diff --git "a/data_multi/mr/2018-34_mr_all_0004.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-34_mr_all_0004.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-34_mr_all_0004.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,827 @@ +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T13:15:14Z", "digest": "sha1:QUCZWSBSKGI6FXVQJAEWXCBIHNJ6FVCA", "length": 6124, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फोर्ड मोटर कंपनी - विकिपीडिया", "raw_content": "\nफोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या डियरबॉर्न ह्या उपनगरामध्ये आहे. हेन्री फोर्ड ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९०३ मध्ये फोर्डची स्थापना केली. एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील चौथी मोठी कंपनी (टोयोटा, जनरल मोटर्स व फोक्सवॅगन ह्या पहिल्या तीन कंपन्या) आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०१६ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/allow-chhagan-bhujbal-go-pune-121982", "date_download": "2018-08-14T13:47:56Z", "digest": "sha1:QRMKXWL45MS4UG3T75347N5TYOYZBWV3", "length": 11029, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Allow Chhagan Bhujbal to go to Pune छगन भुजबळ यांना पुण्याला जाण्यास परवानगी | eSakal", "raw_content": "\nछगन भुजबळ यांना पुण्याला जाण्यास परवानगी\nगुरुवार, 7 जून 2018\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुण्यातील पक्षाच्या सभेला जाण्यासाठी पीएमएलए विशेष न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली .\n10 जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून आग्रह करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करताना मुंबईबाहेर न जाण्याची अट घातली होती. त्यामुळे पुण्यातील सभेला जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी अर्जाद्वारे विशेष न्यायालयाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत त्यांना बुधवारी न्यायालयाने परवानगी दिली आहे.\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुण्यातील पक्षाच्या सभेला जाण्यासाठी पीएमएलए विशेष न्यायालयाने बुधवारी परवान���ी दिली .\n10 जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून आग्रह करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करताना मुंबईबाहेर न जाण्याची अट घातली होती. त्यामुळे पुण्यातील सभेला जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी अर्जाद्वारे विशेष न्यायालयाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत त्यांना बुधवारी न्यायालयाने परवानगी दिली आहे.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nऔरंगाबाद - रहिवासी क्षेत्राचा भार वाहणाऱ्या पोलिस ठाण्याकडून औद्योगिक क्षेत्राचे संरक्षण अवघड आहे. औद्योगिक क्षेत्रावर हल्ला टाळण्यासाठी वाळूजच्या...\nगोवारी समाज आदिवासीच, एसटीमध्ये आरक्षण मिळणार\nनागपूर : चोविस वर्षांपूर्वी 114 गोवारींनी दिलेल्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. गोवारी समाज आदिवासीच आहे, असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च...\n‘सिंचन’ची दैनंदिन सुनावणी सुरू\nनागपूर - बहुचर्चित विदर्भातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले...\nतेथे कर माझे जुळती\n15 ऑगस्ट जवळ आल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरु होते. यावेळी भारतीय स्वातंत्र्याचा 72वा वर्धापनदिन आजची पिढी स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/raj-thackrey-meets-p-velarasu-272903.html", "date_download": "2018-08-14T14:35:49Z", "digest": "sha1:IHARVUNHNVYYNO2D6BHR5ENZ6OVFRXJ6", "length": 12884, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेरीवाल्यांवर कारवाई कधी?-राज ठाकरेंचा केडीएमसी आयुक्तांना सवाल", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\n-राज ठाकरेंचा केडीएमसी आयुक्तांना सवाल\nमनसेच्या नगरसेवकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात न���हीत अशा आरोप होत आहेत. यासंदर्भात ते आयुक्त वेलरासू यांच्याशी चर्चा केली आहे.\nकल्याण,28 ऑक्टोबर:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी. वेलरसू यांची भेट घेतली.त्यांच्याशी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली\nमुंबईप्रमाणेच कल्याण आणि डोंबिवलीमधल्या फेरीवाल्यांवर कारवाई का होत नाही, असं म्हणत राज यांनी आयुक्तांना फैलावर घेतलं. रेल्वेची हद्द कुठे संपते आणि पालिकेची कुठे सुरू होते, ते एकदा निश्चित करा, आणि कारवाई सुरू करा. शहर स्वच्छ दिसलं पाहिजे, असं राज ठाकरेंनी आयुक्तांना खडसावलं.मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दौऱ्यावर आहेत. मनसेच्या संघटनाची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे या दौऱ्यावर गेले आहेत.राज ठाकरे येण्याच्या आधल्या मध्यरात्री केडीएमसीच्या महापौरांनी रस्त्यातील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली. राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीतीलप्रसिद्ध गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर आज केडीएमसी आयुक्त पी. वेलरासू यांची राज ठाकरे भेट घेतली. मनसेच्या नगरसेवकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत अशा आरोप होत आहेत. यासंदर्भात ते आयुक्त वेलरासू यांच्याशी चर्चा केली आहे. आता कल्याणमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात पक्षसंघटनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. काल झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत नगरसेवकांनी कामं होत नसल्याची तक्रार केली होती.\nया बैठकीत राज ठाकरेंनी खडसावल्यामुळे आतातरी केडीएमसी काही कारवाई करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : आईच्या काळजाचा थरकाप, बिबट्याच्या पिल्लाची चिमुकल्यांसोबत विश्रांती\nआरक्षणासाठी निवेदन द्यायला गेलेल्या मुस्लीम आंदोलकांना अटक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक���काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%98%E0%A4%B0/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-08-14T14:20:57Z", "digest": "sha1:UBSDGDNRCAGX3VT3SA2WR7MPBCZZORD7", "length": 2991, "nlines": 71, "source_domain": "palakneeti.org", "title": "हिरव्या खेड्यांचा देश | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/tech/airtel-vodafone-idea-4g-smartphones-rs-500-monthly-plan-rs-60/", "date_download": "2018-08-14T14:27:55Z", "digest": "sha1:IAMSBKXFK3WF4LMPGVHBZRM3RJW5RDWS", "length": 26536, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Airtel, Vodafone, Idea 4g Smartphones At Rs 500, On A Monthly Plan Of Rs 60 | 500 रूपयांत एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचा 4g स्मार्टफोन; जिओला तगडी टक्कर ! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगण��रा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत��कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\n500 रूपयांत एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचा 4G स्मार्टफोन; जिओला तगडी टक्कर \nया टेलीकॉम कंपन्यांचा 60-70 रूपयांचा डेटा प्लॅन देखील असेल पण केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच हा धमाका प्लॅन असणार आहे\nमुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील प्रमुख टेलीकॉम कंपन्या एअरटेल, व्होडाफोन-आयडिया एक प्लॅन बनवत आहेत. रिलायन्स जिओने 4G फीचर फोन लॉन्च केल्यानंतर सध्या बाजारात या किंमतीचे अनेक फोन उपलब्ध आहेत. 1000 रूपयांमध्ये 4G फीचर फोन देखील सादर करण्यात आले आहेत. पण आता टेलीकॉम कंपन्या याहून स्वस्त 4G स्मार्टफोन बनवण्यावर काम करत आहेत. हा स्मार्टफोन केवळ 500 रूपयांमध्ये असेल.\nइकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या प्रमुख टेलीकॉम कंपन्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांसोबत मिळून 500 रूपयांमध्ये 4G स्मार्टफोन बनवण्यावर काम करत आहेत. या फोनद्वारे रिलायन्स जिओच्या 4G फीचर फोनला तगडी टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nफोनसोबत 60-70 रूपयांचा प्लॅन -\nटेलीकॉम कंपन्या यूजर्ससाठी 60-70 रूपयांचा प्लॅन देखील लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये ग्राहकाला एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह इंटरनेट डेटा सर्व्हिस आणि कॉलिंग, मेसेजिंग देखील करता येईल. कंपन्यांचा हा 60-70 रूपयांचा प्लॅन केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच असणार आहे. हा प्लॅन जिओच्या 49 रूपयांच्या प्लॅनशी मिळताजुळता आहे.\nJio ला BSNL ची टक्कर; 149 रुपयांत मिळणार रोज 4 जीबी डेटा\n450 रुपयांमध्ये 'ही' कंपनी दर महिन्याला देणार तब्बल 1000 जीबी डेटा\n महिलेला वाईट हेतूने स्पर्श केला तर लागेल '3000 वोल्ट'चा शॉक\nछोट्याश्या कल्पनेने बदललं इंजिनिअरचं आयुष्य, शेतात उगवले 'मोती'\nउन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पुणेकरांच्या विविध क्लुप्त्या\nव्होडाफोन - आयडियाच्या 'युती'मुळे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात\nसॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्राईम २ स्मार्टफोनच्या मूल्यात कपात\nटॅगचा सोनिक अँगल १ वायरलेस स्पीकर बाजारपेठेत दाखल\nलोकेशन बंद ठेवला तरीही, गुगल अशी ठेवते नजर\nविवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ\nReliance Jio ब्रॉडबँड आणि टीव्ही 15 ऑगस्टपासून; 500 रुपयांपासून प्लॅन\nआला व्हिएतनामच्या कंपनीचा मोबीस्टार एक्स 1 ड्युअल : जाणून घ्या फिचर्स\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2013/12-12-12-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-11-12-13%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-113121100001_1.htm", "date_download": "2018-08-14T14:04:19Z", "digest": "sha1:HGVG73FBG25RE3YKZFYSIPPBF277M5MV", "length": 11596, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "12-12-12 नंतर आता 11-12-13मुलांना जन्म देण्याची स्पर्धा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n12-12-12 नंतर आता 11-12-13मुलांना जन्म देण्याची स्पर्धा\nजर भारताला भ्रम, अंधविश्वास आणि संभावनांचा देश म्हटल्या जाते तर ते काही चुकीचे नाही आहे, कारण वेळे वेळेवर या प्रकारच उदाहरण समोर येतात त्याने हे स्पष्ट होते की लोक आपल्या विश्वासासाठी काही ही करायला तयार होतात मग त्याच्यासाठी त्यांना किती ही कष्ट व संकटातून जावे लागले तरी चालेल.\nमागच्या वर्षाप्रमाणे यंदा देखील देशात एक नवीन क्रेझ बघण्यात येत आहे आणि तो म्हणजे 1-12-13चा. अंकज्योतिषाप्रमाणे ही तारीख पूर्ण 100 वर्षांनंतर आली आहे आणि पुढील 1000 वर्षांनंतर असा संयोग येणार आहे\nअसल्यामुळे ज्या बाया डिसेंबर महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणार होत्या त्या आता आपल्या बाळाला या दिवशी\nजन्म देण्यासाठी डॉक्टरांवर प्रेशर टाकत आहे. यात त्या सर्व आया सामील आहे ज्यांची डिलेव्हरी नार्मल होण्याचे पूर्ण लक्षण आहे पण वेळे अगोदर मुलाला जन्म देण्यासाठी त्या ऑपरेशनसाठी देखील तयार आहेत.\nडॉक्टरांचे म्हणणे आहे की ज्या महिलांची प्रसूती तारीख डिसेंबरच्या मध्ये आहेत त्यांना 11 डिसेंबराला ऑपरेशन करायचे\nआहे. तसं तर डॉक्टर या सर्वांसाठी अंधविश्वासाला दोष देत आहे.\nअंक ज्योतिषियांचे मत आहे की या दिवशी जन्म झालेले बाळ कुठल्याही परिस्थिती असफल होणार नाही. त्यांचे मानणे आहे की 11 अंक रुद्र अर्थात महादेवाचे प्रतीक आहे. व या 11अंकाला लोक शुभ मनातात. 11 तारखेला कुठलेही काम\nसुरू करणे मंगलकारी असतं. मागच्या वेळेस या प्रकारचा क्रेझ 12-12-12 ला बघण्यात आला होता, त्या वेळेस ही या\nदिवशी बाळ जन्माला यायला पाहिजे यासाठी स्पर्धा होत होती. हा क्रेझ फक्त मुलांच्या जन्माला घेऊनच नाही आहे तर या\nदिवशी लग्न करणार्‍यंमध्ये ही स्पर्धा पाहण्यात येत आहे. इतर दिवसांच्या तुलनेत विवाहाचा लग्न असल्यामुळे त्या दिवशी अधिक विवाह होण्याची अपेक्षा दर्शवण्यात येत आहे.\nसाप्ताहिक राशीफल 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2013\nडिसेंबर : जाणून घ्या तुमचे मासिक भविष्यफल\nसाप्ताहिक राशीभविष्यफल 25.11.13 ते 1.12.2013\nसाप्ताहिक राशीफल 18 ते 24.10.2013\nलाखो जोडप्यांना हवाय ११-१२-१३ चा मुहूर्त\nयावर अधिक वाचा :\n121212 नंतर आता 111213मुलांना जन्म देण्याची स्पर्धा\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nस्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणू��� आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nउत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा\nपुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...\n15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...\nशिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/who-is-playing-with-life-of-young-govindas-267339.html", "date_download": "2018-08-14T14:36:52Z", "digest": "sha1:X3NPI5KCOH7GPE3FIAWPC7T5HUXAHZNF", "length": 8508, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहीकाल्यात गोविंदाच्या जीवाशी कोण खेळतंय?", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प��रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nदहीकाल्यात गोविंदाच्या जीवाशी कोण खेळतंय\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5867-maharashtra-kisan-long-march-in-azad-maidan", "date_download": "2018-08-14T13:18:14Z", "digest": "sha1:BGZUFU6JM27YMFRFQY4WVOJAH77RLMMO", "length": 12754, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पहाटे पाचला लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपहाटे पाचला लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपहाटे पाचच्या सुमारास किसान सभेचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं. आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे.\nसोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. आज दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने परीक्षांच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी म���र्चेकऱ्यांनी रात्रीत कूच करण्याचा निर्णय घेतला.\nदरम्यान, पाहटे आझाद मैदानात जाऊन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. मुंबईकरांची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शेतकरी भल्या पहाटे आझाद मैदानाकडे निघाले.\nआझाद मैदानात मोर्चेकऱ्याची आज भव्य सभा होणार आहे. किसान सभेचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते सभेत सहभागी होणार आहेत. आज संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सिस्ट) नेते खासदार सीताराम येचुरी आणि ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम सभेला संबोधित करणार आहेत.\nमोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधींशी आज दुपारी 12 वाजता चर्चा करणार आहे.\nलेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यावर, लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शेतकरी नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली. अजित नवले, अशोक ढवळे, शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील, जीवा गावित या बैठकीला उपस्थित होते.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी पाच वाजता सोमय्या मैदानावर किसान मोर्चातील शेतकऱ्यांची भेट घेतली. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा दर्शवला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसेसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते.\nशेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उभे राहतील. सामूहिक कार्यक्रम ठरल्यावर त्याच्या पाठीशी सातत्याने राहणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट करुन किसान लाँग मार्चला पाठिंबा जाहीर केला. मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसने शेतकऱ्यांचं स्वागत केलं.\n'शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.' असं चव्हाण म्हणाले.\nकधी काळी डाव्यांचा जोरदार निषेध करणाऱ्या शिवसेनेने कम्युनिस्टांच्या नेतृत्वात निघालेल्या किसान मोर्चाला पाठिंबा दर्शवला. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची हमी दिली.\nठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, तसा निरोप घेऊन मी आल्याचं शिंदे म्हणाले, असं नवलेंनी सांगितलं होतं.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-cricket-team-arrives-in-nagpur/", "date_download": "2018-08-14T13:34:39Z", "digest": "sha1:LUBYG3ZBEJU2M7T2LCAEG4LNQCX2HGH5", "length": 6759, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाचे नागपुरात आगमन, आज केला सराव -", "raw_content": "\nभारतीय संघाचे नागपुरात आगमन, आज केला सराव\nभारतीय संघाचे नागपुरात आगमन, आज केला सराव\n भारतीय क��रिकेट संघाचे काल नागपूर शहरात आगमन झाले. पहिला कसोटी सामना ड्रॉ राहिल्यानंतर आज संघ मालिकेतील दुसरा सामना येथील विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर खेळणार आहे.\nया आणि दिल्ली कसोटीसाठी हिरवीगार खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी चांगला सराव होऊ शकेल. कोलकाता कसोटीत आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने केवळ १० षटके गोलंदाजी केली.\nपरवा होणाऱ्या या सामन्यासाठी मुरली विजयने चांगलाच सराव केला आहे. त्याला गेल्या कसोटीतील सलामीवीर शिखर धवनच्या जागी संधी मिळू शकते तर भुवनेश्वर कुमारच्या जागी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.\nभारत या मैदानावर ६व्यांदा कसोटी सामना खेळणार असून श्रीलंकेचा या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना असेल.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-14T13:52:11Z", "digest": "sha1:EXVEUMQ37QENKWKOKBICFKAIKICF5YTS", "length": 16754, "nlines": 224, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या जिल्हा स्तरावरील केंद्र शासन पुरस्कृत स्वायत्त संस्थेमार्फत मुख्यत्वे करून केंद्र शासनाने ग्रामीण विकासाबरोबरच दारिद्रय निर्मुलनासाठी विविध रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मीतीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये व्यक्तीगत लाभार्थीच्या योजनांबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणेसाठी आवश्यक असणा-या सामाजिक मालकीच्या मत्ता निर्मीतीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना इ. महत्वाच्या योजनांचा अंतर्भाव होतो. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडूनही या योजनांसाठी ठराविक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर मार्फत खालील (अ.नं.१ ते ३ ) योजना राबविणेत येत आहेत.\nअस्मिता योजना मोबाईल अँप\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक पदाची भरती\nगटसमन्वयक पात्र-अपात्र यादी २०१७\nगटसमन्वयक अंतिम पात्र यादी २०१७\nगटसमन्वयक परीक्षा वेळापत्रक २०१७. गटसमन्वयक निकाल Gatsamnywak Nivad yaaadi\nप्रधानमंत्री आवास योजना शासन परिपत्रक\nप्रधानमंत्री आवास योजना शाहुवाडी लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजना भुदरगड लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजना राधानगरी लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजना गगनबावडा लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजना पन्हाळा लिस्ट\nप्रधानमंत्री आवास य��जना शिरोळ लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजना करवीर लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजना चंदगड लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजना गडहिंगलज लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजना कागल लिस्ट\nप्रधानमंत्री आवास योजन आजरा लिस्ट\nआमदार आदर्श ग्राम योजना\nआमदार आदर्श ग्राम योजना\nआमदार आदर्श ग्राम योजना GR\nदीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना\nदीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना\nपंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य\nपंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य\nताराराणी महोत्त्सव २०१८ प्रदर्शन\nताराराणी महोत्त्सव २०१८ प्रदर्शन\nताराराणी महोत्त्सव २०१८ करिता मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रसिद्धी ऑडिओ\nताराराणी महोत्त्सव २०१८ Strip Add\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान\nग्रामीण भागातील गरीबांच्या घर बांधणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंदिरा आवास योजना जिल्हयामध्ये अहवाल साल १९९९-२००० पूर्वीपासूनच जवाहर रोजगार योजनेचा एक भाग म्हणून राबवण्यात येत होती. केंद्र शासनाकडील पत्र दिनांक १, एप्रिल, १९९९ व महाराष्ट्र शासनाकडील पत्र.इंआयो/१०९९/प्र.क्रं-३२/जल-१७, दिनांक २० एप्रिल, ९९ अन्वये इंदिरा आवास योजनेच्या नवीन घरकुलांसह जून्या घरांचा दर्जा सूधारणा करणे अशी योजना लागू करणेत आलेली होती.\nएकात्मिक पडिक जमीन विकास कार्यक्रम\nएकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रमांतर्गत कृषि वनीकरण, कुरण विकास फलोत्पादन व जमिनीचा पर्यायी वापर यासाठी कृषि योग्य असलेल्या जमिनी व जलनिस्सारण वाहिन्या यावर सकेंद्रीत करणे इ. बाबींचा या योजनेमध्ये समावेश आहे.\nकौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम विशेष प्रकल्प\nकौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम विशेष प्रकल्प -मारुती फौऊडेशन\nकौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम नियोजित आराखडा\nमहिला सक्षमीकरण अभियान २०१२-१३\nराष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान\nमासिक प्रगती अहवाल 30 जून २०१८\nमासिक प्रगती अहवाल फेब्रुवारी २०१८\nसामाजिक आर्थिक जात निहाय गनणा २०११\nसामाजिक आर्थिक जात निहाय गनणा २०११\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासा��ी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.\nभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/student-suicide-trying-cheat-111978", "date_download": "2018-08-14T13:49:28Z", "digest": "sha1:X2IU3KBFQSE7SJDUFYMH3ZADV4O7HKU7", "length": 12064, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "student suicide trying cheat तीनदा कॉपी पकडल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nतीनदा कॉपी पकडल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - विद्यापीठाच्या एम.पीएड. परीक्षेत एकाच तासात तीन वेळा कॉपी पकडल्याने सतीश राजू वाघमारे (वय 26, रा. कांचनवाडी) या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाला शिवीगाळ, मारहाण करून गोंधळ घातला. त्यानंतर इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खोकडपुऱ्यातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.\nऔरंगाबाद - विद्यापीठाच्या एम.पीएड. परीक्षेत एकाच तासात तीन वेळा कॉपी पकडल्याने सतीश राजू वाघमारे (वय 26, रा. कांचनवाडी) या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाला शिवीगाळ, मारहाण करून गोंधळ घातला. त्यानंतर इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खोकडपुऱ्यातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.\nवाघमारे हा विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात एम.पीएड.चे शिक्षण घेत आहे. आज मंगळवारी एम.पीएड.चा प्रथम वर्���ाची संख्याशास्त्राची परीक्षा होती. पर्यवेक्षक सुहास गिरी यांनी वाघमारेची कॉपी पकडली व कॉपी न करण्याची सूचना दिली. त्यानंतर वाघमारे व अन्य विद्यार्थी कॉपी करीत असताना पर्यवेक्षकांनी पकडले. त्यांची कानउघाडणी केली. नंतरही वाघमारे समोरच्या विद्यार्थ्याचे पाहून लिहिताना आढळला. त्याला पर्यवेक्षकांनी सरळ बसण्यास सांगितले.\nयामुळे चिडलेल्या वाघमारे याने गिरी यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण सुरू केली. गोंधळ घातल्यानंतर सतीश हॉलबाहेर पळाला. गच्चीतून खाली उडी घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. याच वेळी शिक्षकांनी त्याची समजूत काढून माघारी बोलावले. वाघमारेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविला आहे.\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ��े बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/12/terms-of-science.html", "date_download": "2018-08-14T13:21:14Z", "digest": "sha1:VQJ7INHLF4TOEPNI62T5VCNFWES34YTU", "length": 25191, "nlines": 294, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "विज्ञानातील संज्ञांचा तक्ता - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nScience विज्ञानातील संज्ञांचा तक्ता\nविषय व त्यांचे शास्त्रीय नावे\n१ हवामानाचा अभ्यास मीटिअरॉलॉजी\n२ रोग व आजार यांचा अभ्यास पॅथॉलॉजी\n३ ध्वनींचा अभ्यास अॅकॉस्टिक्स\n४ ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास अॅस्ट्रॉनॉमी\n५ वनस्पती जीवनांचा अभ्यास बॉटनी\n३ मानवी वर्तनाचा अभ्यास सायकॉलॉजी\n४ प्राणी जीवांचा अभ्यास झूलॉजी\n५ पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास जिऑलॉजी\n६ कीटकजीवनाचा अभ्यास एन्टॉमॉलॉजी\n७ धातूंचा अभ्यास मेटलॉजी\n८ भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास मिनरॉलॉजी\n९ जिवाणूंचा अभ्यास बॅकेटेरिओलॉजी\n१० विषाणूंचा अभ्यास व्हायरॉलॉजी\n११ हवाई उड्डाणाचे शास्त्र एअरॉनाटिक्स\n१२ पक्षी जीवनाचा अभ्यास ऑर्निथॉलॉजी\n१३ सरपटनाऱ्या प्राण्यांचे शास्त्र हर्पेटलॉलॉजी\n१४ आनुवांशिकतेचा अभ्यास जेनेटिक्स\n१५ मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास न्यूरॉलॉजी\n१६ विषासंबंधीचा अभ्यास टॉक्सिकॉलॉजी\n१७ ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र कार्डिऑलॉजी\n१८ अवकाश प्रवासशास्त्र अॅस्ट्रॉनॉटिक्स\n१९ प्राणी शरीर शास्त्र अॅनाटॉमी\n२० मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) अँथ्रापॉलॉजी\n२२ सजीवासंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) बायोलॉजी\n२३ रंगविज्ञानाचे शास्त्र क्रोमॅटिक्स\n२४ विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास एथ्नॉलॉजी\n२५ उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र हॉर्टिकल्चर\n२८ मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र टॅक्सीडर्मी\n२९ भूपृष्ठांचा अभ्यास टॉपोग्राफी\nकिरणोत्सारी समस्थानिके व उपचार\n1 फॉस्परस 32 ब्लड कॅन्सर (ब्ल्युकेमिया) वरील उपचारासाठी\n2 कोबाल्ट 60 कॅन्सरवरील उपचारासाठी\n3 आयोडीन 131 कंठस्थ ग्रथीतील विकृती ओळखण्यासाठी\n4 आयोडीन व आर्सेनिक मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी\n5 सोडीयम - 24 रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी\nसंमिश्रे व त्यातील घटक\n3 अल्युमिनीअम ब्रांझ तांबे+अॅल्युमिनीअम\n4 जर्मन सिल्व्हर तांबे+जस्त+निकेल\n8 स्टेनलेस स्टील क्रोमियम+लोखंड+कार्���न\n2 लाल क्युप्रस ऑक्साइड\n3 निळा कोबाल्ट ऑक्साइड\n4 हिरवा क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड\n5 जांभळा मॅगनीज डाय ऑक्साइड\n6 पिवळा अॅटीमनी सल्फाइड\n7 दुधी टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट\nसंशोधक व त्यांनी लावलेले शोध\n1. सापेक्षता सिद्धांत आईन्स्टाईन\n3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आईन्स्टाईन\n4. किरणोत्सारिता हेन्री बेक्वेरेल\n5. क्ष-किरण विल्यम रॉटजेन\n6. डायनामाईट अल्फ्रेड नोबेल\n7. अणुबॉम्ब ऑटो हान\n8. प्ंजा सिद्धांत मॅक्स प्लॅक\n11. रेडिअम मेरी क्युरी व पेरी क्यूरी\n12. न्युट्रॉन जेम्स चॅड्विक\n16. नायट्रोजन डॅनियल रुदरफोर्ड\n17. कार्बनडाय ऑक्साइड रॉन हेलमॉड\n18. हायड्रोजन हेन्री कॅव्हेंडिश\n19. विमान राईट बंधू\n21. टेलिव्हिजन जॉन बेअर्ड\n22. विजेचा दिवा,ग्रामोफोन थॉमस एडिसन\n23. सेफ्टी लॅम्प हंप्रे डेव्ही\n24. डायनामो मायकेल फॅराडे\n25. मशीनगन रिचर्ड गॅटलिंग\n26. वाफेचे इंजिन जेम्स वॅट\n27. टेलिफोन अलेक्झांडर ग्राहम बेल\n29. सायकल मॅक मिलन\n30. अणू भट्टी एन्रीको फर्मी\n31. निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन\n32. अनुवंशिकता सिद्धांत ग्रेगल मेंडेल\n33. पेनिसिलीन अलेक्झांडर फ्लेमिंग\n34. इन्शुलीन फ्रेडरिक बेंटिंग\n35. पोलिओची लस साल्क\n36. देवीची लस एडवर्ड जेन्नर\n37. अॅंटीरॅबिज लस लुई पाश्चर\n39. रक्तगट कार्ल लँन्डस्टँनर\n40. मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस\n41. क्षयाचे जंतू रॉबर्ट कॉक\n42. रक्ताभिसरण विल्यम हार्वे\n43. हृदयरोपण डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड\n44. डी.एन.ए.जीवनसत्वे वॅटसन व क्रीक\n45. जंतूविरहित शस्त्रक्रिया जोसेफ लिस्टर\nभौतिक राशी व त्यांची परिमाणे\n4. विद्युत ऊर्जा ज्युल\nवैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग\nरेडीमीटर रेडीमीटर उत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण\nटॅकोमीटर विमानगतीमापक विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण\nसॅलिंनोमीटर क्षारमापक क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण\nडायनॅमो जनित्र विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण\nअॅमीटर वीजमापी विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण\nकॅलोरीमीटर उष्मांक मापक उष्मांक मोजणारे उपकरण\nहायड्रोमीटर जलध्वनी मापक पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन\nफोटोमीटर प्रकाशतीव्रता मापी प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण\nमायक्रोफोन मायक्रोफोन आवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण\nरडार रडार विमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण\nपायरो मीटर उष्णतामापक 500' सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण\nकार्डिओग्राफ हृदयतपासणी हृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण\nबॅरोमीटर वायुभारमापन वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र\nलॅक्टोमीटर दूधकाटा दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण\nस्फिरोमीटर गोलाकारमापी पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण\nफोनोग्राफ फोनोग्राफ आवाज लहरी निर्माण करणारे यंत्र\nमॅनोमीटर वायुदाबमापक वायुदाब मोजू शकणारे उपकरण\nसॅकरीमिटर शर्करामापी रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण\nऑडिओमीटर ध्वनीमापक आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण\nक्रोनोमीटर वेळदर्शक आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ\nटेलिस्कोप दूरदर्शक आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त\nकार्ब्युरेटर कार्ब्युरेटर वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण\nअॅनिओमीटर वायुमापक वार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण\nस्टेथोस्कोप स्टेथोस्कोप हृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे\nअल्टिमीटर विमान उंचीमापक विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र\nस्पेक्ट्रोमीटर वर्णपटमापक एका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण\nटेलिप्रिंटर टेलिप्रिंटर संदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र\nसिस्मोग्राफ भूकंपमापी भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र\nथर्मामीटर तापमापक उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण\nकॅलक्युलेटर गणकयंत्र अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र\nयुडीऑमीटर युडीऑमीटर रासायनिक क्रिया होत असताना वायूच्या घनफळात होणारा बदल मोजू शकणारे यंत्र\nहोल्टमीटर होल्टमीटर विजेचा दाब मोजणारे यंत्र\nबायनॉक्युलर व्दिनेत्री दुर्बिण एकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दूरची वस्तु स्पष्ट व मोठ्या आकारात पाहण्यास उपयुक्त दुर्बिण\nविंडव्हेन पेरीस्कोप वातकुक्कुट परीदर्शक वार्‍याची दिशा दाखवणारे यंत्र दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तु पहाण्यासाठी\nथिओडोलाइट थिओडोलाइट भ्रूपृष्ठाची मोजणी, वक्रता, कोन मोजणारे यंत्र\nरेनगेज पर्जन्य मापक पावसाच्या प्रमाणाची मोजणी करणारे यंत्र\nस्प्रिंगबॅ���न्स तानकाटा वजन, शक्ति व बल यांची जलद पण स्थूलमानाने मापन\nगॅल्व्होनोमीटर व्काड्रन्ट सूक्ष्मवीजमापी ऊंची व कोन मापक सूक्ष्म वीज प्रवाह मोजू शकणारे उपकरण नवीन खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून ऊंची व कोन मोजणे\nविज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे\n1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)\n2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)\n3. बल = वस्तुमान * त्वरण\n4. गतिज ऊर्जा = 1/2mv2\n5. स्थितीज ऊर्जा = mgh\n6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा\n7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u\n8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता\n9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान\n10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान\n11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान\n12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार\n13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार\n14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ\n15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)\n16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2\n17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ\n18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ\n19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट\n20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता\n22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल\n23. कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/odi-century-number-34-for-captain-virat-kohli/", "date_download": "2018-08-14T13:34:00Z", "digest": "sha1:LUFXBZO3D42YAX7MNRUYPAO5G5KTUVT5", "length": 6269, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या दिशेने विराट एक्सप्रेस सुसाट -", "raw_content": "\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या दिशेने विराट एक्सप्रेस सुसाट\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या दिशेने विराट एक्सप्रेस सुसाट\n आज भारत विरुद्ध दक्षिण वनडेत कर्णधार कोहलीने वनडे कारकिर्दीतील ३४वे शतक केले. याबरोबर त्याने सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्वतःमधील शतकांचे अंतर १५वर आणले आहे.