोडे न नाचविता प्रत्यक्ष कृती करावी. एवढीच दोन्ही देशांच्या जनतेकडून अपेक्षा असणार.\nनुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय जपान दौऱ्यावर जाऊन आले. या दोन दिवसात मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, विभागीय आणि हिंदी – प्रशांत महासागर क्षेत्रातील अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर अतिवेगवान (बुलेट) रेल्वे, व्यापार, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, सीमा सुरक्षा यांसारख्या अनेक विषयांसंबंधी दोन्ही देशात करार केले. गेल्या वर्षी ह्याच वेळी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे भारत दौऱ्यावर आले होते. वर्ष 2006 पासून सुरू झालेल्या भारत-जपान वार्षिक बैठकीचे हे तेरावे वर्ष होते. भारत व जपान ही दोन राष्ट्रे अनेक बाबतींमध्ये समान व एकमेकांना पूरक आहेत.\nजपान हा एक लोकशाहीप्रधान देश आहे. तर, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेल�� देश आहे. जपानमध्ये बौद्ध धर्माचे पालन केले जाते. तर, भारत हे बौद्ध धर्माचे उगमस्थान आहे. सध्या जपानमध्ये नागरिकांचे सरासरी वय हे 48 ते 50 च्या दरम्यान आहे. तर, भारतातील तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जपानमध्ये उद्योगधंदे चालवण्यासाठी भारत जपानला मोठ्या प्रमाणावर कुशल कारागिरांचा पुरवठा करू शकतो. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात जपानची कुशलता आहे. भरपूर पैसा आहे. त्याचा उपयोग भारताच्या विकासासाठी होऊ शकतो.\nयाशिवाय भारत-जपान यांच्या संबंधात सुधारणा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चीन हे आहे. गेल्या 15 वर्षांत चीन ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःला प्रोजेक्‍ट करत आहे; त्यामुळे भारत व जपान ही दोन राष्ट्रे अजून जवळ आली आहेत. कारण या दोन्ही राष्ट्रांना असे वाटते की, चीन हा आपला सामाईक शत्रू आहे. “शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या म्हणीप्रमाणे ही दोन राष्ट्रे एकत्र आली आहेत. किंबहुना अमेरिका व भारत संबंधात सुधारणा होण्याचे प्रमुख कारणसुद्धा चीन हेच आहे.\nवर्ष 1998 मध्ये भारताने जेव्हा अण्वस्त्र चाचण्या घेतल्या होत्या, त्यावेळी भारताला सर्वात जास्त जपानच्या रोषाचा सामना करावा लागला होता. जपानने भारताविरोधात आघाडी उघडून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यास सुरुवात केली होती. अण्वस्त्रांच्या बाबतीत जपान हा अत्यंत संवेदनशील देश आहे. कारण, आजपर्यंत फक्‍त एकाच देशावर अण्वस्त्रे पडली आहेत आणि तो देश म्हणजे जपान.\nभारताच्या अण्वस्त्र चाचणीनंतर जपानने भारतावर निर्बंध लावले असले तरीही ते जास्त दिवस चालले नाहीत. कारण, भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर प्रगती करीत होती व चीन विरोधात आघाडी उघडण्यासाठी अमेरिका व जपान यांना भारताची गरज होती. शीतयुद्धाच्या काळात भारत व जपान यांच्यात असे काही खास संबंध नव्हते. कारण, जपान हा सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या गटात सामील असणारा देश आहे.\nभारत हा अलिप्तवादी चळवळीत असला तरीही भारतात ओढा हा प्रामुख्याने रशियाकडे (युएसएसआर) अधिक होता. परंतु, 2006 पासून भारत व जपान यांच्यात वार्षिक बैठका (एक वर्ष भारत व एक वर्ष जपान) सुरू झाल्या आहेत. तेव्हापासून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. जसे मागील वर्षी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच भारतातील पहिली अति वेगवान अशा बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली. बुलेट ट्रेन हा प्रकल्प भारतात जपानच्या मदतीने सुरू होत आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये विकासासाठी जपान हा प्रयत्नशील आहे.\nजपान हा भारतातील सर्वात मोठा देणगीदार असून भारतातील तिसरी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ही जपानकडून येते. उभय देशांत विज्ञान व अंतराळ संशोधनासाठी एकमेकांना सहकार्य करण्यासंबंधी करार झाले आहेत. भारत व जपान यांच्यात एकत्रित लष्करी सरावही वेळोवेळी होत असतात. आंतरराष्ट्रीय व सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर जपान भारताला साथ देतो, तर उत्तर कोरियाकडे असलेल्या अण्वस्त्रांवरून अमेरिका व उत्तर कोरिया त्यांच्यात जेव्हा वाद निर्माण होतात, तेव्हा, त्याचा धोका जपानलाही असत. अशा वेळी भारत जपानची बाजू घेतो. अशा प्रकारे दोन्ही देश एकमेकांना पूरक अशी भूमिका घेतात.\nमोदींच्या जपान दौऱ्यात भारत-जपान सहकार्याच्या दृष्टीने नव्या क्षेत्रांसंबंधी विचार झाला. हिंदी व प्रशांत महासागरातील चीनच्या वाढत्या हालचालींवर विस्तृत चर्चा करून तो प्रदेश शांत व समृद्ध कसा ठेवता येईल, यावर विचारविनिमय झाला. तसेच भारत व जपान यांच्यातसुद्धा 2+2 संवाद होणार, अशी घोषणा केली गेली. तसेच मोदींनी जपानी उद्योजकांना “मेक इन इंडिया’ अंतर्गत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.\nगेल्या 15 वर्षात भारत व जपान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारले असले तरीही काही मुद्द्यावरून उभय देशात मतभेद आहेत. ह्या दोन दिवसीय बैठकीत ते चर्चेला येतील अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. गेल्या वर्षी चीनला विरोध करण्यासाठी भारत, जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांनी “क्वॉड ग्रुप’ तयार केला होता. परंतु, त्याचे भविष्य अजून अधांतरीच आहे.\nचीनच्या “बेल्ट अँड रोड’ इनिशेटिवला पर्याय म्हणून भारत व जपान यांनी आशिया-आफ्रिका विकास मार्ग (ग्रोथ कॉरिडोर) नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी भारत 10 अब्ज तर जपान 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. परंतु, क्वॉड प्रमाणे हा प्रकल्पसुद्धा फक्‍त कागदावरच आहे. भारत व जपान यांच्यात वर्षाला फक्‍त 15 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो, तर जपान-चीन यांच्यात 300 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो.\nभारत व जपान यांच्यात व्यापारवाढीसाठी प्रचंड वाव असूनही वाढीचे प्रयत्न झाले नाहीत. गेल्या 5 वर्षांपासून भारत व जपान यांच���यातील विमान खरेदी अडकून पडली आहे. भारत जपानकडून “शीनमायवा युएस-2 अँफिबियन’ विमान खरेदी करण्यास उत्सुक आहे. परंतु, विमानाच्या किमतीवरून दोन्ही देशात मतभेद आहेत. भारत-जपान हे एकमेकांचे विश्‍वासू मित्र आहेत. त्यांच्यातील क्षमता व त्रुटी या एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे हे दोन्ही देश एकमेकांचा हात धरून राहिले तर दोघांचाही विकास होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद\nNext articleपराभव लाजिरवानाच…पण, लढा दिल्याचे समाधान : ब्रेथवेट\nप्रासंगिक: थोडी त्यांचीही भूक भागवा…\nदिल्ली वार्ता: आता मोदींची अखेरची अग्निपरिक्षा\n“एक्‍झॅक्‍ट पोल’ महत्वाचा (अग्रलेख)\nविज्ञानविश्‍व : वन्यजीवन आणि एआय\nकहे कबीर : मनाचे परिवर्तन हवे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/milk-products-sale-mantralaya-mumbai-149985", "date_download": "2018-12-10T16:08:49Z", "digest": "sha1:OBC632TLSRXFVIULWSYRZ3STOJQFNFBV", "length": 12822, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "milk products sale in Mantralaya Mumbai मंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ | eSakal", "raw_content": "\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nराज्य शासनाचा ‘आरे’, महाराष्ट्र राज्य दूध महासंघ अर्थात ‘महानंद’, ‘कात्रज डेअरी’, ‘गोविंद’, ‘कृष्णा’, ‘सोनई’, ‘वारणा’, ‘पराग मिल्क’, ‘प्रभात’, ‘गोकुळ’, ‘श्रायबर डायनॅमिकस’ आदी नामांकित ब्रॅण्डसह एकूण 15 दूध संघांचे स्टॉल यामध्ये विक्री करणार आहेत.\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, ‘महानंद’च्या अध्यक्षा मंदाताई खडसे आदी उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांनी सहकारी व खासगी दूध संघाच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलची पाहणी केली. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात राज्यातील विविध विभागातील नामांकित 15 सहकारी व खासगी दूध संघांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुगंधित तूप, दही, लोणी, चीज, श्रीखंड, ताक, लस्सी, (फ्लेवर्ड) दूध, पेढे, पनीर,आदी दुग्धजन्य पदार्थांचे सवलतीच्या दरात विक्री करण्यात येत आहे. हे प्रदर्शन 17 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.\nपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार आणि दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव यांनी या प्रदर्शनाबाबतची माहिती फडणवीस यांना दिली.\nराज्य शासनाचा ‘आरे’, महाराष्ट्र राज्य दूध महासंघ अर्थात ‘महानंद’, ‘कात्रज डेअरी’, ‘गोविंद’, ‘कृष्णा’, ‘सोनई’, ‘वारणा’, ‘पराग मिल्क’, ‘प्रभात’, ‘गोकुळ’, ‘श्रायबर डायनॅमिकस’ आदी नामांकित ब्रॅण्डसह एकूण 15 दूध संघांचे स्टॉल यामध्ये विक्री करणार आहेत.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'\nनांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\n'भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा'\nधुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे....\nभिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस\nवज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग ���्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-satara-news-nagradhyaksha-aapalya-dari-78973", "date_download": "2018-12-10T15:35:42Z", "digest": "sha1:VWIXCRBQKIBVIGJHSPT4WZ5WNM56X3T6", "length": 18262, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad satara news nagradhyaksha aapalya dari कऱ्हाडला ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाडला ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nकऱ्हाड - शहरातील रखडलेल्या कामांवर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे त्या कामांना गती मिळण्याची शक्‍यता आहे. काम व त्याचा दर्जा नगराध्यक्षा स्वतः कामाच्या ठिकाणी जावून पाहत आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामांना गती मिळू लागली आहे. त्यासह नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी त्यांनी कालपासून थेट नागरिकांशी संवाद साधण्यासही प्रारंभ केलेला आहे. प्रत्येक मंगळवारी ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ हा उपक्रम त्यांनी जाहीर केला आहे. त्याचे शहरातून स्वागत होत आहे. पालिकेतील त्यांच्या पक्षातील सदस्य त्यांच्या सोबत आहेत.\nकऱ्हाड - शहरातील रखडलेल्या कामांवर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे त्या कामांना गती मिळण्याची शक्‍यता आहे. काम व त्याचा दर्जा नगराध्यक्षा स्वतः कामाच्या ठिकाणी जावून पाहत आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामांना गती मिळू लागली आहे. त्यासह नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी त्यांनी कालपासून थेट नागरिकांशी संवाद साधण्यासही प्रारंभ केलेला आहे. प्रत्येक मंगळवारी ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ हा उपक्रम त्यांनी जाहीर केला आहे. त्याचे शहरातून स्वागत होत आहे. पालिकेतील त्यांच्या पक्षातील सदस्य त्यांच्या सोबत आहेत. मात्र, अन्य सदस्य त्याकडे कसे पाहतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.\nपालिकेची अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यात काही ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे काही कामे अंतिम टप्प्यात असूनही ती रखडवली जात आहेत. त्याबाबत मध्यंतरी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यानंतर नगराध्यक्षा शिंदे यांनी थेट लोकांशी संवाद साधण्याचे ठरवले. त्याबाबत त्यांच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी ही बाब त्यांच्या सहकारी सदस्यांना स��ंगितली. त्याला ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा देत सहमती दर्शवली. ती गोष्ट बाहेर कोणास सांगितली नाही. त्यांनी थेट प्रत्यक्ष कालपासून कामास सुरवात केली. त्यांनी कालच्या पहिल्या मंगळवारी भाजी मंडई परिसरात भेट दिली. तेथील काय कामे अर्धवट आहेत, त्याची पाहणी केली. व्यापाऱ्यांना नेमक्‍या काय सुविधा अपेक्षित आहेत तेथे काय तातडीच्या सुविधा देता येतील, याची त्यांनी पाहणी केली. तातडीच्या सुविधा त्वरित देण्याबाबतचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार तातडीच्या सुविधा येत्या आठ दिवसांत त्या भागात देण्यात येतील. त्यांच्यासोबत पालिकेचे अधिकारीही होते. त्यामुळे त्यांना त्या समस्यांचे अवलोकन झाले आहे.\nनगराध्यक्षा शिंदे यांनी कालपासून सुरू केलेल्या नगराध्यक्षा आपल्या दारी उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे. यापूर्वी लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्षा शारदा जाधव यांच्या २००१ च्या कालावधीत ‘पालिका आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला होता. पालिकेचे अधिकारी, प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक व स्वतः नगराध्यक्ष त्या मोहिमेत सहभागी होत असत.\nआठवड्यातील एक दिवस त्यासाठी राखीव होता. काही दिवस ती योजना चांगली चाललीही, त्या माध्यमातून अनेक कामे त्यावेळी मार्गी लागली होती. त्यानंतर आता तब्बल १६ वर्षांनी पुन्हा त्याच धाटणीचा कार्यक्रम हाती घेवून नगराध्यक्षा शिंदे लोकांपुढे येत आहेत. त्यांच्या भूमिकेचे लोकांतून स्वागत होत आहे. पालिकेचे अधिकारीही त्यामुळे धास्तावले आहेत. पालिकेतील अन्य सदस्य त्याकडे कसे पाहतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे.\nनगराध्यक्षा शिंदे यांनी यापूर्वी चार ते पाच कामांना थेट भेटीही दिल्या आहेत. त्या कामांचा दर्जा फारच खराब असल्याचे त्यांना जाणवलेही आहे. त्याबाबत त्यांनी योग्य त्या हालचाली केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी रखडलेल्या कामावर लक्ष ठेवल्याचेही जाणवून गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जाहीर केलेल्या ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ उपक्रमाची उत्सुकता लागून आहे.\nअनेक छोट्या समस्यांकडे पालिकेच्या प्रशासकीय पातळीवरून दुर्लक्ष होत असेत. त्या नागरिकांशी थेट संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची दखल घेण्यात येईल. त्याचा निप��ारा लवकरात लवकर करून लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न आपण ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ उपक्रमातून करणार आहोत.\n- रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nसोलापूरकरांनी जाणून घेतला डॉ. कोटणीसांचा इतिहास\nसोलापूर : डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृतिदिनानिमित्त इंटॅक सोलापूर विभागाने रविवारी डॉ. कोटणीस स्मारक येथे वारसा फेरी आयोजित केली होती. उपस्थित...\nपतंग महोत्सवामुळे टेबल लॅंड ‘कलरफुल्ल’\nभिलार - ‘आय लव्ह पाचगणी महोत्सवा’तील पतंग महोत्सवाचा पर्यटकांसह विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. दोन दिवस पाचगणीतील टेबल लॅंडचा आसमंत...\nडिसेंट फाउंडेशनचा किशोरवयीन मुलींसाठी उपक्रम\nजुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता...\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-10T15:42:05Z", "digest": "sha1:LNKE5C7CXYFVRAMSDVCV4HBMZFDAUDIM", "length": 3929, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील सार्वजनिक सुट्ट्या - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या‎ (२५ प)\n\"भारतातील सार्वजनिक सुट्ट्या\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०१७ रोजी २२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-12-10T14:55:58Z", "digest": "sha1:LWWS4ZYBDYB7NZZN3TCSFOLYO7OPTNNB", "length": 5722, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १७४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १७४० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७१० चे १७२० चे १७३० चे १७४० चे १७५० चे १७६० चे १७७० चे\nवर्षे: १७४० १७४१ १७४२ १७४३ १७४४\n१७४५ १७४६ १७४७ १७४८ १७४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १२ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १२ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७४०‎ (१ क, १ प)\n► इ.स. १७४१‎ (२ क, २ प)\n► इ.स. १७४२‎ (२ क, १ प)\n► इ.स. १७४३‎ (२ क, १ प)\n► इ.स. १७४४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १७४५‎ (२ क, १ प)\n► इ.स. १७४६‎ (२ क, १ प)\n► इ.स. १७४७‎ (१ क, १ प)\n► इ.स. १७४९‎ (२ क, १ प)\n► इ.स.च्या १७४० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n► इ.स.च्या १७४० च्या दशकातील जन्म‎ (२ क)\n► इ.स.च्या १७४० च्या दशकातील मृत्यू‎ (१ क)\n\"इ.स.चे १७४० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १७४० चे दशक\nइ.स.चे १८ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/summer-water-shortage-157788", "date_download": "2018-12-10T15:46:32Z", "digest": "sha1:HEH6MTVQU3O62UFBMZTI3EBYQJLIURMA", "length": 18155, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Summer Water Shortage सुसह्य उन्हाळ्यासाठी पाणीकपात अपरिहार्यच | eSakal", "raw_content": "\nसुसह्य उन्हाळ्यासाठी पाणी���पात अपरिहार्यच\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nशहरामध्ये पाणीकपात करावीच लागणार आहे. तो निर्णय लांबणीवर टाकून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर पाणीकपात करण्याऐवजी हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी असताना पाणीकपात करणे अधिक योग्य ठरेल. जलसंपदा विभागाने अभ्यासाअंती शहरात दहा टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने त्यावर अधिक चिंतन करीत बसण्यापेक्षा अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने पावले उचलल्यास, हिवाळ्यात वाचविलेले पाणी उन्हाळ्यात उपयोगात आणता येईल.\nशहरामध्ये पाणीकपात करावीच लागणार आहे. तो निर्णय लांबणीवर टाकून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर पाणीकपात करण्याऐवजी हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी असताना पाणीकपात करणे अधिक योग्य ठरेल. जलसंपदा विभागाने अभ्यासाअंती शहरात दहा टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने त्यावर अधिक चिंतन करीत बसण्यापेक्षा अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने पावले उचलल्यास, हिवाळ्यात वाचविलेले पाणी उन्हाळ्यात उपयोगात आणता येईल.\nपुण्यात पाणीपुरवठ्यात घट करण्याच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी पक्षातच वादंग उठले आहे. मात्र, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणी उपलब्ध आहे. पुणेकर घेत असलेले जादा पाणी कमी करण्यावरून तेथे वाद आहे. ते पाणी शेतीला सिंचनासाठी देण्याचा जलसंपदा विभागाचा आग्रह आहे. तेथे पाणी आहे, वाद वाटपावरून आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेत उलट स्थिती आहे. पवना धरणातच पाणी कमी आहे, त्यामुळे कपात करा, असा स्पष्ट आदेश जलसंपदा विभागाने पावसाळ्यातच दिला. या धरणाशिवाय शहराला अन्य कोणताच जलस्रोत नाही. चार ऑक्‍टोबरपासून आजपर्यंत त्याबाबत महापालिकेने निर्णयच घेतला नाही, तो प्रशासनाने घेतला पाहिजे, राजकीय नेतृत्वावर सोपविण्याची आवश्‍यकता नाही.\nजलसंपदा विभागाच्या सांगण्यानुसार ते धरणातून जून २०१९ अखेरपर्यंत नेहमीप्रमाणे पाणी पुरवू शकतात. या विभागाच्या नियमानुसार १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणात साठा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्या पंधरा दिवसांचा साठा धरणांत शिल्लक ठेवण्यासाठी सध्या दहा टक्के पाणी कमी घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याचाही प्र��्‍न आहे. कारण, एल निनोच्या शक्‍यतेमुळे पुढील वर्षी पावसाळा लांबण्याचा अंदाज आहे, त्यामुळे जलसंपदा विभागाला पंधरा दिवसांच्या पाण्याची, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तीस दिवसांच्या पाण्याची चिंता लागून राहिली आहे.\nमहापालिका धरणातून रोज ४८० ते ४९० दशलक्ष लिटर (एमएलडी), तसेच एमआयडीसीतून ३० एमएलडी पाणी घेते. म्हणजे रोज ५१० ते ५२० एमएलडी पाणी वितरित करते. जुलैमधील पंधरा दिवसांचा विचार केल्यास सुमारे साडेसात हजार एमएलडी आणि महिना विचारात घेतल्यास १५ हजार एमएलडी पाणी कमी पडणार आहे. ते पाणी डिसेंबर ते जून या सात महिन्यांत वाचवावे लागणार आहे. दरमहा तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला तर २१ दिवसांचे पाणी वाचेल. दर आठवड्याला एक दिवस पाणी बंद ठेवल्यास, महिन्याभराचा पाणीसाठा वाचेल. हिवाळ्यात जर पाणीकपात केली नाही, तर मार्च ते जून या चार महिन्यांत कपातीचे प्रमाण वाढवावे लागेल.\nमहापालिकेची वितरण व्यवस्था सक्षम नसल्याचे नवरात्राच्या काळात दिसून आले. धरणातून पुरेसे पाणी मिळत असताना वितरणातील त्रुटीमुळे पाणीपुरवठा विस्कळित होतो आहे. एप्रिलमध्ये पाण्याची मागणी वाढते, ती पुरविण्याची क्षमता महापालिकेच्या सध्याच्या यंत्रणेची नाही. त्या वेळी चक्राकार पद्धतीने आठवड्यातून एक दिवस एका भागातील पाणीपुरवठा बंद ठेवता येईल. मात्र, उन्हाळ्यात पाणीकपात वाढविल्यास नागरिकांना अडचणी येऊ शकतात.\nधरणातून रोज ८०० एमएलडी पाणी सोडले जाते. त्यातील पाचशे एमएलडी पाणी महापालिका घेते. उर्वरित पाणी एमआयडीसी, अन्य गावांच्या पाणीपुरवठा योजना व शेतकरी घेतात. महिन्यातून दोन- तीन दिवस धरणांतून सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवल्यास, बचत मोठ्या प्रमाणात होईल. पुढील सात महिन्यांत धरणांतून वीस दिवस पाणी सोडले नाही, तर जुलै महिन्यासाठीही शहराला पाणी उपलब्ध होईल. जलसंपदा विभाग त्याला तयार आहे. महापालिकेनेच त्याबाबतचा निर्णय लवकर घेण्याची आवश्‍यकता आहे. हिवाळ्यात पाणी कपात जास्त केल्यास, उन्हाळा थोडा सुसह्य होईल.\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करता��ा इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nखर्च महाराष्ट्राचा, पाण्यावर दावा कर्नाटकचा\nदेवणी : मांजरा नदीवरील सिंधीकामठ (ता. देवणी) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने शंभर टक्के खर्च केला. मात्र, या...\nपावणे दोन लाख जणांवर पाणीसंकट\nपुणे - यंदा हिवाळ्यातच पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे. पुण्यासह...\nवनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी...\nपाण्यावरून प्रशासन पाणी पाणी\nनागपूर : शहरावरील जलसंकट, दूषित पाणी, असमान वितरण, अपूर्ण कामांमुळे पाणीटंचाई, टॅंकरने पाणीपुरवठा, ओसीडब्ल्यू आणि एनईएसएलची कामगिरी यावरून विरोधकांसह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/sankalp-gujar-article-41165", "date_download": "2018-12-10T15:45:09Z", "digest": "sha1:XQLJ2QDY72Q5ORLV6WHTM2MNMNADUSVS", "length": 22379, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sankalp Gujar article हुकूमशाही नि धर्मवादाच्या पकडीत तुर्कस्तान | eSakal", "raw_content": "\nहुकूमशाही नि धर्मवादाच्या पकडीत तुर्कस्तान\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nलोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांची काही प्रमाणात का होईना, प्रस्थापना झालेला इस्लामी जगतातील देश अशी तुर्कस्तानची ओळख असली तरी त्या देशाचा राजकीय प्रवास ज्या दिशेने होतोय, ते पाहता ही दोन्ही मूल्ये तिथे संकटात आहेत. गेल्या रविवारी तुर्कस्तानात सार्वमत झाले, त्यामुळे अध्यक्षांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला आणखी बळ मिळणार आहे. अध्यक्षांचे अधिकार वाढविण्यासाठी इतर संस्थांचे स्वातंत्र्य कमी करावे आणि अध्यक्षीय लोकशाही आणावी, यासाठी अध्यक्षांनी जनतेकडून कौल मागितला होता. त्यात एर्दोगान यांना निसटते बहुमत (५१.४ टक्के) मिळाले. या निकालावर युरोपमधून आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून बरीच टीका होत आहे.\nलोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांची काही प्रमाणात का होईना, प्रस्थापना झालेला इस्लामी जगतातील देश अशी तुर्कस्तानची ओळख असली तरी त्या देशाचा राजकीय प्रवास ज्या दिशेने होतोय, ते पाहता ही दोन्ही मूल्ये तिथे संकटात आहेत. गेल्या रविवारी तुर्कस्तानात सार्वमत झाले, त्यामुळे अध्यक्षांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला आणखी बळ मिळणार आहे. अध्यक्षांचे अधिकार वाढविण्यासाठी इतर संस्थांचे स्वातंत्र्य कमी करावे आणि अध्यक्षीय लोकशाही आणावी, यासाठी अध्यक्षांनी जनतेकडून कौल मागितला होता. त्यात एर्दोगान यांना निसटते बहुमत (५१.४ टक्के) मिळाले. या निकालावर युरोपमधून आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून बरीच टीका होत आहे. त्याला न जुमानता एर्दोगान यांनी सार्वमताचा आधार घेऊन सत्तेवरील पकड घट्ट करायला सुरवात केली आहे.\nसरकारी यंत्रणेचा वापर करून एर्दोगान यांनी प्रचार केला. जिथे तुर्कस्तानची जनता मोठ्या संख्येने आहे, अशा युरोपीय देशांत जाऊनही त्यांनी प्रचार केला. दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते, पत्रकार, अभ्यासक तुरुंगात आहेत. विरोधकांना समान संधी नव्हती. हे विचारात घेता ५१.४ टक्के मते हा नगण्य पाठिंबा वाटतो. महत्त्वाच्या शहरांमध्ये सरकारविरोधी मत प्रबळ असून, सुशिक्षित मध्यमवर्ग, सेक्‍युलरवादी अभिजनवर्गसुद्धा एर्दोगान यांच्या विरोधात आहे; मात्र बराचसा ग्रामीण भाग आणि सर्वसामान्य जनता यांनी एर्दोगान यांच्या बाजूने मत दिले. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वमतात युरोपीय गटात राहावे, या बाजूने शहरी भागात मते पडली होती, तर ग्रामीण भागात युरोपच्या विरोधी मते पडली होती. दोन्हीकडे निसटत्या मताने उदारमतवादी गटांचा पराभव झालेला आहे.\nएर्दोगान यांचे २००२ पासून राज्य आहे. आधी ते पंतप्रधान होते, तर २०१४ मध्ये अध्यक्ष झाले. तुर्कस्तानमध्ये नव्या अध्यक्षीय व्यवस्थेची सुरवात होईल २०१९ मध्ये. त्यानुसार अध्यक्ष दोन टर्म पदावर राहू शकतात. त्यामुळे एर्दोगान २०२९ पर्यंत सत्तेवर राहू शकतील. तसे झाल्यास तुर्कस्तानवर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या केमाल पाशा यांच्यासारख्या ने���्यांच्या यादीत एर्दोगान जाऊन बसतील; पण त्यांच्या कारकिर्दीत टर्किश समाज आधुनिक, उदारमतवादी होईल, की तिथे धार्मिक वर्चस्व वाढून लोकशाही परंपरा धोक्‍यात येईल हा प्रश्न आहे. देशाला कोणत्या दिशेने नेणार आहोत, याची चुणूक अध्यक्षांनी सातत्याने दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या अयशस्वी लष्करी उठावानंतर सरकारविरोधी मत असल्याच्या संशयाने लाखभर लोकांना सरकारी नोकऱ्यांतून काढून टाकले असून, आणखी ५० हजार तुरुंगात आहेत. आक्रमक राष्ट्रवाद, वाढता धर्मवाद आणि सरकारी दडपशाही असे सध्याचे चित्र आहे.