\nविराटने २०५ वनडे सामन्यात खेळताना तब्बल ५७ च्या सरासरीने ९२८६पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे वनडेत त्याने ९९ षटकार मारताना ४५ अर्धशतकेही केली आहेत.\nया मालिकेतील हा तिसरा सामना असून विराटचा वनडेतील एकंदरीत फॉर्म पाहता तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वनडेतील ४९ शतकांकडे वेगाने जात आहे.\nसचिन तेंडुलकरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये १०० शतके केली असून विराटने आजपर्यंत सर्वप्रकारात ५५ शतके केली आहेत.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2009/12/how-to-make-good-presentations.html", "date_download": "2018-08-14T14:20:20Z", "digest": "sha1:LMM3J42IDFWNZSCSDA7MJ73ISP2VOSXB", "length": 11392, "nlines": 97, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "How to make good presentations. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nकारकीर्द (Career), व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management), संगणक\nबिझनेस प्रेझेंटेशन्स हा आजच्या कॉर्पोरेट जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मीटींग्ज, कॉन्फरन्सेस, सेल्स कॉल्स यासाठी प्रेझेंटेशनची आवश्यकता भासते. एक चांगलं प्रेझेंटेशन (मी याला गमतीने प्रेझेंटेंशन (Presentention) म्हणतो :-) करण्यासाठी फक्त एक चांगला वक्ता असणे इतकेच आवश्यक नसते तर प्रेझेंटेशनचा मजकुर आणि मांडणी देखिल तितकीच आवश्यक असते.\nआजच्या या लेखामध्ये मी चांगले पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन कसे असावे याबद्दल काही टीप्स देणार आहे. वाचकांना या टीप्स आवडतील आणि उपयुक्त ठरतील अशी आशा वाटते.\nयशस्वी प्रेझेंटेशनसाठी काही टीप्स -\n१. प्रेझेंटेशन बनवण्याआधी योजनाबद्धरीत्या पुर्ण flow म्हणजेच सुरुवात कशी असावा, मजकुर कसा व किती असावा आणि शेवट कसा असावा याचा आराखडा मनात तयार करुन घ्या.\n२. प्रेझेंटेशनच्या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहीती मिळवा. प्रेझेंटेशन देताना वक्त्यास विषयाचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक असते.\n३. प्रेझेंटेशन देताना श्रोत्यांबद्दल जास्तीत जास्त माहीती करुन घ्या. श्रोत्यांचे किंवा त्यांमधील जास्तीत जास्त लोकांचे कामाचे स्वरुप आणि प्रेझेंटेशनच्या विषयाशी असणारा संबंध लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.\n४. सावकाश पण विश्वासाने बोला.\n५. जास्तीत जास्त मजकुर श्रोत्यांपुढे ठेवण्यासाठी घाईघाईने बोलु नका.\n६. बोलता���ा आपल्या विषयाची आवड, व्यासंग आणि उत्साह दीसु द्यात.\n७. सराव करा. प्रत्येक स्लाइड बरोबर काय आणि कितीवेळ बोलायचे याचा चांगला सराव करणे आवश्यक आहे. (लक्षात ठेवा - सराव करा, पाठंतर नव्हे ). यामुळे एकुण प्रेझेंटेशनसाठी किती वेळ लागेल याचा देखिल अंदाज येइल.\n१. पहील्या स्लाइडवर वक्त्याचे नाव, प्रेझेंटेशनचा विषय आणि तारिख लिहावी.\n२. पॉवरपॉइंट प्रेझेम्टेशनसाठी अनेक टेम्प्लेट्स दीलेल्या असतात. त्यांचा वापर करावा. त्यामुळे फाँट, रंग आणि आकार यांमध्ये सुसंगती राहते.\n३. मोजक्याच पण प्रभावी रंगांचा वापर करा. दोन पेक्षा जास्त रंगांचा वापर आणि अक्षरांना लाल रंग टाळा.\n४. स्लाइड्सची संख्या उगाचच वाढवु नका. दर मिनीटाला १.५ ते २ स्लाईड्स हा नियम लक्षात असुद्या.\n५. अ‍ॅनीमेशन आणि इतर इफेक्ट्सचा वापर करा मात्र अतीशयोक्ती नको.\n६. मोजकीच पण बोलकी आणि सुसंगत चित्रं , क्लिप आर्टस वापरा. प्रत्येक स्लाईडवर चित्र असलेच पाहीजे असे नाही.\nप्रेझेंटेशनमधील मजकुरासंबंधी थोडंसं -\n१. शक्यतो एका ओळीवर सात पेक्षा अधिक शब्द नसावेत.\n२. एका स्लाईडवर सात पेक्षा अधिक ओळी नसाव्यात.\n३. स्लाईडवर पुर्ण वाक्य न लिहिता महत्त्वाचे मुद्दे लिहा.\n४. उगाचच लांब वाक्ये लिहु नका.\n५. फाँट साइ़ज १८ ते ४८ पाँईंट्सच्या मध्ये असावी. मुख्य मुद्दे इतर मजकुरापेक्षा मोठ्या फाँट मध्ये दाखवावेत.\n६. सोपे आणि सहज वाचता येण्यासारखे फॉंट्स वापरावेत. वेगवेगळ्या डीझाइनर फॉंट्सचा वापर करु नये.\n७. संक्षीप्त स्वरुपातील शब्द वापरु नका. तसेच पुर्ण वाक्य कॅपीटलमध्ये लिहु नका.\n८. स्पेलींगच्या चुका शोधुन त्या सुधारा. प्रुफरीडींग करायला विसरु नका.\n१. शेवटी सर्व स्लाइड्सचे सिहांवलोकन करा. आणि निष्कर्ष मांडा. श्रोते नेहमी अखेरचे शब्द लक्षात ठेवतात.\n२. श्रोत्यांना काही प्रश्न आहेत का ते विचारा आणि सर्वतोपरी शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करा.\nचांगल्या प्रेझेंटेशनच्या टीप्स देणारे हे काही व्हीडीओ आणि स्लाइडशो येथे वाचकांसाठी देत आहे.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्य���्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4596-udhhav-on-konkan", "date_download": "2018-08-14T13:14:09Z", "digest": "sha1:PIKROWTYDMRWTGBXKA6CLUEVRQ7K6RR6", "length": 4857, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "स्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्यांना चुलीत जाळू;उद्धव ठाकरेंचा इशारा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्यांना चुलीत जाळू;उद्धव ठाकरेंचा इशारा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nस्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्यांना चुलीत जाळू असे म्हणत राज्यात तेढ निर्माण करणाऱ्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा इशारा दिलाय. कोरेगाव-भीमा प्रकरणी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.\nगुजरातमध्ये विकासाची रांगोळी काढणाऱ्या मेक इन इंडियातील प्रकल्पामुळे कोकणाची राख होणार अशी जहरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलीये.\nतर, कोकणाला भकास करणारा विकास शिवसेना कदापी सहन करणार नाही असा इशारा देखील उद्धव यांनी यावेळी दिलाये.\nनवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेयांनी भाजपावर निशाणा साधलाये.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/increase-intensity-st-bus-strike-122621", "date_download": "2018-08-14T13:50:18Z", "digest": "sha1:YOBCQZUEL7TYPRKV6VH64A3WRW2YJI6S", "length": 12531, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Increase intensity ST bus strike लालपरीच्या संपाची तीव्रता वाढली | eSakal", "raw_content": "\nलालपरीच्या संपाची तीव्रता व���ढली\nशनिवार, 9 जून 2018\nकर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागण्या राज्य सरकारने नाकारत एकतर्फी वेतनवाढ जाहीर केली. त्याच्या निषेधार्थ राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून दररोजच्या सुमारे 65 हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून महामंडळाला दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे.\nसोलापूर - कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागण्या राज्य सरकारने नाकारत एकतर्फी वेतनवाढ जाहीर केली. त्याच्या निषेधार्थ राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून दररोजच्या सुमारे 65 हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून महामंडळाला दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे.\nपरिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढीची घोषणा करण्यापूर्वी \"सकाळ'मधून कर्मचारी संपाच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत सरकारने कर्मचाऱ्यांना विश्‍वासात न घेताच निर्णय जाहीर केला. आता कर्मचाऱ्यांच्या हक्‍काची आरपारची लढाई असून तोडगा निघेपर्यंत माघार नाही, अशी भूमिका कामगार संघटनांकडून घेण्यात आली आहे. सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह अन्य जिल्ह्यांमध्ये आता संपाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची चिंता वाढली असून कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यासाठी सरकारने तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार जोपर्यंत सकारात्मक तोडगा काढत नाही तोवर हा संप सुरूच राहील. कर्मचारी संघटनांच्या मागण्या अमान्य करत सरकारद्वारे एकतर्फी निर्णय जाहीर केला. सकारात्मक तोडगा निघेपर्यंत आता कोणत्याही स्थितीत माघार नाही, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन ख��स गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/10/ca19oct2016.html", "date_download": "2018-08-14T13:22:25Z", "digest": "sha1:VPN7HXRRSMC4LGVEQUHTHIXHIAOYOOGM", "length": 29614, "nlines": 139, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०१६\nचालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०१६\n०१. राज्यातील मुंबई, नागपूर व पुणे या तिन्ही मेट्रोमार्गांचे काम जलदगतीने व्हावे यासाठी 'महाराष्ट्र' म्हणजेच 'महा-मेट्रो' नावाचे स्वायत्त महामंडळ वा कंपनी स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठविला आहे. यासाठी दिल्लीतील 'डीएमआरसी'च्या धर्तीवर एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या हालचालींना सुरवात झाली.\n०२. नागपूर मेट्रोचे डबे तयार करण्याबाबत नागपूरने दिल्ली मेट्रोप्रमाणे 'बंबार्डियर' कंपनीचा पर्याय न स्वीकारता 'चायना रेल्वे रोलिंग स्टॅक कॉर्पोरेशन' या चिनी कंपनीशी करार केला आहे. नागपूर रेल्वे महामंडळ ही संस्था संपूर्ण सज्जतेने हे काम करत आहे.\n०३. तिन्ही मेट्रोमार्गांचे काम एकाच महामंडळाच्या माध्यमातून झाले तर प्रकल्पांचे सुसूत्रीकरण, फायलींचा फापटपसारा घटणे व कामाचा वेग वाढेल, असे सांगितले जाते. शिवाय कामातील सुसूत्रताही लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचा तर्क दिला जातो.\n०४. देशातील सध्याच्या मेट्रोमार्गांपैकी सर्वांत यशस्वी असलेल्या व रोज किमान २७ लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दिल्ली मेट्रोचे तिन्ही टप्पे व त्यावरील सहाही मार्गिकांवरील मेट्रोचे काम 'डीएमआरसी' या एकाच महामंडळातर्फे करण्यात आले.\n०५. यातील काही मार्ग उत्तर प्रदेश व काही हरियानातही जातात. त्या राज्य सरकारांशी चर्चा करणे, दिल्ली व बाहेरील जागांची खरेदी-उपलब्धता व इतर कामे 'डीएमआरसी'च्या माध्यमातून केल्याने कामांना गती आल्याचे निरीक्षण नगरविकास मंत्रालयाने नोंदविले आहे.\n०६. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने दिलेला 'महा-मेट्रो' प्रस्तावात अमान्य करण्यासारखे काही नाही. त्यातील प्रशासनिक व आर्थिक बाजू अधिक स्पष्ट झाल्यास तो मान्य करण्यात केंद्राला फारशी अडचण नाही.\nजगातील बॅंकांत २१ अब्ज कोटी डॉलरची गंगाजळी\n०१. जगभरातील प्रमुख केंद्रीय बॅंकांच्या मालमत्तांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सन २०११ पासून मालमत्ता खरेदीपासून शेअर खरेदीमध्ये उतरलेल्या जगभरातील केंद्रीय बॅंकांची मालमत्ता आता २१ अब्ज कोटी डॉलरच्या घरात पोचल्याचे 'ब्लूमरॅंग शो' या संस्थेने केलेल्या संशोधनात समोर आले आहे.\n०२. गेल्या वर्षाचा विचार करता या वर्षी सर्वाधिक दहा टक्के बॅंकांच्या मालमत्तांमध्ये वाढ झालेली आहे. विशेषत: शेअर बाजारातील गुंतवणुकीचा बॅंकिंग क्षेत्राला सर्वाधिक फायदा झाल्याचे पाहावयास मिळत आहे.\n०३. जगातील टॉप १० बॅंकांनी ऑक्‍टोबर २०१६ च्या दरम्यान २६५ टक्‍क्‍यांनी मालमत्ता वाढविली होती. आधुनिक निर्देशांकाच्या धोरणात्मक निर्देशांकानुसार (एमएससीआय) सर्व देशांच्या मालमत्तांचा निर्देशांकही १९ टक्‍क्‍यांनी वाढला असल्याचे 'ब्लूमरॅंग बर्क्‍लेज'च्या जागतिक निर्देशांकाच्या संशोधनादरम्यान निदर्शनास आले.\n०४. गेल्या दशकापासून स्विस बॅंकेचा विस्तार झपाट्याने वाढत गेल्याचे निरीक्षणही 'ब्लूमरॅंग'ने नोंदविले आहे. जगात सर्वाधिक पोर्टफोलिओ स्विस बॅंकेकडे आहेत. यान��तर बॅंक ऑफ रशियाने सर्वाधिक ६८ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविली. याचसोबत बॅंक ऑफ जपान व युरोपीयन सेंट्रल बॅंकेनेही आपल्या मालमत्तांमध्ये वाढ करण्यासाठी आवश्‍यक प्रयत्न केले आहेत. या बॅंकांची मालमत्ता ३१ डिसेंबरपासून २.१ अब्ज कोटी डॉलरपर्यंत पोचली आहे.\n०५. चीनची पीपल्स बॅंक ऑफ चायना आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची मालमत्ता मात्र २ टक्‍क्‍यांनी कमी झाली. स्विस बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ ब्राझीलने आपल्या अर्थव्यवस्थांना चालना देत १५ टक्के वाढीचा दर ठेवला आहे.\n०६. २१ अब्ज कोटी डॉलरची मालमता ही केवळ २९ जागतिक अर्थव्यवस्थांच्या २९ टक्के मालमत्ता होय. ही मालमत्ता सप्टेंबर २००८ च्या तुलनेत दुप्पट झाली आहे. २००८ मध्ये 'लेहमन ब्रदर्स'मुळे जागतिक अर्थव्यवस्थांवर आरिष्ट आले होते. जगात आर्थिक आणीबाणीही लागू करण्यात आली होती. त्यानंतर अर्थव्यवस्थांनी विकासाला चालना देणाऱ्या योजनांमुळे गेल्या सात ते आठ वर्षांत जगातील बॅंकांची मालमत्ता जवळपास दुपटीने वाढली.\n०७. जगातील ७५ टक्के केंद्रीय बॅंकांची मालमत्ता चार विभागांच्या धोरणकर्त्यांच्या नियंत्रणात आहेत. चीन, अमेरिका, जपान आणि युरोझोन हे ते चार विभाग आहेत. त्यानंतर इतर सहा प्रबल केंद्रीय बॅंकांमध्ये ब्राझील, स्वित्झर्लंड, सौदी अरेबिया, ब्रिटन, भारत आणि रशिया यांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार त्यानंतर इतरही १०७ केंद्रीय बॅंकांची माहिती उपलब्ध आहे.\nराज्यात आयआयटी, आयआयएम साठी चॅलेंज पद्धत\n०१. राज्यात एम्स, आयआयटी, आयआयएम, नवीन बंदर, रुग्णालय, केंद्र सरकारचा एखादा प्रकल्प किंवा केंद्र सरकारचा कार्यक्रम आपल्या राज्यात व्हावा यासाठी इच्छुक असलेल्या राज्यांना आता बोली लावावी लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकाने स्वित्झर्लंडच्या धर्तीवर भारतातही स्विस चँलेज पद्धत स्वीकारण्याची तयारी सुरु केली आहे.\n०२. स्विस चॅलेंज पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लिलाव प्रक्रियेत थर्ड पार्टीने लावलेली बोली ही पहिल्यापेक्षा चांगली असली तरी पहिल्या अर्जदाराला बोलीत सुधारणा करण्याची संधी दिली जाते. त्याने अपेक्षेनुसार सुधारणा केल्यास त्यालाच कंत्राट दिले जाते.\n०३. प्रकल्प किंवा कार्यक्रमासाठी दिली जाणारी, तेथील दळणवळणाची सुविधा, त्यामुळे निर्माण होणारा रोजगार, विविध परवानगी मिळण्यास लागणारा कालावधी अशा विविध निकषाच्या आधारे ही प्रक्रिया पार पडणार आहे. यात सर्वाधिक गूण मिळवणा-या राज्याला प्रकल्प किंवा कार्यक्रमाच्या आयोजनाचा मान मिळणार आहे.\n०४. केंद्र सरकारने स्वीस चँलेंज पद्धतीनुसार यापूर्वीही ४०० रेल्वे स्थानकांचा विकास केला आहे. याशिवाय राज्य सरकारनेही रस्ते आणि गृहप्रकल्पांसाठी या पद्धतीचा स्वीकार केला आहे.\nराज्यातील ग्राहक मंचांमध्ये ५९ हजार प्रकरणे प्रलंबित\n०१. राज्य ग्राहक कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक आयोग व ग्राहक मंचांमध्ये प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढतच असून ती आता ५९ हजारावर गेली आहे. प्रलंबित प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.\n०२. राज्य आयोग व जिल्हा ग्राहक मंचचा दर्जा अर्धन्यायिक स्वरूपाचा आहे आणि त्यांचे कामकाज अंशत: दिवाणी न्यायालयाप्रमाणे चालते.दिवसेंदिवस राज्यभरात सर्वत्र जिल्हा ग्राहक तक्रार मंचांकडे तक्रारी वाढत असताना निकाली निघण्याचे प्रमाणही सुधारत आहे, पण गती कमी आहे.\n०३. राज्य ग्राहक आयोगाची स्थापना ३१ ऑक्टोबर १९८९ रोजी करण्यात आली होती. या आयोगावर अध्यक्ष आणि पाच सदस्य काम करतात. याखेरीज जिल्हा पातळीवरच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, यासाठी जिल्हा तक्रार निवारण मंचाची स्थापना करण्यात आली. या मंचावर अध्यक्ष व दोन सदस्यांची नेमणूक केली जाते.\n०४. सध्या जिल्हा पातळीवर एकूण ४० ग्राहक तक्रार निवारण मंच व तात्पुरत्या स्वरूपात तीन अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आले आहेत.२० लाख रुपयांपर्यंतचे दावे जिल्हा मंचाकडून, तर २० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे दावे राज्य आयोगातर्फे हाताळले जातात.\n०५. जिल्हा मंचाने दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य आयोगाकडे अपील करता येते. कन्फोनेट या नव्या संगणकीय प्रणालीने ग्राहक मंच जोडले गेले आहेत.\nएसबीआयकडून सहा लाख डेबिट कार्ड ब्लॉक\n०१. एसबीआयकडून जूलै महिन्याच्या अखेरीपर्यंत २० कोटी २७ लाख डेबिट कार्ड वितरीत करण्यात आली होती. त्यापैकी २५ टक्के म्हणजे तब्बल पाच लाख कार्ड बंद करण्यात आली आहेत. ग्राहकांना ही कार्ड बंद करण्यात आल्याची माहिती ईमेल्स आणि एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहे.\n०२. अन्य बँकांच्या एटीएम म���िन्समध्ये एसबीआयचे डेबिट कार्ड टाकल्यानंतर संशयास्पद व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर एसबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.\n०३. तज्ज्ञांच्या मते या अन्य बँकांच्या एटीएममधून या डेबिट कार्डांमध्ये व्हायरस शिरला असावा. त्यामुळे या कार्डांचा वापर करणे तात्काळ बंद करणे श्रेयस्कर ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे होते. ज्या डेबिट कार्डांमध्ये हा बिघाड झाला ती सर्व कार्ड हिताची पेमेंट सर्व्हिसकडून नियंत्रित केली जात होती.\nकेरळचे कक्काथुरुथू बेट उत्तम पर्यटनस्थळांच्या यादीत\n०१. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळला आणखी एक मानाचा बहुमान मिळाला आहे. केरळच्या कक्काथुरुथू या छोटय़ा बेटाला जगातील सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत स्थान मिळाले आहे. 'नॅशनल जिओग्राफिक' नियतकालिकाने ही यादी प्रसिद्ध केली आहे.\n०२. नॅशनल जिओग्राफिकने 'अराऊंड द वर्ल्ड इन २४ अवर्स' या नावाने पर्यटनासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात २४ तासांत जगातील कोणती ठिकाणे, कोणत्या वेळी सर्वोत्तम आणि प्रेक्षणीय असतात, याचा वेध घेण्यात आला आहे.\n०३. नॅशनल जिओग्राफिकने उत्तम ठिकाणांच्या यादीत कक्काथुरुथू बेटाचा समावेश केल्याने केरळचे पर्यटनमंत्री ए. सी. मोईदीन यांनी आनंद व्यक्त केला.\n०४. केरळला निसर्गाचे वरदान लाभले आहे. जगभरातील पर्यटक केरळला भेट देतात. नॅशनल जिओग्राफिकने दिलेल्या बहुमानामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोचीपासून जवळ असलेल्या कक्काथुरुथला पारंपरिक बोटीने जाता येते. हे बेट पक्षी निरीक्षकांसाठीही पर्वणी आहे.\nइरोम शर्मिलांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\n०१. सोळा वर्षे उपोषण केल्यानंतर राजकारणात येण्याची घोषणा करणाऱ्या आयर्न लेडी इरोम शर्मिला यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स' या नव्या पक्षाच्या माध्यमातून त्या जनतेची सेवा करणार आहेत.\n०२. या नव्या पक्षाचा प्रभाव आगामी निवडणुकीत निश्चितच दिसून येईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच महिन्यात इरोम शर्मिला यांना जिल्हा न्यायालयाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका खटल्यात निर्दोष ठरवले होते.\n०३. मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हटवण्याच्या मागणीसाठी त्यांनी तब्बल १६ वर्षे उपोषण केले होते. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले व राजकीय पक्ष स्थापण्याची भुमिका घेतली होती.\nदलित-आदिवासींसाठी एससी-एसटी हबची स्थापना\n०१. देशातील दलित व आदिवासी समुदायातील उद्योजकांना व्यापार, उद्योग क्षेत्रामध्ये चालना देण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती-अनूसूचित जमाती हबची (एससी-एसटी) निर्मिती करण्यात आली. या हबसाठी प्राथमिक खर्च ४९० कोटी रुपये येणार आहे.\n०२. एससी-एसटी हब उद्योगाला बळकटी देण्यापासून ते बाजाराची उपलब्धता, देखरेख, बांधणी क्षमता, आर्थिक साह्याच्या योजना, सर्वोत्तम व्यापार पद्धतींविषयी जनजागृती आदी कार्यक्रम राबविण्यामध्ये मदत करणार आहे.\n०३. सन २०१२ च्या सार्वजनिक खरेदी धोरणानुसार मंत्रालये, विविध विभाग, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील गुंतवणुकीमध्ये ४ टक्के गुंतवणूक ही अनूसूचित जाती-जमातीच्या उद्योजकांसाठी असावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\n०४. लघु व मध्यम उद्योग क्षेत्र (एमएसएमई) हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे सर्वांत मोठे बलस्थान आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) ३८ टक्के वाटा हा लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-08-14T13:15:23Z", "digest": "sha1:5ILU6TLSJECPC7JQUPU6IKFLJYBYTBN5", "length": 3004, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संस्कृतीनुसार दैवते - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► हिंदू दैवते‎ (१० क, ९५ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०११ रोजी १९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5312-ncp-bjp-kolhapur", "date_download": "2018-08-14T13:15:07Z", "digest": "sha1:VCPNMULRA6CFOMIBWVMHNC6AY3DMXNOW", "length": 4840, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कोल्हापुरात चंद्रकांत पाटालांनी केलेला चमत्कार पाहून सगळ्यांनाच बसला आश्चर्यांचा धक्का - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोल्हापुरात चंद्रकांत पाटालांनी केलेला चमत्कार पाहून सगळ्यांनाच बसला आश्चर्यांचा धक्का\nकोल्हापूर महानगरपालिकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चमत्कार करण्यात अखेर यश आलंय.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची सून मेघा पाटील यांचा भाजपने पराभव केलाय.\nमहत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्याच अफजल पीरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांना फोडून त्यांनी खिंडार पाडत यश मिळवलंय.\nभाजपला यश आल्यानं अनेकांना धक्का बसलाय. भाजप विजयी झाल्यानं आमदार अमल महाडिक आणि नूतन सभापती आशिष ढवळे यांनी आंनद व्यक्त केलाय.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-118051700009_1.html", "date_download": "2018-08-14T14:03:00Z", "digest": "sha1:ILTCLXJPHOCIG7P5N2J6RQKHONRJLQT2", "length": 6814, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुल्फी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्��ी घेऊन यायला सांगितलंय…\nबाबा : अरे पण कशी नेणार शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.…\nबाबा : नमस्कार टीचर.\nही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणलीये.\nबाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली असा मुलाने निरोप दिला मला; पण तो लहान आहे आणि कुल्फी वितळली असती म्हणून मी स्वतःच घेऊन आलोय …\nटीचर : तुमचा मुलगा लहान आहे हे मलाही माहीत आहे.\nतोतला आहे, हे तुम्हाला ही माहीत असायला हवं;\nमी त्याला कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली होती...\nविचित्र पण सत्य आहे...\nयावर अधिक वाचा :\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nजहाँ गम भी न हो\nया वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/yoga-jokes-husband-wife-jokes-117062100017_1.html", "date_download": "2018-08-14T14:01:57Z", "digest": "sha1:2HLI7A2I46HUHDW7Y3ZENN2OY6U7A35D", "length": 9268, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महिलांची योगासने..... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की,\nवेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे.\nतो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे.\n2) विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे.\nयासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे, आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की, सेलची लाँटरी लागलीच, समजा.\nआपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला,\nतर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली, की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज च���वून,\nयथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो.\n1) शवासन : हे आसन कधीही करू शकतो.\n\"लोळत पडा दिवसभर अजगरासारखे\" असं कानावर आलं की हे आसन संपतं.\n2) अर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं.\n> 3) कर्णबंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं.\n4) निष्पापमुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात. यावर बारीक़ लक्ष ठेवायच.\n> - लेखकाचा शोध चालू आहे, बायको ने पोस्ट वाचल्यापासून फरार आहे म्हणे \nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी जोक्स\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nजहाँ गम भी न हो\nया वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-255103.html", "date_download": "2018-08-14T14:14:31Z", "digest": "sha1:3YK5C5WKS5DRM3AHH7ZNN2WIVBF5MDKG", "length": 10583, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुपवाडा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून दहशतवाद्याला कंठस्नान", "raw_content": "\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nहक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आ��चा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nकुपवाडा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून दहशतवाद्याला कंठस्नान\n15 मार्च : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये बुधवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.\nकुपावाडा येथील कारलूस परिसरात ही चकमक सुरू आहे. अजून एक ते दोन दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.\nदरम्यान, या चकमकीत पोलिसांचा एक जवान जखमी झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kupda sectorकुपवाडा सेक्टर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nतुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nहक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vegetable-arrival-down-due-crop-loss-pune-maharashtra-2230", "date_download": "2018-08-14T13:36:32Z", "digest": "sha1:3COKPTC7WVNHK6HKAJMQQOHZ2YPXL4VS", "length": 23755, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, vegetable arrival down due to crop loss in pune, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजीपाल्याच्या नुकसानीमुळे पुण्यात आवक मंदावली\nभाजीपाल्याच्या नुकसानीमुळे पुण्यात आवक मंदावली\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अत्यंत कमी आवक झाल्याने बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. ही झालेली भाववाढ पुढील तीन आठवडे तरी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.\nराज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे माेठे नुकसान झाल्याने आवक मंदावली आहे. तर खरिपाच्या पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, नवीन उत्पादन सुरू हाेण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने बाजारातील भाजीपाल्याची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अत्यंत कमी आवक झाल्याने बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. ही झालेली भाववाढ पुढील तीन आठवडे तरी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.\nराज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे माेठे नुकसान झाल्याने आवक मंदावली आहे. तर खरिपाच्या पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, नवीन उत्पादन सुरू हाेण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने बाजारातील भाजीपाल्याची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.\nभाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १५ टेंपाे हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक काेबी, कर्नाटकातून भुईमूग सुमारे २ टेंपाे, सिमला येथून मटार १ ट्रक, तर सिमल्यावरूनच मुंबई बाजार समितीमध्ये आलेला मटार पुण्यात सुमारे २०० गाेणी आवक झाली हाेती. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे अडीच हजार गोणी, तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.\nस्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेट्स, कोबी २०, तर फ्लाॅवर १४ टेंपाे, सिमला मिरची ८ टेंपाे, पारनेर, पुरंदर, वाई सातारा परिसरातून मटार अवघा ३० गाेणी, तांबडा भाेपळा ८ टेंपाे, भेंडी सुमारे ७, तर गवार सुमारे ५ टेंपाे, गाजर सुमारे ५ टेंपाे, पावटा २ टेंपाे, हिरवी मिरची ५ टेंपाे, तर नवीन कांदा सुमारे ५, तर जुना ६० ट्रक आवक झाली हाेती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा : नवीन १८०-२५०, जुना ३२०-३७०, बटाटा : ६०-८०, तळेगाव नवीन १००-१४० लसूण : २५०-४५०, आले सातारी : २८०-३१०, बंगलाेर २६०, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान व सुरती - ४००-५५०, टोमॅटो : २००-३००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : २००-३००, काकडी : १४०-१६०, कारली : हिरवी २८०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : २५०-३२०, कोबी : १६०-२४०, वांगी : ४००-५००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १४०-१��०, ढोबळी मिरची : ५००-६००, तोंडली : कळी ३००-३२०, जाड : १२०-१४०, शेवगा : १०००-११००, गाजर : ३००-३५०, वालवर : ३००-३५०, बीट : ३००-४००, घेवडा : ७००, कोहळा : १४०-१६०, आर्वी : २००-३००, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-३००, मटार : स्थानिक : ९००-१०००, पावटा : ७००, तांबडा भोपळा : १००-१५०, भुइमूग शेंग - ३५०-४००, सुरण : २८०-३२०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००\nपालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे अवघी ५० हजार, तर मेथीची सुमारे १५ हजार जुड्या आवक झाली हाेती.\nकोथिंबीर : १५००-३५००, मेथी : १०००-२०००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-७००, पुदिना : ४००-६००, अंबाडी : ५००-८००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ८००-१२००, पालक : ८००-१५००\nफळबाजारात लिंबाची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबी सुमारे ५० टन, संत्रा सुमारे ३० टन, सीताफळ २५ टन, डाळिंब सुमारे १५ टन, कलिंगड सुमारे १० टेंपाे, खरबूज सुमारे १२ टेंपाे, पपई सुमारे ८ टेंपाे, चिकू सुमारे १ हजार बॉक्स, पेरू सुमारे २०० क्रेटची आवक झाली हाेती. तर विविध बाेरांची सुमारे ४०० गाेणी आवक झाली हाेती.\nफळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २५०-४००, मोसंबी : (३ डझन) : १४०-२५०, (४ डझन ) : ८०-१४०, संत्रा (३ डझन) १३०-३००, (४ डझन) : ८०-१५०, सीताफळ : ५-९०, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : २०-१२५, गणेश १०-४०, आरक्ता २०-६०, कलिंगड २-८, खरबूज ५-१५, पपई ५-१२ चिकू : २००-५०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ५००-८००, सफरचंद सिमला २०-२५ किलाे १०००- २२००, काश्मीर डेलिशिअस (१५) ६००-१३००, बाेर (१० किलाेचे दर) ः चेकनट ३५०-४५०, चण्यामण्या ४५०-५५०, चमेली १६०-१८०, उमराण १००-१२०.\nफूल बाजाराला सुटी असल्याने बंद हाेता.\nमटण मासळी : गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२२) खोल समुद्रातील मासळींची सुमारे १५ टन, खाडीची सुमारे ५०० किलो, आणि नदीतील मासळीची सुमारे ६०० किलाे आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १६ टन आवक झाली हाेती.