\nतुर्कस्तानातील बदलांचे समर्थन करताना एर्दोगान यांचे पाठिराखे फ्रान्स, अमेरिका आदी अध्यक्षीय लोकशाही असलेल्या देशांचे उदाहरण देतात; मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त माध्यमे, न्यायव्यवस्था आणि कायदे मंडळ यांच्याकडे असलेले अधिकार, यामुळे फ्रान्स आणि अमेरिकेत अध्यक्षांच्या सत्तेवर बंधने येतात. ट्रम्प यांना अमेरिकी माध्यमे आणि न्यायसंस्था यांनी केलेला विरोध लक्षणीय आहे. तुर्कस्तानात तसे होणार नाही. तेथे पंतप्रधानपदच बरखास्त होऊ घातले आहे. अध्यक्ष एकच वेळेस राज्यसंस्थेचे व सरकारचे प्रमुख असतील. या रचनेत अध्यक्षांना अफाट अधिकार हाती येतात. मंत्र्यांची व वरिष्ठ न्यायाधीशांची नियुक्ती, अर्थसंकल्प तयार करणे, काही विषयांत कायदे करणे, असे अधिकार अध्यक्षांकडे एकवटतील. आणीबाणी लागू करणे आणि प्रतिनिधीगृह बरखास्त करणे याचे अधिकार अध्यक्षांना मिळतील. कारभारावर अंकुश ठेवण्याचे प्रतिनिधीगृहाचे अधिकार कमी होत जातील.\nहे जे बदल होत आहेत, याची पाळेमुळे तेथील अंतर्गत परिस्थिती व पश्‍चिम आशियाच्या राजकारणात आहेत. गेली सहा वर्षे सीरिया जसा अशांत झालेला आहे, तसे सीरियाचा शेजारी म्हणून तुर्कस्तानचे महत्त्व वाढले. सीरियातील असाद यांचे सरकार उलथले जावे, यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांत तुर्कस्तानचा वाटा मोलाचा. सीरियात लढणारे इस्लामिक दहशतवादी तुर्कस्तानात आश्रय घेतात. त्यामुळे आजवर सेक्‍युलर अशी ओळख असलेल्या तुर्कस्तानात आता इस्लामी मूलतत्त्ववादी गटांचा प्रभाव वाढत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात कुर्दिश गट स्वातंत्र्याची चळवळ करत आहेत. गेल्या काही वर्षांत इराक, सीरिया आणि इराण येथील परिस्थितीमुळे कुर्दिश गटांचे सामर्थ्य वाढले असून, ते इसिसच्या विरोधातसुद्धा लढत आहेत; मात्र तुर्कस्तानमध्ये कुर्दिश गट आणि सरकार यांचा संघर्ष वाढत चाललेला असून, तुर्कस्तान सरकार लष्करी बळाचा वापर करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे.\nतुर्कस्तान हा जरी अमेरिकाप्रणीत ‘नाटो’ या लष्करी गटाचा सदस्य असला, तरी त्यांना वाढत्या रशियन प्रभावाची दखल घेऊन आपली धोरणे आखावी लागत आहेत. युरोपमध्ये जाणाऱ्या लक्षावधी सीरियन निर्वासितांचा प्रवास तुर्कस्तानच्या मार्गेच असल्याने युरोपीय गट आणि तुर्कस्तान यांच्यात या निर्वासितांच्या प्रश्नाबाबत करार झालेले आहेत. त्यामुळे तुर्कस्तान एकाच वेळेस युरोप, अमेरिका, रशिया आणि पश्‍चिम आशिया यांच्यातील ताणतणावाच्या मधोमध उभा आहे. लोकशाही, राष्ट्रवाद, सेक्‍युलॅरिझम आणि उदारमतवाद यांच्या संघर्षरेषाही तुर्कस्तानात उघड होत असून, देश नेमका कोणत्या दिशेने जाईल याबाबत सध्या तरी अनिश्‍चितता आहे.\nनगर महापालिकेत शिवसेनाच ठरला 'वाघ'\nनगर - महापालिका निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या दिड वाजेपर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती...\nगोटेंनी आता आराम करावा, 2 जागांबद्दल अभिनंदन: महाजन\nधुळे : \"अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा,\" अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना घरचा...\nभारताचा ऑस्ट्रेलियात इतिहास; पहिल्यांदाच जिंकला पहिला सामना\nअॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार ...\nशरद पवारांची तिसरी पिढी राजकीय वर्तुळात दाखल होणार\nपुुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे राजकारणात सक्रिय होऊ लागले असून, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात...\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/crime-sangli-40820", "date_download": "2018-12-10T16:09:19Z", "digest": "sha1:SFMMAQOPQUL2ANHLPXJJ5UC6N2BZRY43", "length": 24713, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime in sangli अलिबाबा आणि ‘खाकी’तले चोर | eSakal", "raw_content": "\nअलिबाबा आणि ‘खाकी’तले चोर\nबुधवार, 19 एप्रिल 2017\n‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ ही कथा सर्वश्रुत आहे; पण ‘अलिबाबा (मोहिद्दिन) आणि पोलिस चोर’ अशी नवी कथा साकारण्याचा थोर पराक्रम सांगलीच्या तत्कालीन एलसीबीच्या टीमने केला आहे. त्यामुळे एलसीबीचा नवा लौकिक ‘लोकल कलेक्‍शन ब्रॅंच’ असा करण्याचाही मान यातील पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या टोळीला दिला जाईल. एकेकाळी पोलिस अधिकारी म्हणून कारकीर्द गाजविलेल्या किरण बेदी यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे, की देशातील भ्रष्टाचार पाहून लोकांचा आता कोणत्याच यंत्रणेवर विश्‍वास राहिलेला नाही. गेल्या वर्षभरात पोलिसांची अशी काही प्रकरणे बाहेर आली आहेत, की त्यामुळे या खात्याची अब्रू पूर्णपणे वेशीला टांगली गेली आहे.\n‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ ही कथा सर्वश्रुत आहे; पण ‘अलिबाबा (मोहिद्दिन) आणि पोलिस चोर’ अशी नवी कथा साकारण्याचा थोर पराक्रम सांगलीच्या तत्कालीन एलसीबीच्या टीमने केला आहे. त्यामुळे एलसीबीचा नवा लौकिक ‘लोकल कलेक्‍शन ब्रॅंच’ असा करण्याचाही मान यातील पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या टोळीला दिला जाईल. एकेकाळी पोलिस अधिकारी म्हणून कारकीर्द गाजविलेल्या किरण बेदी यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे, की देशातील भ्रष्टाचार पाहून लोकांचा आता कोणत्याच यंत्रणेवर विश्‍वास राहिलेला नाही. गेल्या वर्षभरात पोलिसांची अशी काही प्रकरणे बाहेर आली आहेत, की त्यामुळे या खात्याची अब्रू पूर्णपणे वेशीला टांगली गेली आहे. खेदाने लोकांना असे म्हणावे लागते आहे, की अब खुद शरम भी इन्हे शर���ाती होगी.\n‘पारदर्शक’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृहखाते आहे. आता त्यांच्या पारदर्शकतेचे पुरते धिंडवडे सांगली-कोल्हापुरातील पोलिस कारनाम्यांनी काढले आहे. मती गुंग आणि सुन्न करणारे, व्यवस्थेवरील विश्‍वासाच्या पार चिंध्या करणारे, धक्‍कादायक आणि तितकेच संतापजनक अशी घटना रविवारी उघडकीस आली. ‘ऐकावे ते नवल’ असा थक्‍क करणारा अनुभव कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील चोरीने दिला आहे. मुळात या चोरीच्या पहिल्या भागातच एवढे धक्‍का तंत्र होते, की मिरजेतील बेथेलहेमनगर झोपडपट्टीत मोहिद्दीन मुल्ला नावाच्या एका कामगाराजवळ त्याने झोपडीत ठेवलेली तीन कोटी रुपयांची रक्‍कम पोलिसांना सापडली.\nअलिबाबाच्या कथेतही चोरांच्या हाती सोन्याची नाणी लागतात आणि त्यानंतर अलिबाबाला वेठीस धरून चोर त्या सोन्याचे घबाड दडलेल्या गुहेतील खजिन्याचे दार उघडतात. अगदी तसाच पुढील प्रवास या घटनेतून आता पुढे आला आहे. यातील मुख्य आरोपी मोहिद्दीन बुलेट घेऊन फिरायचा. त्याची नंबर नसलेली गाडी तपासताना दीड लाख रुपये त्याच्या खिशात सापडले आणि पोलिसांना हा अलिबाबा सापडला. त्यानंतर एलसीबीकडे तपास आला. त्यांनी मोठी शिकार सापडल्याचे पुढे आणले. त्यावेळी आरोपीकडून दोन बुलेट घेणारे पोलिस इरफान नदाफ आणि समीर मुल्ला हे दोघे निलंबित झाले. त्यानंतर एवढे पैसे कोणाचे याबाबतचा सस्पेन्स अजूनपर्यंतही कायम राहिला. वारणानगर येथील एका फ्लॅटमधील ते आहेत. बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत या रकमेचे मालक म्हणून पुढे आले. मात्र रकमेचा सस्पेन्स अजून कायम आहे. अर्थात याबाबत सांगली एलसीबीच्या तपासावरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. न्यायालयानेही यंत्रणेचे कान टोचले, त्यानंतर कोल्हापूरचे आणि सांगलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा आणि कृष्णकांत उपाध्याय यांनी या प्रकरणात केलेला तपास पोलिस यंत्रणेची थोडीफार लाज राखणारा ठरला. त्यांनी वेळोवेळी यासाठीच्या नोंदी अहवाल केल्यानेच पोलिस दलातील दरोडेखोरांची टोळी चव्हाट्यावर आली.\nघनवट वगळता अन्य सहाजण निलंबित झाले. फरारांचा शोध घेणारेच सध्या फरार झाले आहेत.\nसांगली एलसीबीचे कारनामे सर्वपरिचित आहेत. ते काय काम करतात यावर एक दृष्टिक्षेप टाकायला हवा. रहस्यमय किचकट गुन्हे शोधणे हे त्यांचे काम. दडलेले गुन्हेगार, फरार गुन्हेगारांचा छडा लावायची त्यांची जबाबदारी. तपास लागत नसेल तेव्हा एलसीबी तपास करते. त्यामुळे या दलाच्या कामगिरीवर जिल्हा पोलिस दलाची कामगिरी ठरते; किंबहुना हा विभाग पोलिस दलाचे नाक मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत लोकल क्राईम ब्रॅंचची वास्तवातील कामगिरी लोकल कलेक्‍शन ब्रॅंच अशीच राहिली आहे. तिची विश्‍वासार्हता पार घसरली आहे. दोन वर्षापूर्वी या शाखेचा प्रमुख असलेले अधिकारी बाळकृष्ण कदम हेच लाच मागितल्या प्रकरणी सापडले.\nत्यानंतर विश्‍वनाथ घनवट यांच्याकडे सूत्रे आली. त्यांनी काही रहस्यमय खुनातील आरोपी शोधून काढले. मात्र अंतर्गत धुसफुशीनंतर तत्कालीन एसपी फुलारी यांनी एलसीबीचे विभाजन करून घनवट यांना बाजूला केले. घनवट यांची मजल एवढी गेली, की त्यांनी थेट एसपींच्यावर जाहीर टीकास्त्र सोडले. पोलिस खात्यातील राजकारण आणि राजकारण्यांच्या हस्तक्षेपातून यात एसपींचीच बदली झाली. पोलिस खात्यातील राजकारण आणि भानगडी यामुळे मुळात बेसिक पोलिसिंगवरच वाईट परिणाम झाला आहे. एखादा पोलिस निरीक्षक एसपीवर कुरघोडी करतो यातून यंत्रणेतील बेदिली लक्षात आली. राजकीय हस्तक्षेपाचे दुष्परिणामही समोर आले. पोलिस निरीक्षक म्हणजे पेशवाईतील घाशीराम कोतवाल झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच सांगली शहर पोलिस ठाण्यातील संतोष पाटील आणि किरण पुजारी दोन पोलिसांनी गुंडांना सोबत घेऊन केलेला राड्याने खाकीतील गुंडगिरीचा चेहरा जनतेसमोर आला. खंडण्या, सावकारी, दुकानदारी, लुटीतील पार्टनर अशी अनेक रूपे येथे खाकी वर्दीची दिसून येतात. अनेक भानगडीत खाकी वर्दी लोळत पडली आहे. यातूनच प्रचंड व्यसनाधीनतेच्याही अनेक आहारी गेले आहेत. अगदी सोनसाखळी पळविणाऱ्या टोळीच्या मागे लपलेलेही नग आहेत. निलंबन ही गोष्टच यांच्यासाठी हास्यास्पद आहे. निलंबित अधिकारी तीन महिन्यांच्या आत सेवेत घेतले जातात, एवढे राजकीय प्रेशर आहे. त्यामुळे प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांनाही तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मारच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून सापळे रचून लाच घेताना जे अधिकारी सापडतात त्यात संपूर्ण राज्यात महसूलनंतर पोलिसांचा नंबर आहे. हे घाशीराम कोतवालालाही लाजवणारे...\nगुन्हे दाखल करताच का\n२०१५ आणि २०१६ या वर्षात अनुक्रमे २७५ आणि २२८ पोलिस लाच घेताना सापडले. त्यांपैकी फक्‍त ५२ पोलिसांवरच आरोपपत्र दाखल झाले. बाकीच्या लाचखोरांना पोलिसांनीच क्‍लिन चिट दिली. कारण वरिष्ठांनी परवानगी दिल्याशिवाय लाचखोरांवर आरोपपत्र दाखल होत नाही. मग ही परवानगी का दिली नाही याचीही स्वतंत्र चौकशी व्हायला हवी. स्वच्छ पारदर्शक कारभाराचा ठेका घेतलेल्या भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स या विशेषणाचे पुरते वाटोळे झाले आहे. भाजपवाले विरोधक असते, तर त्यांनी सरकारला फाडून खाल्ले असते. मात्र, आता सारेच मौनात आहेत. बलात्काऱ्याला शोधणे दूर, पीडित महिलेवरच गुन्हा दाखल होतो आणि पुन्हा त्याबद्दल निलंबित महिला अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होतात. त्यांचे प्रमोशन होते. पोलिस गुंडांना घेऊन राडा करतात. जतला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकच लाच घेताना सापडला. उमदीच्या पोलिस निरीक्षकांवर संशयिताच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होतो. अशी किती यादी द्यावी. ज्याचे पुढे काहीच होत नाही. मग गुन्हे तरी कशासाठी दाखल करायचे\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\n\"चांगली पोस्ट मिळवण्यासाठी अधिकारी अशी चमचेगिरी करतात\"\nकोल्हापूर : महापौर निवडणुकीत हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांचेवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी...\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या\nकोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर��दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i120424210040/view", "date_download": "2018-12-10T16:18:37Z", "digest": "sha1:5BJSE6IBYPZT6WOLN6BSLBASTDI77ML4", "length": 11927, "nlines": 170, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सप्तशती गुरूचरित्र", "raw_content": "\nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|सप्तशती गुरूचरित्र|\nसप्तशती गुरूचरित्रसप्तशती गुरूचरित्र. हे टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. श्री टेंबेस्वामींची अफाट प्रतिभा यातून दिसुन येते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय २\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ३\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ४\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ५\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ६\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ७\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ८\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि प���ण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ९\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १०\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ११\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १२\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १३\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १४\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १५\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १६\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १७\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १८\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १९\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय २०\nश्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.