\nभाव (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी ः १५००-१६००, माेठे ः १५००, मध्यम ः ८००, लहान ः ६००, भिला ः ४००, हलवा ः ४८०, सुरमई ः ४००-४४०, रावस लहान ः ४८०, मोठा ः ६५०, घोळ ः ४८०, करली ः २४०-२८०, करंदी ( सोललेली ) ः २४०, भिंग ः ३२०, पाला : ४००-१४००, वाम ः पिवळी ४००, काळी २८०, ओले बोंबील ः ६०-१४०.\nकोळंबी : लहान : २८०, मोठी :४८०, जंबो प्रॉन्स : १४५०, किंग प्रॉन्�� ः ७५०, लॉबस्टर ः १५००, मोरी : २८०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४४०.\nखाडीची मासळी : सौंदाळे ः २००, खापी ः २००, नगली ः ४००, तांबोशी ः ३६०, पालू ः १८०, लेपा ः १२०-१८०, शेवटे : २००, बांगडा : १२०-१८०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००.\nनदीची मासळी : रहू ः १४०, कतला ः १८०, मरळ ः ४००, शिवडा : १४०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १६०, आम्ळी ः ८०, खेकडे ः १५० वाम ः ४००\nमटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.\nचिकन : चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.\nअंडी : गावरान : शेकडा : ६०६, डझन : ९०, प्रति नग : ७.५०. इंग्लिश शेकडा : ४४०, डझन : ६०, प्रतिनग : ५\nबाजार समिती शेती कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात भुईमूग मुंबई मध्य प्रदेश कांदा फळबाजार डाळिंब पेरू मटण मासळी समुद्र पापलेट सुरमई चिकन\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याक��िता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/page/24/", "date_download": "2018-08-14T13:57:05Z", "digest": "sha1:RCFOGYIRO3AIMB6EL27F5ZOHIHROKDPP", "length": 12728, "nlines": 55, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "अरविंद जगताप यांचा ब्लॉग - गाणी, पत्र, मराठी सिनेमा, नाटक, लेख आणि बरच काही", "raw_content": "\n इंग्रजांनी जाहीर केलं १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य देणार. पण तेंव्हा आपले काही लोक म्हणाले म्हणे की तो दिवस अशुभ आहे. थोडं मागे पुढे करा. अशा प्रकारे नको त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झलक देश स्वतंत्र होण्याआधीच आपल्याला दिसली. खरंतर स्वातंत्र्य मिळत असताना देशातल्या अनेक संस्थानिकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आपण एक राष्ट्र आहोत,… Read more »\nप्रिय किशोर कुमार, खरंतर ज्याने आपलं नाव मनावर गोंदवून ठेवलंय त्याला काय लिहिणार तुझी कित्येक गाणी काळजावर कोरून ठेवलीत. तुझ्या गाण्यांशी जोडलेले आठवणींचे असंख्य शिलालेख आजही जसेच्या तसे उभे राहतात डोळ्यासमोर. पल पल दिल के पास तुम रहती हो ऐकताना मन आजही तेवढच हळवं होतं. तू रात्र रात्र गप���पा मारणाऱ्या आम्हा चार पाच जणात कॉमन… Read more »\nप्रिय मम्मी पप्पा आज फर्स्ट टाईम तुम्हाला लेटर लिहितोय. तेही मराठीत. actuallly तुम्ही मला आई बाबा असं मराठीत बोलायची पण habit लावली नाही. मम्मा आणि पप्पा बोलायला शिकवलं. मी तेच म्हणतो. तरी ममा तू शेजारच्या आंटीला कम्प्लेंट करत होतीस की आजकालच्या मुलांना मराठी नीट येत नाही. माझी मिस्टेक काय हेच मला कळत नाही. तुम्ही जे शिकवलं… Read more »\nआपल्या पिढीचे बाप… बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत. कारण कविता फालतू आहे असं चारचौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत. आपल्या बापमाणसांची गोष्ट खूप सेम असते. आपण सिनेमासारखे जगलो गाव आणि शहरात आणि या सिनेमात प्रत्येक बापाचा रोल एकसारखाच लिहिलेला होता. पेपरात सातव्या पानावर आठव्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे, तो… Read more »\nआपण महाराजांचे मावळे आहोत का\nआपण महाराजांचे मावळे आहोत का आपण खूप कट्टर शिवभक्त असल्याचं सांगतो पण खरंच तसे आहोत का आपण खूप कट्टर शिवभक्त असल्याचं सांगतो पण खरंच तसे आहोत का आपण आपलं आपल्याला तपासून बघण्याची गरज निर्माण झालीय. शेतकऱ्याला संपावर जायची वेळ आलेली असताना तर आपण नक्कीच कुळवाडी भूषण असलेल्या आपल्या राजाचे वारस म्हणून शोभतो का आपण आपलं आपल्याला तपासून बघण्याची गरज निर्माण झालीय. शेतकऱ्याला संपावर जायची वेळ आलेली असताना तर आपण नक्कीच कुळवाडी भूषण असलेल्या आपल्या राजाचे वारस म्हणून शोभतो का हा विचार केला पाहिजे. शेतकऱ्याला… Read more »\nप्रिय माधुरी, तुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं. पण लग्न करायचं तर माधुरीशी हे मात्र मी तेंव्हाच ठरवून टाकलं होतं. शाळेच्या वाटेवर वडाचं झाड होतं. आम्ही पाच सहा मित्र त्या झाडाच्या अंगाखांद्यावर वाढलो. शाळा सुटली रे सुटली की आम्ही त्या झाडावर… Read more »\nभाउजी, आम्हा बायकांना थेट होम मिनिस्टर बनवणारे भाउजी. एरव्ही बायकांना मिनिस्टर व्हायची संधी किती मिळते त्यातही होम मिनिस्टर. देशात असो किंवा राज्यात, बाकी मंत्रीपद बायकांना देतात. पण होम मिनिस्टर होणं सहसा कुठेच बायकांच्या वाट्याला येत नाही. ते बायकांचं काम नाही असा समज अजूनही आहे. खरतर स्त्रियांवरचे अत्याचार आणि गुन्ह्याचं प्रमाण बघता आपल्या देशा��� कायदा आणि… Read more »\nप्रिय मी एक चित्रकार आहे. पण मी काही माझ्या चित्रांबद्दल सांगण्यासाठी लिहितोय असं नाही. एकूण आज समाजात जे चित्र आहे त्याविषयी थोडं बोलायचं होतं. आज एखादी कलाकृती लोकांसमोर आणायची म्हणजे धडकीच भरते कलाकाराला. कुणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना हजारो कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या माणसाच्या खऱ्या गोष्टीबद्दल आपण विनोद करतो. आणि सिनेमाबद्दल… Read more »\nअडीच अक्षरांची गोष्टअडीच अक्षरांची गोष्ट प्रेम किती पवित्र भावना आहे हे आपल्याला दाखवतं. आणि तेही एका वेगळ्याच जगात नेऊन. प्रदीप आवटे आपल्याला कधी जळगावच्या मुलाच्या प्रेमाची गोष्ट सांगतात. कधी थेट रोमानियाच्या नादियाची गोष्ट समोर आणतात. दक्षिणेतली अजरामर प्रेमकथा सांगतात पण सोबतच तिथल्या लोककथेच्या निमित्ताने स्त्रियांवर झालेला अन्यायही समोर आणतात. खरंतर हे सगळं तुम्ही उत्सुकतेने वाचणार आहात… Read more »\n लेनिन आपला कोण होता हा एक प्रश्न सारखा विचारला जातोय.लेनिनचा पुतळा पाडल्याचं आपल्याला दु:ख का वाटावं हा एक प्रश्न सारखा विचारला जातोय.लेनिनचा पुतळा पाडल्याचं आपल्याला दु:ख का वाटावंखरं तर आपण मुघल आले,इंग्रज आले तरी शांत राहिलो.ते आपले राजे बनून राहिले.कलकत्त्यात आले नाखरं तर आपण मुघल आले,इंग्रज आले तरी शांत राहिलो.ते आपले राजे बनून राहिले.कलकत्त्यात आले नाआपलं काय जातंआपण सुरक्षित आहोत ना…म्हणत आपले लोकं शांत राहिले.कारण एकच होतं.देश म्हणून आपल्याला जाणीवच नव्हती.देशावर आक्रमण झालंय असं काही तेव्हा… Read more »\nसत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती या प्रश्नाचं उत्तर सगळेच शहाणे लोक अठरा देतील. पण असे खूप लोक आहेत जे सत्तावीस मधून नऊ गेले तर उत्तर शून्य येतं असं म्हणतात. वेडे वाटतील आपल्याला ते लोक. पण त्यांचं बरोबर आहे. कारण ते शेतकरी आहेत. सत्तावीस नक्षत्रं आहेत. त्यातले पावसाचे नऊ गेले तर त्यांच्या दृष्टीने शून्यच… Read more »\nखयाल चलते है आगे आगे मै उनकी छांवमें चल रही हूं… न जाने किस मोमसे बनी हूं जो कतरा कतरा पिघल रही हुं मै सहमी रहती हूं नींदमें भी कही कोई ख्वाब डस न जाये….. मेरे सरहाने जलावो सपने मुझे जरासी तो नींद आये…. वादा मुझको इक नज्म का वादा है मिलेगी मुझको डूबती… Read more »\nनेमाडे – बेस्ट पोएट्री\nकधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील ��धी त्यांचं उगवलेलं हिरवंगार रूप डूलताना नवल करशील कधी त्यांचं उगवलेलं हिरवंगार रूप डूलताना नवल करशील फांद्यांनी भर उन्हात होकार दिले असंख्य डीर अंगावरचे दाखवून हे मानशील फांद्यांनी भर उन्हात होकार दिले असंख्य डीर अंगावरचे दाखवून हे मानशील आणि मी परत सगळं मागेन ते विसरणं, ते कोंब, ते होकार, ते मानण_ नुसतच मानेनं सगळं ते परत देशील आणि मी परत सगळं मागेन ते विसरणं, ते कोंब, ते होकार, ते मानण_ नुसतच मानेनं सगळं ते परत देशील तुझी हार गोंदणारणीकडून तुझ्या हातावर गोंदून घेईन. – भालचंद्र नेमाडे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/center-approves-9-42-housing-projects-nagpur/", "date_download": "2018-08-14T14:28:27Z", "digest": "sha1:GAMFTIANKEFLWWDA7QXCHY65YTZYA3J6", "length": 29516, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Center Approves 9 42 Housing Projects In Nagpur | नागपुरातील ९४२ घरकुलांच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भ��तीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरातील ९४२ घरकुलांच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी\nकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.\nठळक मुद्देसर्वांसाठी घरे २०२२ : तरोडी येथे ७१ कोटींचा प्रकल्प\nनागपूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. बुधवारी नवी दिल्ली येथील निर्माण भवन येथे आयोजित केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातर्फे या प्रकल्पाकरिता विविध पातळीवर पाठपुरवठा करण्यात आला होता, ज्यामुळे या प्रकल्पास मंजुरी मिळण्यात यश प्राप्त झाले आहे.\nनासुप्रद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. नासुप्रद्वारे प्रस्तावित प्रकल्प राबविला जाणार आहे. ४.३४ हेक्टर जागेवर ९४२ गाळ्यांचे निर्���ाण करण्यात येणार आहे. ही इमारत जी प्लस ४ या स्वरूपात राहणार असून, एका इमारतीमध्ये ४० ईडब्ल्यूएस घरकूल व प्रत्येक मजल्यावर ८ ईडब्ल्यूएस घरकूल निर्माण केले जाईल. या घरकूल योजनेचे निर्माणकार्य कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजीने केले जाणार आहे. घरकुलात बेडरूम, किचन, हॉल व प्रसाधनगृहाचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सर्व सुविधायुक्त अशी घरे यादृष्टीने हा प्रकल्प राबविला आहे.\nयोजनेत स्टॉर्म वॉटर ड्रेन, सिवर लाईन, डब्ल्यूबीएम रोड, साईट डेव्हलपमेंट, सोसायटी कार्यालय, संरक्षण भिंत, सोलर पॉवर, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी गोष्टींचा समावेश या ठिकाणी राहणार आहे. या प्रकल्पातील गाळ्यांची अनुमानित किंमत प्रत्येकी ७.५ लाख आखल्या गेली आहे व यावर राज्य शासनाकडून २.५ लाखाच्या अनुदानाचा समावेशदेखील आहे.\nनासुप्रद्वारे सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत मौजा वाठोडा येथे २६४ आणि ख.क्र. ६३, मौजा.तरोडी (खुर्द) येथे २३७४ गाळ्यांचे निर्माणकार्य सुरू झाले असून, मौजा वांजरी येथे ९६० गाळ्यांचे निर्माणकार्य लवकरच सुरू होणार आहे.\nमौजा वाठोडा, तरोडी व वांजरी येथे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून ५ हजार घरे उभारली जात आहे. वाठोडा येथील २६४ व तरोडी येथील २३७४ घरकुलांच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. वांजरी येथील ९६० व तरोडी येथील ९४२ घरांच्या प्रकल्पाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या सर्व प्रकल्पांवर ३७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.\nडॉ. दीपक म्हैसेकर, सभापती नासुप्र\nNagpur Improvement TrustHomeनागपूर सुधार प्रन्यासघर\nपवना धरणाच्या पात्रात अनधिकृत फार्म हाऊस\nमिरा भाईंदर पालिका कर्मचारी हक्काच्या घरांपासून वंचित\nघरकुल अडकले आॅनलाइनच्या लालफितीत\nम्हाडा लॉटरीत ३६ हजार अर्ज पात्र\n‘फर्स्ट सिटी’च्या सर्व ग्राहकांना २०२० पर्यंत फ्लॅटस्चा ताबा\nरमाई आवासचा अवघा एकच पूर्ण लाभार्थी\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nनागपूर जिल्ह्यात ट्रकने दोन शालेय विद्यार्थ्यांना चिरडले\nशेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’\nसूफी गायन म्हणजे ‘खुदा’ची इबादत’; ‘नूरा सिस्टर्स’ची भावना\nधनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; नागपूर-वर्धा महामार्गावर रास्ता रोको\nशाळा बोलकी झाली अन् किलबिल वाढल��\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-08-14T13:16:27Z", "digest": "sha1:W5AU3Y6XYJVVXJ676MDI66ULXUY7HSMN", "length": 5437, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शतक - विकिपीडिया", "raw_content": "\n(शतके या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख कालगणनेतील कालखंड याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शतक (क्रिकेट).\n१०० वर्षांच्या कालखंडाला शतक असे म्हणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/corruption-karunanidhi-passes-away-136275", "date_download": "2018-08-14T13:15:34Z", "digest": "sha1:PBDYPIY2G6VIHVS2E22ZTYCZEDN43VNO", "length": 15432, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "corruption karunanidhi passes away #Karaunanidhi करुणांनिधीवर असे झाले होते आरोप | eSakal", "raw_content": "\n#Karaunanidhi करुणांनिधीवर असे झाले होते आरोप\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nवीरणम प्रकल्पाकरता निविदांचे वाटप करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर सरकारिया आयोगाने करुणांनिधी यांच्यावर ठेवला होता. इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील सरकारने त्या मुद्दावरून करूणानिधी यांचे सरकार बडतर्फ केले. चेन्नईतील उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर करूणानिधी, माजी मुख्य सचिव के. ए. नांबियार आणि इतरांना अगदी पहाटे अटकही झाली होती.\nचेन्नई- वीरणम प्रकल्पाकरता निविदांचे वाटप करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर सरकारिया आयोगाने करुणांनिधी यांच्यावर ठेवला होता. इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील सरकारने त्या मुद्दावरून करूणानिधी यांचे सरकार बडतर्फ केले. चेन्नईतील उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर करूणानिधी, माजी मुख्य सचिव के. ए. नांबियार आणि इतरांना अगदी पहाटे अटकही झाली होती. करुणानिधींचे विरोधक सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केलेली ही कारवाई गाजली होती. करुणानिधी, त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन आणि पक्षकार्यकर्त्यांवर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक असे अनेक आरोप ठेवले होते. तथापि, करुणानिधी आणि स्टॅलिन यांच्याविरोधात प्राथमिकदृष्ट्या कोणताही पुरावा सा���डला नाही, असे चेन्नईतील मुख्य सत्र न्यायाधिश एस. अशोककुमार यांनी स्पष्ट केले.\nपंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्त्येबाबत चौकशी करणाऱ्या न्या. जैन आयोगाने आपल्या अंतरिम अहवालात करूणानिधी यांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमला (एलटीटीई) मदत केल्याचा आरोप ठेवला होता. गांधी यांच्या मारेकऱ्यांना सहकार्य केल्याबद्दल करूणानिधी, त्यांच्या पक्षाला जबाबदार धरावे, असे अंतरिम अहवालात नमूद केले होते; मात्र अंतिम अहवालात असे कोणतेही आरोप नव्हते. एप्रिल 2009 मध्ये करूणानिधींनी \"प्रभाकरन (एलटीटीईचा म्होरक्‍या) माझा चांगला मित्र आहे', असा दावा केला होता.\nनेहरू-गांधी घराण्याप्रमाणे करूणानिधींनी \"डीएमके'मध्ये घराणेशाही राबवल्याचा आरोप पक्ष कार्यकर्ते, त्यांचे समर्थक, विरोधक करत असतात. या मुद्दावरून ज्येष्ठ नेते वायको यांनी करूणानिधींवर हल्ला चढवला होता. राजकीय निरीक्षकांच्या मते वायको यांनी स्टॅलिन यांच्या स्थानाला सुरूंग लावण्याची क्षमता निर्माण केल्याने त्यांना पक्ष सोडणे भाग पाडले.\n\"डीएमके'मधील अनेक नेते स्टॅलिन यांच्या पक्षातील उत्कर्षाबाबत नेहमीच भुवया उंचावतात. त्यावर टीका करतात. त्याला पक्षातील काहीजण स्टॅलिन यांनी स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केल्याचे सांगतात. 1975 मध्ये \"मिसा'खाली अटक केलेल्या स्टॅलिन यांना पोलिसांनी एवढी बेदम मारहाण केली होती, ते जायबंदीच झाले होते. त्यांना वाचवण्याकरता आलेल्या कार्यकर्त्याला जीव गमवावा लागला होता, याचीही ते आठवण करून देतात. करूणानिधी मुख्यमंत्री असताना स्टॅलिन 1989 आणि 1996 मध्ये आमदार होते, पण त्यांना मंत्रिमंडळात घेतले गेले नाही. 1996 मध्ये ते थेट जनतेतून निवडून येऊन चेन्नईचे महापौर झाले. स्टॅलिन चौथ्यांदा आमदार झाल्यावर त्यांना करूणानिधींच्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले.\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वा��च्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-conservation-gidhad-114565", "date_download": "2018-08-14T13:52:37Z", "digest": "sha1:AJBCHIP7PDQX3MUC4YRCRNUPDDQC7HUB", "length": 12626, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News conservation of gidhad गिधाड संवर्धन मोहिमेला खो | eSakal", "raw_content": "\nगिधाड संवर्धन मोहिमेला खो\nसोमवार, 7 मे 2018\nकोकणात गिधाड सर्वेक्षण, संरक्षण आणि संवर्धन करणे, त्यासाठीची पूरक वातावरणनिर्मिती आणि डायक्‍लोफेनॅक बंदी अंमलबजावणीच्या दृष्टीने वन विभाग काम करीत आहे.\nचिपळूण - नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी उपाहारगृहांची योजना सुरू झाली. मात्र, खाद्याची कमतरता आणि जागेच्या अडचणीमुळे ही मोहीम धोक्‍यात आली आहे. सुकोंडी (दापोली), विहाळी (खेड) येथे गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे (व्हर्ल्चर रेस्टॉरंट) बंद पडली. कळकवणे (मंडणगड) येथील उपाहारगृह खाद्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.\nकोकणात गिधाड सर्वेक्षण, संरक्षण आणि संवर्धन करणे, त्यासाठीची पूरक वातावरणनिर्मिती आणि डायक्‍लोफेनॅक बंदी अंमलबजावणीच्या दृष्टीने वन वि���ाग काम करीत आहे.\nजिल्ह्यात अनेक भागांत गिधाडांचा वावर होता. १९९० पासून त्यांच्या संख्येत घट झाली. त्यानंतर कोकणचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण करून त्यांच्या वास्तव्याची ठिकाणे, एकूण वसाहती, खाद्याची ठिकाणे यांचा अभ्यास झाला. २००२ मध्ये आंजर्ले येथे पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची घरटी आणि पक्षी आढळले. तेथून गिधाड संवर्धनाला सुरवात झाली.\n२००६ पर्यंत जिल्ह्यात ७ घरटी आणि १४ पक्ष्यांची वाढ दिसली. नंतर श्रीवर्धन व चिरगांव येथे वसाहती आढळल्या होत्या. यापूर्वी कोकणात यापेक्षाही अधिक गिधाडांच्या वसाहती आढळल्या. मात्र जनावरांना झालेली बोटूलिझमची लागण, स्वच्छता अभियानात चकाचक झालेला परिसर, मृत जनावरे जमिनीत पुरण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे खाद्याअभावी गिधाडांच्या संख्येला ब्रेक लागला. उपाहारगृहामध्ये गिधाडांसाठी मृत जनावरे खाद्य म्हणून येऊन पडणे बंद झाले आहेत. सुकोंडी येथे जागेचा वाद आहे. विहाळी येथे खाद्याचा तुटवडा आहे.\nगिधाड संवर्धनासाठी शासनाकडून निधी मिळवणे व पर्यायी जागेची निवड करून या प्रकल्पाला चालना देण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-football/france-vs-croatia-world-cup-final-131155", "date_download": "2018-08-14T13:15:08Z", "digest": "sha1:CGPV6K7CKBFCZQTDA7XTP2RHXNNXWQKW", "length": 13719, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "France vs Croatia World Cup final फ्रान्समध्ये आनंदोत्सव आणि हुल्लडबाजीही | eSakal", "raw_content": "\nफ्रान्समध्ये आनंदोत्सव आणि हुल्लडबाजीही\nमंगळवार, 17 जुलै 2018\nपॅरिस मेट्रोने जगज्जेत्यांचे कौतुक करण्यासाठी काही स्टेशनला खेळाडू तसेच मार्गदर्शकांचे नाव देण्यात आले. नोत्र-देम देस चॅम्प्सचे नामकरण नॉत्रे - दिदिएर देशॅम्प झाले, तर व्हिक्‍टर हुगो स्थानकाचे व्हिक्‍टर हुगो लॉरिस असे झाले.\nपॅरिस : फ्रान्स संघ विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीपासून सुरू झालेला जल्लोष अद्यापही थांबण्यास तयार नाही; पण चाहते अतिबेभान झाल्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी पोलिसांबरोबर संघर्ष झाला. त्याचबरोबर दोघांना आपल्या जीवास मुकावे लागले.\nविश्‍वकरंडक विजेतेपदामुळे फ्रान्समधील अंतर्गत कलह मिटण्यास मदत होईल, असेच चित्र दिसत होते. वीस वर्षापूर्वी फ्रान्सने विजेतेपद जिंकले, त्या वेळी ते कसे नको असलेल्या स्थलांतरित खेळाडूंनी जिंकले यावर भर देण्यात आला होता. आता ही फ्रान्स संघातील निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू स्थलांतरित होते; पण आता परिस्थिती बदलली आहे. याप्रकारचा मतभेद मानण्यास तयार नाही. पॅरिस मेट्रोने जगज्जेत्यांचे कौतुक करण्यासाठी काही स्टेशनला खेळाडू तसेच मार्गदर्शकांचे नाव देण्यात आले. नोत्र-देम देस चॅम्प्सचे नामकरण नॉत्रे - दिदिएर देशॅम्प झाले, तर व्हिक्‍टर हुगो स्थानकाचे व्हिक्‍टर हुगो लॉरिस असे झाले.\nपॅरिसमधील जल्लोष रात्रभर थांबला नाही. चॅम्प्स एलीस, दी आर्क डे ट्रिओम्फे, प्लेस डे ला कॉनकोर्ड येथे चाहत्यांची एकच गर्दी झाली होती. विजेतेपदानंतर फटाक्‍यांची आतषबाजी सुरू झाली तसेच कारचे हॉर्न वाजवण्यासही. अनेकांनी वाहनांवर चढून आनंद साजरा केला. रविवारी फ्रान्स वर्ल्डकपमयच झाले होते. फॅन्सझोनमध्ये चांगलीच गर्दी असूनही टीव्हीवरून हा सामना दोन कोटी लोकांनी पाहिला.\nरात्र चढत गेल्यावर जल्लोषास उधाण आले. कारच्या बोनेटवर, टपावर जात जल्लोष साजरा होऊ लागला. दुचाकींचे झिगझॅग होणे वाढू लागले. त्यातच चॅम्प्स एलीसे येथे पोलिस आणि बेभान चाहत्यातील चकमकी सुरू झाल्या. पोलिसांनी अखेर अश्रुधूर सोडला तसेच पाण्याचे फवारे सोडण्यात आले. बेभान चाहत्यांनी घराच्या तसेच कारच्या काचा फोडल्या. दुकानांचेही नुकसान केले. एकंदर 292 जणांना पोलिसांनी देशभरात ताब्यात घेतले.\nहा जल्लोष करताना दोघांचे निधन झाले. पन्नासवर्षीय व्यक्तीने उत्साहाच्या भरात कालव्यात उडी टाकली, पण त्यात फारसे पाणी नसल्याने त्याचे निधन झाले, तर कारच्या टपावर नाचणारा एक युवक झाडाला आदळून ठार झाला. तर एका मोटारबाइक स्वाराने तीन लहान मुलांना जखमी केले.\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nउमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद\nनवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. उमर खालिद यांच्यावर...\nपालिकांच्या वाढीव नव्या कामांना जुन्या निविदात मनाई\nकऱ्हाड - पालिकांच्या जुन्या निवीदात नव्यासह वाढीव कामांचा समावेश करून त्याचा कार्यादेश काढणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅ���नल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/three-coins-drawn-girl-nymph-134760", "date_download": "2018-08-14T13:14:31Z", "digest": "sha1:US7HLK2E37NW65PCKFRZOZG2EAAAVSJK", "length": 14190, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three coins drawn from a girl nymph उस्मानाबाद : मुलीच्या अन्ननलिकेतून काढली तीन नाणी | eSakal", "raw_content": "\nउस्मानाबाद : मुलीच्या अन्ननलिकेतून काढली तीन नाणी\nमंगळवार, 31 जुलै 2018\nउस्मानाबाद - सातवर्षीय मुलीने गिळलेली, अन्ननलिकेत अडकलेली तीन नाणी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. येथील जिल्हा रुग्णालयात अशाप्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली. ती यशस्वी झाली.\nयेथील बालाजीनगर परिसरातील उज्ज्वला शंकर काळे (वय ७) ही रविवारी (ता. २९) दुपारी चारच्या सुमारास घरासमोर खेळत होती. खेळता-खेळता तिने दोन रुपयांची दोन, एक रुपयाचे एक अशी तीन नाणी गिळली. पालकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. सचिन देशमुख यांच्यासह डॉ. रवींद्र पापडे व टीमने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.\nउस्मानाबाद - सातवर्षीय मुलीने गिळलेली, अन्ननलिकेत अडकलेली तीन नाणी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. येथील जिल्हा रुग्णालयात अशाप्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली. ती यशस्वी झाली.\nयेथील बालाजीनगर परिसरातील उज्ज्वला शंकर काळे (वय ७) ही रविवारी (ता. २९) दुपारी चारच्या सुमारास घरासमोर खेळत होती. खेळता-खेळता तिने दोन रुपयांची दोन, एक रुपयाचे एक अशी तीन नाणी गिळली. पालकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. सचिन देशमुख यांच्यासह डॉ. रवींद्र पापडे व टीमने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.\nत्यानुसार आज सकाळी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून तिच्या अन्ननलिकेतून तिन्ही नाणी बाहेर काढली. शासकीय रुग्णालयामध्ये अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. तंत्रज्ञान, सुविधांच्या कमतरतेमुळे अनेकदा असे रुग्ण रेफर करावे लागतात. तरीही आव्हान स्वीकारून, पारंपरिक पध्दतीचा ��वलंब करून डॉक्‍टरांनी नाणी काढली. त्यामुळे या टीमचे कौतुक होत आहे. अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे (इंडोस्कोपी) विनाधोका पार पडतात. या प्रकरणात मात्र डॉक्‍टरांनी रबरी नळीचा वापर केला. रबरी नळी नाण्याच्या खालच्या भागापर्यंत नेत त्यातील फुगा फुगवून नाणे काढण्यात आले. अशाप्रकारे एखादे नाणे काढणे तसे फारसे अवघड नसते; पण एकाचवेळी दोन-तीन नाणी काढणे हे नक्कीच धोकादायक असते, असेही सांगण्यात आले. डॉ. देशमुख यांनी वेगवेगळ्या प्रकरणांत आतापर्यंत किमान दीडशे नाणी काढली आहेत.\nअनेकदा पालक मुलांच्या हाती नाणी देतात. मुले ती तोंडात घालतात. नकळत गिळली जातात. या प्रकरणात नाणे अन्ननलिकेत गेल्याने काढणे तसे शक्‍य झाले. ती श्वासनलिकेत गेल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकते. अर्थात नाणे गिळणे हा सारा प्रकारच धोकादायक आहे. खबरदारी म्हणून पालकांनी लहान मुलांच्या हाती नाणी देऊ नयेत.\n- डॉ. सचिन देशमुख, कान-नाक-घसा तज्ज्ञ.\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nप्राथमिक शिक्षण संचालनालयाला 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध\nसोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता...\nहजारो विद्यार्थ्यांनी घेतली प्लास्टिक मुक्तीची शपथ; 'सकाळ'तर्फे एसव्हीसीएस प्रशालेत जागर\nसोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन...\nअन् पिल्लांच्या पंखात बळ आलं....\nजाई फुलली होती... सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण त्यावर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला... काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती...\nमंगळवेढा - देवदर्शनासाठी गेलेल्या एका विहिरीत पडून मृत्यु\nमंगळवेढा - तालुक्यातील हुलजंती येथील ओढयात असलेल्या ग्रामपंचायतच्या विहीरीतील पाण्यात बुडून कोल्हापूरातील मेंढपाळ म्हाळू सिध्दाराम खिलारे (वय 40 रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसक���ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/mns-movement-against-increase-food-prices-multiplexes-127286", "date_download": "2018-08-14T13:14:19Z", "digest": "sha1:PSJULN4IKZV7GNLIHF5X6P4B3FVD63WF", "length": 11927, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "MNS movement against the increase in food prices of multiplexes मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या वाढीव दराविरोधात मनसेचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nमल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या वाढीव दराविरोधात मनसेचे आंदोलन\nशनिवार, 30 जून 2018\nमल्टिप्लेक्समधील अव्वाच्या सव्वा किमतीत खाद्यपदार्थ विक्री केली जाते. याविरोधात मनसेने पीव्हीआरमध्ये आंदोलन केले. मल्टिप्लेक्स सिनेमागृहात खाद्यपदार्थांसाठी वाढीव दर आकारण्याच्या विरोधात मनसेच्या वतीने नागपुरातही एम्प्रेस मॉलमधील पीव्हीआरमध्ये आंदोलन केले.\nनागपूर : मल्टिप्लेक्समधील अव्वाच्या सव्वा किमतीत खाद्यपदार्थ विक्री केली जाते. याविरोधात मनसेने पीव्हीआरमध्ये आंदोलन केले. मल्टिप्लेक्स सिनेमागृहात खाद्यपदार्थांसाठी वाढीव दर आकारण्याच्या विरोधात मनसेच्या वतीने नागपुरातही एम्प्रेस मॉलमधील पीव्हीआरमध्ये आंदोलन केले.\nमल्टिप्लेक्समध्ये पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना, 10 रुपयांचा बटाटावडा किंवा समोसा 100 रुपयांना आणि 60 रुपयांना पाण्याची बाटली विकली जात असल्यामुळे मनसेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. ग्राहकांची लूट थांबवा नाहीतर मल्टिप्लेक्स बंद करा, अशा घोषणा देऊन मनसैनिकांनी पीव्हीआर दणाणून सोडला. पीव्हीआर व्यवस्थापनाला यासंदर्भातील मनसेने निवेदनही दिले. यापूर्वीही अनेकदा या प्रश्नावर आवाज उठवूनही मल्टिप्लेक्स व्यवस्थापन आणि सरकारी यंत्रणा यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे मनसेने अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला.\nमनसेकडून मिळालेल्या निवेदनावर आपण लवकरच कार्यवाही करु, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. पीव्हीआर व्यवस्थापनाने जर आठवड्यात जर हे दर कमी केले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.\nस्वातंत्र्यदिन��चे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hat-trick-hero-doungel-keep%E2%80%8Bs-northeast-alive/", "date_download": "2018-08-14T13:35:38Z", "digest": "sha1:EOYMB65R64XJ2GJ33SRLWWRKUV255GJI", "length": 11391, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: डुंगलच्या हॅट्रिकमुळे नॉर्थईस्टकडून चेन्नई गारद -", "raw_content": "\nISL 2018: डुंगलच्या हॅट्रिकमुळे नॉर्थईस्टकडून चेन्नई गारद\nISL 2018: डुंगलच्या हॅट्रिकमुळे नॉर्थईस्टकडून चेन्नई गारद\n हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडने खळबळजनक निकाल नोंदविताना चेन्नईयीन एफसीला 3-1 असे हरविले. सैमीनलेन उर्फ लेन डुंगल याची हॅट््ट्रिक त्यांच्या विजयाचे ���ैशिष्ट्य ठरले. पूर्वार्धात खाते उघडल्यानंतर त्याने उत्तरार्धात आणखी दोन गोल केले. ही नॉर्थईस्टच्या इतिहासातील तसेच यंदाच्या मोसमात भारतीय खेळाडूने नोंदविलेली पहिलीच हॅट्रिक ठरली.\nइंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर नॉर्थईस्टने सहा जानेवारी रोजी एफसी गोवा संघाला 2-1 असे चकविले होते. तो निकाल अपघाती नसल्याचे दाखवून देताना नॉर्थईस्टने आणखी भारदस्त विजय मिळविला. चेन्नईला तिसरा पराभव पत्करावा लागला, तर नॉर्थईस्टने तिसरा विजय मिळविला. चेन्नई 11 सामन्यांत सहा विजय व दोन बरोबरींसह 20 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर कायम राहिले, पण आघाडीवरील बेंगळुरू एफसीला (21 गुण) मागे टाकण्याची मोठी संधी त्यांच्या हातून निसटली. नॉर्थईस्टचे नववे स्थान कायम राहिले. दहा सामन्यांतून त्यांचे दहा गुण झाले. तीन विजय, एक बरोबरी व सहा पराभव अशी त्यांची काामगिरी आहे.\nपूर्वार्ध संपण्यास तीन मिनीटे बाकी असताना बचाव फळीतील रिगन सिंगने डुंगलला पास दिला. त्याने छातीवर चेंडू नियंत्रीत करीत डॅनिलो लोपेस सेझारीयोसाठी संधी निर्माण केली. सेझारीयोने दोन प्रतिस्पर्ध्यांना चकवित फटका मारला. चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंगला चेंडू नीट अडविता आला नाही. रिबाऊंड झालेला चेंडू दक्ष डुंगलने नेटमध्ये घालविताना कोणतीही चूक केली नाही.\nएका गोलच्या आघाडीमुळे मनोधैर्य उंचावलेल्या नॉर्थईस्टने उत्तरार्धात जोरदार सुरवात केली. या सत्रात केवळ 19 सेकंदांत पाच पासेसच्या अंतराने नॉर्थईस्टने दुसरा गोल केला. सेझारीयोने मध्य क्षेत्रातून डुंगलच्या दिशेने पास दिला. डुंगलने ऑफसाईडच्या सापळ्यातून बाहेर पडत नेटमध्ये चेंडू मारत जल्लोष सुरु केला. त्याची ही धुर्त हालचाल करणजीतसह चेन्नईच्या कुणाच्याच लक्षात आली नाही. त्यांचे ऑफसाईडचे अपील फेटाळले गेले.\nडुंगलने 68व्या मिनीटाला हॅट्रिक पूर्ण केली. हालीचरण नर्झारीने डाव्या पायाने त्याला अफलातून पास दिला, तेव्हा डुंगल पेनल्टी किक घेण्याच्या ठिकाणाजवळ होता. त्याने तोल जाण्यापूर्वीच चेंडूला हलकेच नेटची दिशा दिली. यावेळीही करणजीतचा अंदाज चुकला. त्यानंतर डुंगलने कोलांटउड्या घेत प्रेक्षणीय जल्लोष केला.\n11 मिनीटे बाकी असताना अनिरुध थापाने चेन्नईचे खाते उघडले, पण त्यांना तेवढ्यावरच समाधान मानावे लागले. पुर्वार्धात सुरवातीला नीरस खेळ झाला. दोन्ही संघ निर्णायक चाली रचू शकले नाहीत. चौथ्या मिनीटाला चेन्नईच्या ग्रेगरी नेल्सनला डावीकडून संधी मिळाली. त्याने नॉर्थईस्टच्या निर्मल छेत्रीला चकवून चेंडूवरील ताबा राखला. त्याने नेटसमोर थोई सिंगच्या दिशेने पास दिला, पण चेंडू त्याच्यापासून फार दूर गेला. 16व्या मिनीटाला इनिगो कॅल्डेरॉन याने उजवीकडून बॉक्समध्ये मारलेला चेंडू जेजे लालपेखलुआ याच्यापाशी गेला. त्याने संतुलन साधत हेडींग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हेडिंग चुकले.\nनॉर्थईस्ट युनायटेड एफसी : 3 (सैमीनलेन डुंगल 42, 46, 68)\nविजयी विरुद्ध चेन्नईयीन एफसी : 1 (अनिरुध थापा 79)\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T13:15:10Z", "digest": "sha1:BHJCCXHTRDJ6B2CBW34EKR326W4QBA5H", "length": 8041, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सायरस पालनजी मिस्त्री - विकिपीडिया", "raw_content": "\n(सायरस पालोनजी मिस्त्री या पानावरून पुनर्निर्देशित)\nइम्पीरिअल कॉलेज, लंडन बिझनेस स्कूल\nइ.स. २०१२ ते ऑक्टोबर, इ.स. २०१६\nसायरस पालनजी मिस्त्री ( ४ जुलै, इ.स. १९६८) हे १८८७ साली स्थापन झालेल्या ' टाटा सन्स ' ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. ते २०१२ ते ऑक्टोबर २०१६दरम्यान या पदावर होते. टाटा सन्सचे १८ टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे.\nरतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी घेतलेले आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी आणि कंपनीमध्ये १९९१ साली संचालकम्हणून दाखल झाले. सायरस यांचे त्यांचे वडील पालनजी मिस्त्री हे बांधकाम व्यवसायातील नामांकित व्यक्ती आहेत. सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रोमा • इंडियन हॉटेल्स (ताज हॉटेल•ताज एर हॉटेल•जिंजर हॉटेल) • टाटा केमिकल्स • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस • टाटा एलेक्सी • टाटा मोटर्स • टाटा पॉवर • टाटा स्टील • टाटा टेलीसर्व्हिसेस टायटन • व्होल्टास • ट्रेंट •\nटाटा स्काय • टाटा बीपी सोलार • टाटा डोकोमो • टाटा एआयए लाइफ इन्श्युरन्स • टाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी\nजमशेदजी टाटा • रतन जमशेदजी टाटा • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा • दोराबजी टाटा • रतन टाटा • सायरस पालोनजी मिस्त्री‎\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस • टाटा मूलभूत संशोधन संस्था\nटाटा फुटबॉल अकादमी • बाँबे हाउस‎\nइ.स. १९६८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०१६ रोजी ०४:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/seed-bombing-helicopter-128584", "date_download": "2018-08-14T13:33:17Z", "digest": "sha1:YZO37H4RX6F4UVKA53WI2BAXJZBWWSNJ", "length": 11413, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "seed bombing with helicopter हेलिकॉप्टरद्वारे डोंगरमाथ्यावर बीजरोपण | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nऔरंगाबाद - हेलिकॉप्टरद्वारे अवघड डोंगरमाथ्यावर एक लाख सीडबॉम्बिंग (बीजरोपण) करण्याच्या उपक्रमाची आज येथे सुरवात झाली. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन, वन विभाग, संरक्षण विभाग यांच्या वतीने गतवर्षी मोठी वृक्ष लागवड करण्यात आली; परंतु डोंगर माथ्यावर मनुष्यबळ पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बीजरोपण केले तर मोठ्या प्रमाणात डोंगर हिरवे होतील, असे लक्षात आल्याने नवा पर्याय पुढे आला. सीडबॉम्बिंगची संकल्पना अमलात आणण्यासाठी एक लाख सीड बॉंब तयार करण्यात आले.\nऔरंगाबाद - हेलिकॉप्टरद्वारे अवघड डोंगरमाथ्यावर एक लाख सीडबॉम्बिंग (बीजरोपण) करण्याच्या उपक्रमाची आज येथे सुरवात झाली. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन, वन विभाग, संरक्षण विभाग यांच्या वतीने गतवर्षी मोठी वृक्ष लागवड करण्यात आली; परंतु डोंगर माथ्यावर मनुष्यबळ पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बीजरोपण केले तर मोठ्या प्रमाणात डोंगर हिरवे होतील, असे लक्षात आल्याने नवा पर्याय पुढे आला. सीडबॉम्बिंगची संकल्पना अमलात आणण्यासाठी एक लाख सीड बॉंब तयार करण्यात आले. हे सीड बॉंब हेलिकॉप्टरच्या साह्याने डोंगर माथ्यावर टाकण्याची कल्पना पुणे येथील एलोरा एवीयएशन या कंपनीच्या साह्याने अमलात आणली.\nपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी व्यापक मोहीमेची गरज\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nहजारो विद्यार्थ्यांनी घेतली प्लास्टिक मुक्तीची शपथ; 'सकाळ'तर्फे एसव्हीसीएस प्रशालेत जागर\nसोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन...\nनागपंचमीनिमित्त अभिनव उपक्रम, सफर सापांच्या दुनियेची\nनिफाड - 'शेतकऱ्यांचा खरा मित्र' आणि 'अन्न साखळीतील महत्वाचा दुवा' असलेल्या सापांची केवळ भीती पोटी मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. सापांबद्दल असलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://flipboard.com/@KulBhushans64ac", "date_download": "2018-08-14T14:51:50Z", "digest": "sha1:4TSI72MVG25DVRUGPVUJS7DLL7A3HCYE", "length": 4088, "nlines": 8, "source_domain": "flipboard.com", "title": "Bhushan Shende on Flipboard", "raw_content": "\nजय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी (विठ्ठल विठ्ठल जयहरि जय विठ्ठल विठ्ठल जयहरि ) दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी तुझ्या चरणी ठेवी माथातुझ्या चरणी ठेवी माथा तुझी क्रुपा द्रुष्टी तरी आता आम्हा वरी राहु दे तुझ्या दारी मी आलो दर्शनास व्याकुळ मी झालो तुझ्या भक्ती रसात आम्हा न्हाउ दे दर्शन देण्यास धाव रे शुभप्रभात मित्रांनो आजचा दिवस शुभ असो....\nफक्त एकदाच हो म्हणफक्त एकदाच हो म्हण तुझ्या प्रेमात वेडा झालो मी कस सांगू तुला अन कुणालाही तुझ्या प्रेमाच्या धुंदीत धुंदलो तुझ्या केसांच्या छायेत गुंतलो || तुझ्या केसांच्या छायेत गुंतलो || तुझ्या डोळ्यांनी ही केली नशा मी झालो ग वेडापिसा तुझ्या प्रेमाने ग आली लहर सर्वदीशा मी केला कहर || सर्वदीशा मी केला कहर || अप्सरेसारखे डोळे तुझे अप्सरेसारखे ओठ आहे सांगू कसं कुणा मी ही पण अप्सराच आहे || ही पण अप्सराच आहे || तुझ्या प्रेमात पडूणी मला कळले जीवनाचे सार मला दे ग तुझे तू दि��सातले मिनिट चार || दिवसातले मिनिट चार || तुझ्यासाठीच गं हे जीवन तुझ्यासाठीच गं माझ हसण तुझ्यासाठीच गं ते माझ वेड्यासारख खिडकीत बसण || वेड्यासारख खिडकीत बसण || तुझ्याशिवाय जगन व्यर्थ तुझ्यासंमवेत मन हे हसत फक्त एकदाच हो म्हण ||", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/indian-passports-to-be-in-both-hindi-and-english-sushma-swaraj-263503.html", "date_download": "2018-08-14T14:38:08Z", "digest": "sha1:C6PSAUCTJHJXM6YQDFHPQX3AMJYQ72V2", "length": 11510, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लहानग्यांना आणि वृद्धांना पासपोर्टमध्ये 10 टक्के सूट, पासपोर्ट हिंदीतही मिळणार !", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालि��ांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nलहानग्यांना आणि वृद्धांना पासपोर्टमध्ये 10 टक्के सूट, पासपोर्ट हिंदीतही मिळणार \nयापुढे जारी करण्यात येणारे नवीन पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध असणार आहेत\n23 जून : आतापर्यंत पासपोर्ट न काढलेल्यांसाठी खुशखबर असून पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट फीमध्ये कपात केल्याची घोषणा केली आहे.\nपासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज करत असताना आता 10 टक्के कमी फी भरावी लागणार आहे. मात्र ही कपात सर्वांसाठी नसून फक्त आठ वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांनाच याचा फायदा मिळणार आहे. इतरांना मात्र आधी होती तितकीच फी भरावी लागणार आहे.\nतसंच सुषमा स्वराज यांनी अजून एक महत्वाची घोषणा केली असून यापुढे जारी करण्यात येणारे नवीन पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध असणार आहेत. याआधी पासपोर्ट फक्त इंग्रजी भाषेतच मिळत होते. पण पासपोर्टवरील संबंधित व्यक्तीच माहिती ही इंग्रजीमध्येच असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/operation-all-out-thieves-were-arrested-130571", "date_download": "2018-08-14T13:32:27Z", "digest": "sha1:GLMGMR7SESWKALKJHMYK4R7VLYJOJG3R", "length": 12349, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the operation all-out, the thieves were arrested ऑपरेशन ऑल आऊटमध्ये चोरट्यांना अटक | eSakal", "raw_content": "\nऑपरेशन ऑल आऊटमध्ये चोरट्यांना अटक\nशनिवार, 14 जुलै 2018\nपिंपरी : शुक्रवारी सायंकाळपासून पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधासाठी अचानक 'ऑपरेशन ऑल आऊट' हे अभियान राबविले. यामध्ये मोटार चालकाला हत्यारांचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन चोरट्यांना जागीच अटक केली. ही घटना फुगेवाडी येथे घडली. यामुळे ऑपरेशन ऑल आऊट हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.\nपिंपरी : शुक्रवारी सायंकाळपासून पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधासाठी अचानक 'ऑपरेशन ऑल आऊट' हे अभियान राबविले. यामध्ये मोटार चालकाला हत्यारांचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन चोरट्यांना जागीच अटक केली. ही घटना फुगेवाडी येथे घडली. यामुळे ऑपरेशन ऑल आऊट हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.\nअमोल रामचंद्र गायकवाड (वय 32, रा. मोरया पार्क, सूर्या लेन, पिंपळे गुरव), योगेश उल्हास गायकवाड (वय 28), रोहित अशोक गायकवाड (वय 22, दोघेही दोघेही रा. गायकवाड चाळ, फुगेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिरोज रमझान अत्तार (वय 22, रा. संघर्ष हौसिंग सोसायटी, आंबेडकर वसाहत, निगडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nवरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास फिर्यादी फिरोज हे खेड शिवापूर येथून दर्शन घेऊन मोटारीतून आपल्या घरी चालले होते. ते फुगेवाडी जकात नाका येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्यांच्या मोटारीला दुचाकी आडवी घातली. चाकूचा धाक दाखवून फिरोज आणि त्यांचा मित्र यश कदम यांच्याजवळील चार हजार 350 रुपयांचे पाकीट व इतर मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला.\nऑपरेशन ऑल आऊटमध्ये असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी त्वरित तीनही चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल व घातक शस्त्र हस्तगत केले. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्ष��� प्रमोद कठोरे करीत आहेत.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-dsc-h90-point-shoot-digital-camera-silver-price-pG09v.html", "date_download": "2018-08-14T14:18:22Z", "digest": "sha1:KKF5SZRL4TZWDZNIQAVIK2567KSVEZWU", "length": 21480, "nlines": 496, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅम���रा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत Jul 11, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरक्रोम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 12,675)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबर शॉट दशक��� ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Sony G Lens\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1600 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस Audio / Video Output\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 1 fps\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,800 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी सायबर शॉट दशकं ह्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n1/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/auto-expo-2018/", "date_download": "2018-08-14T14:29:34Z", "digest": "sha1:RLIBKNHAQFOYEHQK2S2A5LXA2JG2MYLY", "length": 29524, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Auto Expo 2018 News in Marathi | Auto Expo 2018 News, Articles, Photos & Videos, Updates | ताज्या बातम्या -ऑटो एक्स्पो २०१८ | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nऑटो एक्स्पो २०१८ FOLLOW\n7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम.\nमूर्ती लहान, पण कीर्ती महान... Volvo XC40ची वेगळीच शान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nस्वीडनची प्रसिद्ध कार कंपनी वॉल्व्होनं भारतातील स्वतःच्या कार व्यवसायाचा पसारा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 4 जुलै रोजी सर्वात छोटी एसयूव्ही Volvo XC40 ही कार भारतात लाँच करणार आहे. ... Read More\nAuto Expo 2018carऑटो एक्स्पो २०१८कार\nहोंडाची नवी दमदार बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n2018 Honda CB Hornet 160R ही बाईक चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ... Read More\nAutomobileAuto Expo 2018Hondaवाहनऑटो एक्स्पो २०१८होंडा\nप्रदूषणावर मात्रा ‘भारत स्टेज ६’ची; पहिले इंजिन सादर, उत्सर्जन ६२ टक्के कमी करणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे. ... Read More\nAuto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८\nआॅटो एक्स्पोत पर्यावरणानुकुल गाड्यांचा बोलबाला; देश कार्बन मुक्ततेकडे नेण्यासाठी वाहन उद्योगाचाही प्रयत्न\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवाहनांचे प्रदूषण कळीचा मुद्दा ठरल्याने पर्यावरणानुकुल गाड्या तयार व्हाव्यात, यासाठी अनेक प्रयत्न आजवर झाले. मात्र केवळ धूर कमी होण्यापेक्षा कार्बन उत्सर्जनच झालेच नाही तर हे शक्य असणारी हायड्रोजन गाडीच येऊ घातली आहे. ... Read More\nAuto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८\nभारतीयांची ‘सवारी’ होतेय ‘लक्झरी’, आरामदायी गाड्यांची बाजाराकडे झपाट्याने कूच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभारतीय कार बाजार हा झपाट्याने आरामदायी अर्थात, लक्झरी श्रेणीकडे जात आहे. भारतीय कार मालकांमधील अशा गाड्यांची ‘क्रेझ’ जोमाने वाढत असल्याचे चित्र येथे सुरू असलेल्या आॅटो एक्स्पोत प्रकर्षाने समोर येते. ... Read More\nAuto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८\nAutoExpo2018 : कार नव्हेच, तो असेल ‘रोबो’; कन्सेप्ट गाड्यांनी दाखविली दुनिया न्यारी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन तर आला पण स्मार्ट गाड्या आल्या तर... हो अशा गाड्या भारतातही येऊ घातल्या आहेत. मात्र त्या गाड्या नसून तो एकप्रकारे ‘रोबो’च असेल. अशा या कन्सेप्ट गाड्यांची न्यारी दुनिया आॅटो एक्स्पो २०१८ मध्ये अनुभवयास येते. ... Read More\nAuto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८\nAuto Expo 2018 : ‘ग्रीव्ह्ज’ तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी ठरणार नवा पर्याय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nघरपोच वाहतुकीची सेवा देणाºया वाहनचालकानूरुप अपेक्षित बदल करत यंदाच्या आॅटो एक्स्पो मध्ये तीनचाकी आणि छोट्या चार चाकी वाहनांसाठी नवीन वाहन प्रदर्शित करण्यात आले आहे. घरपोच वाहतूक क्षेत्रातील ग्राहक आणि त्यांच्या गरजानुरुप कंपनीने उत्पादन श्रेणीत बदल ... Read More\nAuto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८\nAuto Expo 2018 : ह्युंदाईच्या 'स्वच्छ कॅन' लाँचवेळी लावली शाहरुख खानने हजेरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAuto Expo 2018AutomobileAutomobile IndustryHyundaiऑटो एक्स्पो २०१८वाहनवाहन उद्योगह्युंदाई\nAuto Expo 2018: चोरांनाही चकवा देणारी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW लाँच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवाहन उद्योगातील नवनवे 'कार'नामे दाखवणाऱ्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ट्वेन्टी टू मोटर्स या कंपनीने भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट���रिक स्कूटर FLOW (फ्लो)चं अनावरण केलं. ... Read More\nAuto Expo 2018electric vehicleऑटो एक्स्पो २०१८वीजेवर चालणारं वाहन\n#AutoExpo2018 : देशातील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा किती आहे बुकींग अमाउंट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%98%E0%A4%B0/people-vs-verdictnarmada", "date_download": "2018-08-14T14:22:22Z", "digest": "sha1:MDWKLMDA5UYS63UQE6QHBX2BSOXJY73I", "length": 2861, "nlines": 69, "source_domain": "palakneeti.org", "title": "People Vs. Verdict(Narmada) | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5260-pravin-togadia-on-ram-manadir", "date_download": "2018-08-14T13:16:20Z", "digest": "sha1:PXNGI4S55HWPBOPTLMSRVMUZ46CYME7B", "length": 4765, "nlines": 126, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "जनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय, ट्रिपल तलाकसाठी नाही - प्रविण तोगडीयांचा हल्लाबोल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय, ट्रिपल तलाकसाठी नाही - प्रविण तोगडीयांचा हल्लाबोल\nजनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय. ट्रिपल तलाकसाठी नाही. त्यामुळे संसदेत राम मंदिरासाठी कायदा व्हायला हवा अशी सल्ला वजा टीका विश्व हिंदु परिषदेचे नेते डॉक्टर प्रविण तोगडीया यांनी केलीय.\nट्रिपल तलाक संदर्भात कायदा करणं हा सरकारचा विषय आहे. मात्र, ज्यासाठी जनतेनं तुम्हाला निवडुन दिलय ते आधी करा. त्यामुळे राम मंदिरासाठीचा प्रश्न मोकळा हाईल अस वक्तव्य त्यांनी यावेळी केलय.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-obstacles-cereals-purchasing-msp-purchasing-centers-jalgaon-district-2757", "date_download": "2018-08-14T13:29:28Z", "digest": "sha1:64U4LHHGT4V3P5BXLQCMUGQP2M5PUIK5", "length": 16239, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, obstacles in cereals purchasing on MSP purchasing centers in jalgaon district, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावात भरडधान्य खरेदी केंद्रांवरही नियमांचा अडथळा\nजळगावात भरडधान्य खरेदी केंद्रांवरही नियमांचा अडथळा\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nजळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदी केंद्र आठ दिवसांपूर्वी सुरू केले; मात्र खरेदीत ॲपद्वारे नोंदणीच्या अडचणी, गोदामे उपलब्ध न होणे अशा अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे या केंद्रांवर अद्याप एक दाणाही धान्य खरेदी होऊ शकलेली नाही.\nजिल्ह्यात मागील महिन्यात १५ भरडधान्य खरेदी केंद्रे मार्केटिंग फेडरेशनने सुरू केली; पण यापैकी एकाही केंद्रावर एक दाणाही आठवडाभरात आला नाही. संबंधित तालुक्‍यांमधील सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ सबएजंट म्हणून हे केंद्रे चालवत आहेत.\nजळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदी केंद्र आठ दिवसांपूर्वी सुरू केले; मात्र खरेदीत ॲपद्वारे नोंदणीच्या अडचणी, गोदामे उपलब्ध न होणे अशा अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे या केंद्रांवर अद्याप एक दाणाही धान्य खरेदी होऊ शकलेली नाही.\nजिल्ह्यात मागील महिन्यात १५ भरडधान्य खरेदी केंद्रे मार्केटिंग फेडरेशनने सुरू केली; पण यापैकी एकाही केंद्रावर एक दाणाही आठवडाभरात आला नाही. संबंधित तालुक्‍यांमधील सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ सबएजंट म्हणून हे केंद्रे चालवत आहेत.\nकेंद्रात ऑनलाइन नोंदणीशिवाय शेतमाल खरेदी होणार नाही. या नोंदणीसाठी संबंधित केंद्रातील व्यवस्थापकांच्या स्मार्ट फोनमध्ये नोंदणी ॲप डाउनलोड करायचे आहे. एका खासगी कंपनीने ते ॲप दिले असून, ते मागील आठवड्यात अनेक व्यवस्थापकांनी डाउनलोड केले. सोमवारीही (ता. ६) त्यासंबंधीचे कामकाज काही ठिकाणी सुरू होते. हे ॲप हाताळणीबाबत व्यवस्थापकांना अडचणी येतात. अनेक जण तंत्रस्नेही (टेक्‍नोसॅव्ही) नसल्याने अडचणी अधिक आहेत. त्यामुळे नोंदणी करता येत नाही. जे शेतकरी येतात, त्यांना परतावून लावले जात असल्याची माहिती मिळाली.\nखरेदी केंद्रात येणारा मा�� साठवणुकीसाठी वखार महामंडळ व इतर सहकारी संस्थांची गोदामे काही शेतकरी संघांना अजूनही उपलब्ध झालेली नाही. जळगाव, चोपडा येथेही समस्या आहेत. संबंधित तालुका तहसील प्रशासनाकडून ही गोदामे उपलब्ध करून घेण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनने दिले आहेत. गोदामे नसल्याने काही ठिकाणी खरेदी सुरू झालेली नसल्याचे सांगण्यात आले.\nशेतमालात १४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आर्द्रता नको, माती, कचरा नको, अशा अनेक अटी दर्जेदार (एफएक्‍यू) मालासंबंधी केंद्रांवर आहेत. असा माल शेतकऱ्यांकडे यंदा फारसा नाही. अर्थातच पाऊस नव्हता तेव्हा व नंतर परतीच्या पावसात ज्वारी, बाजरीला फटका बसला. तसेच माल विक्रीपूर्वी नोंदणी करताना आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक मागितला जात आहे. अनेक वृद्ध शेतकऱ्यांचे आधार क्रमांक लिंक होत नसल्याने अडचणी अधिकच्या येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nमका प्रशासन ऊस पाऊस पॅन कार्ड मोबाईल\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/chhagan-bhujbals-reaction-came-out-bail-115522", "date_download": "2018-08-14T13:38:17Z", "digest": "sha1:L7CKMYKQXBHICU7RJWPBMTBPVCGEKRFS", "length": 13247, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chhagan Bhujbal's reaction came out on bail भुजबळ म्हणतात \"झाले मोकळे आकाश... ' | eSakal", "raw_content": "\nभुजबळ म्हणतात \"झाले मोकळे आकाश... '\nशुक्रवार, 11 मे 2018\nमुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, \"होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो. केईएम रुग्णालयात दोन महिन्यांपासून होतो, डॉ. सुपे आणि त्यांच्या सर्व टीमने माझी काळजी घेतली, त्यामुळे जीवघेण्या आजारातून बाहेर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र काय���च असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, \"होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो. केईएम रुग्णालयात दोन महिन्यांपासून होतो, डॉ. सुपे आणि त्यांच्या सर्व टीमने माझी काळजी घेतली, त्यामुळे जीवघेण्या आजारातून बाहेर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमाध्यमांना उत्तर देताना ते म्हणाले, की आता मी घरात आराम करणार आहे. जास्त \"बाईट' देऊ नका, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. असे सांगताना भाजप खासदाराच्या वाक्‍याचा हवाला देत, \"महाराष्ट्र सदन बहोत ही सुंदर, लेकीन बनानेवाला अंदर' अशी कोपरखळीदेखील भुजबळ यांनी लगावली.\nदरम्यान, शिवसेने सोबत 25 वर्षांचा घरोबा आहे. अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी माझ्याबाबत चांगल्या भावना व्यक्‍त केल्या. त्याचे समाधान असल्याचेही भुजबळ म्हणाले. तर राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी (10 जून) प्रकृती ठीक असेल तरच उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nप्रकृती सुधारल्यानंतर महाराष्ट्रासह देशभर फिरणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. \"\"मला जामीन मिळाला त्या दिवशी पहिला फोन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आला होता,'' असेही त्यांनी सांगितले.\nया वेळी भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मिश्‍किलपणे उत्तरे दिली. तुरुंगातील अनुभव कसा होता, असा प्रश्‍न विचारल्यावर ते \"जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे', असे भाष्य त्यांनी केले.\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणास���ठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/04/chemical-elements-and-its-property-part2.html", "date_download": "2018-08-14T13:21:29Z", "digest": "sha1:5WKBFM5TB6OMJNUS5YNWHN2VVSXQCGZO", "length": 24848, "nlines": 129, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nScience मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म - भाग २\nमूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म - भाग २\nहायड्रोजन अणुक्रमांक : १\n०१. H2 स्वरूपातील हायड्रोजन वायू पॅरासेल्सस ह्या स्विस अल्केमिस्टने\nप्रथम तयार केला. त्याने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रक्रियेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला त्या वेळेस हायड्रोजन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे ह्याची कल्पना नव्हती.\n०२. १६७१ मध्ये रॉबर्ट बॉइल ह्या आयरिश रसायनशास्त्रज्ञाने हायड्रोजनचा पुन्हा शोध लावला व सौम्य आम्ल आणि लोखंडाच्या चूर्णाच्या प्रक्रियेतून हायड्रोजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला.\n०३. १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने हायड्रोजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने \"ज्वलनशील हवा\" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने हायड्रोजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून पाऱ्यामधून मुक्त झालेला घटक आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला. पण हायड्रोजनच्या अनेक कळीच्या गुणधर्मांचे त्याने अचूक वर्णन दिले. असे असले तरी, मूलद्रव्य म्हणून हायड्रोजनचा शोध लावण्याचे श्रेय सर्वसाधारणपणे त्यालाच दिले जाते.\n०४. १७८३ मध्ये आंत्वॉन लवॉसिए ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते, म्हणून त्या वायूला हायड्रोजन असे नाव दिले. हायड्रोजनच्या नावाची उत्पत्ती-प्राचीन ग्रीक भाषेतील हायडॉर म्हणजे पाणी, तर जेनेस म्हणजे तयार करणे या शब्दांच्या संयोगातून झाली आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होते म्हणून 'पाणी तयार करणारा' अर्थात 'हायड्रोजन' असे त्याचे नामकरण केले.\n०५. हायड्रोजनचे औद्योगिकरीत्या उत्पादन मिथेनसारख्या कर्बोदकापासून केले जाते. इलेक्ट्रॉलिसिस पद्धतीने पाण्यापासूनही हायड्रोजन तयार करता येतो, पण नैसर्गिक वायूपासून हायड्रोजन मिळवण्यापेक्षा ही पद्धत खूपच जास्त महाग पडते.\n०६. हायड्रोजन हे खनिज तेलापेक्षा ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत सर्वात कार्यक्षम इंधन ठरते. पेट्रोल दर लिटरमध्ये ४२००० बी. टी. यु.(ब्रिटिश थर्मल युनिट) तर द्रव हायड्रोजन दर लिटरला १,३४,५०० बी. टी. यु. एवढी उष्णता निर्माण करतो. परंतु याच्या निर्मितीचा खर्च परवडत नसल्यामुळे हायड्रोजन हे प्रचलित साधन होण्यात अडचण येत आहे.\n०७. गुणधर्म :- हायड्रोजन H ह्या चिन्हाने दर्शवितात. सामान्य तापमानाला आणि दाबाला हायड्रोजन वायुरूपात असतो. हायड्रोजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना हायड्रोजन रेणू प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात. हायड्रोजन हे सर्वांत हलके मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन हायड्रोजनचे आहे.\n०८. हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन हेच मूलद्रव्य प्लाज्मा या स्वरूपात सापडते. पृथ्वीवर हायड्रोजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो.\n०९. हवेमध्ये हायड्रोजन अतिशय जलदपणे पेट घेऊ शकतो. ६ मे १९३७ रोजी हिंडेनबर्ग अपघात त्यातील हायड्रोजनने जलद पेट घेतल्याने झाला. हायड्रोजन वायू इतका ज्वलनशील असतो की एकूण हवेमध्ये तो ४ टक्के इतका कमी असला तरी पेट घेऊ शकतो. त्याच्या ज्वलनाची ऊर्जाशक्ती २८६ किलो जूल/मोल एवढी आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाचे रासायनिक समीकरण :\n2H2(g) + O2(g) → 2H2O(l) + ५७२ किलोजूल (२८६ किलोजूल/मोल)\n१०. हायड्रोजन वायू संक्रमणी धातूंमध्ये व विरळा मृद्धातूंमधे अतिशय सहज विरघळू शकतो. तसेच तो स्फटिक धातूंमधे व अस्फटिक धातूंमध्येही विरघळतो. हायड्रोजनची विरघळण्याची क्षमता ह्या धातूंच्या स्फटिकांच्या स्थानिक विकृती आणि अशुद्धतेमुळे वाढते.\n११. प्राणवायू बरोबर वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून पेटवला असता हायड्रोजनचा स्फोट होतो. हवेमध्ये तो अतिशय जोरदार पेटतो. हायड्रोजन-प्राणवायूच्या ज्वाला अतिनील ऊर्जालहरी असतात आणि त्या साध्या डोळ्यांना जवळजवळ अदृश्य असतात. त्यामुळे हायड्रोजनची गळती आणि ज्वलन नुसते बघून ओळखणे अवघड असते.\n१२. हायड्रोजनच्या ज्वलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ज्वाला अतिशय जलदपणे हवेत वर जातात, त्यामुळे हायड्रोकार्बनच्या आगीपेक्षा त्यातून कमी नुकसान होते. म्हणूनच हिंडेनबर्ग अपघातातील दोन-तृतीयांश लोक हायड्रोजनच्या आगीतून वाचले.\n१३. महत्व / उपयोग :- या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या हायड्रोजनचा वापर संरक्षित पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा हायड्रोजनचा वापर मुख्यत्वे खनिज- इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी व अमोनियाच्या उत्पादनासाठी केला जातो.\n१४. हायड्रोजन बहुतांशी मूलद्रव्यांबरोबर संयुग तयार करू शकतो, आणि बहुतांशी अतिशुद्ध संयुगांचा तो घटक असतो. आम्ल-अल्कली यांच्या रसायनशास्त्रात हायड्रोजनची प्रमुख भूमिका असते.\n१५. अनेक धातू हायड्रोजनच्या शोषणामुळे ठिसूळ होत असल्याने हायड्रोजनचे विद्रवण आणि शोषण ह्यांचे गुणधर्म धातुशास्त्राच्या दृष्टीने आणि त्याला सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात.\n१६. सुरुवातीस हायड्रोजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H2 हा वायू सल्फ्यूरिक आम्ल आणि लोह ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात असे. हिंडेनबर्ग हवाईजहाजातही H2 वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H2 च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू हेलियम हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.\n०१. हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहीत, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे २ अणूक्रमांकाचे रासायनिक मूलद्रव्य आहे.\n०२. हेलियमचा वितळण्याचा आणि वायूरूप होण्याचा बिंदु सर्व मूलद्रव्यात सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तपमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायूरूपातच सापडतो.\n०३. हेलियमचा शोध १८ ऑगस्ट १८६८ रोजी सूर्याच्या क्रोमोस्फियरच्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नामकरण हे ग्रीक भाषेतील हेलियॉस अशा सूर्य ह्या अर्थी शब्दावरूनच करण्यात आले आहे.\n०४. सिंधुदुर्गातील विजयदुर्ग हेलियम वायूच्या शोधाचा साक्षीदार आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरुन, हेलियमचा शोध लावला होता . विजयदुर्गावर मुक्कामी असतांना, सूर्याभोवती असणा-या पिवळ्या रंगाच्या रेषा म्हणजेच हेलियम वायु असल्याचा शोध लॉकियर यांनी लावला. त्यामुळेच १८ ऑगस्ट हा 'हेलियम डे' म्हणून जगभरात साजरा केला जातो. हेलियमच्या जन्माचे ठिकाण म्हणून विजयदुर्गचे नाव जगभर प्रसिद्ध आहे.\n०१. (Be) (अणुक्रमांक ४) बेरिलियम (बिडूर) हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही. हा धातू पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ आहे.\n०२. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अंगी असल्याने याचा वापर अवकाश अभियांत्रिकीत शक्य झाला.\n०३. बेरिलियमपासून तयार होणारे भाग आपली तंतोतंत घडण आणि काटेकोर आकार फार उत्तम प्रकारे टिकवू शकतात. यामुळे अग्निबाणांची, अवकाशयानांची, कृत्रिम उपग्रहांची स्थैर्यता राखणाऱ्या आणि दिशानिश्चिती करणाऱ्या गायरोस्कोप उपकरणात बेरिलियमपासून बनविलेले भाग मोठ्या प्रमाणात वापरले जातात.\n०४. बेरिलियमचे ज्वलन होतांना दर कि. ग्रॅ. ला १५,००० किलोकॅलरी एवढी प्रचंड उष्णता बाहेर पडते म्हणून पृथ्वीबाहेर होणाऱ्या अवकाश उड्डाणात एक अत्यंत कार्यक्षम इंधन म्हणूनही बेरिलियमचा उपयोग करण्याच्या दृष्टीने विचार होत आहेत.\n०५. अति हलक्या धातूंपैकी एक असूनही बेरिलियम उत्कृष्ट ताकदीचे आहे. शिवाय मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम यांच्या पेक्षाही त्याचा उकळणबिंदू जास्त वरचा आहे.\n०६. बेरिलियम आणि तांबे यांच्या बेरिलियम-ब्राँझ नामक मिश्रधातूचे अनेक प्रकार विमान उद्योगात विस्तृतपणे वापरले जातात. आवश्यक असलेली उच्च ताकद, सतत होणाऱ्या ताणामुळे येणारी मरगळ दूर ठेवण्याची क्षमता, गंजरोधकता हे गुण बेरिलियम-ब्राँझ या मिश्र धातूच��या अंगी आहेत. या कारणाने विमानात वापरले जाणारे १,००० पेक्षाही जास्त सुटे भाग हे बेरिलियम-ब्राँझ पासुन बनविलेले असतात.\n०७. या मिश्रधातूचा उपयोग काही हत्यारे बनविण्यासाठीही होतो व त्यांचा वापर स्फोट होऊ शकेल अशा ठिकाणी केला जातो. कारण या मिश्रधातूच्या आपटण्याने कोणत्याही प्रकारची ठिणगी निघत नाही. बेरिलियम- मॅग्नेशियम, बेरिलियम-लिथियम ही संयुगेही मोठ्या प्रमाणात वापरली जातात.\n०८. बेरिलियमच्या अनेक खनिजांपैकी पाचू , बेरूज, हेलियोडोर, वैडूर्य , फेनाकाइट, युक्लेज, हेमवैदूर्य , व्हेरोबायेव्हाइट आणि अॅलेझांड्राइट असे काही विशेष गाजलेले खनिज पदार्थ आहेत. यापैकी हिरव्या एमराल्डची चमक, रंगाची शुद्धता, काळीशार वाटणारी गडद हिरव्या रंगापासून ते नेत्रदीपक चमचमत्या मोरपंखी रंगाचे अनेक प्रकार कित्येक शतकांपासून मानवाला भुरळ घालत आले आहेत. तर अॅलेझांड्राइट हा विस्मयजनक प्रकार असून तो दिवसा गर्द हिरव्या रंगाचा असतो तर हा रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात किरमिजी रंगात दिसतो.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/bcci-should-give-membership-tca-115555", "date_download": "2018-08-14T13:36:09Z", "digest": "sha1:4ABUHHXT4EKCVSQSG2YB4JRDJVZHIDFA", "length": 13261, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "BCCI should give a membership - TCA बीसीसीआयने आम्हाला सदस्यत्व द्यावे - टीसीए | eSakal", "raw_content": "\nबीसीसीआयने आम्हाला सदस्यत्व द्यावे - टीसीए\nशुक्रवार, 11 मे 2018\nमुंबई : मुंबई प्रेस क्लब येथे 'दी तेलंगणा क्रिकेट एसोसिएशन' (टीसीए) तर्फे पत्रक��र परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी तेलंगना क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन बीसीसीआयने आम्हाला सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली असल्याचे सांगितले. या संदर्भात बीसीसीआयमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून हा प्रश्न प्रलंबित असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत टीसीएचे उपाध्यक्ष हरिनाथ रेड्डी, सहसचिव श्रीनिवास घारगे उपस्थित होते.