\nकुणीकडे इंद्राचा ऐरावत आणि कुणीकडे शामभटाची तटाणी\nचातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/615-societies-pimpri-notice-154646", "date_download": "2018-12-10T15:44:55Z", "digest": "sha1:J6RS7CI2FKTLXAZXXOTF6QDDAT55HDGV", "length": 14623, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "615 societies in Pimpri Notice पिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस | eSakal", "raw_content": "\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही, अशा स्वरुपाच्या नोटीस महापालिकेने शहरातील ६१५ सोसायट्यांना दिल्या आहेत. तरीही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांकडून प्रशासकीय शुल्क वसूल केले जाणार असून, त्याची रक्कम निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही, अशा स्वरुपाच्या नोटीस महापालिकेने शहरातील ६१५ सोसायट्यांना दिल्या आहेत. तरीही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांकडून प्रशासकीय शुल्क वसूल केले जाणार असून, त्याची रक्कम निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.\nकेंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील सोसायट्यांनी त्यांच्याकडे निर्माण होणारा सुका व ओला कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार आणि सरकारच्या एप्रिल २०१७ च्या निर्णयानुसार आपले घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे सर्वांना बंधनकारक आहे. दररोज शंभर किलोग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संघटित संस्था व सोसायट्यांनी ज्यांचे क्षेत्र पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आहे. त्यांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वतः ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी निश्‍चित केलेली आहे. त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभारून फक्त सुका कचरा महापालिकेकडे देण्याबाबतची माहिती देण्याची मुदत २९ सप्टेंबरपर्यंत होती. तरीही बहुतांश सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केली नसल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. हा प्रकार घनकचरा व्यवस्थापन नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे महापालिकेने सोसायट्यांना नोटीस दिली आहे. त्यात ‘आपल्या गृहनिर्माण सोसायटीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा सात दिवसांत उपलब्ध करून ती कार्यान्वित करायची आहे. त्याबाबतची माहिती लेखी स्वरुपात कळवावी,’ असे नमूद केलेले आहे.\nओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्याची नोटीस शहरांतील सर्व सोसायट्यांना बजावली आहे. तरीही यंत्रणा न उभारल्यास सोसायट्यांकडील ओला कचरा स्वीकारण्यासाठी प्रशासकीय शुल्क आकारले जाईल. प्रशासकीय शुल्क निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.\n- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका\nइंग्रजी शाळांना 827 विद्यार्थ्यांचा बाय बाय\nसातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात...\nबारामतीत नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजूरी\nबारामती - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामती नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काल (गुरुवार) राज्य शासनाने मंजूरी दिली....\nनद्यांतून काढला ७ टन कचरा\nपुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठासह परिसरातील अन्य नद्यांतून आणि पात्राजवळून तब्बल ७ टन कचरा बाहेर काढण्यात जीवित नदी संस्थेला यश आले आहे....\n'स्वच्छ भारत'चा सोलापुरात फज्जा\nसोलापूर - महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा 31 मार्च 2018 रोजी खुद्द मुख्यमंत्री...\nरस्त्यावर कचरा पेटीची गरज\nपुणे : रस्ते व पादचारी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर ठराविक अंतरावर कचरा पेटीची गरज आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास मदत होईल....\nहागणदारीमुक्त शहरासाठी २३,२०२ ‘दरवाजे बंद’\nपिंपरी - शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेने उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून, सार्वजनिक व घरगुती स्वच्छतागृहे उभारण्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळव��ण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/today-is-jadi-booty-day/", "date_download": "2018-12-10T16:15:26Z", "digest": "sha1:WINZO2VNAIAZ3JJOI22PX5YKBJCARH5Z", "length": 13494, "nlines": 122, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आज जडी-बूटी दिवस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ December 8, 2018 ] फोर्टमध्ये फिरताना – भाग ३\tनोस्टॅल्जिया\n[ December 8, 2018 ] व्यर्थ झगडे\tकविता - गझल\nAugust 4, 2018 विवेक पटाईत आयुर्वेद, आरोग्य, दिनविशेष, विशेष लेख\nवर्षाऋतुत आकाशातून अमृत धारा बरसतात. धरतीच्या कोखातून जीवनदायनी वनस्पती प्रगट होतात. भारतात १८,००० च्या वर औषधी वनस्पती आहेत. पण दुर्भाग्य या घटकेला फक्त ११०० वनस्पतींचा उपयोग आयुर्वैदिक औषधीत वापर होतो. याचा विपरीत चीन मध्ये तिथल्या १३००० वनस्पतींचा उपयोग चीनी हर्बल मेडीसीन मध्ये होतो. आज आयुर्वैदिक औषधींना जागतिक मान्यता नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या कसौटीवर औषधी वनस्पतींना पारखण्याचा प्रयत्न झाला नाही. जास्तीस्जास्त फूड सप्लीमेंट रुपात आयुर्वेदिक औषधी निर्यात होतात.\nदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती.\nआपले सौभाग्य आजच्या दिवशी आचार्य बाळकृष्ण प्रगट झाले. (महान लोक प्रगट होतात). केवळ कागदी शिक्षण नव्हे तर गंगोत्री ते आसाम पर्यंतच हिमालय, उत्तर ते दक्षिण भारतातील जंगले, आपल्या पायदळी तुटवली. स्थानीयस्तरावर वापरल्या जाणार्या अनेक वनस्पती औषधींचे ज्ञान प्राप्त केले. आजच्या दिवशी त्यांनी आयुर्वेदिक अनुसंधान केंद्र उभारण्याचा संकल्प केला होता. आज पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ३००च्य��� वर वैज्ञानिक आयुर्वेदात प्रयोग होणार्या वनस्पती आणि इतर घटक द्रव्यांवर अनुसंधान कार्य करीत आहे. ३००० जवळ वनस्पतींवर सध्या प्रयोग सुरु आहे. पतंजलि फूड पार्क मध्ये होणार्या नफ्याचा एक भला मोठा हिस्सा यावर खर्च होतो. एलोपेथी औषधीत प्रयोग होणारे घटक पदार्थ मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, त्यांचे चांगले व वाईट परिणाम, औषध घेणार्याला माहित असते. त्याच प्रमाणे आयुर्वेदिक औषधांत वनस्पती मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, हे कळल्यावर उत्तम दर्जाच्या औषधींंचे निर्माण शक्य होईल. लोकांचा आयुर्वेदावर विश्वास वाढेल. कमी खर्चात रोगराई दूर होईल. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळेल. भारताचा औषधी निर्यात हि मोठ्या प्रमाणावर वाढेल.\nआचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेदावर तथा औषधी वनस्पतींवर अनेक पुस्तके तर लिहली आहेच. त्यांच्या पुस्तकांचे अनेक विदेशी भाषांत अनुवाद हि झालेले आहे. या शिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली ५०,००० पेक्षा जास्त जुन्या संस्कृत आणि आयुर्वेदावर असलेल्या ग्रंथांचे डीजीटलाइजेशन झाले आहे, अजूनही कार्य सुरु आहे. अनेक जुन्या पांडुलिपींचे प्रकाशन झाले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली World Herbal Encyclopedia ज्यात जगातल्या ६०,००० हून औषधी वनस्पतींचे वर्णन असेल, जगातील सर्वात मोठा ग्रंथ (जवळपास १०० खंड) प्रकाशाचे कार्य सुरु आहे. पहिला खंड प्रधानमंत्रीच्याहस्ते काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला होता. भारतातील औषधीय वनस्पतींच्या क्षेत्रात आचार्य बाळकृष्णच्या योगदानाच्या प्रीथर्थ त्यांचा जन्मदिवस जडी-बुटी दिवस म्हणून साजरा करणे सुरु केले आहे. आजच्या दिवशी पतंजलिचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती वितरीत करतात. आज सामान्य जनतेच्या घरातल्या गमल्यांत गिलोय, एलोविरा पोहचली आहे.\nआचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवस निमित्त सर्वांना जडी-बूटी दिवसाच्या शुभेच्छा.\nसंवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nक���ल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nविवेक पटाईत यांचे साहित्य\nदोन क्षणिका : दिल्लीचा वारा\nरेल्वे अपघात : दोषी कोण\nप्रदूषण, पराई आणि दिल्ली\nमातीचे प्रेम मातीशीच – समलिंगी संबंध\nआंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा\nदोन क्षणिका : सुगंध\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5353", "date_download": "2018-12-10T16:23:02Z", "digest": "sha1:3IIU35TLYONWMWO2MNX5Z3VLNLFORV7J", "length": 14566, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमहाराष्ट्रात येत्या सहा महिन्यातच विधानसभा निवडणुका \nप्रतिनिधी / मुंबई : महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार आणि केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारच्या कार्यकाळाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातच आता अशी माहिती समोर येत आहे की, महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यातच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका सोबत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा विचार अनेक महिन्यांपासून विविध पक्षातील विविध नेत्यांनी बोलूनही दाखवला आहे. मात्र, आता निवडणूक आयोगानेही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत घेण्याला तयारी दाखवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nनियोजित कार्यकाळानुसार लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात, तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात पार पडतील. मात्र मिळालेली माहिती खरी ठरल्यास महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत म्हणजेच मे महिन्यातच होतील. म्हणजेच, येत्या पाच-सहा महिन्यातच निवडणुकांचे बिगुल वाजतील.\nसध्या देशात राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. या पाच राज्यांच्या निकालावर आगामी निवडणुकांच्या तारखा निश्चित होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. मात्र, जर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबत झाल्यास, महाराष्ट्रासह एकूण सात राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत म्हणजे मे महिन्यातच पार पडण्याची शक्यता आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ ��र्यंत �..\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nदोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी\nआज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली\nनक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने पेरून ठेवलेला भूसुरुंग गडचिरोली पोलीस दलाने केला निकामी\nविदर्भाच्या विकासासाठी ९५८ कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम : अनूप कुमार\nपोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nस्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना…\nनातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेप\nइंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी\nभामरागड पंचायत समिती सभापतींच्या दौऱ्यात दोन शाळा आढळल्या बंद\nकालिदास समारोहाचा समारोप , संगीता शंकर यांच्या 'गाणा-या व्हायोलिन'ने आणि परविन सुलताना यांच्या बहारदार गायनाने रसिक तृप्त\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणाऱ्या बोटीला अपघात : एकाच बुडून मृत्यु, २४ जणांना वाचवले\nमेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या\nगोवर - रूबेला लसीकरणानंतर आठ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली\nउधारीवर साहित्य घेऊन व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी केली फसवणूक\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा\nश्रीनगर येथील महिलांनी गावातील दारू व मोहसडवा केला नष्ट\nवेकोलि कर्मचारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nउच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा : शरद शेलार\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृतकाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nदोन हजारांची लाच स्वीकारतांना देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हवालदारास रंगेहाथ अटक\nकोईलारी येथील जि.