\nमुंबई : मुंबई प्रेस क्लब येथे 'दी तेलंगणा क्रिकेट एसोसिएशन' (टीसीए) तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी तेलंगना क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन बीसीसीआयने आम्हाला सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली असल्याचे सांगितले. या संदर्भात बीसीसीआयमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून हा प्रश्न प्रलंबित असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत टीसीएचे उपाध्यक्ष हरिनाथ रेड्डी, सहसचिव श्रीनिवास घारगे उपस्थित होते.\nतेलंगणातील 30 जिल्ह्यात विविध वयोगटातील जवळपास 12 हजार मुले-मुली क्रिकेट खेळ खेळतात. अशी माहिती तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे महासचिव धरम रेड्डी यांनी दिली. रेड्डी पुढे म्हणाले की, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन फक्त हैद्राबाद शहरात राहणाऱ्या क्रिकेटर्स करीता आहे. तीन वर्षा पूर्वीच टीसीएने बीसीसीआयला कळविले होते की, तेलंगना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूना राष्ट्रीयस्तरावर आपले कसब दाखविण्याची संधी द्यावी. टीसीएने आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सैय्यद आबिदअली यांच्या सहित खेळाडूना नवयुवक आणि युवतीना प्रशिक्षण दिलेले आहे.\nतेलंगणा सरकारने एल.बी.स्टेडियम आणि अन्य खेळांची मैदाने क्रिकेट खेळण्यास उपलब्ध करुन दिलेली आहेत. गेल्या तीन वर्षापासून बीसीसीआयच्या नियमानुसार 14 हजार सामने खेळविण्यात आलेले आहेत. 29 लीग सामनेही खेळविण्यात आलेले असल्याची माहितीही टीसीएने दिली आहे.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nराहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा\nहुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी....\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nलोकसभा निवडणुकीत कोणाशीही युती नाही: चंद्रशेखर राव\nहैदराबाद : लोकसभा निवडणुकाच्या आधी सर्व भाजप विरोधी पक्ष एकत्र येण्याची चिन्हे दिसत असताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख...\nगोवारी समाज आदिवासीच, एसटीमध्ये आरक्षण मिळणार\nनागपूर : चोविस वर्षांपूर्वी 114 गोवारींनी दिलेल्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. गोवारी समाज आदिवासीच आहे, असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/sixteen-animals-burned-fire-111902", "date_download": "2018-08-14T13:52:00Z", "digest": "sha1:LKIFZYTAZ533VHRBAZPDHJ6TT2WPAU4A", "length": 10334, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sixteen Animals Burned in Fire गोठ्याला आग; 16 जनावरे जळली | eSakal", "raw_content": "\nगोठ्याला आग; 16 जनावरे जळली\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nटोळ बुद्रुक येथे महमद सालेह हुर्जुक यांचा गोठा असुन या गोठ्याला आज दुपारी अचानक आग लागली.\nमहाड - तालुक्यातील टोळ बुद्रुक गावातील एका गोठ्याला आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत 16 जनावरे जळून मरण पावली तर दोन जनावरे गंभीर भाजली आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही.\nटोळ बुद्रुक येथे महमद सालेह हुर्जुक यांचा गोठा असुन या गोठ्याला आज दुपारी अचानक आग लागली. वीटकाम केलेला व छपराला पत्रे असलेल्या या गोठ्यातील पाच हजार पेंढा जळून खाक झाला. गोठ्यात आग पसरल्याने गोठ्यातील बकऱ्या, बैल, रेडा व कुत्रा आगीत होरपळून मरण पावले तर दोन म्हशी गंभीररित्या भाजल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी हि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nजोतिबा डोंगरावर श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी\nजोतिबा डोंगर - येथील श्री जोतिबा मंदिरात असणाऱ्या आदी माया श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी (ता 16 ) होत आहे. या यात्रेची सर्व...\nनिवडणुकीतील पैशाचा वापर भविष्यात घातक : हेमेंद्र महाजन\nजळगाव : \"मतदान' हा शब्द आता बदलण्याची गरज आहे, त्यातील \"दान' या शब्दाचे महत्त्वच संपण्याची स्थिती आजच्या निवडणुकीतील \"आर्थिक' उलाढालीमुळे निर्माण...\nम्हाप्रळ - आंबेत पूल कमकुवत असल्याच्या फलकाने संभ्रम\nमंडणगड - रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पुलावर दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमकुवतचा फलक लावण्यात आल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-common-wealth-games-107127", "date_download": "2018-08-14T13:51:47Z", "digest": "sha1:W6D27YGQMIRJJ63XCBKH2BI6DVTU7QHC", "length": 11450, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news common wealth games राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा उद्यापासून | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा उद्यापासून\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ चोवीस तास बाकी आहेत. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे या स्पर्धेला बुधवारी (ता. ४) सुरवात होईल. राष्ट्रकुल स्पर्धेचे संयोजन करणारे गोल्ड कोस्ट हे ऑस्ट्रेलियातील पाचवे शहर. २०११ मध्ये या शहराला यजमानपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेसाठी शुभंकर म्हणून ऑस्ट्रेलियातील एक प्राणी कोआला याची निवड करण्यात आली आहे. त्याचे ‘बोरोबी’ असे नामकरण करण्यात आले आहे. राष्ट्रकुलमध्ये समाविष्ट असणारे बहुतेक देश या स्पर्धेत सहभागी होतील. याचवर्षी ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सराव म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाईल.\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ चोवीस तास बाकी आहेत. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे या स्पर्धेला बुधवारी (ता. ४) सुरवात होईल. राष्ट्रकुल स्पर्धेचे संयोजन करणारे गोल्ड कोस्ट हे ऑस्ट्रेलियातील पाचवे शहर. २०११ मध्ये या शहराला यजमानपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेसाठी शुभंकर म्हणून ऑस्ट्रेलियातील एक प्राणी कोआला याची निवड करण्यात आली आहे. त्याचे ‘बोरोबी’ असे नामकरण करण्यात आले आहे. राष्ट्रकुलमध्ये समाविष्ट असणारे बहुतेक देश या स्पर्धेत सहभागी होतील. याचवर्षी ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सराव म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाईल.\nवॉटर कप विजेत्या गावांची माणमध्ये जल्लोषी मिरवणूक\nमलवडी - सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 स्पर्धेत माण तालुक्याने विजेतेपद व संयुक्त उपविजेतेपद मिळविल्याने माणवासीयांच्या आनंदाला उधाण आले. आज वॉटर...\nशास्त्री-कोहली यांची बीसीसीआय करणार चौकशी\nनवी दिल्ली- भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत स्वीकारलेल्या शरणागतीची बीसीसीआयनेही दखल घेतली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी तुमची कोणती...\nविद्यार्थ्यांनी I.A.S बनण्याची इच्छा मनामध्ये बाळगावी - निधी चौधरी\nमुंबादेवी: \"लाल दिवा मिळवण्यासाठी नाही तर लोकांच्या हृदयामध्ये ज्ञानाचे दिवे उजळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी I.A.S बनण्याची इच्छा मनामध्ये बाळगावी” असे...\nविद्यापीठ स्तरावर रग्बी, शालेय स्‍पर्धांना ठेंगाच\nकोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेतून रग्बी खेळ वगळल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्रेसष्टाव्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र...\nवर्ल्डकप नेमबाजी चौथ्यांदा भारतात\nमुंबई- भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/double-decker-nagpur-metro/", "date_download": "2018-08-14T14:29:38Z", "digest": "sha1:DTXZLV3ONOF25MMUHJLQAVC3QYXGHDE7", "length": 33856, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Double-Decker Of Nagpur Metro | असा बनतोय नागपूर मेट्रोचा डबल डेकर | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपत��� पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nअसा बनतोय नागपूर मेट्रोचा डबल डेकर\nवर्धा रोडवरून जाताना मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे सहज लक्ष जाते. या बांधकामाचे निरीक्षण करीत असतानाच मेट्रोचा निर्माणाधीन डेबल डेकर पूल दृष्टीस पडतो. असा पूल शहरात पहिल्यांदाच बांधला जात आहे.\nठळक मुद्देरिब अ‍ॅण्ड स्पाईन तंत्रज्ञानाचा उपयोग: नागपुरातील पहिलाच पूल\nनागपूर : वर्धा रोडवरून जाताना मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे सहज लक्ष जाते. या बांधकामाचे निरीक्षण करीत असतानाच मेट्रोचा निर्माणाधीन डेबल डेकर पूल दृष्टीस पडतो. असा पूल शहरात पहिल्यांदाच बांधला जात आहे. या पुलाच्या बांधकामाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. पुलाचे बांधकाम नेमके कोणत्या पद्धतीने केले जात आहे, हा अनेकांच्या मनात असलेला प्रश्न ‘लोकमत’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी रिब अ‍ॅण्ड स्पाईन तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल उभारला जात असल्याचे समोर आले. काय आहे हे तंत्रज्ञान जाणून घ���ऊ या.\nया पुलाचे बांधकाम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन ३५० कोटी रुपये खर्च करून नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. सोनेगाव पोलीस स्टेशनच्या समोरून अजनी चौकातील खासगी इस्पितळाजवळ डबलडेकर पुलाचे बांधकाम जोरात सुरू आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे खालच्या पुलावर वाहने चालतील व वरच्या पुलावरून मेट्रो धावणार आहे. मात्र, मेट्रोचे पिलर दोन-दोन पुलांचा भार कसा सहन करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काहींच्या मनात याची धास्तीही निर्माण झाली आहे. मात्र, चिंता करण्याचे कारण नाही. या पुलाचे बांधकाम करताना प्रमुख चार पैलूंवर लक्ष देण्यात आले आहे. सर्वात पहिला म्हणजे हाय टेन्साईल स्ट्रेंड वायर. हा एका विशेष प्रकारचा वायर असून देशात फक्त टाटा स्टील व उषा मार्टिन कंपनीतर्फेच तयार केला जातो. ८ एमएम जाडीच्या या वायरला गरम करून ठोकून २.३ एमएमचे केले जाते. यानंतर एका वायरच्या चारही बाजूंनी सहा वायर लावले जातात. मध्यभागी असणारा वायर सरळ असतो तर इतर वायर दोरीसारखे गुंडाळले जातात. यामुळे हा वायर अधिक मजबूत होतो. या पूर्म सेटला एक स्ट्रेंड म्हटले जाते. एलिवेटेड मेट्रो रुटसाठी बनविण्यात आलेल्या स्ट्रक्चर (स्लॅब) मध्येही हेच स्ट्रेंड वापरण्यात आले आहेत. डबल डेकर पुलातही याचा उपयोग केला आहे.\nडबल डेकर पुलात खालच्या पुलाला दोन भागात विभागले आहे. एक स्पाईन व दुसरा रिब आहे. स्पाईन ही दोन पिलरच्या मधोमध लावलेली स्लॅब आहे तर रिब स्पाईन ही दोन्हीकडून लागणारी स्लॅब आहे. स्पाईनमध्ये मधला भाग पोकळ असतो. याच्या खालच्या भागात मोठमोठो खड्डे असतात. जेव्हा दोन पिलरच्या मध्ये सर्व स्पाईन लागतात तेव्हा सर्व खालच्या भागातील छिद्रांमधून हाय टेन्साईल स्टॅण्ड वायर टाकून त्याला जोरात ओढून ‘लॉक’ केले जाते. यामुळे सर्व स्पाईन आपसात घट्ट चिटकून एका स्ट्रक्चरचे रुप धारण करतात. स्पाईन प्रमाणेच रिब मध्येही वरच्या भागात छिद्र असतात. यातही हाय टेन्साईल स्ट्रेंड वायर टाकून तिला जोरात ओढून ‘लॉक’ केले जाते. या प्रक्रियेला ‘प्री स्ट्रेसिंग’ म्हटले जाते. एखाद्या धाग्यात मोती टाकून त्याला ओढून बांधण्यासारखीच ही प्रक्रिया असते. पुलाच्या स्पाईनच्या आतील भाग पोकळ ठेवण्याचेही एक कारण आहे. यामुळ��� पुलाचे वजन तर कमी होतेच पण सोबतच भविष्यात ड्रेनेज व अन्य कामासाठी ही जागा वापरता येणार आहे.\nमेट्रो रेल्वेच्या सामान्य पिलरच्या तुलनेत डबल डेकर पुलाच्या पिलरच्या बांधकामासाठी बरेच बदल करण्यात आले आहेत. सामान्य मेट्रो पिलरच्या बांधकामासाठी जमीन खोदून चार पायवे बनविले जातात. यानंतर जमिनीवर चबुतरा उभारून मध्ये मेट्रो पिलर उभारला जातो. डबल डेकर पुलाच्या पिलरसाठी जमीन खोदून आठ पायवे तयार केले जातात. यानंतर चबुतरा तयार करून पिलर उभारला जातो. याची जाडी सामान्य पिलरपेक्षा अधिक असते. यामुळे पिलर पुलाचे वजन सहन सहन करतो.\nपिलर किती वजन सहन करणार \nडबल डेकर पुलामध्ये खालचा पूल ७२५ टन व वरचा मेट्रोचा पूल ४०० टनासह एकूण ११२५ टन वजन सहन करेल. याशिवाय या पुलावरून धावणाऱ्या दोन मेट्रो रेल्वे, अन्य वाहनांचे वजन, त्यातून होणारे व्हायब्रेशन हा सर्व भार हा पिलर सहन करणार आहे.\nजामठा येथे तयार होत आहेत स्पाईन व रिब\nजामठा येथील कास्टिंग यार्डमध्ये डबल डेकर ब्रिजचे स्पाईन (मधली स्लॅब) व रिब (स्पाईनच्या दोन्हीकडील स्लॅब) तयार होत आहे. तयार झाल्यानंतर त्यांना मोठ्या क्रेनच्या साहाय्याने साईटवर आणून लाँचिंग गर्डरच्या मदतीने पिलरच्या मध्ये लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nकाही भाग असेल सहा लेनचा\nडबल डेकर ब्रिज, पिलर नंबर ४१ ते ५७ पर्यंत ६ लेनचा राहील. यामुळे मनीषनगर रेल्वे ओव्हरब्रिज व अंडरपासचा ब्रिज येऊन जोडल्या जाईल. या भागात ४८० मीटरचा हा पूल ६ लेनचा असेल. याची रुंदी २६.५ मीटर राहील. उर्वरित पूल चार लेनचा असेल. याची रुंदी १९.५ मीटर राहील.\nनागपुरात १८ धार्मिक स्थळांचे अनधिकृत बांधकाम हटविले\nव्यवहारातून दोन हजाराच्या नोटा गायब\nरेतीच्या वादातून नागपूरनजीकच्या पिपरीत फायरिंग\nनागपुरातील कोराडी भागात भूखंडाच्या वादातून तरुणाचा खून\nपीककर्जमाफी ठरली डोकेदुखी : हंगामात पैसे आणायचे कुठून\nनागपुरात कुख्यात पिन्नू पांडेवर गोळीबार\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nनागपूर जिल्ह्यात ट्रकने दोन शालेय विद्यार्थ्यांना चिरडले\nशेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’\nसूफी गायन म्हणजे ‘खुदा’ची इबादत’; ‘नूरा सिस्टर्स’ची भावना\nधनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; नागपूर-वर्धा महामार्गावर रास्ता रोको\nशाळा बोलकी झाली अन् किलबिल वाढली\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/dussara-marathi/dussehra-poojan-according-to-rashi-117092900018_1.html", "date_download": "2018-08-14T14:04:11Z", "digest": "sha1:XECPWTRPA6AE5LAQR25CYQ2N3HA2BHEO", "length": 12781, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राशीनुसार करा दसरा पूजन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराशीनुसार करा दसरा पूजन\nमेष: श्रीराम पूजन करा, ॐ रामभद्राय नमः मंत्राचा जप करा.\nवृषभ: हनुमान पूजन करा, ॐ आञ्जनेयाय नमः मंत्राचा जप करा.\nमिथुन: रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा.\nकर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nसिंह: श्रीराम पूजन करा, ॐ जनार्दनाय नमः मंत्राचा जप करा.\nकन्या: हनुमान पूजन करा, \"ॐ शर्वाय नमः\" मंत्राचा जप करा.\nतुला: रामाच्या दरबारात मध अर्पित करा.\nवृश्चिक: हनुमानाला जाईचं अत्तर चढवा.\nधनू: तुळस पान हातात घेऊन ॐ दान्ताय नमः मंत्राचा जप करा.\nमकर: देवी सीता आणि प्रभू रामाला मोली चढवा.\nकुंभ: ॐ वायुपुत्राय नमः मंत्राचा जप करा.\nमीन: रामदरबारात मेंदी अर्पित करा.\nसोने लुटण्याविषयी काही कथा....\nफलदायी आहे प्रभू रामाचे हे 10 अद्भुत मंत्र\nकाय खरंच रावणाला दहा तोंडे होती\nदसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने का देतात \nदसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा\nयावर अधिक वाचा :\nराशीनुसार करा दसरा पूजन\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nएखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\nचांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\nशत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\nवेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\nआजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\nभावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\nवडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\nभावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\nसामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\nप्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gajanankirtikar.com/blog/", "date_download": "2018-08-14T13:15:56Z", "digest": "sha1:QV4UJ7HUPKFY7SRKELRE7FF7IVTA4F6V", "length": 6177, "nlines": 54, "source_domain": "www.gajanankirtikar.com", "title": "ब्लॉग | Senior Shivsena Leader Gajanan Kirtikar | Member of Parliament from North West Mumbai", "raw_content": "\nहृदयशस्‍त्रक्रियेसाठी लागणारे स्‍टेंटस् फक्‍त 7 हजार रूपय��त मिळणार खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या प्रयत्‍नांना यश\nआजच्‍या धकाधकीच्‍या जीवनशैलीत अन्‍न व भाज्‍यांमध्‍ये वापरात येणा-या खत व किटक नाशकांमुळे संपूर्ण देशात रक्‍तदाब व मधुमेहाच्या रूग्‍णांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी बहुतांश रूग्‍ण हृदय विकारामुळे आजारी होत आहेत. हृदय विकाराचा झटका आल्‍यानंतर सर्वप्रथम रूग्‍णावर अॅन्‍जोग्राफी व अॅन्‍जाप्‍लास्‍टी केली अधिक वाचा »\nअर्थसंकल्प २०१७-१८ असमाधानकारक – गजानन कीर्तिकर\nविद्यमान अर्थसंकल्प नोटबंदीनंतरचा आहे त्यामुळे देशातील मध्यमवर्गीय व दुकानदार, व्यावसायिक व लघुउद्योजक यांना किमान कररचनेमध्ये सवलत मिळायला हवी होती ती मिळाली नाही, अर्थसंकल्प हा पुर्णतः असमाधानकारक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी अर्थसंकल्प २०१७-१८ वर बोलताना दिली. अधिक वाचा »\nनिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करा – खा. गजानन कीर्तिकर\nदिनांक ३० नोव्हेंबर २०१६ रोजी संसदेच्या शुन्य प्रहरात शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी मागिल अनेक वर्षांपासून खंडीत असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीच्या मुद्द्याला हात घातला. खासदार श्री. गजानन कीर्तिकर हे स्वतः बँकींग क्षेत्रातील असून ते सध्या देशातील विविध बँक कर्मचारी संघटनांचे अधिक वाचा »\nअर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवर खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत आग्रही मागण्या.\nदिनांक ४ ऑगस्ट २०१६ रोजी संसदेत अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवर चर्चा होती. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत अभ्यासपुर्ण व आग्रही मागण्या मांडल्या त्या खालीलप्रमाणे :- अपंगांना साहित्य पुरवण्यासाठी केंद्राने राज्याला फक्त ५ कोटी ७८ लाख अनुदान दिले ते किमान अधिक वाचा »\nहृदयशस्‍त्रक्रियेसाठी लागणारे स्‍टेंटस् फक्‍त 7 हजार रूपयात मिळणार खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या प्रयत्‍नांना यश\nअर्थसंकल्प २०१७-१८ असमाधानकारक – गजानन कीर्तिकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ind-vs-nz-will-play-sweep-shot-against-spinners-says-tom-latham/", "date_download": "2018-08-14T13:34:42Z", "digest": "sha1:LLXEF4MEK52LNWMJKQI5V2IE6K5COLPY", "length": 9611, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "स्वीप शॉट'मुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना खेळणे सोपे झाले: टॉम लेथम -", "raw_content": "\nस्वीप शॉट’मुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना खेळणे सोपे झाले: टॉम लेथम\nस्वीप शॉट’मुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना खेळणे सोपे झाले: टॉम लेथम\n येथे झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताला ६ विकेट्सने न्यूझीलंडने मात दिली. या विजयाचा शिल्पकार ठरला न्यूझीलंडचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज टॉम लेथम, ज्याने शतकी खेळी करून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.\nभारतीय वेगवान गोलंदाजांनी रविवारी वानखेडेच्या मैदानावर भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली आणि न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना ८० धावात तंबूत परत पाठवले पण त्यानंतर मैदानात उतरला भारताविरुद्ध संघातील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणजेच रॉस टेलर त्याच्या साथीला होता डावखुरा फलंदाज रॉस टॉम लेथम या दोघांनीही भारतीय फिरकी गोलंदाजांना चमक दाखवू दिली नाही.\nयुजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव भारताचे युवा गोलंदाज आहेत. त्या दोघांनाही अनुभव नाही आणि याचा फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतला. या दोन्ही फलंदाजांनी भारताच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध स्विप शॉट मारुन भारतीय फिरकी गोलंदाजांना रोखून धरले.\n“भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांना खूप वेगळ्या प्रकारे खेळतात. आमचा फिरकी गोलंदाजांना खेळण्याचा प्रकार खूप वेगळा आहे. पण एक गोष्ट जी मी आणि रॉस टेलरने भारतीय गोलंदाजांना रोखण्यासाठी केली ती म्हणजे स्वीप शॉटचा प्रयोग. फिरकी गोलंदाजानं विरुद्ध यशस्वी होण्यासाठी आम्ही स्वीप शॉट मारले. आम्ही न्यूझीलंडमध्ये असताना भारतीय फिरकी गोलंदाजांसाठी खूप तयारी केली होती. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही मागील वर्षी येथे खेळलो आहे. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला.”\n“संघाच्या विजयात हातभार लावून नेहमीच खूप चांगले वाटते. माझ्यात आणि रॉस टेलरमध्ये झालेल्या भागीदारीमुळेच आम्ही हा सामना जिंकू शकलो. या विजयात जेवढा माझा हात आहे तेवढाच रॉस टेलरचाही हात आहे. रॉस टेलरनेच मला सल्ला दिला की स्वीप शॉट आणि रिव्हर्स स्वीप मारुन चहलच्या गोलंदाजीची लय आआपण बिघडवू शकतो.”\nपाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तुला तुझ्या बॅटिंगमध्ये काय बदल करावे लागले असे विचारले असता टॉम म्हणाला, “मला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची सवय आहे आणि हा आमच्या संघ व्यवस्थापनाने विचार करून घेतलेला निर्णय होता. जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा चेंडू थोडा मऊ झाला होता, त्यामुळे बॅटवर तो सहजपणे येत होता. त्याचा फायदा मला फलंदाजी करण्यात झाला आणि मी लगेचच सेट झालो.”\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/09/ca28sept2016.html", "date_download": "2018-08-14T13:21:08Z", "digest": "sha1:X6T252EXDDHOAYLJDI3MOBYTCDDHY344", "length": 14974, "nlines": 114, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २८ सप्टेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २८ सप्टेंबर २०१६\nचालू घडामोडी २८ सप्टेंबर २०१६\nभारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार\n०१. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकला. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज स्पष्ट करण्यात आले.\n०२. भारताच्या य��� भूमिकेनंतर बांगलादेशानेही सार्क परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला. अफगाणिस्तान आणि भूतान या देशांनीही सार्क परिषदेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे.\n०३. गेल्या काही दिवसांतील घटना आणि घडामोडी पाहता इस्लामाबादमध्ये आयोजित 'सार्क'च्या परिषदेमध्ये भारत सरकार सहभागी होऊ शकत नाही. ‘सार्क’चे सध्याचे अध्यक्ष असलेल्या नेपाळलाही याची कल्पना दिली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.\n०४. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे देशही पाकिस्तानमधील परिषदेवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत.\nपश्चिम घाटातील जंगलात २०४ पक्ष्यांच्या प्रजाती\n०१. पश्चिम घाटातील कॉफी, रबर व पोफळीची झाडे ही पक्ष्यांच्या २०० प्रजातींचा आशियाना असून त्यातील १३ प्रजाती या नष्टचर्याच्या मार्गावर आहेत.\n०२. गेली दोन वर्षे वैज्ञानिकांनी उष्णकटीबंधीय पक्षी विविधतेचा अभ्यास ३० हजार चौरस कि.मी क्षेत्रात केला. त्याचे नेतृत्व वन्य जीव संवर्धन सोसायटीचे डॉ. कीर्ती कारंथ यांनी केले. त्यात पक्ष्यांच्या २०४ प्रजाती सापडल्या असून त्यातील १३ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाटात त्या सापडल्या आहेत. कॉफीचे मळे, रबर व पोफळीची झाडे येथे पक्ष्यांची घरटी आहेत.\n०३. पश्चिम घाट हा परिसंस्थात्मक दृष्टीने संपन्न मानला जातो. कबुतरासारखे मोठे पक्षी, हार्नबील हे कॉफीच्या मळ्यांमध्ये जास्त आहेत. हे पक्षी बिया पसरवण्याचे काम करीत असतात. झाडांची विविधता व दाटपणा यावर पक्ष्यांचे वास्तव्य अवलंबून असते.\n०४. कृषी पद्धती बदलल्याने पक्षी आता कॉफी व पोफळीच्या मळ्यांकडे वळले आहेत. रबरासारखी पिके सारखी घेतली तर मात्र पक्ष्यांना कृषिवने फायद्याची ठरत नाहीत, असे ‘फ्रंटीयर्स इन इकॉलॉजी अँड इव्होल्यूशन’ नियतकालिकात म्हटले आहे.\n०५. कृषिवने पश्चिम घाटातील पक्ष्यांच्या संवर्धनाची भूमिका पार पाडतात. या जंगलांची जैवविविधता मोठी आहे, त्यांचा वापर आगामी नियोजनात व धोरण निर्धारणात करणे गरजेचे असते, त्यामुळे जैवविविधतेचे दीर्घकालीन रक्षण होईल.\n०६. वैज्ञानिक निष्कर्षांचा वापर जर धोरणे व इतर क्षेत्रात केला तर कृषीजंगलांना प्राधान्य मिळून शाश्वत शेती पद्धती विकसित होतील. त्यामुळे रबर, पोफळी व कॉफीच्या झाडांच्या कृषीजंगलात पक्ष्यांची संख्या वाढेल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.\nपाकिस्तानमध्ये ऐतिहासिक हिंदू विवाह कायदा मंजूर\n०१. पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिंदू विवाह कायद्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. पाकिस्तान संसदेने या कायद्याला मंजुरी दिली असून कायदा मंजूर झाल्याने पाकिस्तानमध्ये राहणा-या हिंदूंना लग्नाची नोंदणी करणे शक्य होणार आहे. या कायद्यानुसार हिंदू स्त्री-पुरुषांसाठी विवाहाचे वय १८ वर्ष निश्चित करण्यात आले आहे.\n०२. पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा नसल्याने हिंदूंना त्यांच्या लग्नाची नोंदणी करता येत नव्हती. याचा फटका विशेषतः हिंदू महिलांना बसत होता. हिंदू विवाह कायदा तयार करावा अशी मागणी वारंवार केली जात होती.\n०३. अखेर २०१२ मध्ये हिंदू विवाह विधेयक पाकिस्तानमधील संसदेत सादर करण्यात आले. मात्र हे विधेयक संसदेत मार्गी लागत नव्हते. गेल्या वर्षभरापासून या विधेयकाला गती प्राप्त झाली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान संसदेच्या कायदा व न्याय खात्याच्या स्थायी समितीने हिंदू विवाह विधेयक २०१० ला मंजुरी दिली होती या समितीत पाच हिंदू प्रतिनिधींचाही समावेश होता.\n०४. अखेरपर्यंत या विधेयकावर निर्णय लांबवण्याचे प्रयत्न झाले व विधेयकात दोन दुरुस्त्या सुचवल्यानंतर ते मान्य करण्यात आले होते. पाकिस्तानमधील मानवाधिकार मंत्र्यांनी हे विधेयक नुकतेच संसदेत सादर केले. या विधेयकाला संसदेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. आता पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन केल्यास ५ हजार पाकिस्तानी रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा दिली जाणार आहे.\n०५. पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा मंजूर करण्याच्या निर्णयाचे स्थानिक समाजसेवी संघटनांनी स्वागत केले आहे. हा कायदा मंजूर झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n०६. पाकिस्तानमध्ये एकूण लोकसंख्येच्या १. ६ लोकसंख्या हिंदू असून अल्पसंख्याकांमध्ये हिंदूचा पहिला नंबर लागतो.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/wakad/", "date_download": "2018-08-14T14:28:50Z", "digest": "sha1:OXPPAKU245LINONARNQG5YX2KMMRROWS", "length": 27350, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest wakad News in Marathi | wakad Live Updates in Marathi | वाकड बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nमहापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालय गाडीतील चौदा लोखंडी दरवाजे चोरून नेले आहेत. ... Read More\nप्रत्येक तासाला दहा दुचाकीचालकांची बीआरटीएस मार्गात घुसखोरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचुकीच्या पद्धतीने शॉर्ट कटचा अवलंब, रस्ता ओलांडण्यासाठी घुसखोरी करून जीवघेण्या पद्धतीने या जागेतून दुचाकीस्वार आणि पादचारी ये-जा करत आहेत. प्रत्येक तासाला सरासरी आठ ते दहा दुचाकीस्वार आणि किमान २५ ते ३० पादचारी या मार्गाचा अवलंब करतात. ... Read More\nदुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दाेन लाखांची चाेरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nथेरगाव येथील एका दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दाेन लाख ८८ हजारांचा एेवज चाेरट्यांनी लांबवला. ... Read More\nमौजमजेसाठी तब्बल ११ दुचाकी चोरांना मुद्देमालासह अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुचाकी विक्रीतून येणारा पैसा ते मौजमजेसाठी खर्च करत असत. मौजमजेसाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला होता. ... Read More\nइंग्रजी बोलता येत नसल्याने सासरी छळ, विवाहितेने संपवलं जीवन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंग्रजी बोलता येत नाही, शस्त्रक्रियेबाबतची माहिती लग्नाच्यावेळी दिली नाही. या कारणावरुन सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ... Read More\nवाकड पुलाच्या कठड्याला बसची धडक : दहा प्रवासी जखमी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस वाकड येथी��� मुळा नदीच्या पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकली.रस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत. ... Read More\nहॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याची ट्राफिक वॉर्डनला शिवीगाळ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरस्त्याच्या मधोमध थांबलेल्या आरोपींनी ट्राफिक वार्डनला हॉर्न वाजविल्याच्या रागातून शिवीगाळ करत त्याच्या मोटारीची तोडफोड केली आहे. ... Read More\nविष प्राशन करून तरुणाची आत्महत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ... Read More\nटेंपो विहिरीत उलटला ; वाकड मधील विनोदे नगर येथील घटना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवाकड येथील अर्धवट काम झालेल्या डीपी रस्त्याच्या मध्ये एक विहीर अाहे. या विहीरीत शनिवारी रात्री एक अवजड मालाने टेंपाे पडला. सुदैवाने चालक या अपघातून बचावला. ... Read More\nहिंजवडी आयटीत जाणाऱ्यांसाठी बिकट वहिवाट ...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआयटी पार्क हिंजवडी नगरीत जाणाऱ्या आयटी अभियंत्यांचा प्रवास अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो. ... Read More\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्��े निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/dilip-kolhatkars-wife-killed-dead-body-found-fire/", "date_download": "2018-08-14T14:26:44Z", "digest": "sha1:7OQH47W5Q7ZBMKIWLLI2KED2BF3NYHKR", "length": 27734, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dilip Kolhatkar'S Wife Killed, Dead Body Found In Fire | ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीची नोकरानेच केली हत्या | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nसोलापूर : जिल्ह्यातील थकीत ऊस बील लवकर द्यावे अन्यथा कारखान्यावर कारवाई करावी यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने ढोलबजाओ आंदोलन\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक ग���न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nसोलापूर : जिल्ह्यातील थकीत ऊस बील लवकर द्यावे अन्यथा कारखान्यावर कारवाई करावी यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने ढोलबजाओ आंदोलन\nAll post in लाइव न्यूज़\nज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीची नोकरानेच केली हत्या\nज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली (६५)यांची नोकरानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. दीपाली यांचाखून करून मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली.\nपुणे : ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली (६५)यांची नोकरानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. दीपाली यांचाखून करून मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली. मात्र, हा खून कोणी आणि कशासाठी केला, याचा उलगडा झालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.\nकोल्हटकर ( रा. मिताली को. आॅप. सोसायटी, गुळवणी महाराज रस्ता, एरंडवणे) हे पत्नी दीपाली आणि सासूसह रहात होते. त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये असून, मुलगी आणि जावई पुण्यामध्ये राहतात. तीन वर्षांपासून कोल्हटकर आजारी असल्याने अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची मुलगी रोज दुपारी घरी येऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करून जात असे. त्यांची देखभाल करण्यासाठी दोन नोकर आहेत.