प. शाळेचा संपूर्ण भार एकाच शिक्षकावर : प्रशासनाचे दुर्लक्ष\n४८ तासात दुसऱ्यांदा पूर , भामरागडला पुन्हा बेटाचे स्वरूप, नागर��कांचे हाल\nसाईआश्रया अनाथलयातील पहील्याच अनाथ मुलीला मिळाले हक्काचे घर\nइंदाराम येथील रविंद्र मामीडालवार याचा मृत्यू, जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील मंदामारी गावाला जावून घेतली कुटु�\nदिल्ली पोलिस आयुक्तांना आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : अजयभाऊ कंकडालवार , जिल्हा परिषद उपाध्यक्ष\nआश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण, आदिवासी समाजातील नागरिकांचा ग्रामीण रुग्णालय , आश्रमशाळेला घेराव\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड फायद्यात, महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखांचे उत्पन्न\nदहशतवाद, दंगल, बाॅम्बस्फोट, नक्षली कारवायांमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना मिळणार २ लाखांपर्यंत आर्थिक मदत\nराज्यातील ३३ प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते १० वी तर २६ माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास मान्यता\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : खा. अशोकजी नेते\nवर्ध्यात युवतीची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या\n'विकास दौड' मध्ये धावले विद्यार्थ्यांसह पोलिस जवान\nइतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम : डॉ. विकास ढोमणे\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nवाळव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आश्रमशाळेतील १४ शिक्षक निलंबित\nदारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nगडचिरोली जिल्ह्यातील ग्राम विजसेवकांना पुनर्नियुक्ती आदेश मिळणार\nभामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nआयटकच्या नेतृत्वात विविध कर्मचारी, कामगार संघटनांनी केले जेलभरो आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-10T16:16:26Z", "digest": "sha1:UCOISZ7G2CTXCREGKMKXJ3CTFR67VKMS", "length": 9971, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रौप्यपदक विजेत्या सुधा सिंगला अखेर शासकीय नोकरी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news रौप्यपदक विजेत्या सुधा सिंगला अखेर शासकीय नोकरी\nरौप्यपदक विजेत्या सुधा सिंगला अखेर शासकीय नोकरी\nलखनौ – आशियाई क्रीडास्पर्धेतील महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेज स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताची अव्वल धावपटू सुधा सिंगला उत्तर प्रदेश सरकारमार्फत राजपत्रित अधिकारी या पदावर नियुक्‍ती देण्यात आली. सुधा सिंगने या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, उशिरा का होईना सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते. तसेच हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करते.\nयावेळी पत्रकारांशी बोलताना सुधा म्हणाली की, मला सरकारच्या या निर्णयाचा ना आनंद आहे ना खेद. कारण मी 2014 मध्ये खेळाडूच्या कोट्यातून नोकरीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. खरे तर मला शासकीय नोकरी खूप आधीच मिळायला हवी होती. मात्र त्यासाठी सरकारने खूपच विलंब केला आहे.\nसुधाने पुढे सांगितले की, मी 2010 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले होते. त्याचबरोबर मी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. तसेच मला अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. त्यामुळे शासकी��� नियमानुसार मी क्रीडा विभागात उपसंचालकपद भूषवू शकते. परंतु मी केवळ क्रीडाविभागातच काम करू इच्छिते. इतर कोणत्याही विभागात काम करण्याची माझी इच्छा नाही.\nद ग्रेट हिमालयन अल्ट्रा सायकल शर्यत उद्यापासून रंगणार\nमहिला स्क्‍वॅश संघ हॉंगकॉंगकडून पराभूत\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-12-10T15:35:01Z", "digest": "sha1:7XOSMMP35X4BDNSAUIWKMS4RLPUANITQ", "length": 2374, "nlines": 30, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "मुलींसाठी टॅटू संग्रह - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-10T16:16:41Z", "digest": "sha1:SLGQGRBUWG5KJJN5ON7EVNIYVKEOQR6J", "length": 2914, "nlines": 42, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "शबरीमाला मंदीरामध्ये महिलांनाही प्रवेश - MPSC Current Affairs", "raw_content": "\nशबरीमाला मंदीरामध्ये महिलांनाही प्रवेश\nशबरीमाला मंदीर प्रवेश प्रकरण -\nकेरळमधील शबरीमाला मंदिरात १० ते ५० या वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.\n‘स्त्री हीसुद्धा देवाचीच निर्मिती आहे. त्यामुळे मग देवाच्याच प्रार्थनेसाठी, भक्तीची भावना व्यक्त करण्यासाठी हा भेदभाव का देवापुढे प्रार्थना करण्याचा समान हक्क हा पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. कायदाही याच्या आड येऊ शकत नाही’, असा निर्णय न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी दिला आहे.\nचंद्रचूड हे शबरीमाला मंदीर प्रवेश प्रकरणातील याचिका सुनावणीकरता स्थापण्यात आलेल्या पाच सदस्यीय घटनापीठातील एक सदस्य आहेत.\nन्यायालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय घटनापीठाचं नेतृत्त्व सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केलं असून, त्यात चंद्रचूड यांच्यासोबत आर. एफ. नरीमन, ए. एम. खानविलकर व इंदू मल्होत्रा यांचाही सहभाग होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%95/", "date_download": "2018-12-10T16:11:09Z", "digest": "sha1:RVA5GYBZRIG7OUEAPLG4UONGQYXUD7SH", "length": 9979, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "डान्सिंग अंकलना बॉलिवूडकडून ऑफर्स | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टि���गलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news डान्सिंग अंकलना बॉलिवूडकडून ऑफर्स\nडान्सिंग अंकलना बॉलिवूडकडून ऑफर्स\nगेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर डान्सिंग अंगलच्या व्हिडीओ क्‍लीप खूप व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये एक महाशय गोविंदाच्या स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. एका इव्हेंटमध्ये गोविंदाच्याच “आप के आजाने से’ या गाण्यावर ते थिरकतानाहा व्हिडीओ शूट झाला होता. हे महाशय म्हणजे मध्यप्रदेशातील ईलेक्‍ट्रॉनिक्‍सचे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्या मोबाईलवर कॉल आणि मेसेज यायला लागले ते अजूनही थांबलेले नाहीत. त्यंच्या डान्स स्टेप्स बघून त्यांना काही इव्हेंटसाठीही बोलावले जायला लागले आहे.\nमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या डान्सिंग अंकलना विदीशा महानगरपालिकेचे ऍम्बेसेडर नियुक्‍त केले आहे. डान्सिंग अंकलच्या या व्हिडीओला एवढ्या प्रचंड प्रमाणात लाईक मिळायला लागले की स्वतः गोविंदाही या अंकलवर बेहद खूष झाला आहे. त्याने आपल्या पत्नीलाही हा व्हिडीओ दाखवला. त्याच्या शिवाय अनुष्का शेट्टी, अर्जुन कपूर, सुनिल शेट्टी या सर्वांनी डान्सिंग अंकलच्या डान्सस्कीलचे कौतुक केल्याचे समजते आहे.\nआता या डान्सिंग अंकलना बॉलिवूडमधून ऑफरही येऊ लागल्या आहेत. बॉलिवूडमध्ये सुनिल शेट्टी त्यांना मदत करणार असल्याचेही समजते आहे. म्हणून ते मुंबईत आले आहेत.\nजान्हवीच्या ड्रेसवरच्या स्टोरीवर भडकला अर्जुन कपूर\nआयपीएल बेटिंग प्रकरणात साजिद खानचाही सहभाग\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला ��रामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T15:02:15Z", "digest": "sha1:MTC4IXW3ZD725GRVG457FNQ5BS2O7TGR", "length": 10454, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दाभोलकरांची हत्या झालेल्या पुलावर सचिन अंदुरेला घेऊन जात सीबीआयची पाहणी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आ���वले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news दाभोलकरांची हत्या झालेल्या पुलावर सचिन अंदुरेला घेऊन जात सीबीआयची पाहणी\nदाभोलकरांची हत्या झालेल्या पुलावर सचिन अंदुरेला घेऊन जात सीबीआयची पाहणी\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सचिन आंदुरे याला आज दुपारी विठ्ठल रामजी पुलावर दाभोलकराची ज्या ठिकाणी हत्या झाली होती. याच पुलावर जात ठिकाणी सीबीआय च्या पथकाने आंदुरे सोबत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणाचा सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांकडे एकाच वेळी तपास करायचा असल्याने अंदुरे याच्या कोठडीत वाढ करण्याची गुन्हे अन्वेषण विभागाची मागणी मान्य करत न्यायालयाने त्याला १ सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.\nप्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. एस सय्यद यांनी हा आदेश दिला.तर आज सीबीआय ने दुपारी पावणे तीन च्या सुमारास सचिन आंदुरे याला डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या झाली होती.त्या ठिकाणी घेऊन जाऊन पाहणी करण्यात आली. तर गौरी लंकेश खून प्रकरणातील तिघांना दाभोलकर हत्या प्रकरणात आज न्यायालयात हजर करणार असे सी बी आय वकिलांनी काल न्यायालयात सांगितले होते. परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे त्यांना आज हजर न करता उद्या हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआय च्या सरकारी वकिलांनी दिली आहे. पुलावर पाहणी करून झाल्यावर सचिन अंदुरेला घेऊन सीबीआयचे अधिकारी पर्वती येथील सुधन्वा गोंधळेकरच्या घरीही घेऊन गेले होते.\nरस्त्यावरच्या ड्रेनेज लाईनमध्ये अडकून वडिल मुलाचा मृत्यू\nरागाच्या भरात पॉवर बँक जमिनीवर आदळल्याने झाला स्फोट, महिलेला अटक\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5722380484884649349&title=Jet%20Airway%20Started%20Service%20between%20Bengluru-%20Guwahati&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-10T15:09:47Z", "digest": "sha1:2YW6OMPF2OGAZNBOU7FNXYWHURX2OIKU", "length": 9667, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जेट एरवेजची बेंगळुरू-गुवाहाटीदरम्यान सेवा", "raw_content": "\nजेट एरवेजची बेंगळुरू-गुवाहाटीदरम्यान सेवा\nमुंबई/बेंगळुरू : भारताची पूर्ण सेवा आणि प्रीमियर आंतरराष्ट्रीय एअरलाइन असलेल्या जेट एअरवेजने बेंगळुरू-गुवाहाटी आणि हैदराबाद-इंदूर अशा दोन शहरांदरम्यानच्या नव्या सेवांची घोषणा केली आहे.\nबेंगळुरू–गुवाहाटी-बेंगळुरू मार्गावर आणि हैदराबाद–इंदूर–चंडीगड–इंदूर–हैदराबाद या मार्गावर जेट एअरवेजने एक ऑगस्ट २०१८पासून नवी विमानसेवा सुरू केली आहे. जेट एअरवेजचे ९डब्ल्यू६५९ हे विमान बेंगळुरू येथून १०.१५ वाजता रवाना होईल आणि १३.१५ वाजता गुवाहाटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात जेट एअरवेजचे ९डब्ल्यू६६० हे विमान गुवाहाटी येथून १६.२० वाजता उड्डाण घेईल आणि बंगळुरू येथे १९.३० वाजता पोहोचेल. बेंगळुरू आणि गुवाहाटी या शहरांदरम्यान दैनंदिन विमान सेवा आहे.\nहैदराबाद आणि चंदिगढदरम्यानही एक ऑगस्टपासून जेट एअरवेजची नवी सेवा सुरू झाली आहे. जेट एअरवेजचे ९डब्ल्यू९५५ हे विमान हैदराबादहून १०.५० वाजता रवाना होईल आणि १२.१५ वाजता इंदूर येथे ते थांबेल. नंतर १२.४५ वाजता इंदूर येथून ते रवाना होईल आणि चंडीगड येथे १४४५ वाजता ते पोहोचेल. परतीच्या प्रवासात ९डब्ल्यू९५८ हे विमान चंदिगढहून १५.१५ वाजता उड्डाण घेईल आणि इंदूरला ते १७.१५ वाजता उतरेल. नंतर हे विमान १६.०० वाजता हैदराबादसाठी रवाना होईल आणि १७.२५ वाजता ते निर्धारित स्थळी पोहोचेल. जेट एअरवेजची ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी असेल.\nजेट एअरवेजचे कार्यकारी उपाध्यक्ष (कमर्शिअल) मार्निक्स फ्रुटेमा म्हणाले, ‘भारतातील उदयास येत असलेल्या शहरांकडून महानगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे विमानसेवा उद्योगाला पहायला मिळत आहे. त्यामुळे नव्या दोन शहरांदरम्यान आम्ही अनेक थेट सेवा सुरू केल्या आहेत. आम्ही जास्तीत जास्त कनेक्टिव्हिट प्रदान करीत असल्याने व्यवसाय किंवा पर्यटनासाठी जास्तीत जास्त प्रवाशांना लाभ मिळू शकतो. शिवाय, ते सर्वोत्कृष्ट सेवेची ओळख असलेल्या जेट एअरवेजचा अनुभव घेऊ शकतात.’\nया नव्या विमानसेवांसह प्रवासी आता सोयीच्या केनेक्शन्स ऑफरद्वारे जेट एअरवेजच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा लाभ घेऊन इतर शहरांनाही भेट देऊ शकतात.