\nगुरूवारी रात्री साडे आठच्या सुमारास घरामधून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी आरडाओरडा करत घराकडे धाव घेतली. त्यावेळी स्वयंपाक घरात दीपाली या जळालेल्या अवस्थेत दिसल्या.\nशुक्रवारी शवविच्छेन अहवाल आल्यानंतर त्यामध्ये दीपाली यांच्या डोक्याला मार लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याच्या शक्यतेने खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके यांनी दिली.\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nविद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार : नितीन करमळकर\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nधर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी\nप्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nकुलपाअाड असलेल्याच उघडणार अापल्या भविष्याचं कुलुप\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड\nकॉसमॉस बँकेचे एटीएम 2 दिवस राहणार बंद\nगुन्हेगार वडिलांच्या खुनासाठी तो झाला गुन्हेगार\nएक्सप्रेस वेवर ऑईल सांडले; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातं��्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/knife-hand-she-waits-photo-marek-questions-security-elderly/", "date_download": "2018-08-14T14:28:14Z", "digest": "sha1:RGKGR5E2LHP4BPKSOUUHF2JBMVIKGN55", "length": 38241, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Knife In The Hand ... 'She' Waits For The Photo Of The Marek; Questions Security Of The Elderly | हातात चाकू... मारेक-याचा फोटो घेऊन ‘ती’ वाट पाहतेय; प्रश्न वृद्धांच्या सुरक्षिततेचा | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्ही�� ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nहातात चाकू... मारेक-याचा फोटो घेऊन ‘ती’ वाट पाहतेय; प्रश्न वृद्धांच्या सुरक्षिततेचा\nघराची बेल वाजली.... तोच उशीजवळ ठेवलेला चाकू हातात घेतला, टेबलावर ठेवलेल्या फोटोवर पुन्हा एकदा नजर मारत, ‘त्या’ लगबगीने दरवाजाकडे धावल्या. एका हातात मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर डाईल करून दरवाजाच्या भिंगातून बघितले, तर दरवाजात नातेवाईक उभे असल्याचे दिसले.\nमुंबई : घराची बेल वाजली.... तोच उशीजवळ ठेवलेला चाकू हातात घेतला, टेबलावर ठेवलेल्या फोटोवर पुन्हा एकदा नजर मारत, ‘त्या’ लगबगीने दरवाजाकडे धावल्या. एका हातात मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर डाईल करून दरवाजाच्या भिंगातून बघितले, तर दरवाजात नातेवाईक उभे असल्याचे दिसले. नैराश्येने दरवाजा उघडून त्या नेहमीच्या कामाला लागल्या. हा त्यांचा सध्याचा दिनक्र म. ही व्यथा आहे मुलुंडच्या ६५ वर्षीय लीला अप्पा नाईक यांची. ४ वर्षांपूर्वी त्यांची ७० वर्षीय मोठी बहीण लक्ष्मी नाईक यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अद्याप मारेकºयांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आजही घराच्या चार भिंतीबाहेर वाजणारी बेल मारेकºयाची तर नाही ना, यासाठी त्या तयारीत असतात.\nनेहमीप्रमाणे बहिणीसोबत संवाद साधून त्या बाहेर पडल्या. घरी परतल्या, तेव्हा बहिणीचा मृतदेह त्यांना आढळून आला. अंगावरील दागिनेही गायब होते. लुटीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. नवघर पोलिसांनी तपासाची धुरा हाती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू झाला. नातेवाइकांसह प्रत्येक संशयिताकडे चौकशी करण्यात आली. मात्र, हाती काहीच लागले नाही. अखेर फाइल बंद झाली. ती सध्या कायमस्वरूपी तपासाच्या पटलावर आहे.\nलीला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी एका दाम्पत्याने घराबाबत चौकशी केली. पाणी पिण्याच्या बहाण्याने ते घरात आले. मी पाणी देण्यासाठी आत गेले असता, ती महिला स्वयंपाक घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागली. तिला पाणी दिल्यानंतर निघून जाण्यास सांगितले होते. पोलीस तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेच जोडपे घटनेच्या काही तासाने इमारतीबाहेर पडताना दिसले होते. मात्र, त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. तेच माझ्या बहिणीचे मारेकरी आहेत. म्हणून त्यांचा फोटो सोबत असतो. घराची बेल तरी वाजली, तरी धडकी भरते. दाराबाहेर आरोपी तर नाही ना, म्हणून मी तयारीतच असते. दरवाजाच्या भिंगातून बाहेरच्या व्यक्तीची खातरजमा करते. घरात एकटी असताना स्वत:ला आतून लॉंक करून घेत��. पोलिसांच्या तपासात पूर्वीसारखी गती दिसत नाही. तपास अधिकाºयाचीही बदली झाली. मात्र, ते माझ्या संपर्कात असतात. गेल्या दोन वर्षांत नवघर पोलीस ठाण्यातील एकही पोलीस माझ्याकडे फिरकला नाही. बहिणीच्या मृत्यूनंतर हक्क गाजविण्यासाठी आलेल्या मुलांनी मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी मीच पोलीस ठाण्याची पायरी चढले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना समज देत, मला पुन्हा घरात आणले, अशीही माहिती त्यांनी दिली.\nवृद्धांसाठी पोलिसांचा मदतीचा हात\nघरात एकट्या राहत असलेल्या वृद्धांसाठी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. हाच मदतीचा हात त्या वृद्धांसाठी जिव्हाळ्याचा ठरत आहे. गेली २१ वर्षे माटुंगा पोलिसांच्या सहवासात असलेल्या ८१ वर्षीय ललिता सुब्रमण्यम यांचा वाढदिवस साजरा करतात. सध्या त्यांची ओळख माटुंगा पोलीस ठाण्याची ‘मम्मी’ म्हणून केली जात आहे. त्यांना मदत हवी असल्यास त्या घंटी वाजवितात. घंटीच्या आवाजाने माटुंगा पोलीस तेथे हजर होतात. पोलिसांची अशीही ओढ यातून पाहावयास मिळते.\nनाईक कुटुंब मूळचे बेळगावचे. चार बहिणी, दोन भाऊ. आई-वडिलांच्या निधनानंतर मोठी बहीण लक्ष्मी यांनीच भावंडाना मोठे केले, शिकविले. लक्ष्मी नाईक या गेल्या २५ वर्षांपासून मुलुंडच्या गव्हाणपाडा परिसरात राहायच्या. मुले लग्नानंतर शेजारच्याच इमारतीत राहण्यास गेली.\nमात्र, लक्ष्मी आपले पती आणि लीलासोबत येथेच राहू लागल्या. पतीच्या निधानानंतर काही वर्षांपूर्वी लक्ष्मी यांना लकवा मारला आणि त्या अंथरुणाला खिळल्या, तेव्हा लीला यांनी त्यांची देखभाल केली. लक्ष्मी यांना सुरू असलेली पेन्शन आणि लीला यांना घरकामातून मिळत असलेल्या पैशांतून त्यांचा घरखर्च चालायचा. १७ एप्रिल २०१४च्या रात्रीने लीला यांच्या आयुष्यात काळोख झाला.\nआरोपीची सुटका... आणि फाइलही बंद\n४ नोव्हेंबर २०१० मध्ये पेडर रोड येथे इला गांधी (६२) आणि चंपागौरी गांधी (८०) या मायलेकींची निर्घृण हत्या करण्यात आली. या दोघींच्या नावावर असलेला १५ कोटींचा फ्लॅट बळकाविण्यासाठी सुनेने नोकर रामचंद्र गोवानेच्या मदतीने दोघींचा काटा काढल्याचा संशय गावदेवी पोलिसांना होता. या गुन्ह्यांत सून रूपल गांधी आणि नोकर रामचंद्र गोमाणे (२८) यांना अटक करण्यात आली. मात्र, रूपलने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामध्ये पुराव्य���अभावी तिला या गुन्ह्यांतून निर्दाेष करार देण्यात आला.\nसत्र न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रावरून गोमाणेविरुद्ध खटला सुरू झाला. रूपल ही नोकरामार्फत जेवणातून या दोघींना औषध देत होती. त्यामुळे दोघी कमकुवत होत होत्या आणि अशाच अवस्थेत रूपलने गोमाणेला दोघींची सुपारी दिली. त्याने त्यांची हत्या केली. यासाठी त्याला पैसेही देण्यात आले होते. या पैशातून त्याने त्याची उधारी चुकविल्याचे आरोपपत्रात नमूद केले होते. मात्र, मुख्य आरोपीच या गुन्ह्यातून बाहेर पडल्यानंतर, गोमानेविरुद्धचे आरोप पोलीस सिद्ध करू शकले नाही. पुराव्याअभावी गोमानेचीही सुटका झाली.\nशिक्षेपेक्षा सुटकेचे प्रमाण अधिक\nमहाराष्ट्रात वृद्धांवरील अत्याचाराचे ४ हजार ६९४ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २ हजार ९९५ गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल झाले. २०१६ मध्ये अवघ्या १०५ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली, तर ५०४ आरोपींची पुराव्यांअभावी गुन्ह्यांतून सुटका झाली. शिक्षेपेक्षा सुटका होण्याचेच प्रमाण अधिक आहे. काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली पाहावयास मिळते.\n- लक्ष्मी नाईक या फक्त अशा घटनेचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आजही अशा वृद्धांच्या हत्येच्या घटनांचा तपास अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात सर्वाधिक वृद्धांच्या हत्या झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून उघड झाले. गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण कमी आहे. असेच चित्र अन्य गुन्ह्यामध्येही आहे. त्यामुळे बºयाचशा गुन्ह्यांच्या फायली बंद झाल्या, तर ज्या गुन्ह्यांत आरोपींना अटक झाली, त्या गुन्ह्यांत ठोस पुराव्याअभावी त्यांची सुटका झाल्याच्याही घटनाही मुंबईत घडल्या. ‘तेरे भी चूप और मेर भी चूप’सारखे बरेच गुन्हे दाबले जातात, तर काही गुन्ह्यांची उकल होते.\nदेखभालीसाठी नेमलेल्या नोकराने लांबविले आॅनलाईन १८ लाख\nलाचेची मागणी करणारा एपीआय तक्रारकर्त्याला घेऊन झाला फरार\nकोल्हापूर : कॅन्सर रुग्णालय सव्वा कोटींच्या अपहार प्रकरणाची कसून चौकशी\nनात्यास काळीमा :शरीर सुखास नकार दिल्याने पुतण्याने केली काकूची हत्या\nगोंदे दुमालात सामूहिक शेतीच्या वादातून दगडफेक\nसातारा : रात्रीच्या वेळेत वाहनांवर पडतायत दगड, शाहूपुरीतील प्रकार\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांब��बत बोलू नये'\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nपालिका कंत्राटदार मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवक संजय तुर्डेंना अटक\nगणेशोत्सवातील मेट्रो कामाचे विघ्न दूर, आगमन, विसर्जन मार्गावरील बॅरिकेट्स मागे घेणार\nसिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/anukul-roy-finishes-the-2018-under-19-world-cup-with-14-wickets-the-joint-most-by-any-bowler-in-the-tournament/", "date_download": "2018-08-14T13:32:38Z", "digest": "sha1:FF67RO3B3LA4HZKRIV55V4VWOO2VKZKD", "length": 6136, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "समस्तीपूरच्या रवींद्र जडेजाचा अंडर १९ विश्वचषकात बोलबाला -", "raw_content": "\nसमस्तीपूरच्या रवींद्र जडेजाचा अंडर १९ विश्वचषकात बोलबाला\nसमस्तीपूरच्या रवींद्र जडेजाचा अंडर १९ विश्वचषकात बोलबाला\nसमस्तीपूरचा जडेजा म्हणून ओळख निर्माण केलेल्या अनुकूल रॉयने आज विश्वचषकात एक खास विक्रम केला आहे. १९ वर्षाखालील विश्वचषकात यावेळी सर्वाधिक विकेट्स घेणारा तो खेळाडू ठरला आहे.\nत्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात १ विकेट आणि ६ धावा, पीएनजीविरुद्ध ५ विकेट्स, झिम्बाब्वेविरुद्ध ४ विकेट्स, बांगलादेशविरुद्ध १ विकेट आणि २ धावा, पाकिस्तान विरुद्ध १ विकेट आणि ३३ धावा तर आज २ विकेट्स घेतल्या आहेत.\nत्याने ६ सामन्यात एकूण १४विकेट्स घेतल्या असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज या विश्वचषकात ठरला आहे.\n१९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय गोलंदाजाने सार्वधिक विकेट घेणाऱ्या यादीत अव्वल येण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nत्याच्या याच कामगिरीच्या जोरावर भारताने ६ पैकी ६ सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना सर्वबाद केले आहे.\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या वि���यात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\nमेस्सीने बार्सिलोनासाठी केला हा मोठा पराक्रम\nएशियन गेम्स कबड्डीत मोठी कामगिरी करण्यासाठी डार्कहॉर्स दक्षिण कोरिया सज्ज\nएकही धाव, झेल किंवा विकेट न घेणाऱ्या खेळाडूला मिळाले ११ लाख\nनदालची सिनसिनाटी मास्टर्समधून माघार\nअर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/as-goud-as-it-gets-up-yoddhas-mahesh-goud-pulls-off-a-picture-perfect-frog-jump-over-patna-pirates-defence/", "date_download": "2018-08-14T13:32:35Z", "digest": "sha1:ZJ67GQ2T7HJCHVICZCVLN5SWGRVOSP6Q", "length": 7362, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: पहा कालच्या सामन्यातील ही अप्रतिम हनुमान उडी -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: पहा कालच्या सामन्यातील ही अप्रतिम हनुमान उडी\nप्रो कबड्डी: पहा कालच्या सामन्यातील ही अप्रतिम हनुमान उडी\nकाल पटणा पायरेट्स आणि यु.पी.योद्धा यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात यु.पी.योद्धा संघाने बऱ्यापैकी वर्चस्व प्रस्थापीत केले होते.पण शेवटी डुबकी किंग प्रदीप नरवाल याने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हा सामना बरोबरीत सुटला.\nकाल हा सामना पाहताना रेडींगमधील सर्व कौशल्य आपणास पाहावयाला मिळाले. त्यात नितीन तोमरचे ‘बोनस’ घेण्याचे तंत्र असो की प्रदीप नरवालची ‘डुबकी’. मोनू गोयत आणि रिशांकचे निसटून जाण्याची कला तर कधी ‘रनिंग हॅन्ड टच’ हे सर्व आपणाला काल पाहायला मिळाले. पण या सर्वांपेक्षा जास्त स्मरणात राहिली ती महेश गौड याची ‘हनुमान उडी’.\nमहेश गौडने काल खूप चांगला खेळ करत सहा गुण मिळवले. रिशांक देवाडीगा आणि नितीन तोमर संघात असताना देखील तो या सामन्यात छाप पाडण्यात यशस्वी झाला. महेशने खेळताना हनुमान उडी मारली होती. राइट कॉर्नर वरून डिफेंडर त्याला टॅकल करण्यासाठी आलेले असताना त्याने प्रसंगावधान ओळखून हनुमान उडी मारली. स्वतःला तर वाचवलेच शिवाय संघाला गुण देखील मिळवून दिला.\nया हनुमान उडीने काल सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकात अचानक स्फुर्ती संचारली. प्रेक्षकांनी जल्लोष करून या कौशल्याची वाहवाही केली. हा साम��ा यु.पी.योद्धा आणि परिणामी महेशला जिंकता आला नसला तरी कालच्या हनुमान उडीने त्याने अनेक प्रेक्षकांची मने मात्र जिंकली.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/category/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T14:25:47Z", "digest": "sha1:JPOCEAA6NHLI7W64TOPEKPNCHZQMUGIY", "length": 3577, "nlines": 64, "source_domain": "palakneeti.org", "title": "खेळघर कशासाठी | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nमुलांना आनंदानं शिकता येईल, अशी बहारदार जागा\nशिकणं आतून उमलतं ...... कसं, कधी, कशामुळे हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. पालक म्हणून आपण शिकण्यासाठी पूरक वातावरण तयार करू शकतो, परिस्थितीने उभे केलेले अडथळे दूर करू शकतो .... ही \" पालकनीती\" मनात धरून पुण्यातल्या लक्ष्���ीनगर या वस्तीतल्या मुला- मुलींबरोबर १९९६ साली खेळघराच्या कामाची सुरुवात झाली.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/category/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2018-08-14T14:22:33Z", "digest": "sha1:DJZBSOJF2JLVMEV7CKGEILQ32H3W2I3S", "length": 15336, "nlines": 192, "source_domain": "palakneeti.org", "title": "शिक्षण | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nबागकाम करणं, दुकानजत्रा, स्वैपाक करणं यासारख्या कृतींमधून शिकणारी काही मुलं\nशिक्षणक्षेत्रातील कसदार अनुभव असलेल्या लोकांकडून आपल्याला दृष्टी मिळावी, शिकायला मिळावे, आपल्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता यावी, आपल्याच गटातील अनेकांच्या अनुभवांमधून शिकायला मिळावे, देवाणघेवाण-वादविवाद-चर्चा यातून आपण अधिक समृद्ध व्हावे. यासाठी अॅक्टिव्ह टिचर्स फोरमतर्फे 2014 पासून शिक्षण संमेलन आयोजित केले जाते.\nयंदाचे संमेलन 8 आणि 9 मे 2016 रोजी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लबच्या अत्यंत रमणीय परिसरात संपन्न झाले. राज्यभरातून आलेले उत्साही, विचारी आणि प्रयोगशील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ, शिक्षक-प्रशिक्षक अशा मित्र-मैत्रीणींचा मेळाच तिथे जमला होता. हा अंक या शिक्षण संमेलनात झालेल्या सत्रांवर आधारित आहे. RTE आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती या विषयावरील गीता महाशब्दे, प्रल्हाद काठोले आणि राहुल गवारे यांचे लेख तसेच ‘भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या डॉ. विवेक माँटेरोंच्या सत्रावरील लेख जागेअभावी या अंकात घेऊ शकलो नाही. ते पुढील अंकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील.\nभाषा घरातली आणि शाळेतली\nज्या ठिकाणी मुलाची घरची भाषा शाळेतील भाषेपेक्षा बरीच वेगळी असते तिथे सुरुवातीच्या काळात दोन्ही भाषांतून मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ठाणे जिल्ह्यातील वारली मुलांशी संवाद साधताना '‘काय कसं काय चाललंय'’ असं विचारण्याआधी ‘'कशिक गोठ'’ असं विचारण्याआधी ‘'कशिक गोठ'’ असं म्हटलं की मुलांचे चेहरे उजळतात. मग हळूहळू मुलं '’काय कसं काय चाललंय'’ या प्रश्‍नालाही प्रतिसाद द्यायला लागतात.\nअनेक शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञांच्या मते, मुलांच्या घरात वा परिसरात विपुल प्रमाणात बोलली जाणारी भाषा ही मुलांच्या आरंभिक शिक्षणाचे माध्यम म्हणून सर्वोत्तम ठरते. कारण या भाषेवर मुलाने शाळेत येण्यापूर्वीच बरेच प्रभुत्व मिळवलेले असते. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर कोकणात, खानदेशात, मराठवाड्यात, विदर्भात, पश्‍चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा आणि प्रमाण लेखी मराठी यात बरेच अंतर आहे. आदिवासी भागातल्या स्थानिक भाषांच्या बाबत हे अंतर खूपच मोठे आहे. अशा परिस्थितीत शाळेत माध्यम म्हणून वापरली जाणारी मराठीची प्रमाण बोली व मुलाची घरची बोली यात असणारे अंतर हा एक मह्त्त्वाचा शैक्षणिक मुद्दा ठरतो.\nगायन-वादन व चित्रकला हा प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना क्वेस्टच्या सक्षम या कार्यक्रमांतर्गत युनिसेफच्या सहकार्याने गेली चार वर्ष या विषयांचे पद्धतशीर शिक्षण दिले गेले. यासाठी शाळेतील कला शिक्षक व कला क्षेत्रातील काही तज्ज्ञ यांनी एकत्रित काम केले. मुलांच्या चित्रकलेच्या शिक्षणाचे नियोजन कसे करावे याची छोटेखानी शिक्षक-हस्तपुस्तिका या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात येत आहे. त्यातले काही वर्ग आणि मुलींनी केलेल्या कला-कामाचे हे काही नमुने...\nऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स\nसांस्कृतिक भांडवल आणि पिअर बोर्द्यू\nशिक्षण, संस्कृती आणि त्यांच्या परस्परसंबंधांतून होणार्‍या सामाजिक विषमतेच्या पुनर्निर्मितीचं भान निर्माण करणार्‍या पिअर बोर्द्यू आणि त्यांची सांस्कृतिक भांडवलाची संकल्पना यांची चर्चा करणारा हा लेख.\n० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी\n६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी\n१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठी\nआदिवासी मुलांपर्यंत बालसाहित्य पोहोचावे यासाठी क्वेस्टतर्फे पुस्तकगाडी हा उपक्रम केला जातो. मुलांची साक्षरता दृढ होण्यामध्ये बालपुस्तकांचे मोठे योगदान असते असे अलीकडील संशोधन दाखवते. या गाडीबरोबर चार प्रशिक्षित व्यक्तीही जातात व त्या मुलांसोबत पुस्तकांशी संबंधित विविध खेळ, उपक्रम करतात. आठवड्यातून एकदा येणाऱ्या गाडीची मुले आतुरतेने वाट पाहत असतात.\nक्वेस्टच्या अंकुर या बालशिक्षण कार्यक्रमांतर्गत ११० अंगणवाड्यांसोबत काम केले जाते. स्वच्छता हा या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे. कचरापेटीचा वापर, आरसा आणि कंगव्याचा वापर, नाक पुसायला कापडाचे लहान लहान तुकडे वापरणे, अशा छोट्या छोट्या व्यवस्थांमुळे अंगणवाडी स्वच्छ आणि प्रसन्न राहाते. अंगणवाडीत लागलेल्या स्वच्छतेच्या या सवयी मुलांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडतील.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/12/ca27and28dec2017.html", "date_download": "2018-08-14T13:20:48Z", "digest": "sha1:3PAVE5GORNOUXDMYNIHDZ4LJVV72OI54", "length": 15466, "nlines": 120, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २७ व २८ डिसेंबर २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २७ व २८ डिसेंबर २०१७\nचालू घडामोडी २७ व २८ डिसेंबर २०१७\nजानेवारी २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये 'ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस' आयोजित\nजानेवारी २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये दोन दिवसीय 'ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस' आयोजित करण्यात येणार आहे.\nशिवाय २५-२६ जानेवारीला ASEAN-भारत भागीदारीचे २५ वे वर्ष चिन्हांकित करण्यासाठी 'अँसीयंट रूट, न्यू जर्नी: डायस्पोरा इन द डायनॅमिक ASEAN-इंडिया पार्टनरशिप' या विषयाखाली एका शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.\nशेजारी राष्ट्रांसह व्यावसायिक आणि राजकीय संबंधांना अधिक व्यापक करण्यासाठी आणि परदेशासंबंधी धोरणांना आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने भारत योजनेचे क्रियान्वयन करणार आहे.\n'प्रवासी भारतीय दिवस (PBD)' भारताच्या विकासात परदेशी भारतीय समाजाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो.\nहा दिवस दरवर्षी ९ जानेवारी रोजी आयोजित केला जातो. हा दिवस दक्षिण आफ्रिकेमधून भारतात महात्मा गांधी यांच्या परतीच्या प्रसंगाला स्मरून साजरा करण्यात येतो.\nदक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (Association of Southeast Asian Nations -ASEAN) हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे.\nयाची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.\nबंगळुरू स्वतःचे 'बोधचिन्ह' असलेले भारतातले पहिले शहर\nकर्नाटकमधील बेंगळुरु हे असे भारतातले पहिले शहर ठरले आहे, ज्याच्याकडे आपली स्वत:ची ब्रॅंड ओळख आणि बोधचिन्ह (Logo) आहे.\nशहराच्या बोधचिन्हाला 'बेंगळुरु - बी यू (Bengaluru - Be U)' असे टॅगलाइन दिले आहे. बोधचिन्हात कन्नड आणि इंग्रजी भाषेतून साकारलेल्या बेंगळुरू या शब्दासह १८० अंशांची एक सरळ रेषा दर्शविण्यात आली आहे. शहरात पर्यटन आणि गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनाने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.\nभारतीय वायुदलाने 'मिशन सेव्हन समिट्स' पूर्ण केले\nकॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील पाच भारतीय वायुदल (IAF) च्या पर्वतारोहणांचा समावेश असलेल्या चमूने २६ डिसेंबर २०१७ रोजी शेवटचे अंटार्कटिकामधील विन्सन पर्वताचे टोक गाठले आणि आपले 'मिशन सेव्हन समिट्स' पूर्ण केले.\nIAF कडून २००५ साली सुरू केलेली 'मिशन सेव्हन समिट्स' ही पर्वतारोहण मोहीमांची मालिका चालवली गेली. या यशासोबतच IAF ही जगातली सातही सर्वोच्च शिखरे गाठणारी एकमेव संघटना ठरली.\nही शेखरे आहेत - एव्हरेस्ट, नेपाळ (८८४० मीटर, आशिया), कारस्टेंझ पिरॅमिड इंडोनेशिया (ऑस्ट्रेलिया), एलब्रस, रशिया (युरोप), किलिमंजारो, दक्षिण आफ्रिका (आफ्रिका), एन्कॅकागुआ, अर्जेंटिना (दक्षिण अमेरिका), मॅकिन्ले/डेनाली, अलास्का (उत्तर अमेरीका), विन्सन (अंटार्कटिका).\nसुझलॉनने त्यांचे पहिले समुद्रात तरंगणारे हवामानशास्त्रीय केंद्र कार्यान्वित केले\nसुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रातल्या खाजगी कंपनीने त्याच्या संलग्न सहकार्‍यांच्या मदतीने अरबी समुद्रात त्यांचे पहिले समुद्रात तरंगणारे हवामानशास्त्रीय केंद्र (offshore met station) कार्यान्वित केले आहे.\nराष्ट्रीय पवन ऊर्जा संस्थेच्या मान्यतेसह राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हे समुद्रात तरंगणारे LiDAR (लाइट डिटेक्शन अंग रेंजिंग) आधारित पवन मापन केंद्र स्थापन केले गेले. हे केंद्र गुजरातच्या कच्छमध्ये जाखऊ बंदराच्या नैऋत्येकडे आहे.\nसमुद्रात तरंगत्या पवन ऊर्जा तंत्रज्ञानावर सक्रियपणे काम करण्याच्या उद्देशाने या केंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी दोन वर्षांसाठी माहिती गोळा केली जाणार आहे.\nगुजरातमध्ये सहाव्यांदा भाजप सत्तेवर\nगुजरातच्या नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. विजय रूपाणी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\nराज्यपाल ओ.पी. कोहली यांनी रूपाणी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्य मंत्रिमंडळातील १९ सदस्यांनीही शपथ घेतली.\nजयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री\nसलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. हिमाचलमधील भाजप आमदारांच्या बैठकीत एकमताने ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nहिमाचल प्रदेशमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला २१ जागांवरच समाधान मानावे लागले.\nभाजपचा विजय झाला असला तरी भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला. यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-manchar-market-committee-issue-2102", "date_download": "2018-08-14T13:31:55Z", "digest": "sha1:3A7ECRAQ3GTZSAQMGZIM6QPIQJBNAAT7", "length": 15422, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Manchar Market Committee issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूट\nमंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूट\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीत कटतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सध्या पालेभाज्यांचे दर वधारलेले असताना शेतकऱ्यांच्या हाेणाऱ्या लुटीकडे बाजार समिती प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समाेर येत आहे. शेकड्याला १० जुड्यांची कटती हाेत असल्याने शेतकऱ्यांना लाखाे रुपयांच्या नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.\nपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीत कटतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सध्या पालेभाज्यांचे दर वधारलेले असताना शेतकऱ्यांच्या हाेणाऱ्या लुटीकडे बाजार समिती प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समाेर येत आहे. शेकड्याला १० जुड्यांची कटती हाेत असल्याने शेतकऱ्यांना लाखाे रुपयांच्या नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.\nयाबाबात दत्तात्रय खंडेराव चव्हाण (रा. अवसरी बुद्रुक) यांनी बाजार समितीकडे तक्रार केली आहे. चव्हाण म्हणाले, ‘‘मी बाजार समितीमध्ये दाेन वेळा एक-एक हजार जुड्या विक्रीसाठी नेल्या हाेत्या. व्यापाऱ्यांनी साैदा झाल्यावर शंभराला १० जुड्या हिशाेबाला कमी धरल्या.\nयाबाबत मी व्यापाऱ्याला हिशाेबपट्टीवर सर्व व्यवहार घ्यायला लावला, पण त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे मला शेकड्याला २६०० रुपये दर मिळाला हाेता. दाेन हजार जुड्यांमागे २०० जुड्यांची कटती केल्याने मला सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत मी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली. याबाबत सचिवांनी मला हिशाेबपट्टीसह चाैकशीसाठी बाेलावले असून, कटती बंद करण्याचे आश्‍वासन दिले.\nयाबाबत बाजार समितीचे सचिव गावडे म्हणाले, ‘‘बाजार समितीमध्ये काेणत��याही प्रकारचा कडता घेतला जात नाही. तसेच शेतकऱ्यांच्या काेणत्याही लेखी तक्रारी आलेल्या नाहीत. शेतकरी आणि व्यापारी परस्पर संमतीने घेत असल्यास माहिती नाही.\nमात्र, कडत्याबाबत तक्रारी आल्यातर आम्ही त्या जागेवरच साेडवताे. सध्या बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) मेथीच्या सुमारे १२ हजार जुड्यांची आवक हाेऊन ६०१ ते १७५० रुपये शेकड्याला दर मिळाला आहे. तर काेथिंबीरीची ९ हजार ३२१ आवक हाेऊन, ४०१ ते ३ हजार ४०१ रुपये दर मिळाला आहे’’.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्��� करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/buldhana/moti-bhaaghas-selection-homi-bhabha-bal-scientist-examination/", "date_download": "2018-08-14T14:27:23Z", "digest": "sha1:MEIBN66D3H6HPEUTSVNEQVNFMSKU3NWO", "length": 25777, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Moti Bhaagha'S Selection For Homi Bhabha Bal Scientist Examination | होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी मिताली लढ्ढा ची निवड | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nहोमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी मिताली लढ्ढा ची निवड\nबुलडाणा: होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीसाठी मिताली रितेश लढ्ढा या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे.\nठळक मुद्देमताली सहकार विद्या मंदिर बुलडाणाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी\nबुलडाणा: होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीसाठी मिताली रितेश लढ्ढा या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे.\nस्थानिक सहकार विद्या मंदिर बुलडाणाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी मिताली लढ्ढा हिने लेखी परीक्षेत ७४ गुण मिळविले आहेत, तर प्रात्यक्षिक परीक्षेत ४८ गुण मिळविले. मुंबई येथील तिसर्‍या फेरीकरिता तिची तयारी चालू आहे.\nया फेरीसाठी ‘व्हेअर डझ इट गोस’ हा विषय यावर्षी दिला असून, यावर काम करताना तिने बाल कल्पनेनुसार ‘ई-वेस्ट’ हा विषय निवडला आहे. दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक हा ई-टेक्नॉलॉजी आहे; परंतु त्यातून तयार होणारे वेस्टेजचे योग्यरीत्या व्यवस्थापन व्हावे, या हेतूने मितालीने हा विषय आपल्या प्रोजेक्टसाठी घेतला आहे.\nमलकापूर नगराध्यक्षांच्या पत्नीचा आगळा वेगळा उपक्रम; वटपुजेऐवजी केली वडाची लागवड \nवृक्षरोपणासाठी रोहयोअंतर्गंत ९ लाख ७७ हजार खड्डे तयार\nसिंधुदुर्ग : पंचायत समितीत पालकांनी भरवली शाळा, शिक्षकासाठी मालोंड ग्रामस्थ आक्रमक\nजीवीत हानी टाळण्यासाठी वीज 'अरेस्टर' बसवावेत - बुधवत यांची मागणी\nहरियाणातून आलेले ५० लाख रुपये जप्त, खामगाव पोलिसांची कारवाई\nअन् भंडाऱ्यातील चिमुकले आले घोडागाडीत\nअखंड भारत संकल्प दिवसानिमित्त खामगाव शहरात मोटारसायकल रॅली\nबालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांसाठी नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक\n‘नवोदय’च्या गुणांकनाविषयी पालक संभ्रमात\nआरक्षणासाठी धनगर समाजाचे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे\nबुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’\nदहा बाजार समित्यांमधील ३० स्वीकृत संचालकांची पदे रद्द\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदि���ासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4859-aap", "date_download": "2018-08-14T13:13:42Z", "digest": "sha1:RAG2Z6MKPFQ4BPILB35NJQ6F5SG5Y6QJ", "length": 4020, "nlines": 126, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप\nआम आदमी पक्षाचे तब्बल 20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपच्या आशुतोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत.\nमोदी आणि भाजपला लाभ पोहचवण्यासाठी निवडणूक आयुक्त काम करत असल्याचा आरोप यावेळी आशुतोष यांनी केलाय.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T13:17:04Z", "digest": "sha1:5WHIEQLOCDFYWUUFU22P7VKJJKJSCZWX", "length": 7320, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पवनचक्की - विकिपीडिया", "raw_content": "\nपवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. महाराष्ट���रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती.\nआशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे. सातारा परिसरातही कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारल्या आहेत.\nv v ऑस्ट्रेलिया येथील वीज मिळवण्यासाठी वापरात असलेली पवनचक्की. ही वीज विद्युतसंचात साठवली जाते\nतारापुर अणुऊर्जा केंद्र‎ · जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प · काकरापार अणुऊर्जा केंद्र · कैगा अणुऊर्जा केंद्र · कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प · नरोरा अणुऊर्जा केंद्र · राजस्थान अणुऊर्जा केंद्र‎ · मद्रास अणुऊर्जा केंद्र‎\nभाभा अणुसंशोधन केंद्र · प्लाझ्मा संशोधन केंद्र · इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र‎ · राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र\nसिंगरौली · कोरबा · रामागुंड्म\nपवनचक्की · सौर ऊर्जा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१८ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/10/ca12oct2016.html", "date_download": "2018-08-14T13:20:07Z", "digest": "sha1:K7KCEX6ZVRYHE54TCAMLS4OX5SU4NHWT", "length": 25574, "nlines": 132, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०१६\nचालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०१६\nसर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करणार नाही\n०१. भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.\n०२. हे पुरावे जाहीर झाल्यास पाकिस्तानी लष्कर अडचणीत येऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते. त्यामुळे हे पुरावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते.\n०३. राजनैतिक रणनीतीसाठी आम्ही कोणत्याही अमेरिकेसह कोणत्याही देशावर अवलंबून नाही. ही भारताची जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासूनची रणनीती आहे, इतकेच नव्हे अलिप्तवादही याच धोरणाचा एक भाग होता.\n०४. या सर्जिकल स्ट्राईकमुळे प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर येणारी हत���लतेची भावनाही दूर झाली आहे. तसेच यानिमित्ताने वेळ पडल्यास भारत निर्वाणीचा पर्याय अवलंबू शकतो आणि त्यासाठी सुरक्षायंत्रणांना गरजेची असणारी निर्णयाची स्वायत्तता आणि राष्ट्रीय इच्छाशक्ती भारताकडे आहे, असा संदेश जगापर्यंत पोहचला आहे.\n४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\n०१. गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) संपन्न होत आहे. तसेच या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.\n०२. गेल्या वर्षी २० ते ३० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत पणजी येथे पार पडलेल्या ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ९ मराठी चित्रपटांची राज्य शासनातर्फे निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी चित्रपट पाठविणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले.\n०३. तसेच या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यास मदत झाली.\n०४. गोव्यातील आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी २७ चित्रपटांच्या परीक्षणानंतर शासनाने नेमलेल्या समितीने १० चित्रपट निवडले. त्यात कटय़ार काळजात घुसली, नटसम्राट, सैराट यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसोबतच नाशिकचे सुहास भोसले दिग्दर्शित कोती या चित्रपटाचाही समावेश आहे.\n०५. तृतीयपंथीयांच्या बालपणावर आधारित हा चित्रपट असून आजपर्यंत विविध महोत्सवांमध्ये परीक्षकांकडून या चित्रपटाचे कौतुक झाले आहे. आतापर्यंत विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झालेल्या ‘कोती’च्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा खोवल्याचे मानले जात आहे.\n०६. मागील वर्षी गोव्यातच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागातील स्पर्धेसाठीही या चित्रपटाची निवड झाली होती.कान्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागासाठी मराठी भाषेतील केवळ कोती या एकमेव चित्रपटाची निवड झाली होती.\n०७. कोती चित्रपटाने याशिवाय दिल्लीतील एज्युकेशनल एक्स्पो टीव्हीच्या वतीने आयोजित महोत्सवात परीक्षकांच���या पसंतीचे दादासाहेब फाळके पारितोषिक, कोल्हापूरमधील संस्कृती कलादर्पण संस्थेच्या वतीने आयोजित मायमराठी महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकाविले आहे. सुहास भोसले दिग्दर्शित कोती या चित्रपटाचे डिसेंबरमध्ये प्रदर्शन केले जाणार आहे.\n०८. याशिवाय या महोत्सवातील ‘फिल्म बझार’ या विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय हे तीन मराठी चित्रपट राज्य शासनाच्या वतीने पाठविण्यात आले होते.\nतेलंगणात २१ नवीन जिल्हे\nआंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण राज्याची निर्मिती दोन वर्षांपूर्वी झाली. मंगळवारी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नवीन २१ जिल्ह्यांची घोषणा केली. यामुळे राज्यात आता एकूण ३१ जिल्हे झाले आहेत. आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण हे देशातील २९ वे राज्य म्हणून २ जून २०१४ रोजी उदयास आले आहे.\nगॅलॅक्सी नोट ७ चे उत्पादन बंद\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपले प्रचलित उत्पादन 'गॅलेक्सी नोट 7'चे उत्पादन आणि विक्री कायमची थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. खराब दर्जामुळे अनेक स्मार्टफोन माघारी बोलविण्यात आल्याने ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला आहे. काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना घडल्यानंतर गेल्या महिन्यात कंपनीने २५ लाख गॅलेक्सी नोट माघारी बोलाविण्याची घोषणा केली होती.\nडॉ. नयनज्योत लाहिरी यांना जॉन एफ. रिचर्ड पुरस्कार\n०१. इतिहासाच्या नामवंत प्राध्यापक आणि पुरातत्त्व क्षेत्रातील विद्वान डॉ. नयनज्योत लाहिरी यांच्या 'अशोका इन एन्शन्ट इंडिया' या बहुचर्चित पुस्तकाला २०१६ चा जॉन एफ रिचर्ड्स पुरस्कार जाहीर झाला आहे.\n०२. अमेरिकन हिस्टरी असोसिएशनतर्फे (एएचए) दरवर्षी दक्षिण आशियाई इतिहासावरील पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो.\n०३. प्रा. लाहिरी यांचा जन्म ३ मार्च १९६० रोजी दिल्लीत झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट मिळवली. सध्या प्रा. लाहिरी ह्या हरयाणातील अशोका विद्यापीठात कार्यरत आहेत.\n०४. आसाममधील प्राचीन स्थळांविषयी त्यांनी केलेले संशोधन मूलगामी स्वरूपाचे मानले जाते.सम्राट अशोकावरील पुरस्कारप्राप्त पुस्तकासाठीही त्यांनी भरपूर परिश्रम घेतले, प्रवास केला आणि अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा बारकाईने अभ्यास केला. पुरातत्त्व क्षेत्रातील त्यांचे अजोड काम लक्षात घेऊन इन्फोसिस फाउंडेशनने २०१३ मध्ये त्यांना ५५ लाखांचा पुरस्कार देऊन गौरवले होते.\nडॉ. रजनीश कुमार यांना तरुण वैज्ञानिक पुरस्कार\n०१. डॉ. रजनीश कुमार यांना नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (नासी) व स्कॉप्स यांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनव संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना हा पुरस्कार दिला जातो.\n०२. मध्य प्रदेशातल्या सिंगरौली या छोटय़ा गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते रायपूरला आले. कुमार यांनी २००३ मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेतून स्नातकोत्तर पदवी घेतली, तर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीत पीएच.डी. केली.\n०३. २०१० मध्ये ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत दाखल झाले. पीएनएएस, जेएसीएस, यांसारख्या अनेक नामवंत नियतकालिकांत त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील सर्वात जास्त अभ्यासल्या गेलेल्या तीन शोधनिबंधांसाठी त्यांना याआधी एक पुरस्कार मिळाला होता. कॅनडातील नॅशनल रीसर्च कौन्सिलचे ते फेलो आहेत.सध्या ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करतात.\n०४. नॅचरल गॅस हायड्रेट्समध्ये अडकलेला मिथेन बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक कंपन्यांशी संलग्न राहून डॉ. कुमार यांनी गॅस हायड्रेट्सचे रेणवीय पातळीवर संशोधन केले आहे.\n०५. त्यांचे संशोधन नेहमीच्या चौकटीबाहेरचे आहे त्यात ऊर्जा व पाणी यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. हायड्रेट्समधून काढलेला मिथेन हा अपारंपरिक जीवाश्म इंधन मानला जातो, हायड्रेट्समधील मिथेनचे मोठे साठे भारतात आहेत. त्यामुळे पुढील शंभर वर्षांची ऊर्जा गरज भागू शकते असे त्यांनी सांगितले.\n०६. विज्ञानात संशोधनाची प्रेरणा त्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेत अभ्यास करीत असताना मिळाली, कारण तेथील शिक्षण दर्जेदार आहे. कार्बन डायॉक्साइड पकडणे व तो वेगळा काढणे, सागरी जलाचे निक्र्षांरीकरण व ऊर्जा संकलन या विषयात त्यांचे संशोधन आहे. पाण्याचा सॉल्व्हंट म्हणून वापर केला जातो ती क्लॅथरेट पद्धत त्यांनी वापरली.\nज्युरासिक युगातील \"इथेसॉर'चा शोध\n०१. डायनॉसोरच्या युगातील (ज्युरासिक काळ) दुर��मिळ सागरी प्राण्याचा शोध संशोधकांना लागला आहे. अनेक दशकांपूर्वीच्या जिवाश्‍माच्या संशोधनातून ही बाब पुढे आली आहे. 'ब्रिटिश इथेसॉर' असे या माशाचे नाव असून, ही सागरी जात तेव्हाही दुर्मिळ समजली जात होती.\n०२. डॉल्फिन किंवा शार्कशी साधर्म्य असलेले 'ब्रिटिश इथेसॉर' हे सागरी प्राणी हे अत्यंत धोकादायक भक्षक होते. यातील काही जणांची लांबी १५ मीटर असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हे प्राणी डायनॉसोर युगात म्हणजे २० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्या वेळी ब्रिटन हा छोटा द्विपसमूहाच्या रूपात होता.\n०३. मॅंचेस्टर विद्यापीठातर्फे याबाबतचे संशोधन सहा वर्षांपासून सुरू आहे. 'ब्रिटिश इथेसॉर'ची कवटी व पंखांचे जीवाश्‍म आढळल्याने शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. या जीवाश्‍मावरून हे प्राणी इतरांपेक्षा वेगळे व दुर्मिळ असल्याचे निदर्शनास आले आहे.\n०४. ब्रिस्टॉल विद्यापीठामध्ये अनेक वर्षांपासून ठेवलेल्या सांगाड्याच्या अभ्यासावरून या नवीन सागरी जातीचा शोध लागला. मॅंचेस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञ डिन लोमॅक्‍स व अमेरिकेतील ब्रॉकपोर्ट महाविद्यालयातील प्राध्यापक ज्युडी मसारे यांनी याबाबत संशोधन केले.\n०५. सॉमरसेट प्रांतातील वॉल्टन येथे 'इथेसॉर'चा प्रचंड सांगाडा आढळला होता. ८० वर्षांपूर्वी हा सांगाडा सिटी म्युझियमने ब्रिस्टॉल विद्यापीठाला भेट दिला होता. १९१५ मध्ये तो या संग्रहालयाने विकत घेतला होता. १९३० मध्ये तो विद्यापीठाला देण्यात आला.\n०६. ब्रिटिश जीवाश्‍म शास्त्रज्ञ नायगेल लार्किन यांच्या सन्मानार्थ त्याला 'इथेसॉर लार्किन' असे नाव दिले आहे. 'लार्किन' याचा अर्थ धोकादायक असा आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसि���्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/4831-pune-municipal-corporation-through-notice-thrie-will-be-no-private-party-celebration-in-shaniwar-wada", "date_download": "2018-08-14T13:14:25Z", "digest": "sha1:QSK7HZHXR47IT26V6IXYJOY3E6VIWA4D", "length": 5847, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपुणे महापालिका प्रशासनाने खाजगी कार्यक्रमांना शनिवार वाड्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.\nप्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल. सत्ताधारी भाजप या निर्णयाच्या बाजूने आहे.\nसध्या फक्त अडीच हजार रुपयांमध्ये शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. त्यात वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमांच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाच म्हणणं आहे.\n31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा विचार सुरु झाला आणि आज महापालिकेने वृत्तपत्रांमधून तशी जाहिरातीही दिल्या आहेत.\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lecture-pomgranate-solapur-maharashtra-1110", "date_download": "2018-08-14T13:39:00Z", "digest": "sha1:2CQGMQDS6HCUUZPR66FIKXEV25D5CYWS", "length": 15804, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, lecture on pomgranate, solapur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतेलकट डाग नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता हवी\nतेलकट डाग नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता हवी\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nसोलापूर : डाळिंबावरील तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी हुकमी असे कोणते जीवाणूनाशक उपलब्ध नाही. त्याचे प्रमाण कमी करणे एवढेच उपचार सद्यःस्थितीत आपण करू शकतो. शक्‍यतो हस्त बहार घ्यावा आणि बागेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असा सल्ला राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी दिला.\nअॅग्रोवनच्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात आयोजित ‘डाळिंबावरील कीड-रोग नियंत्रण’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. शर्मा बोलत होत्या.\nसोलापूर : डाळिंबावरील तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी हुकमी असे कोणते जीवाणूनाशक उपलब्ध नाही. त्याचे प्रमाण कमी करणे एवढेच उपचार सद्यःस्थितीत आपण करू शकतो. शक्‍यतो हस्त बहार घ्यावा आणि बागेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असा सल्ला राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी दिला.\nअॅग्रोवनच्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात आयोजित ‘डाळिंबावरील कीड-रोग नियंत्रण’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. शर्मा बोलत होत्या.\nडॉ. शर्मा म्हणाल्या, की डाळिंबावरील वाणावर संशोधन आम्ही करतो आहोत. आतापर्यंत शेकडो वाणांचे प्रयोग आम्ही केले. आजही आमच्याकडे वेगवेगळी ३२५ वाणे आहेत. पण त्यापैकी काही रंगाला, काही चवीला, काही दर्जाला भिन्न प्रकारची आहेत. कोणतेही सगळे व्यावसायिक गुणधर्म एकाच डाळिंब वाणात नाहीत, त्यामुळे अडचणी येत आहेत. पण सध्याचे भगवा डाळिंब हे व्यावसायिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. मार्केटच्या मागणीनुसार त्याची गरज आणि विक्री वाढते आहे. पण त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हायला हवे. कीड-रोगावर नियंत्रण मिळवल्यास त्याचे उत्पादन चांगले मिळू शकते.\nडाळिंबामध्ये जैविक पद्धतीच्या खतांच्या मात���रा चांगल्या लागू पडल्या आहेत. त्यामुळे झाडांतील प्रतिकारक्षमता वाढली आहे. जैविक घटकांच्या वापरामुळे मरसारख्या रोगाशीही लढणे शक्य झाल्याचे आढळले आहे. पण तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार रोपवाटिकेतून वाण आणून लागवड करणे, बहाराचे योग्य नियोजन आणि बागेची स्वच्छता महत्त्वाची आहे. ऑक्‍टोबरनंतर ‘हीट’ काहीशी कमी झालेली असते आणि आर्द्रता वाढलेली असते. पण हा काळ चांगला असतो, त्यामुळे या कालावधीत बागेचा बहार महत्त्वाचा ठरू शकतो. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये बागेची काढणी झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.\nसोलापूर डाळिंब द्राक्ष प्रदर्शन\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पा��नवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa/bank-china-business-reserve-bank-india-128383", "date_download": "2018-08-14T13:29:33Z", "digest": "sha1:O56OMMOR43BJHZNHIVG2QS4VOTWCYE2Q", "length": 12770, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bank of China Business Reserve bank of India ‘ड्रॅगन’चा बॅंकिंगमध्ये शिरकाव | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 जुलै 2018\nनवी दिल्ली - ‘बॅंक ऑफ चायना’ला भारतात व्यवसाय करण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. त्यामुळे बॅंक ऑफ चायनाने आता भारतात शिरकाव केला आहे.\n‘बॅंक ऑफ चायना’ला भारतात शाखा स्थापन करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांना दिले होते. चीनमध्ये क्विंगडो येथे मागील महिन्यात दोघांची भेट झाली होती. त्या वेळी मोदी यांनी हे आश्‍वासन दिले होते.\nनवी दिल्ली - ‘बॅंक ऑफ चायना’ला भारतात व्यवसाय करण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. त्यामुळे बॅंक ऑफ चायनाने आता भारतात शिरकाव केला आहे.\n‘बॅंक ऑफ चायना’ला भारतात शाखा स्थापन करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यां���ा दिले होते. चीनमध्ये क्विंगडो येथे मागील महिन्यात दोघांची भेट झाली होती. त्या वेळी मोदी यांनी हे आश्‍वासन दिले होते.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बॅंक ऑफ चायना’ला भारतात पहिली शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवाना दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी चीनच्या अध्यक्षांना दिलेल्या आश्‍वासनानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.\nचीनमधील सरकारी मालकीच्या मोजक्‍या व्यावसायिक बॅंकांपैकी ‘बॅंका ऑफ चायना’ आहे. भारत आणि चीनमध्ये सीमेसह अनेक मुद्द्यांवर ताणतणाव असतानाही आर्थिक संबंध विस्तारण्यावर दोन्ही देश भर देत आहेत. गेल्या वर्षी डोकलाममध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू केली आहे. संबंधांतील तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देश पावले उचलू लागले आहेत.\nचीनचे संरक्षणमंत्री लवकरच भारतात\nचीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे लवकरच भारत दौऱ्यावर येणे अपेक्षित आहे. भारत आणि चीनचे अधिकारी या दौऱ्याची अंतिम तारीख ठरविण्याच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nअस्वस्थ भारतीय प्रवाशाला मदत करण्यास पाकचा नकार\nनवी दिल्ली : तुर्की विमान प्रवासादरम्यान एका भारतीय प्रवाशाला विमानात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर वैमानिकाने पाकिस्तानच्या लाहोर...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थि��� व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/deccan-gymkhana-busstop-squid-due-advertisements-127516", "date_download": "2018-08-14T13:29:45Z", "digest": "sha1:E62MSIMXDW7VDPTXNUL6P2X4YBC5FWYA", "length": 9818, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deccan Gymkhana busstop Squid due to advertisements डेक्कन जिमखाना बसस्टॉप जाहिरातींमुळे विद्रूप | eSakal", "raw_content": "\nडेक्कन जिमखाना बसस्टॉप जाहिरातींमुळे विद्रूप\nरविवार, 1 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : डेक्कन जिमखाना बसस्टॉपवरील जाहिराती १५ दिवसांपूर्वी काढल्या होत्या. त्याचठिकाणी फलकावर पुन्हा जाहिराती लावण्यात आल्या आहेत. महापालिका याकडे कधी लक्ष देणार\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nप्राथमिक शिक्षण संचालनालयाला 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध\nसोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra-vidarbha/13-tigers-died-six-months-132953", "date_download": "2018-08-14T13:30:10Z", "digest": "sha1:DASPKEERJXITSAW2PBBZEUKH6XNWXIEH", "length": 11407, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "13 tigers died in six months राज्यात सहा महिन्यांत १३ वाघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nराज्यात सहा महिन्यांत १३ वाघांचा मृत्यू\nमंगळवार, 24 जुलै 2018\nनागपूर - महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत तेरा वाघांचा मृत्यू झाला, तर गेल्या दीड वर्षात राज्याने तब्बल ३४ वाघ गमावले आहेत. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत वाघांचा मृत्यू होण्याचा आकडा घसरला, ही राज्यासाठी कौतुकाची बाब आहे. परंतु, भविष्यात वाघांचा मृत्यू होऊ नये यासाठी वनाधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.\nनागपूर - महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत तेरा वाघांचा मृत्यू झाला, तर गेल्या दीड वर्षात राज्याने तब्बल ३४ वाघ गमावले आहेत. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत वाघांचा मृत्यू होण्याचा आकडा घसरला, ही राज्यासाठी कौतुकाची बाब आहे. परंतु, भविष्यात वाघांचा मृत्यू होऊ नये यासाठी वनाधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.\nनागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सहा, चंद्रपूर जिल्ह्यात पाच, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि धुळे वृत्तात प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला. या वर्षी प्रथम २३ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागात नैसर्गिकरीत्या वाघ मरण पावला होता. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक सात वाघ गमावले. त्यात गोरेवाडा बचाव केंद्रात वाघांच्या चार नवजात बछड्यांचा समावेश होता. यानंतर २५ फेब्रुवारीला भान्सुली वन बीटमध्ये एका वाघाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या वाघाचा मृत्यू म्हणजे वन विभागाचा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जाते.\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/category/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T14:20:35Z", "digest": "sha1:IKVCEROAFUV7D3U6ZSPM7HQNRWJ3OVS4", "length": 14161, "nlines": 170, "source_domain": "palakneeti.org", "title": "मुलांचा विकास | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nआनंदाचे डोही आनंद तरंग\nआमची सई, मे महिन्यात ३ वर्षांची झाली आणि आम्ही तिला बालभवनच्या महिनाभराच्या उन्हाळी शिबिरात घातलं. रस्त्याने येता – जाता गरवारे बालभवनच्या मैदानावर खेळणारी छोटी छोटी मुलं दिसायची, तेवढीच माझी बालभवनशी ‘तोंड ओळख’ होती. सई आधी सुट्टीत अणि मग जूनपासून रोजच बालभवनला जाऊ लागली. तिला नेता – आणता, मीही बालभवनमध्ये रुळायला अन रेंगाळायला लागले. काही दिवसांत माझ्याही नकळत बालभवन कुटुंबाचीच झाले.\nमुलांच्या वर्तनसमस्या आणि बालभवन \n'लहानपण देगा देवा' असे वाक्य मोठ्या आशेने म्हणणाऱ्या मोठ्यांना आपल्या लहानग्यांचा हेवा वाटत असतो. पण कधी कधी लहान मुलांच्या वागण्याने हैराण झाल्यामुळे वैतागही वाटतो. हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा, विचित्र सवयी, टीव्ही-मोबाईलचे वेड, आरडाओरडा, मारामाऱ्या, या आणि अश्या अनेक वर्तनसमस्या आणि त्यातून उद्भवणारे नाना प्रश्न सोडवताना पालकांच्या अगदी नाकी नऊ येतात. सगळ्या सोयीसुविधा पुरवूनही ही मुले अशी का वागतात, हेच आई -बाबांना समजत नाही.\nखरेच, 'मुले अशी का वागतात' या प्रश्नाचे एकच अचूक उत्तर नसून अनेक उत्तरे आहेत' या प्रश्नाचे एकच अचूक उत्तर नसून अनेक उत्तरे आहेत (की शक्यता म्हणावे \nआम्ही मिळवू पंख नवे… आम्हाला बालभवन हवे...\n१९७९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर झालं होतं. पालक-शिक्षक संघानं इतर काही संस्थांना एकत्र करून शनिवारवाड्यावर मोठा कार्यक्रम केला. बालकांच्या गरजा त्यातून मांडल्या होत्या. श्रीमती शांताबाई किर्लोस्करांनी एक गाणं लिहिलं होतं –\nजागवा जागवा, सकल विश्व जागवा\nबालकांस अग्रहक्क, हाच मंत्र गाजवा\nशरीर बनो सुदृढ सबल, सदय मने हात कुशल\nया जगती शांती, बुध्दी, मैत्री, प्रेम जागवा\nअशी त्याची पहिली दोन कडवी होती.\nअसू दे, असू दे, बालभवन असू दे \n१९७९ साल हे आंतरराष्ट्रीय बालकवर्ष म्हणून जगभर साजरं केलं गेलं. पुण्यातही त्यावेळी खूप उपक्रम झाले. पण तेवढ्यापुरते उपक्रम होऊन तिथेच थांबू नयेत तर मुलांसाठी नियमितपणे काम चालावं अशी कल्पना पुढे आली. गरवारे बालभवनचा जन्म या संकल्पनेतून झाला आणि १ सप्टेंबर १९८५ रोजी ते बाळ संचालिका शोभा भागवत यांच्या ओटीत आलं. शोभाताईंनी अतिशय सक्षमपणे, संवेदनशीलतेनं व सर्जनशीलतेनं आजवर सांभाळलं. त्याचा नावलौकिक केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला. या कार्याला (१) आदिशक्ती पुरस्कार-पुणे; (���) डॉ.\nबालभवन हे मुलांसाठीचं हक्काचं स्थान इथल्या वातावरणामुळे, उपक्रमांमुळे मुलांमधील सुप्त गुणांना फुलायची संधी मिळते. १९८८मध्ये बालभवनच्या प्रशिक्षणानंतर मला जाणवलं की आपल्याला मुलांमध्येच काम करायचं आहे. बालभवनचं मोकळ्या उत्साहानं भरलेलं वातावरण आणि परस्परांमधला आपलेपणाचा व्यवहार बघून तर मी बालभवनचीच झाले.\n मी नाचू, गाऊ कुठं\nबडबड केली की आई रागावते,\nखेळायला लागलो की बाबा चिडतात,\nजरा उड्या मारल्या तर ‘एका जागी बस बरं’ म्हणतात,\nगाणं म्हणलं तर गुरकावतात ‘गप्प बस’.\nमी जाऊ तरी कुठं आणि करू तरी काय\n... गिजुभाई बधेका (बालदर्शनमधून)\nआधी खेळायला मग ताई म्हणून शिकवायला आणि आता पालक म्हणून असं विविध टप्प्यांवर बालभवन अगदी जवळून बघितलं, अनुभवलं. उद्घाटन समारंभापासूनची दृश्यं आजही जशीच्या तशी आठवतात. एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी आपली आई घेणार, यातून दहाव्या वर्षी वाटलेला अभिमान आणि आपली आई आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना अशी वाटलेली अस्वस्थता हे दोन्ही अनुभवल्याचं आठवतं. मुलांना मोकळीक देणं म्हणजे काय असतं हे मला कधी पुस्तकात वाचावं लागलं नाही कारण स्वतः मूल असल्यापासून मिळणाऱ्या वागणुकीतून ते मी अनुभवलं. बालभवनमुळे फक्त स्वतःची मोकळीक नाही तर आजूबाजूच्या सर्वांना मिळणारी मोकळीक महत्त्वाची असल्याचं समजलं.\nबालभवन: बालकारणाचे पहिले पाऊल\n‘बालकारण’ हा शब्द ताराबाई मोडक यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष वेधताना आणि बालशिक्षणाविषयी जागृतीची चळवळ उभारताना वापरला, आणि आता बालह्क्काच्या सर्व प्रयत्नांना तो कवेत घेत आहे. बालविकास, बालरंजन, बालसाहित्य यांकडे प्रौढांनी एक जबाबदारी म्हणून बघायला पाहिजे, ही जाणीव गेल्या शतकात झालेल्या अनेक बदलांची परिणती आहे. औद्योगिक प्रगती, महानगरी समाज आणि आक्रसत गेलेला कुटुंबाचा आकार या सर्व गोष्टींचे परिणाम लक्षात येऊ लागल्यावर मुलांच्या खुरटणार्या विश्वाची बोच निर्माण झाली.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://strategee.in/author/kishor/", "date_download": "2018-08-14T14:14:16Z", "digest": "sha1:EOZ5ZEWGVMPXX4LA27A6PRC5G4XBRHH7", "length": 3466, "nlines": 39, "source_domain": "strategee.in", "title": "Kishor Raktate – Strategee Consultants", "raw_content": "\nभारत गणेशपुरेंनी फुले\\आगरकर\\आंबेडकर यांची विज्ञाननिष्ठ परंपरा हास्यास्पद ठरवली आहे\nभारत गणेशपुरे हे ‘चला, हवा येऊ द्या’ या मनोरंजनापर कार्यक्रमातील प्रसिद्ध कलाकार. त्यांनी आपल्या बायकोशी नुकतंच दुसर्‍यांदा लग्न केलं. त्यांच्या…\nवाचन सुरू ठेवा →\nराज ठाकरे शरद पवारांसोबत : मुलाखतीला की, निवडणुकीला\nKishor Raktate एक टिप्पणी द्या\nशरद पवारांची बहुचर्चित मुलाखत पार पडून आठवडा लोटत आला तरी त्याबाबतची चर्चा थांबताना दिसत नाही. ते स्वाभाविकही आहे. दोन भिन्न…\nवाचन सुरू ठेवा →\nकर्नाटकात काँग्रेस नव्हे, सिद्धरामय्या हीच भाजपपुढील मोठी अडचण\nKishor Raktate एक टिप्पणी द्या\nकर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२३ जागांवर उद्या मतदान होत आहे. जयानगर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या निधनाने या जागेवरील मतदान रद्द करण्यात…\nवाचन सुरू ठेवा →\nराष्ट्रवादीला पुढच्या वाटचालीसाठी शरद पवारच भूमिका म्हणून नीट कळणं आवश्यक आहे\nKishor Raktate एक टिप्पणी द्या\nराष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने नुकतेच विशीत पदार्पण केले आहे. या पक्षाने महाराष्ट्राला काय दिले कोणती संस्कृती दिली\nवाचन सुरू ठेवा →\nआपली भाषा निवडा/Choose Language\nऑफिस नं. ९, पहिला मजला,\nसनराईज अपार्टमेंट, चतुःश्रुंगी मंदिराजवळ,\nसेनापती बापट रोड, पुणे – ४१११०६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/chant-hanuman-chalisa-protect-crops-say-mp-bjp-leader/", "date_download": "2018-08-14T14:28:00Z", "digest": "sha1:WNMYI5D7KYKIAMLBJNUP77HBU7GHOADM", "length": 27958, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chant-Hanuman-Chalisa-To-Protect-Crops-Say-Mp-Bjp-Leader | नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी हनुमान चालिसा वाचा - भाजपा नेत्याचा शेतकऱ्यांना अजब सल्ला | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nनैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी हनुमान चालिसा वाचा - भाजपा नेत्याचा शेतकऱ्यांना अजब सल्ला\nभाजपाच्या आमदारानं नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यानां हनुमान चालिसा वाचण्याचा अजब सल्ला दिला आहे\nभोपाळ - भाजपाच्या आमदारानं नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यानां हनुमान चालिसा वाचण्याचा अजब सल्ला दिला आहे. मध्य प्रदेश��धील भाजपाच्या नेत्याने हा अजब सल्ला दिला आहे.\nअवकाळी पाऊस किंवा गारपिटीच्या समस्यांसह कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करायचा असेल तर शेतकऱ्यांना हनुमान चालिसा वाचणे हाच एकमेव मार्ग आहे. असा सल्ला भाजपाचे नेते रमेश सक्सेना यांनी दिला आहे. सर्व गावातील शेतकऱ्यांनी रोज एक तास सामूहिकरित्या हनुमान चालिसा वाचावी, जेणेकरुन नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही. हनुमान चालिसा वाचल्यास गारपीट किंवा कोणतेही नैसर्गिक संकट येणार नाही, असा माझा दावा असल्याचे सक्सेना यांनी म्हटले आहे.\nपीटीआयच्या वृत्तानुसार, भाजपा नेत्याच्या या अजब सल्ल्याचा मध्य प्रदेशचे कृषिराज्य मंत्री बालकृष्ण पाटीदार यांनी समर्थन केलं आहे. कृषिराज्य मंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तींना माणूस जबाबदार नाही. हनुमान चालिसा वाचायलाच हवी. कारण हनुमान संकटमोचक आहेत. त्यामुळे सक्सेना यांनी काही चुकीचे म्हटले नाही.\nमध्यप्रदेशमधील 400 हून अधिक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत गारपिटीमुळे हजारो शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळं शेतीचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे.\nसक्सेना यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपा नेत्यांच्या यांच्या या अजब सल्ल्याला गजव उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा म्हणाले, रमेश सक्सेना यांच्या सल्ल्यामुळे देवांमध्येच आपापसात वाद होईल. सक्सेना म्हणतायेत, हनुमान चालिसा वाचावी, मात्र मध्य प्रदेशात तर शिवशंकराची उपासना केली जाते. त्यामुळे त्यांचे विधान चूक आहे.\nमोदींचा 'तो' व्हिडिओ दाखवून काँग्रेसनं 'डॉलर'वरून धरली सरकारची 'कॉलर'\nभाजप शिवसेनेच्या युतीसमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : चंद्रकांत पाटील\nभाजप सरकार शेतकरीविरोधी : राजू शेट्टी\nVidhan Parishad Election Result : शिवसेनेनं मुंबईत 'अशी' मिळवली विधानपरिषदेची 'पदवी'; भाजपाला इंगा, राणेंना ठेंगा\nनाणारचा प्रकल्प जहर, तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे - उद्धव ठाकरे\nरिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपद; रामदास आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली अपेक्षा\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nभारतातील या ठिकाणी 5 दिवस आधीच साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिवस\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\n��ंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nIndependence Day : कोणी लिहीली स्वतंत्र भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा; जाणून घ्या\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या '��्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-cabinet-increases-stamp-duty-on-gift-deeds-260850.html", "date_download": "2018-08-14T14:37:09Z", "digest": "sha1:GLWKXC4NNPCHW3QTB6XKVQQD76AOVCEH", "length": 12168, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुद्रांकशुल्कवाढीवरुन युतीत ठिणगी, सेनेचा आंदोलनांचा इशारा", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nमुद्रांकशुल्कवाढीवरुन युतीत ठिणगी, सेनेचा आंदोलनांचा इशारा\nराज्य सरकारनं वाढवलेला मुद्रांकशुल्क तातडीनं कमी करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदमांनी दिलाय.\n17 मे : शिवसेना आणि भाजपमध्ये मुद्रांकशुल्कवाढीवरुन ठिणगी पडलीये. राज्य सरकारनं वाढवलेला मुद्रांकशुल्क तातडीनं कमी करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदमांनी दिलाय. कॅबिनेटमध्ये मुद्रांकवाढीचा घेतलेला निर्णय शिवसेनेला विश्वासात न घेता घेतल्याचा आरोपही कदम यांनी केला.\nशहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेन्स डीड) 5 टक्के तर ग्रामीण भागासाठी 4 टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णय सरकारने घेतलाय. या निर्णयाला सेनेनं विरोध केलाय. तसंच बक्षीस पत्रासाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही शिवसेनेचा विरोध केलाय. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही सेनेनं विरोध केला होता. शिवसेनेच्या विरोधानंतरही निर्णय घेतल्याने शिवसेना मंत्री संतप्त झाले. मुख्यमंत्र्यांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा कदम यांनी दिलाय. तसंच उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून निर्णय मागे घेण्यास सांगणार अन्यथा सत्तेत असलो तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असं रामदास कदम यांनी ठणकावून सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: मुद्रांकशुल्कराज्य सरकाररामदास कदम\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2009/11/how-to-be-successful-in-life.html", "date_download": "2018-08-14T14:21:12Z", "digest": "sha1:SKLTYHF5CZBMGNWQM5ANHOCJCBKU36VT", "length": 23573, "nlines": 95, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "हमखास यशाचा फॉर्मुला - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / व्यक्तिमत्व विकास (Personality Development) / व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) / हमखास यशाचा फॉर्मुला\nव्यक्तिमत्व विकास (Personality Development), व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nदेवाने आपणा सर्वांना जवळ जवळ समान शारिरीक क्षमता दिलेल्या आहेत, समान बौध्दीक क्षमता सुध्दा दिलेल्या आहेत. म्हणजेच आपल्या सर्वांचं हार्डवेअर जवळ जवळ सारखच आहे परंतु प्रश्न आहे तो फक्त त्यात इंस्टॉल करण्यात आलेल्या सॉफ्ट्वेअरचा. तो बरोबर आहे की चुकीचा जर सॉफ्टवेअर इंस्टॉल करायचा असेल तर आपण आधी यशस्वी लोकांच्या डोक्यात इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवेअर बद्दलच आधी माहीती करुन घेतलेले बरे. त्याच सॉफ्टवेअरचा जर आपण सुध्दा वापर केला तर आपण त्यांनी मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती करु शकतो.