\nTags: मुंबईबेंगळुरूजेट एरवेजगुवाहाटीMumbaiJet AirwaysBengaluruGuwahatiप्रेस रिलीज\n‘डीसीबी’तर्फे चौथ्या तिमाहीवर चर्चा ‘उबर’ने गाठला एक अब्जाहून अधिक राइड्सचा टप्‍पा ‘जेट एयरवेज’तर्फे पहिल्यांदाच मुंबई ते मँचेस्टर विनाथांबा सेवा ‘जेट एज्युजेटर’ कार्यक्रमाला पुण्यात वाढता प्रतिसाद जेट एअरवेजतर्फे नव्या वर्षातील प्रवासासाठी खास सवलत\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसमानार्थी शब्दांचा बृहद्ग्रंथ : अमरकोश\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/special-traffic-block-harbor-rail-route/", "date_download": "2018-12-10T16:42:45Z", "digest": "sha1:XQVTBATKCQ5N5OYLVNLKHAW5BF4RLGXS", "length": 31033, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A Special Traffic Block On Harbor Rail Route | हार्बर रेल्वे मार्गावर आज व उद्या विशेष ट्रॅफिक ब्लॉक, प्रवाशांना आणखी दोन दिवस सहन करावा लागणार मनस्ताप | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १० डिसेंबर २०१८\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nरेशीम निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\nखासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; सीफेसच्या बंगल्याची किंमत पाहून तोंडाला येईल फेस\nMaratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला\nमेगाभरतीबाबत पुनर्विचार करा, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारला सूचना\nकंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nExclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का\n'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\n...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nरेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू\nहेल्दी राहण्यासाठी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खा\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपा��ी जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्याने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nनवी दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला\nनवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद म्यानमारमध्ये दाखल, 5 दिवसांचा दौरा.\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nराज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा\nऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील तलाठी दिपाली जाधव 1500 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.\nविजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा\nआरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nगुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nमानव अधिकार दिनानिमित्त दादर येथे जनवादी महिला संघटनेचे निदर्शन\nनागपूर - दोन माथेफिरू तरुणांनी घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्या पेटवल्या\nमुंबई - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश, मुंबई हायकोर्टाने दिले आदेश\nआंध्र प्रदेश : स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद\nअहमदनगर : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार\nवाशिम : रिसोड नगरपरिषद निवडणूक; अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराबद्दल आक्षेप घेतल्��ाने फेरमोजणी सुरू.\nमुंबई उच्चन्यायालयाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण; मराठा आरक्षणावर होती सुनावणी\nAll post in लाइव न्यूज़\nहार्बर रेल्वे मार्गावर आज व उद्या विशेष ट्रॅफिक ब्लॉक, प्रवाशांना आणखी दोन दिवस सहन करावा लागणार मनस्ताप\nहार्बर मार्गावर बेलापूर स्थानकात २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.\nठळक मुद्दे48 तासांचा रात्रकालीन ब्लॉक रेल्वे मार्गावरील 34 फे-या रद्दप्रवाशांना सहन करावा लागणार मनस्ताप\nमुंबई/ पनवेल - हार्बर रेल्वे मार्गावर बेलापूर स्थानकात २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. २७ डिसेंबरच्या (बुधवार-गुरुवार) मध्यरात्री २ वाजेपासून ते २८ डिसेंबर (गुरुवार-शुक्रवार) मध्यरात्री २ वाजेपर्यंत ४८ तासांचा ब्लॉक असणार आहे.\nब्लॉकच्या दोन्ही दिवशी प्रत्येकी ३४ फे-या रद्द केल्या आहेत. यात पनवेल-१८, नेरुळ-४, वाशी-१० आणि मानखुर्द-२ फे-यांचा समावेश आहे. ब्लॉकच्या दोन्ही दिवसांत या फे-या रद्द आहेत. ट्रान्सहार्बर वेळापत्रकानुसार धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. दरम्यान, मंगळवारच्या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील १४ लोकल फे-या पूर्णत: आणि १६ लोकल फे-या अंशत: रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.\n२२ ते २५ डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर-उरण काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. २५ डिसेंबरला ब्लॉक नियोजित वेळेपेक्षा तासभर लांबला. परिणामी, काम लवकर पूर्ण करण्याच्या नादात क्रॉस ओव्हरमध्ये ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करण्यात आली होती. याचा फटका बसल्यामुळे बेलापूर स्थानकाजवळ पेंटाग्राफचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.\nसलग पाचव्या दिवशीही प्रवाशांचे हाल\n22 ते 25 डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर-उरण काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. सोमवारी दुपारी चार दिवसांचा विशेष ब्लॉक संपल्यानंतर लोकल फे-या सुरळीत होतील, अशी प्रवाशांची आशा फोल ठरली. मंगळवारी (26 डिसेंबर) सकाळी ‘पिक अव्हर’मध्ये बेलापूर स्थानकाजवळ लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला. या बिघाडानंतर तब्बल चार तासांनी हार्बर डाऊन मार्गावर लोकल धावली. तर सायंकाळी ६च्या सुमारास रे रोड स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे अप दिशेला लोकलच्या रांगा लागल्याचे दिसून आले.\nबेलापूर स्थानकाजवळ सकाळी ९.४० मिनिटांनी डाऊन दिशेला जाणाºया लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यामुळे पेंटाग्राफचे नुकसान झाले. तसेच ओव्हरहेड वायरदेखील तुटली. यामुळे ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान ९.४० ते ९.५५ वाजेपर्यंत अप मार्गावरील लोकलवरदेखील याचा परिणाम झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कुर्ला स्थानकातून सकाळी १०.३० मिनिटांनी दुरुस्ती करणारी ‘टॉवर वॅगन’ बेलापूर दिशेला रवाना झाली. सकाळी ९.५५ वाजता अप मार्ग सुरू करण्यात आला तर दुपारी १.०२ मिनिटांनी बिघाड दुरुस्त करून डाऊन लोकल सुरू करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. यामुळे सुट्ट्यांमुळे प्रथम कामासाठी बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाचा मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला.\nतथापि, बिघाड दुरुस्ती झाल्यावरही रेल्वे गाड्या पुढे सरकल्या नव्हत्या. प्रत्यक्ष लोकल फे-या सुरळीत होण्यास विलंब झाला. हा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर हळूहळू लोकल फे-या वेळापत्रकानुसार चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला. मात्र सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ‘रे रोड’ स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुन्हा हार्बर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nHarbour RailwayIndian RailwayTravelNavi Mumbaiहार्बर रेल्वेभारतीय रेल्वेप्रवासनवी मुंबई\nसलग पाचव्या दिवशीही प्रवाशांचे हाल, चार तासांनंतर हार्बर डाऊन मार्गावर धावली लोकल\nबेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प\nरेल्वे प्रवाशांच्या मदतीला एनएमएमटी, उरण रेल्वेमार्गाच्या रुळाचे काम\nनवी मुंबई : रोडवर थुंकल्यास २०० रुपये दंड; स्वच्छतेच्या नियमांची होणार काटेकोर अंमलबजावणी\nनवी मुंबई अधिक बातम्या\nआर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत\nऐरोली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण\n‘मुस्कान’अंतर्गत तीन मुलींची सुटका; गुन्हे शाखेचे यश\nपनवेलमध्ये आढळला घाटकोपरच्या सोनाराचा मृतदेह\nखारफुटी कत्तलप्रकरणी तिघे अटक\nसानपाड्यातील रस्त्यांची दुरवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष\nधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाईशा अंबानीमराठा आरक्षणविजय मल्ल्याहॉकी विश्वचषक स्पर्धागुन्हा अन्वेषण विभागव्हॉटसअ‍ॅपपेट्रोल\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nइन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nतब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nतरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक\nखलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली\nनागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले\nयावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nसरकारची उलटी गिनती सुरु; पटेलांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरेंची टीका\nफिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण\nमोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा\nमराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nआरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-10-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-10T16:38:31Z", "digest": "sha1:R76AQOCYEQQDUGGYERAQUKRWLZ6K74T4", "length": 1837, "nlines": 45, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "देशात 10 स्वदेशी अणुऊर्जा रिॲक्टर - MPSC Current Affairs", "raw_content": "\nदेशात 10 स्वदेशी अणुऊर्जा रिॲक्टर\nदेशात 10 स्वदेशी अणुऊर्जा रिॲक्टर बसवण्यासाठी सरकारने शासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली आहे.\nया रिॲक्टरची प्रत्येकी क्षमता 700 मेगावॅट आहे.\nस्वदेशी तंत्रज्ञानाने बनवण्यात येणारे हे रिॲक्टरर्स भारतीय अणुऊर्जा निगम लिमिटेड यांच्या मार्फत बसवले जातील.\nप्रत्येकी क्षमता 700 मेगावॅट असणाऱ्या रिॲक्टरची राज्यनिहाय विभागणी-\nमध्य प्रदेश- 2 रिॲक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/online-digital-ramnaam-book-marathi/", "date_download": "2018-12-10T15:33:40Z", "digest": "sha1:DLTH7CCHZ5QHDO4JSUXOR7UNDI4LI53E", "length": 6913, "nlines": 96, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "ऑनलाईन/डिजिटल रामनाम वही", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nबरोबर तेरा वर्षांपूर्वी ऑगस्ट २००५ मध्ये, सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (परमपूज्य बापू) “अनिरुद्धाज् युनिवर्सल बँक ऑफ रामनाम”चा शुभारंभ केला.\nश्रद्धावानांना प्रारब्धाशी लढण्याची ताकद मिळून, जीवनातील समस्यांवर मात करण्यास मदत व्हावी व त्यांच्या जीवनात सुखशांती नांदावी ह्या हेतूने स्थापन झालेली ही आगळीवेगळी बँक आता श्रद्धावानांकरिता एक अनोखी भेट घेऊन आली आहे. ती म्हणजे –\n‘ऑनलाईन/डिजिटल रामनाम वही’चा शुभारंभ करताना “अनिरुद्धाज् युनिवर्सल बँक ऑफ रामनाम”ला अतिशय आनंद होत आहे. हे ऍन्ड्रॉईड ऍप डाऊनलोड करण्यासाठी https://goo.gl/x8oCsW वर क्लिक करा.\nह्या ऍपद्वारे आपण आपल्या ऍन्ड्रॉईड फोन अथवा टॅब्लेटवरून रामनाम वही लिहू शकता. हे ऍप प्लेस्टोअरमधून विनामूल्य डाऊनलोड करता येते. ह्या ऍपमध्ये रामनाम वही विकत घेण्याची व ती लिहिण्याची सोय आहे. ह्या ऍपमुळे कुठेही, अगदी प्रवास करत असतानासुद्धा रामनाम वही लिहिण्याची सुविधा युजरला प्राप्त होऊ शकते. एकदा हे ‘रामनाम वही’ ऍप डाऊनलोड केल्यानंतर ते ऑफलाईनही वापरता येते. जर कोणी अजून आपले रामनाम बँक अकाऊन्ट उघडले नसेल, तर ते ऑनलाईन उघडण्याची सोयही ह्या ऍपद्वारे करण्यात आलेली आहे. रामनाम बँकेमध्ये अगोदरपासून अकाऊन्ट उघडले असल्यास, ‘साईन-अप’च्या वेळेस अकाऊन्ट नंबर द्यावा. ह्या ऍपद्वारे लिहिण्यात येणारी रामनामवही पूर्ण झाल्यावर ती आपोआपच तुमच्या रामनाम बँकखात्यात जमा होईल व जमा वह्यांची नोंद अपडेट केली जाईल.\nमला ��ात्री आहे की प्रत्येकजण ह्या संधीचा आनंदाने लाभ घेईल.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\n“हितगुज” स्त्रियांसाठी ई- मासिक...\nअधिकृत अनिरुद्ध उपासना केंद्रांबाबत सूचना...\nअनिरुद्ध टीव्ही (Video On Demand) अ‍ॅप लाँच...\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – नवम्बर २०१८\nचीन का प्रभुत्व रोकने के लिए भारत के प्रयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82/", "date_download": "2018-12-10T15:23:57Z", "digest": "sha1:YZ3NKE6KBJVMNUWPFWFBSDG546SE5BPB", "length": 8067, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांचे आत्मसमर्पण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांचे आत्मसमर्पण\nमुजफ्फरपूर बलात्कारप्रकरण : 1 डिसेंबरपर्यत सुनावली न्यायालयीन कोठडी\nबेगूसराय – बिहारमधील मुजफ्फरपूर येथील शेल्टर होम बलात्कार प्रकरणी माजी मंत्री मंजू वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तिखट टिपण्णीनंतर अखेर मंगळवारी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. मंजू वर्मा या बुरखा घालून आत्मसमर्पण करण्यासाठी न्यायालयात हजर झाल्या होत्या. न्यायालयाने त्यांना 1 डिसेंबरपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nयाप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तिखट टिप्पणी केली होती. न्यायालयाने बिहार सरकारला फटकारत राज्याच्या डीजीपींना हजर होण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे.\nदरम्यान, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी 17 नोव्हेंबर रोजी माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या बेगूसराय येथील घराबाहेर संपत्ती जप्त करण्यासंबंधीची नोटीस चिकटवली होती. अशा प्रकारे वाढत्या दबावानंतर अखेर वर्मा यांनी आज मंझौल न्यायालयात आत्मसमर्पण केले.\nयापूर्वी मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांच्याविरोधात चेरिया बरियारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंजू वर्मा फरार झाल्या होत्या. दरम्यान, मंजू वर्मा यांच्या पतीने 29 ऑक्‍टोबर रोजी आत्मसमर्पण केले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअखेर “पीएमपी’ने केला कर्मचाऱ्यांचा पगार\nNext articleनेटफ्लिक्सच्��ा मोगलीला या दिग्गजांचा आवाज\nबॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने निवडणूक प्रक्रियेवर व्यक्त केली नाराजी…. मतदार यादीतून नाव गायब\nइंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदी झाले ‘टाॅप मोस्ट सोशल मीडिया ग्लोबल लीडर’\n‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’\nवाराणसीच्या संकट मोचन मंदिराला बॉम्बने उडविण्याची धमकी\nपूर्ण कर्ज फेडण्यास तयार, पण… – विजय मल्या\nइस्रोच्या “जीसॅट-11′ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maratha-reservation-bill-will-be-present-assembly-hall-157568", "date_download": "2018-12-10T15:47:14Z", "digest": "sha1:3H7EWO7V2GS6IMTE5RU2QXIGTWQBHIW5", "length": 15182, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Reservation bill will be present in assembly hall Maratha Reservation : मराठा आरक्षणाला आज मुहूर्त | eSakal", "raw_content": "\nMaratha Reservation : मराठा आरक्षणाला आज मुहूर्त\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nमराठा समाजाला शिक्षण व रोजगारांत कमाल १६ टक्के आरक्षणाचा अधिकार देण्याची शिफारस विधेयकात असेल. त्यासाठी राज्य सरकारच्या अधिकारातील घटनेच्या कलम १५( ४ ) व कलम १६ (४)चा आधार घेतला जाईल. घटनेच्या २४३ कलमान्वये पंचायतराजमधील राजकीय आरक्षणाचा विधेयकात समावेश नसल्याने मराठा समाजाला निवडणुकीतले राजकीय आरक्षणाचे संरक्षण या कायद्याने राहणार नाही. मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा मागास असल्याचे मान्य करत आरक्षण देण्यात येईल.\nमुंबई - मराठा आरक्षणाचा निर्णायक टप्पा आज ( ता.२९) सुरू होत असून, विधानसभेत आरक्षणाचे विधेयक चर्चेला येणार आहे. आज दिवसभर या विधेयकाच्या प्रारूपाला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होती. मंत्रिमंडळ बैठकीत उद्या सकाळी मराठा आरक्षण विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात येईल व त्यानंतर लगेच विधेयक सभागृहात चर्चेसाठी सादर केले जाईल.\nविधानसभेत विधेयकावर चर्चा होईल अथवा चर्चेशिवाय विधेयक मंजूर केले जाईल, अशी शक्‍यता आहे. विधानसभेच्या मंजुरीनंतर विधेयक विधान परिषदेच्या मंजुरीसाठी लगेचच पाठवले जाईल. विधान परिषदेत चर्चेसह अथवा चर्चेशिवाय विधेयक मंजूर केले जाईल. त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल. राज्याचा कायदा असल्याने विधेयकाला राष्ट्रपतींच्या मंजुरीची आवश्‍यकता नाही.\nराज्यपालांच्या मंजुरीनंतर सरकार कायद्याची नियमावल�� तयार करेल आणि कायद्याच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी करेल. यासाठी किमान चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जाते. सरकारच्या अधिसूचनेनंतर लगेचच राज्यात मराठा आरक्षण लागू होईल.\nदरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्याने विधेयकावर फार चर्चा होऊ नये, अशी रणनीती आखली जात आहे. आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विधेयकाचा कच्चा मसुदा व आरक्षणासंदर्भातील वस्तुस्थिती व दाखले यांचा समावेश असलेला प्रस्ताव विधिमंडळात सर्व आमदारांना देण्यात आला. सभागृहात मुद्दे सोडून चर्चा होणार नाही यासाठी आमदारांच्या हातात वस्तुनिष्ठ माहिती व कायद्याचे संदर्भ असावेत, यासाठी क्रांती मोर्चाचा हा प्रयत्न असल्याची माहिती राजेंद्र कोंढरे यांनी दिली.\nमराठा समाजाला शिक्षण व रोजगारांत कमाल १६ टक्के आरक्षणाचा अधिकार देण्याची शिफारस विधेयकात असेल. त्यासाठी राज्य सरकारच्या अधिकारातील घटनेच्या कलम १५( ४ ) व कलम १६ (४)चा आधार घेतला जाईल. घटनेच्या २४३ कलमान्वये पंचायतराजमधील राजकीय आरक्षणाचा विधेयकात समावेश नसल्याने मराठा समाजाला निवडणुकीतले राजकीय आरक्षणाचे संरक्षण या कायद्याने राहणार नाही. मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा मागास असल्याचे मान्य करत आरक्षण देण्यात येईल.\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nMaratha Kranti Morcha : क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबरला श्रद्धांजली सभा\nऔरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली...\nपुणे कॅंटोन्मेंटमध्ये मराठा भवनासाठी जागा द्या\nपुणे - पुणे कॅंटोन्मेंट परिसरामध्ये मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पुणे कॅंटोन्मेंट समन्वय समितीने केली...\nमराठा क्रांती मोर्चाचे उपोषण अखेर मागे\nपरळी वैजनाथ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी येथे रविवारपासून (ता. 25) सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी (ता. 3) नवव्या दिवशी मागे...\nसुरवात मराठा क्रांतिपर्वाची, केंद्रस्थानी औरंगाब���दच\nऔरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे,...\nभाजपचा जल्लोष; आंदोलनकर्त्यांचा संयम\nऔरंगाबाद : आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यभरच नव्हे, तर देश- विदेशांतही शांततेच्या मार्गाने ऐतिहासिक मोर्चे काढले; मात्र तरीही मागण्या मान्य होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-10T16:12:58Z", "digest": "sha1:5VLGNILJORD4MHZ2X5WCA5CWCD3QGYVJ", "length": 11548, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजर्षि शाहू बॅंकेच्या सभासदांना 12% लाभांश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजर्षि शाहू बॅंकेच्या सभासदांना 12% लाभांश\nबॅंकेचा एकूण व्यवसाय 1207 कोटी रुपयांच्या वर पोहोचला\nपुणे: पुणे येथील राजर्षि शाहू सहकारी बॅंकेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्र. दि. ऊर्फ आबासाहेब शिंदे यांचे अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 4 ऑगस्ट 2018 रोजी एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन नानासाहेब गोरे अकादमी यांचे एस.एम.जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे संपन्न झाली. सदर सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. याप्रसंगी बॅकेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी सांगितले कि, दि.31/03/2018 अखेरच्या बॅकेच्या एकूण ठेवी रु.711 कोटींच्या असून,रु.496 कोटींचे कर्ज वाटप बॅकेने केले आहे. बॅंकेचा एकूण व्यवसाय रु.1,207 कोटींचा झाला आहे.\nबॅंकेचे ग्रॉस एनपीएचे प्रमाण 3.02% असून नेट एनपीएचे प्रमाण 0% आहे. तसेच बॅंकेचे स्टॅंडर्ड कर्जाचे प्रमाण 96.98% आहे. 31 मार्च 2018 अखेर बॅंकेस ग्रॉस नफा रु.20 कोटी 90 लाख झाला असून त्यामधून आयकर व इतर केलेल्या आवश्‍यक तरतूदी रु.15 कोटी 81 लाख वजा जाता बॅंकेला निव्वळ नफा रु.5 कोटी 9 लाख झालेला आहे असे त्यांनी यावेळी सभासदांना सांगितले.\nते म्हणाले की, आर्थिक वर्ष 2017-2018 साठी सभासदांना 12% लाभांश सभेत जाहीर केला. तसेच कर्ज परतफेड नियमितकरणाऱ्या कर्जदारांना व्याजदरात 1 % ते 2 % पर्यंत रिबेट बॅंक देत आहे. बॅकेला स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. बॅंकेने बाजीराव रोडलगत, टेलिफोन भवन जवळ मुख्य कचेरी प्रशासकीय कामकाजासाठी जागेसह संपूर्ण इमारत खरेदी केली आहे त्या झालेल्या खरेदी व्यवहारास सभासदांनी आनंद व्यक्‍त करून मान्यता दिली.\nविशेष आनंदाची बाब म्हणजे दि महाराष्ट्‌ अर्बन को-ऑप.बॅंक्‍स फेडरेशन, मुंबई यांनी आयोजित केलेल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट बॅंक स्पर्धेत आपल्या बॅंकेला सन 2016-2017 चा सर्वोत्कृष्ट बॅंक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून गेली सलग 7 वर्षे बॅंक सदर पुरस्काराने सन्मानित झाली आहे असे नमूद केले. याबद्दल उपस्थित सभासदांनी संचालक मंडळ व सेवक वर्गाचे खास अभिनंदन केले.\nबॅंकेच्या प्रगतीचा वाढता आलेख व मिळालेल्या यशामध्ये प्रामुख्याने सभासद, खातेदार यांनी बॅंकेवर दाखविलेला विश्‍वास, संचालक मंडळाचा एकोप्याचा आणि पारदर्शक कारभार आणि सातत्यपूर्ण विनम्र सेवा देणारे सेवक वर्ग या सर्वाचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगितले. सभेत इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेत 80 % पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या सभासदांच्या मुला- मुलींचा गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.\nआलेल्या सर्व मान्यवरांचे व सभासदांचे स्वागत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश लक्ष्मण पासलकर यांनी केले. आभार प्रदर्शन बॅंकेचे उपाध्यक्ष सुधाकर पन्हाळे साहेब यांनी केले. सभेचे सूत्र संचलन श्री.रमेश रामभाऊ सुतार यांनी केले. सभा मोठया उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात व आनंदात पार पडली असे बॅंकेने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआज का शेयर बाजार\nPrevious article“बीआरटी स्टॉप’ नादुरुस्त, असुरक्षित\nNext articleसफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा पुरवा\nदेशभरातील आम्रपाली समूहाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश\nमहाराष्ट्र बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ए. एस. राजीव\nदोन कंपन्यांची माहिती स्वीस बॅंकेकडून मिळणार\nइंधन स्वस्त झाल्यामुळे विमान कंपन्यांना दिलासा\nपीएनजी ज्वेलर्सचा स्तुत्य उपक्रम\nव्हॉट्‌सऍप घेऊन येत आहे सावधगिरीचे फिचर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-12-10T15:37:03Z", "digest": "sha1:RMMPR3JZC4OPSW2GADGJCO3EQVGWUTIE", "length": 2054, "nlines": 22, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "अर्धविराम tattoo Archives - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nछान अर्धविराम टॅटू इंक आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी अर्धविराम टॅटू डिझाइन आइडिया\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/fifa-world-cup-2018-uruguay-beat-egypt-1-0-123941", "date_download": "2018-12-10T16:10:40Z", "digest": "sha1:D3NIXYVXPXI56LII2XKHQXPFZ6JKGQTF", "length": 13553, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "FIFA World Cup 2018 Uruguay beat Egypt 1-0 इजिप्तची ईद थोडक्‍यात हुकली स्टार सुआरेझची कोंडी, उरुग्वेचा 90 व्या मिनिटास विजयी गोल | eSakal", "raw_content": "\nइजिप्तची ईद थोडक्‍यात हुकली स्टार सुआरेझची कोंडी, उरुग्वेचा 90 व्या मिनिटास विजयी गोल\nशुक्रवार, 15 जून 2018\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत हार टाळत ईद साजरी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न थोडक्‍यात हुकला. त्यांनी उरुग्वेचा स्टार आक्रमक लुईस सुआरेझ याची चांगलीच कोंडी केली, पण अखेर मोहंमद सलाहविना खेळणाऱ्या इजिप्तला 90 व्या मिनिटास स्वीकारलेल्या गोलने हार पत्करावी लागली.\nयेकेतेरेनबुर्ग - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत हार टाळत ईद साजरी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न थोडक्‍यात हुकला. त्यांनी उरुग्वेचा स्टार आक्रमक लुईस सुआरेझ याची चांगलीच कोंडी केली, पण अखेर मोहंमद सलाहविना खेळणाऱ्या इजिप्तला 90 व्या मिनिटास स्वीकारलेल्या गोलने हार पत्करावी लागली.\nजोस गिमेनेझ याच्या ताकदवान हेडरने इजिप्तच्या हार टाळण्याच्या आशा संपवल्या. कार्लोस सॅंचेझच्या अचूक फ्री किकवर गिमेनेझने हेडर करताना संधीस कायम तयार राहावे हेच दाखवले, खरं तर उरुग्वेची हुकूमत चांगलीच होती. इजिप्तने कमालीची कोंडी केल्यानंतर सुआरेझने गोलसाठी चार प्रयत्न केल्याचे समाधानच स्वतःला दिले, तर एडिसन कॅव्हिनीच्या किकवर चेंडू बारला लागून बाहेर आला.\nमोहंमद सालाहभोवतीच इजिप्त संघ फिरतो हेच दिसले. या मोसमात लिव्हरपूलकडून 44 गोल केलेल्या सालाहला विश्रांती दिल्यामुळे इजिप्तच्या आक्रमणातील धारदारपणाच कमी झाला. पण त्यानंतरही ते 1990 नंतरचा स्पर्धेतील पहिला गुण मिळवतील असे वाटत होते, पण गिमेनेझच्या गोलने सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले. उरुग्वे जिंकले असले तरी रशियाच \"अ' गटात सरस गोलफरकामुळे अव्वल आहे.\nसुआरेझचा सूर हरपल्याने उरुग्वेचे आव्हान खडतर झाले. त्याच्या 99 व्या सामन्यात त्याची इजिप्तने सुरवातीस कोंडी केली. ही कोंडी यशस्वी होण्यापूर्वी तो सहा यार्डावरून चेंडू गोलजाळ्यात पाठवू शकला नव्हता, तर त्याचे दोन प्रयत्न इजिप्त गोलरक्षकाने सहज रोखले.\n- उरुग्वेने 1970 नंतर प्रथमच विश्‍वकरंडकातील सलामीची लढत जिंकली.\n- अर्थात त्यांना हार टाळल्याचे समाधान असेल.\n- पराभवाने इजिप्तची वाटचाल खडतर होणार.\n- इजिप्त चाहत्यांची सामन्यापूर्वी येकेतेरनबुर्ग परिसरातील एकमेव मशिदीत गर्दी.\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nHockey World Cup 2018 : भारताचा सलामीला विजयी पंच\nमुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली....\n'या' कारणामुळे पोवारांनी मितालीला वगळले...\nमुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच...\nभारताला पहिल्यावहिल्या \"ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले....\nभारतीय हॉकी संघाचा ‘आवाजी’ सराव\nमुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघास जोरदार प्रोत्साहन लाभणार हे नक्की आहे. ओडिशातील हॉकी प्रेमी आपल्या संघास सातत्याने जोरजोरात...\nकारकीर्द उद्‌ध्वस्त केली - मिताली राज\nनवी दिल्ल��� - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/dive-ghat-landslide-debris-15841", "date_download": "2018-12-10T16:31:35Z", "digest": "sha1:72C5RJIPCNG4ZQVWWRK6SWWRYQC4AKQ4", "length": 12877, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "dive ghat landslide debris दिवे घाटात दरडींचा राडारोडा | eSakal", "raw_content": "\nदिवे घाटात दरडींचा राडारोडा\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nफुरसुंगी - सासवड रस्त्यावरील दिवे घाटात पावसाळ्यात दरडी कोसळून पडलेला राडारोडा अद्यापही काही ठिकाणी पडून आहे. हा राडारोडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हटवण्याची मागणी नागरिक, वाहनचालकांनी केली आहे.\nफुरसुंगी - सासवड रस्त्यावरील दिवे घाटात पावसाळ्यात दरडी कोसळून पडलेला राडारोडा अद्यापही काही ठिकाणी पडून आहे. हा राडारोडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हटवण्याची मागणी नागरिक, वाहनचालकांनी केली आहे.\nहडपसर-सासवड रस्त्यावरील अवघड व तीव्र वळणांच्या दिवे घाटात डोंगरमाथ्याच्या अनेक ठिकाणच्या दरडी खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यातील काही दरडी पावसाळ्यात कोसळल्या. यामुळे वाहतुकीस अडथळा येतो. घाट उतरताना दुसऱ्या व तिसऱ्या वळणावर खिळखिळ्या झालेल्या दरडींची संख्या मोठी आहे. त्यातील काही दरडी कोसळून राडारोडा रस्त्याकडेला आला आहे. येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना भितीचा सामना करावा लागत आहे. दरडींना जाळ्या लावणे व अन्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता पावसाळा संपला असल्याने संबंधित विभागाने राडारोडा हटवावा, आवश्‍यक दुरुस्त्या कराव्यात, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा सरचिटणीस संदिप हरपळे, हवेली तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष राहुल चोरघडे, पुरंदर हवे��ी शिवसेनेचे अध्यक्ष संदीप मोडक, प्रवीण कामठे, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी पवार, संतोष भाडळे आदींनी केली आहे.\nसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विलास ठुबे म्हणाले, की पावसाळा संपल्याने भेकराईनगर ते दिवे घाट या रस्त्याचे खड्डे भरणे, उड्डाण पुलाचे डांबरीकरण ही कामे हाती घेतली होती. ती संपल्याने आता तातडीने घाटातील उर्वरित दरडींचा राडारोडा दूर केला जाईल. त्यानंतर सासवड रस्ता व घाट रस्त्यात दुभाजक बसविणे, दरडी हटवणे, घाटातील महत्त्वाच्या दुरुस्त्या करणे ही कामे केली जातील.\nपुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण\nघोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-sx200-12mp-point-shoot-black-price-pjD5Mx.html", "date_download": "2018-12-10T15:32:43Z", "digest": "sha1:LBQLLG5NGBUQWO6RQQ2C4SZLWPQUQGZ6", "length": 13868, "nlines": 317, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक नवीनतम किंमत Jul 26, 2018वर प्राप्त होते\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 19,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1/2000 sec\nस्क्रीन सिझे 2.7 inch\n( 19 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 27599 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 3422 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 130 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॅनन पॉवरशॉट सक्स२०० १२म्प पॉईंट & शूट ब्लॅक\n4/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-10T15:53:49Z", "digest": "sha1:ON3JTRFHURXPFUNF7LHDEQWYBWVID4JN", "length": 11153, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात ८० शाळा शौचालयाविना | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nउदयनराजेंच्या नावाने धमक्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप\nसलमानच्या ‘नोटबुक’मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबरदस्त परफॉर्मन्स\n‘अस्सल पाहुणे इसराल नमुने’मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nजाणून घ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ ची आतापर्यंतची कमाई\nHome breaking-news मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात ८० शाळा शौचालयाविना\nमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात ८० शाळा शौचालयाविना\nनागपूर – राज्य हागणदारीमुक्त झाल्याचा दावा राज्य सरकार करत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच गृहजिल्ह्य़ातील ८० शाळांमध्ये शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांना कुंचबना सहन करावी लागत आहे. जिल्ह्य़ातील ३८९ शाळांना खेळाचे मैदानदेखील उपलब्ध नाही. शालेय शिक्षणमंत्र्यांनीच एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.\nफलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्याप्रमाणे शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरचे हे उत्तर होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेस पक्की इमारत, मुख्याध्यापक, कार्यालयीन कक्ष, प्रत्येक शिक्षकास एक वर्गखोली, मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र्य स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, स्वयंपाक करण्याची व्यवस्था, खेळाचे मैदान आदी सुविधा उपलब्ध करणे अनिवार्य आहे. क्राय संस्थेने आठ जिल्ह्य़ामधील १२२ शाळांमध्ये सव्‍‌र्हे केला. त्यात त्यांनी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या सुविधा हव्या आहेत, यासंदर्भातील अनेक बाबी नमूद केल्या आहेत. राज्यातील बहुतांश शाळांत बऱ्यापैकी सुविधा आहेत. तसेच ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही. तेथे निधी उपलब्ध करून देण्याची तजवीज करण्यात आली आहे, असेही तावडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने जिल्ह्य़ातील शाळांवर अधिक खर्च केला जात आहे. प्रत्येक कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्रीही अनेकदा शेकडो कोटींची तरतूद केल्याचे सांगतात. परंतु शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरातून वस्तुस्थिती काही वेगळी असल्याचे दिसून आले आहे.\nस्त्री भ्रूणहत्या : ८२ जणांना सश्रम कारावास\nअफवा रोखण्यासाठी पोलिसांनी सुरु केली व्हॉट्सअॅप हेल्पलाईन\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nनेट प्रॅक्टीस गेली खड्ड्यात, संघाला आरामाची गरज – रवी शास्त्री\nतळाच्या फलंदाजांनी निराश केलं – संजय बांगर\nपहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेले हे ६ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/borivli-squad-find-calves-154852", "date_download": "2018-12-10T15:57:36Z", "digest": "sha1:YQED3DJI5BT6F7YW7CLQA6WZEX7UGULR", "length": 13918, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Borivli squad To find the calves बछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक | eSakal", "raw_content": "\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या 100 जणांच्या पथकाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विशेष पथक या बछड्यांना पकडण्याच्या मोहिमेसाठी पांढरकवड्याला रवाना झाले आहे. अवनीच्या बछड्यांना पकडण्यास स्थानिक वन अधिकारी घाबरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या 100 जणांच्या पथकाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विशेष पथक या बछड्यांना पकडण्याच्या मोहिमेसाठी पांढरकवड्याला रवाना झाले आहे. अवनीच्या बछड्यांना पकडण्यास स्थानिक वन अधिकारी घाबरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nअवनी वाघिणीच्या बछड्यांना पकडण्यात वन विभागाला अपयश येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयात मंगळवारी (ता. 13) ब���ठक घेण्यात आली. बछड्यांना शोधण्यासाठी 100 वन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा आदी उपस्थित होते. मुंबईतील दोन दिवसांच्या मुक्कामात मिश्रा यांनी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वास्तव्य केले होते. मंत्रालयातील बैठकीपूर्वी त्यांनी उद्यानामधील बचाव पथकाला पांढरकवड्यातील परिस्थितीची माहिती दिली आणि तातडीने रवाना होण्यास सांगितले.\nपांढरकवड्यातील गोराठी भागापासून सात-आठ किलोमीटर अंतरावरील सावरगाव आणि विहीरगाव भागात या बछड्यांचे वास्तव्य असावे, असे सांगितले जाते. या बछड्यांनी माणसाचे मांस खाल्ल्याचा अंदाज असल्याने स्थानिक वन अधिकारी त्यांना पकडण्यास धजावत नाहीत, अशी चर्चा आहे.\nबछड्यांसाठी कोंबड्या, बकरीची पिले\nअवनी वाघिणीचे बछडे भुकेने व्याकूळ होऊ नयेत म्हणून ठिकठिकाणी मांसाचे तुकडे ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोंबड्या आणि बकरीची पिले सोडण्यात आली आहेत. राष्ट्रीय उद्यानाच्या पथकासह आणखी काही पथकेही पांढरकवड्यात दाखल झाली आहेत.\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nगांधीनगरातून निघाली पाचजणांची अंत्ययात्रा\nवणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ...\nवादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट\nसेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे...\nऔरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाळणा हलला\nऔरंगाबाद : दोन वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) अखेर शनिवारी (ता.आठ) सायंकाळी पहिला...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/congress-agitation-against-bjp-government-154392", "date_download": "2018-12-10T16:14:21Z", "digest": "sha1:QBPSGPZ4WJSFKGEIJIQ6U7O2HH3RIL54", "length": 12404, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress agitation against BJP government वारे सरकार तेरा खेल, राफेल में जमाया मेल | eSakal", "raw_content": "\nवारे सरकार तेरा खेल, राफेल में जमाया मेल\nसोमवार, 12 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबाद : 'गली गली में शोर है, चौकीदार चोर है, नही चलेगी, नही चलेगी, हुकूमशाही नही चलेगी, वारे सरकार तेरा खेल, राफेल मे जमाया मेल' अशा जोरदार घोषणा देत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. 12) जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन नऊ नोहेंबरला दोन वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्याप नोटबंदीच्या धक्‍क्‍यातून सर्वसामान्य जनता, उद्योजक, व्यापारी बाहेर आलेले नाही.\nऔरंगाबाद : 'गली गली में शोर है, चौकीदार चोर है, नही चलेगी, नही चलेगी, हुकूमशाही नही चलेगी, वारे सरकार तेरा खेल, राफेल मे जमाया मेल' अशा जोरदार घोषणा देत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. 12) जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन नऊ नोहेंबरला दोन वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्याप नोटबंदीच्या धक्‍क्‍यातून सर्वसामान्य जनता, उद्योजक, व्यापारी बाहेर आलेले नाही.\nत्यामुळे या निर्णयाच्या विरोधात सोमवारी क्रांती चौकात जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली हातात फलक घेऊन जोरदार घोषणा देत सुमारे अर्धा तास आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करी��� नोटीबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. आंदोलनात शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, नितीन पाटील, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, महापालिकेतील गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक सोहेल शेख, नवीद शेख, रवींद्र काळे, मिलिंद पाटील, किरण पाटील डोणगावकर, मुज्जफर खान, जीतसिंह करकोटक यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nसरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस - नाना पटोले\nगेवराई - कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे फायदे होत असताना अशा कृषी आयोजकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांचे अनुदान बंद करीत आहे. हे...\nश्रीरामाचे नव्हे, तर नथुरामाचे भक्त - कन्हैयाकुमार\nऔरंगाबाद - \"\"मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशवासीयांना केवळ लालीपॉप दिले. सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही, म्हणूनच निवडणुकीच्या...\n'मंदिर नाही तर मत नाही\nनवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) \"...\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी...\nइतना सन्नाटा क्‍यों है भाई ; सातशेहून अधिक गावे निर्मनुष्य\nडेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823348.23/wet/CC-MAIN-20181210144632-20181210170132-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}