\nमी स्वत:ला सतत एक प्रश्न विचारला, तो म्हणजे 'हमखास यश मिळवण्यासाठी कुठला फॉर्मुला आहे का' ' यशस्वी माणसे कुठला समान मार्ग वापरतात ज्यातुन त्यांना जे पाहीजे ते मिळते' ' यशस्वी माणसे कुठला समान मार्ग वापरतात ज्यातुन त्यांना जे पाहीजे ते मिळते\nबर्‍याच आदर्श व्यक्तीमत्वांचा अभ्यास, पुस्तके, प्रशिक्षण व मुलाखती इ. मधून माझ्या असे लक्षात आले की, जरी यशस्वी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील असली, त्यांची ध्येयं व साध्य करण्याचे आराखडे देखील वेगवेगळे असले तरी त्यांच्यामध्ये काहीतरी समान आहेच; आणि ते असे: सर्व यशस्वी माणसे त्यांना जे पाहीजे आहे ते मिळवण्यासाठी एका विशिष्ट क्रमामध्ये विशेष अशी पाऊलं उचलतात.\nमी या पाऊलांच्या क्रमाला हमखास यशाचा फॉर्मुला असं म्हणतो.\n→ पहीली पायरी: तुमचे ध्येय स्पष्ट करा.\nतुम्हाला पाहीजे ते मिळविण्यासाठी, पहीली पायरी म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहीजे आहे ते माहीती असणे. परंतु बर्‍याच लोकांना त्यांना जे पाहीजे ते मिळत नाही कारण त्यांना नेमकं काय पाहिजे आहे हेच त्यांना माहीती नसते. बरेच लोक म्हणतात कि त्यांना ���शस्वी व्हायचं आहे, पण त्यांना जर विचारलत की म्हणजे नेमकं काय तर बर्‍याच जणांचं उत्तर असतं \"नक्की काय ते माहीत नाही\" किंवा त्यांचं काहीतरी ढोबळ उत्तर असतं \"मला सुखी व्हायचं आहे\", \"मला खुप पैसा कमवायचा आहे\", \"मला माझ्या सर्व अडचणींवर मात करायची आहे\", वगैरे वगैरे.\nआपल्याला लक्षात ठेवलं पाहीजे कि जो पर्यंत आपल्याला आपले ध्येयंच माहीत नाही तो पर्यंत आपल्याकडील क्षमतेचा, वेळेचा व इतर साधन सामुग्रीचा वापर कसा करावा हेच आपल्याला कळणार नाही. यशस्वी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असतो असे मला प्रकर्षाने जाणवले. त्यांना नेमकं काय पाहीजे आहे, भविष्याबद्दलची त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये स्पष्टपणे कोरली गेलेली असते. त्यांची ध्येयं निश्चित व नेमकी असतात आणि म्हणूनच त्या दिशेने ते प्रयत्न करतात. सचिन तेंडुलकरला त्याच्या लहानपणापासून एकच माहीत होतं 'मला भारतासाठी क्रिकेट खेळायचं आहे. बस्स.' भविष्याबद्दलचे त्याच्या मनातील चित्र हे स्पष्ट होते आणि म्हणूनच तो रात्रंदिवस फक्त एकच गोष्ट जगायचा ती म्हणजे 'क्रिकेट'. त्यामुळे तो आज भारताचा मास्टर ब्लास्टर आहे. याचप्रमाणे जर इतर यशस्वी माणसांचा अभ्यास केला तर हिच समान बाब जाणवते कि त्यांना त्यांची ध्येयं ही स्पष्ट होती.\nआमच्या 'लक्ष्यवेध' प्रशिक्षणक्रमामध्ये, माझा हाच प्रयत्न असतो. लोकांना नेमके काय पाहीजे आहे याचे स्पष्ट चित्र त्यांना बघायला लावणे व ते नेमक्या शब्दात कागदावर मांडणे. आपल्या मेंदुला नेमक्या शब्दात सुचना मिळाल्या कि त्याची कार्यक्षमता कितीतरी पटीने वाढते.\n→ दुसरी पायरी: ध्येयं साध्य करण्यासाठी आराखडा तयार करा\nजर आपल्याला आपली ध्येयंच स्पष्ट नसतील तर ती साध्य करण्यासाठी आराखडा कसा काय बनविणार कंपनीचा टर्नओवर पाच करोड करण्यासाठीचा आराखडा व पन्नास करोड करण्यासाठीचा आराखडा हा वेगवेगळा असतो परंतु तो तेव्हाच आपण तयार करु शकतो जेव्हा आपल्याला आपलं ध्येयं स्पष्ट असेल. पण मग आराखडा बनविणे म्हणजे नेमकं काय कंपनीचा टर्नओवर पाच करोड करण्यासाठीचा आराखडा व पन्नास करोड करण्यासाठीचा आराखडा हा वेगवेगळा असतो परंतु तो तेव्हाच आपण तयार करु शकतो जेव्हा आपल्याला आपलं ध्येयं स्पष्ट असेल. पण मग आराखडा बनविणे म्हणजे नेमकं काय आराखडा बनविणे म्हणजेच तुमचे ध्येयं साध्�� करण्यासठी कराव्या लागणार्‍या कृतींची क्रमवार मांडणी करणे.\nउदाहरणार्थः जर तुम्हाला अंधेरी ते चर्चगेट प्रवास करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी क्रमवार पणे कराव्याच लागतील. तुम्हाला आधी अंधेरी स्टेशनवर येउन तिकीट काढावं लागेल मग प्लॅट्फॉर्म वर जावं लागेल. ट्रेन पकडावी लागेल व चर्चगेट स्टेशनवर उतरावं लागेल. ह्या क्रमवार कृती तुम्हाला कराव्याच लागतील. तुमचे ध्येयं साध्य करण्यासाठी जो आराखडा बनवाल त्याचा क्रम खुप महत्त्वाचा आहे व आराखडा बनविण्याआधी योग्य संशोधन केले पाहीजे व मगच आराखडा तयार केला पाहीजे. आराखडा लेखी स्वरुपात कागदावर उतरवावा.\n→ तिसरी पायरी: आराखड्याशी संलग्न कृती करा\nतिसरी पायरी म्हणजे आपले ध्येयं साध्य करण्यासाठी आपल्या आराखड्याशी संलग्न कृती करणे होय. हीच पायरी आपल्याला आपल्या ध्येयाच्या जवळ घेउन जाते. यशस्वी माणसे व फक्त स्वप्नं बघणार्‍यांमध्ये जर कुठला फरक असेल तर तो म्हणजे संलग्न 'कृती'. बर्‍याच सुशिक्षीत व हूशार माणसांना माहीत असते की आपणास काय केले पाहीजे, कसे केले पाहीजे पण ते कृती करतच नाहीत. ते म्हणतात ना, 'कळतं पण वळत नाही'.\nआपल्याला खरोखरच जर आपले ध्येयं साध्य करायचे असेल तर कृती ही केलीच पाहीजे. तुम्हाला अशी व्यक्ती माहीत आहे का, जी तुमच्यापेक्षा कमी गुणवान आहे पण तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी आहे जर उत्तर हो असेल तर लक्षात घ्या, जरी तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा जास्त हूशार असाल तरी त्या व्यक्तीने तुमच्यापेक्षा जास्तं कृतीवर भर दिला असणार. संलग्न कृती करण्यासाठी मानसिक व शारिरीकरित्या सक्षम असणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या भावनांवर ताबा मिळवून, जोशात व आत्मविश्वासाने ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे.\n→ चौथी पायरी: अपयशातुन शिका\nजेव्हा आपण आपल्या आराखड्यानुसार संलग्न कृती करतो तेव्हा फक्त दोन गोष्टी घडण्याची शक्यता असते. एकः तुम्ही ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता किंवा ध्येय साध्य करता आणि दोन: तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत, काहीतरी, अनपेक्षीत घडतं. आपल्यातील बरीच लोकं याला 'अपयश' असं म्हणतात अपयशं सर्वांच्या आयुष्यात येतात का अपयशं सर्वांच्या आयुष्यात येतात का हो अर्थातच. तुम्ही मला एक यशस्वी माणूस शोधुन दाखवा ज्याने कधी अपयश नाही अनुभवलं. उलट तुमचा जेवढा ���ृतीवर भर जास्त तेवढे अपयशाचे प्रमाण जास्त आणि म्हणुनच माझ्या संशोधनामध्ये मला असे आढळून आले की माणूस जेवढा यशस्वी, त्याच्या आयुष्यात अपयशाचे प्रमाण तेवढेच जास्त.\n→ अपयशाला तोंड देण्याचे तीन पर्यायः\nपर्याय क्रमांक एक: कारण देणे, आरोप प्रत्यारोप करणे व सोडून देणे.\nकाही माणसे अपयश मिळाले की इतर गोष्टींना कारणीभूत ठरवतात किंवा इतरांवर अपयशाचे खापर फोडतात. त्यांना वाटतं कि ध्येयं साध्य करणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. ते निराश होतात व पुन्हा कृती करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते म्हणतात, \"मी प्रयत्न केला व फसलो आता पुन्हा नाही\nपर्याय क्रमांक दोन: त्याच कृतीची पुनरावृत्ती करणे.\nहि माणसे प्रयत्नशील माणसे असतात. अपयशानंतर सुध्दा गप्प बसत नाहीत व पुन्हा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं 'आपण जास्त कसोशीने प्रयत्न करुया, जास्त मेहनत करुया व आधी केलेली कृती पुन्हा करुया.' जर आपण एकाच कृतीची पुनरावृती केली व प्रत्येक वेळी वेगळा परीणाम अपेक्षीत केला तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. जर आपण तेच केलं जे आधी केलं होतं तर आपल्याला तेच मिळेल जे आपल्याला आधी मिळालं होतं.\nपर्याय क्रमांक तीन: शिका, आराखड्यात योग्य बदल करा आणि कृती करा.\nपर्याय जो सर्व यशस्वी माणसे वापरतात. जेव्हा ते आपले ध्येयं साध्य करीत नाहीत तेव्हा ते त्याला 'अपयश' मानत नाहीत. ते त्यातुन नवीन काहीतरी शिकतात कि त्यांनी तयार केलेला आराखडा परिणामकारक नव्हता, किंवा त्यांच्या कृतीमध्ये कुठेतरी कमतरता होती. नवीन शिकवण घेउन आपल्या आराखड्यामध्ये योग्य ते बदल करतात व पुन्हा कृती करतात.\nजर पुन्हा ते यशस्वी नाही झाले तर त्यातुन ते पुन्हा नवीन काहीतरी शिकतात, आराखड्यात योग्य ते बदल करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात असं ते तो पर्यंत करतात, जो पर्यंत त्यांचे ध्येयं साध्य होत नाही. ध्येय साध्य करण्यासाठी ते सर्व काही करतात.\nमित्रांनो आपण हे लक्षात घेतले पाहीजे कि जेव्हा जेव्हा आपणास यश मिळत नाही तेव्हा तेव्हा आपल्याला त्यातुन नवीन काहीतरी शिकले पाहीजे. आपल्या प्रयत्नांमध्ये बदल केले पाहीजेत, जो पर्यंत आपले ध्येयं साध्य होत नाही तो पर्यंत असं म्हटलं जातं की थॉमस एडिसनने वीजेच्या बल्बचा शोध लावण्यासठी एकूण १०,००० वेळा प्रयत्न केले. जेव्हा त्याला या बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म��हणणं होतं की 'प्रत्येक अयशस्वी प्रयत्नानंतर मी माझ्या पध्द्तीमध्ये बदल केला व माझे ध्येयं साध्य झाले. पहील्या ९,९९९ प्रयत्नातुन मी बल्ब कसा बनविला जात नाही, हे शिकलो असं म्हटलं जातं की थॉमस एडिसनने वीजेच्या बल्बचा शोध लावण्यासठी एकूण १०,००० वेळा प्रयत्न केले. जेव्हा त्याला या बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की 'प्रत्येक अयशस्वी प्रयत्नानंतर मी माझ्या पध्द्तीमध्ये बदल केला व माझे ध्येयं साध्य झाले. पहील्या ९,९९९ प्रयत्नातुन मी बल्ब कसा बनविला जात नाही, हे शिकलो\nमित्रांनो, तर हा होता 'हमखास यशाचा फॉर्मुला'. या फॉर्मुलातील चार पायर्‍या नक्कीच तुम्हाला जे पाहीजे आहे ते मिळ्वून देण्यास मदत करतील, अशी आशा करतो.\n→ हमखास यशाचा फॉर्मुला:\n१. तुमचे ध्येयं स्पष्ट करा.\n२. ध्येयं साध्य करण्यासाठी आराखडा तयार करा.\n३. आराखड्याशी संलग्न कृती करा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://eevangelize.com/marathi-clock-ticking/", "date_download": "2018-08-14T13:34:09Z", "digest": "sha1:Y7W2RQ2SQMZIX4TZTQC42UXZ22FEIJR7", "length": 6160, "nlines": 69, "source_domain": "eevangelize.com", "title": "घड्याळ टिकटिक करत आहे! .. वेळ निघून जात आहे!(marathi-clock ticking) | eGospel Tracts", "raw_content": "\nघड्याळ टिकटिक करत आहे .. वेळ निघून जात आहे .. वेळ निघून जात आहे\nघड्याळ टिकटिक करत आहे .. वेळ निघून जात आहे .. वेळ निघून जात आहे\nघड्याळ टिकटिक करत आहे वेळ निघून जात आहे\nदेवाबरोबर तुमची गाठ पडणे जवळ येत आहे……….\nबायबल म्हणतेः “तुझ्या परमेश्वराला भेटण्यास सज्ज हो\nतुम्ही तयारी करत आहात का तुम्ही सज्ज आहात का\n“तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू\nआपले मृत्यु आणि देवाला भेटणे नेमून दिलेले आहे\n“आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते.” हिब्रू 9:27\nदेवाला हवे आहे की तुम्ही तयारी करा\nमी काय केले पाहीजे\n1. ओळखा कि तुम्ही पापी आहात\n“जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवत आहोत आणि आमच्यामध्ये सत्य नाही” I जॉन 1:8\n“सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत” रोम 3:23\n2. ओळखा कि पापाची शिक्षा नरक आहे\n“जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात. ते लोक मृत्युलोकात जातील.” साम 9:17\n3. ओळखा कि तुम्ही स्वतःला तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी वाचवू शकत नाही\n“आमचा सर्व चांगुलपणा जुन्या मळलेल्या कपड्यांप्रमाणे आहे…..”इसाया 64:6\n4. पश्चात्ताप करा आणि देवाची आज्ञा पाळा\n“भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले हृदय व जीवन बदलावे” ऍक्ट्स 17:30\n5. येशू ख्रिस्तामध्ये उद्धारक म्हणून विश्वास करा\n“देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे….” जॉन 3:16\n6. तुमची पापे येशूकडे कबूल करा\n“जर आम्ही आमची पापे कबूल करतो. तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास परमेश्वर विश्वासू व न्यायी आहे.” I जॉन 1:9\n7. गॉस्पेलची शिकवण जगा\n“देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.” जेम्स 1:22\nअधिक माहीतीसाठी कृपया संपर्क करा : contact@sweethourofprayer.net\nतु तारी ओमोरजीवाय कां सारीक जीवीस (Where Will You Spend Your Eternity\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-sugarcane-rate-issue-111036", "date_download": "2018-08-14T13:37:02Z", "digest": "sha1:UTI6NDKF6HIMG3MJVGC6A4O4UIGOTJ6F", "length": 16710, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Sugarcane Rate Issue प्रतिक्विंटल ३२०० रुपये दराची अंमलबजावणी करण्याची साखर कारखानदारांची मागणी | eSakal", "raw_content": "\nप्रतिक्विंटल ३२०० रुपये दराची अंमलबजावणी करण्याची साखर कारखानदारांची मागणी\nशुक्रव��र, 20 एप्रिल 2018\nकोल्हापूर - उसाची एफआरपी ही केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाने शिफारस केलेल्या प्रतिक्विंटल ३२०० रुपये दरावरच ठरते, तोच दर साखरेला मिळावा, अशी एकमुखी मागणी जिल्हा बॅंकेत झालेल्या साखर कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत झाली. यासंदर्भात शिष्टमंडळाद्वारे पंतप्रधानांसह केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेण्याचेही ठरले.\nकोल्हापूर - उसाची एफआरपी ही केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाने शिफारस केलेल्या प्रतिक्विंटल ३२०० रुपये दरावरच ठरते, तोच दर साखरेला मिळावा, अशी एकमुखी मागणी जिल्हा बॅंकेत झालेल्या साखर कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत झाली. यासंदर्भात शिष्टमंडळाद्वारे पंतप्रधानांसह केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेण्याचेही ठरले.\nजिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची रक्कम त्वरित आदा करण्यासाठी साखर आयुक्तांनी काही कारखान्यांचे साखर साठे जप्त करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते. माजी आमदार के. पी. पाटील, साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे यांच्यासह सर्वच कारखान्याचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.\nयावर्षीच्या साखर हंगामात देशातील साखरेचे उत्पादन ३०० लाख मेट्रिक टन झाले आहे. शिवाय, गतवर्षीचा साठा सुमारे ४० लाख मेट्रिक टन होता. म्हणजे देशातील एकूण साखर उपलब्धता ३४० लाख मेट्रिक टन आहे. देशाच्या साखरेचा खप २५० लाख मेट्रिक टन आहे. हे विचारात घेतल्यास पुढील वर्षासाठी जवळजवळ ९० लाख मेट्रिक टन साखरसाठा शिल्लक रहाणार आहे. पुढील वर्षाची परिस्थिती पाहिल्यास हे अतिगंभीर आहे. गाळप हंगाम सुरू करताना साखरेचे भाव प्रतिक्विंटल ३६०० रुपये होते. त्यामध्ये घसरणच होत जाऊन आजमितीस साखरेचे भाव प्रतिक्विंटल २५५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यावर्षी एफआरपी ठरवताना कृषिमूल्य आयोगाने साखरेचे होलसेल दर प्रतिक्विंटल ३२०० रुपये गृहीत धरले होते. ही सर्व शिफारस विचारात घेऊनच केंद्र शासनाने अत्यावश्‍यक वस्तू कायद्याखाली यावर्षीची उसाची एफआरपी निश्‍चित केली. कायद्याने हा दर देणे बंधनकारक आहे. कारखान्यांनाही एफआरपी ठरविताना गृहीत धरलेला साखरेचा दर मिळणे क्रमप्राप्त असल्याचे मत बैठकीत मांडले.\nदेशाबाहेर ��ाखरेचे दर प्रतिक्विंटल १९०० रुपये आहेत. दर कमी असूनही जागतिक बाजारपेठेत भारताच्या साखरेला मागणी नाही. यापूर्वीचा अनुभव पाहिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताचा प्रवेश झाल्यास साखरेच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे.\nपाकिस्तानने प्रतिक्विंटल ११०० रुपये साखर निर्यात अनुदान दिले आहे. मात्र, ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीत त्यांच्या देशातील कारखान्याकडून फक्त तीन लाख ११ हजार मेट्रिक टन साखर निर्यात झाली आहे. याचा अर्थ अनुदान देऊनही साखरेचा उठाव होईलच, असे नाही. उलटपक्षी निर्यातीचे दर घसरतील, याचाही विचार झाला पाहिजे, असे मत व्यक्त झाले.\n२५ हजार कोटी थकीत\nआजमितीला साखरेचे भाव घसरल्यामुळे देशातील साखर उद्योगाकडून सुमारे रुपये २५ हजार कोटी एफआरपी रक्कम देय आहे. आतापर्यंतच्या साखर उद्योगाच्या इतिहासामध्ये इतकी मोठी ऊसाबिलाची रक्कम कदापिही राहिलेली नाही. त्यामुळे केंद्राकडून इतर मार्ग अवलंबलेले आहेत. त्यामध्ये विशेषत: साखर आयात शुल्क शंभर टक्के वाढले. निर्यात शुल्क काढले आहे. कारखान्यावर फेब्रुवारी/ मार्च महिन्यात साखरविक्रीवर बंधन घातले आहे व शेवटचा पर्याय म्हणून २० लाख मेट्रिक टनाचा सक्तीचा निर्यात कोटा जाहीर केला. यामुळे दर वाढतील अशी आशा होती; पण त्याचाही परिणाम झाला नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले.\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nथकीत एफआरपीवर 12 टक्के व्याज द्यावे\nसांगली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या \"एफआरपी'च्या पायाभूत उताऱ्यात \"बेस' बदलल्याने प्रतीटनामागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, दहा...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यां��े आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/ramdev-babas-kimbo-disappeared-google-store-120748", "date_download": "2018-08-14T13:49:41Z", "digest": "sha1:G2CKBZ3HQB2RHXA5Y424DHOI7BHEHNB3", "length": 12619, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ramdev Baba's \"Kimbo\" disappeared from Google store रामदेवबाबांचे \"किम्भो' गुगल स्टोअरमधून गायब | eSakal", "raw_content": "\nरामदेवबाबांचे \"किम्भो' गुगल स्टोअरमधून गायब\nशुक्रवार, 1 जून 2018\n\"किम्भो' हा संस्कृत भाषेतील शब्द असून, एखाद्या व्यक्तीला तुम्ही कसे आहात किंवा तुमच्याकडे नवीन काय असे विचारण्यासाठी हा शब्द वापरण्यात येतो. पतंजलीच्या उत्पादनांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या मेसेजिंग ऍपलाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती; पण तीही अखेर फोल ठरली आहे.\nनवी दिल्ली, ता.31 (वृत्तसंस्था) : योगगुरू रामदेवबाबा यांच्या \"पतंजली' उद्योगसमूहाने मोठा गाजावाजा करत लॉंच केलेले \"किम्भो' हे मेसेजिंग ऍप एका दिवसातच \"गुगल प्ले स्टोअर'मधून गायब झाल्याने नेटिझन्सना मोठा धक्का बसला आहे. \"व्हॉट्‌सऍप' आणि फेसबुकसारख्या मोठ्या संकेतस्थळांना टक्कर देण्यासाठी हे ऑनलाइन स्वदेशी वाण रामदेवबाबा आणि त्यांच्या टीमने बाजारात आणले होते.\n\"गुगल प्ले स्टोअर'मधून हे ऍप गायब झाल्यानंतर आज अनेकांनी सोशल मीडियावर रामदेवबाबांची खिल्ली उडविली. सध्या \"मेसेजिंग ऍप' क्षेत्रामध्ये व्हॉट्‌सऍपचे प्राबल्य आहे. त्यामुळे येथे रामदेवबाबांच्या \"किम्भो'चा टिकाव लागणे शक्‍य होणार नसल्याचे \"सायबर मीडिया रिसर्च' या संस्थेने म्हटले आहे. या ऍपच्या लॉचिंगनंतर काही तासांमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. \"स्वदेशी समृद्धी सीमकार्ड'पाठोपा�� रामदेवबाबांनी स्वदेशी मेसेजिंग ऍप लॉंच करण्याचा निर्णय घेतला होता. स्वदेशी सीमकार्डच्या लॉचिंगसाठी रामदेवबाबांच्या पतंजली उद्योगसमूहाने \"भारत संचार निगम लिमिटेड'सोबत (बीएसएनएल) करार केला आहे.\n\"किम्भो' हा संस्कृत भाषेतील शब्द असून, एखाद्या व्यक्तीला तुम्ही कसे आहात किंवा तुमच्याकडे नवीन काय असे विचारण्यासाठी हा शब्द वापरण्यात येतो. पतंजलीच्या उत्पादनांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या मेसेजिंग ऍपलाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती; पण तीही अखेर फोल ठरली आहे.\nसोलापूरच्या ओंकार जंजिरालला आंतरराष्ट्रीय ब्लॉगरचा सन्मान\nसोलापूर : भारतीय मसाल्यांचे पाश्‍चात्त्य देशांना पूर्वीपासूनच आकर्षण... ते आजही टिकून असल्याचा अनुभव आला चक्क मूळचा सोलापूरचा असलेल्या ओंकार जंजिराल...\n15 ऑगस्टसाठी 15 प्रश्‍न (संदीप वासलेकर)\nआपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण...\nराष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी...\nनरेंद्र मोदींच्या गॅसपाईपच्या वक्तव्याची राहूल गांधीकडून खिल्ली\nबंगळुरू- गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवणाऱ्याचा किस्सा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात सांगितला होता, आज (ता.13) काँग्रेसचे अध्यक्ष राहूल...\nइसिसच्या दोन संशयितांना हैदराबादमध्ये अटक\nहैदराबाद : राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधून इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोघा जणांना रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले. अब्दुल्ला बासिथ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra-maratha-agitation/sholay-style-movement-two-youths-belhe-135069", "date_download": "2018-08-14T13:17:54Z", "digest": "sha1:FTNMDW7KQFSG5B453WHF3AVBTFT5LDYT", "length": 12102, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sholay style movement of two youths in Belhe #MarathaKrantiMorcha बेल्ह्यातील दोन तरुणांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha बेल्ह्यातील दोन तरुणांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nआळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांनी एका बंद अवस्थेतील विजेच्या मनोऱ्यावर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. सुमारे तीन तासांनंतर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनास निवेदन देऊन त्यांनी आंदोलन मागे घेतले.\nआळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांनी एका बंद अवस्थेतील विजेच्या मनोऱ्यावर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. सुमारे तीन तासांनंतर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनास निवेदन देऊन त्यांनी आंदोलन मागे घेतले.\nबेल्हे येथे आज (ता. १) सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित ‘जुन्नर बंद’ आंदोलनात सहभागी होत गावात शांततेत उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. येथील कैलास औटी व शरद औटी या दोन तरुणांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्री मुक्ताबाई मंदिरामागे असलेल्या वळण बंधाऱ्याजवळच्या बंद अवस्थेतील उंच मनोऱ्यावर चढून भगवे झेंडे फडकावत ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर जवळपास तीन तासांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी मनोऱ्यावरून खाली उतरून प्रशासनास निवेदन देत आंदोलन मागे घेतले.\nयाप्रसंगी मंचरचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, जुन्नरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश उगले, गावकामगार तलाठी रोहिदास वामन, आर. सी. कुमावत, पोलिस पाटील बाळकृष्ण शिरतर आदी उपस्थित होते.\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून ���खडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/solapur/if-pawar-did-not-leave-congress-he-would-have-become-pm-sushilkumar-shinde/", "date_download": "2018-08-14T14:26:53Z", "digest": "sha1:32WHKR3LE3K7KLQW7KZMHBSCWTLZDJIQ", "length": 26814, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "If Pawar Did Not Leave Congress, He Would Have Become The Pm - Sushilkumar Shinde | पवारांनी काँग्रेस सोडली नसती तर ते पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्��र बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nपवारांनी काँग्रेस सोडली नसती तर ते पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे\nशरद पवार अतिशय चलाख आहेत. त्यांना वा-याची दिशा कळते. पण त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमात केले.\nसोलापूर : शरद पवार अतिशय चलाख आहेत. त्यांना वा-याची दिशा कळते. पण त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमात केले.\nवार्तालाप कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी शरद पवारांचे गुणगाण गायले. ते म्हणाले, पवारांना मी गुरुस्थानी मानतो. ते अतिशय चलाख व शार्प आहेत. त्यांना सर्वांत अगोदर वाºयाची दिशा कळते. पण पवार जेव्हा नाही-नाही म्हणतात, तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण खूप जवळून पहिले आहे. मुख्यमंत्री आणि हिमाचलचे प्रभारी असताना आम्ही भेटायचो. मात्र मोदी हे चहा विकत होते असे माझ्या कधीच ऐकण्यात आले नाही. ते आत्ताच चहावाले झाले असावेत. किमान चहावाल्यांसाठी तरी त्यांनी काही करावे, असा टोला शिंदे यांनी लगावला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तर त्याचा काँग्रेसला फायदा होईल. मात्र मतदान मतपत्रिकेवर झाले पाहिजे़ नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रात जादू केली आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.\nSharad PawarSushilkumar Shindeशरद पवारसुशीलकुमार शिंदे\nबहुजनांच्या मतांवर डाेळा ठेवून पगड्या बदलणाऱ्यांना मला उत्तर द्यायचे नाही : विनाेद तावडे\nपवार बोलले; विरोधकांनी सावध राहायला हवे, उद्धव ठाकरेंचा टोला\n'चाणक्य' शरद पवारांचा काँग्रेसला झटका; भाजपाविरोधी 'महाआघाडी'बाबत मोठं विधान\nपुण्याचे पाेलीस म्हणजे कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण : शरद पवार\nअपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवली: शरद पवार\nसोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा\nकृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी दोन एअरक्राफ्ट सोलापूरात दाखल\nदेशाच्या रक्षणकर्त्यांना सोलापूरातून एक लाख राख्यांची भेट\nसुखावह जगण्यासाठी सोलापूर देशात २२ वे\nसोलापूरात कंटेनरची दुचाकीला धडक, महिला जागीच ठार, दोघे जखमी\nविमानतळाच्या धर्तीवर सोलापूरातील रेल्वेस्थानकावर सुविधा देण्याच्या हालचाली सुरू\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आप���े आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/lonavala/", "date_download": "2018-08-14T14:27:08Z", "digest": "sha1:FLLGR4BTIJJZEXNG4CPVLZHVBVYNSOHA", "length": 27716, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest lonavala News in Marathi | lonavala Live Updates in Marathi | लोणावळा बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात ग��न्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या न��वडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nलोणावळा मार्गावर रविवारी ब्लॉक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमध्य रेल्वे प्रशासनाकडून स्वयंचिलत ब्लॉक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी तळेगाव-शेलारवाडी-देहूरोड या स्थानकांदरम्यान लोणावळा मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. ... Read More\nपवना धरण शंभर टक्के भरले, विसर्ग वाढविला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरणाचे शनिवारी (दि.११आॅगस्ट) सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास चार दरवाजे उघडून १५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला आहे. ... Read More\nलोणावळ्यात मराठा आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोखली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोणावळा रेल्वे स्थानकावर जात १२-३४ वाजता मोर्चेकऱ्यांनी कोईमत्तुर लोकमान्य टिळक एक्सप्रेस ही रेल्वे गाडी दहा मिनिटे रोखून धरत घोषणाबाजी केली. ... Read More\nlonavalarailwayMaratha Kranti MorchaMaharashtra Bandhलोणावळारेल्वेमराठा क्रांती मोर्चामहाराष्ट्र बंद\nलोणावळ्यात ९ आॅगस्टला रेल्वे रोको\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nक्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ... Read More\nपवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला प‍ाणी पुरवठा करणार्‍या पवन मावळातील पवना धरणात 99 टक्के पाणीसाठा झाल्याने या धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून हायड्रो करिता 1400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. ... Read More\nमयुर ढोरे वडगाव नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवडगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वडगाव कातवी नगर विकास समितीचे मयूर प्रकाश ढोरे यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. भाजपाचे मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांचा 910 मतांनी पर‍ाभव करत ढोरे विजयी झ ... Read More\nलोणावळ्यात पावसाची शंभरी, 48 तासात 447 मिमी पावसाची नोंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोणावळ्यात सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत ... Read More\nलोणावळा शहरात 24 तासात 285 मिमी पावसाची नोंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोणावळा परिसरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे ... Read More\nतुंग किल्ल्यावरुन दरीत पडून ट्रेकर मुलीचा मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपवन मावळातील कठिणगड म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुंग किल्ल्यावरुन आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका पंधरा वर्षीय ट्रेकर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ... Read More\nलोणावळ्यात भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयेथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. ... Read More\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sunny-leones-new-bunglow-at-california-261023.html", "date_download": "2018-08-14T14:37:52Z", "digest": "sha1:4LUG6HM4JTSZ5HITQ2RAWPCFQJQ5C5DM", "length": 10995, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सनी लिओननं खरेदी केला कॅलिफोर्नियात बंगला", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाब���जी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nसनी लिओननं खरेदी केला कॅलिफोर्नियात बंगला\nया बंगल्यात पाच बेडरूम्स, एक स्वीमिंग पूल, एक बगीचा आहे. शिवाय हा बंगला हाॅलिवूडच्या जवळ आहे.\n19 मे : सनी लिओननं नवा बंगला खरेदी केलाय. कुठे ठाऊकेय कॅलिफोर्नियाच्या शर्मेन आॅक्स इथे. सनीनं या बंगल्यात आपला 36वा वाढदिवस नवरा डेनियल वेबर, कुटुंब आणि काही मित्रमैत्रिणींसोबत साजरा केला.\nया बंगल्यात पाच बेडरूम्स, एक स्वीमिंग पूल, एक बगीचा आहे. शिवाय हा बंगला हाॅलिवूडच्या जवळ आहे. म्हणजे अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर.\nसनीच्या नवऱ्यानं सांगितलं, ' बरेच दिवस ते नव्या घराच्या शोधात होते. शेवटी तो मिळाला. या घरासाठी त्यांनी इटली, रोम, स्पेन इथून वस्तू खरेदी केल्यात.' घर सजवण्यासाठी ते अनेक देशांमध्ये फिरले.\nसनी लिओन सध्या बाॅलिवूडमध्ये बिझी आहे. आतापर्यंत तिनं 20पेक्षा जास्त सिनेमे केलेत. अलिकडे सोनाक्षी सिन्हाच्या 'नूर'मध्ये तिनं काम केलंय. तिनं तिची पाॅर्न आर्टिस्टची प्रतिमा बदलून टाकलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: californiaSunny Leoneकॅलिफोर्नियासनी लिओन\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nExclusive- २ महिन्यात आर्चीनं कसं केलं १२ किलो वजन कमी\n'ती माझी खरी हीरो', सोनालीला भेटून भावूक झाले अनुपम खेर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/new-zealand-look-to-beat-india-and-retain-top-t20i-ranking/", "date_download": "2018-08-14T13:33:36Z", "digest": "sha1:3N3LUWFOJV6AGOVMOYRV5VYAA6FEAYF5", "length": 7222, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० मालिकेनंतर क्रमवारीत होणारे बदल ! -", "raw_content": "\nभारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० मालिक���नंतर क्रमवारीत होणारे बदल \nभारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० मालिकेनंतर क्रमवारीत होणारे बदल \nउद्यापासून सुरु होत असलेल्या भारता विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी २० मालिकेत भारताने जर न्यूझीलंडला या मालिकेत व्हाईट वॉश दिला तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी येईल तसेच यामुळे पाकिस्तान संघालाही अव्वल स्थानी विराजमान होण्यास मदत होईल. सध्या न्यूझीलंड संघ अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघ ११६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.\n– जर भारत मालिका ३-० असा जिंकली तर भारताचे १२२ गुण होतील आणि ते दुसऱ्या स्थानी येतील तसेच पाकिस्तान १२४ गुणांसहित अव्वल स्थानी विराजमान होईल आणि न्यूझीलंडला आपले गुण गमवावे लागून ते १२५ गुणांवरून ११४ गुणांवर येतील आणि पाचव्या स्थानी त्यांची घसरण होईल.\n– जर भारत मालिका २-१ ने जिंकली तर भारताचे ११८ गुण होतील परंतु तो पाचव्या स्थानिक कायम राहील मात्र न्यूझीलंडला आपले अव्वल स्थान गमवावे लागेल आणि पाकिस्तान अव्वल स्थानी येईल.\n– जर भारत मालिका २-१ ने हरला तर न्यूझीलंड आपले अव्वलस्थान आणखी भक्कम करेल परंतु भारत एक गुण गमावून आपले पाचवे स्थान कायम ठेवेल.\n– जर भारत मालिका ३-० ने हरला तर भारताची १११ गुणांसह सहाव्या स्थानी घसरण होईल.तर न्यूझीलंड १३२ गुणांसह अव्वल स्थानावर कायम राहील.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिके��मध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/runner-up-hind-kesari-pune-abhijit-katke/", "date_download": "2018-08-14T13:33:43Z", "digest": "sha1:GC72MWF6SPTGRB2TPP4Q7IUPRHEGRIKL", "length": 6582, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा २०१७ चा उप- हिंदकेसरी अभिजित कटकेच्या हिंद केसरी स्पर्धेतील सर्व लढती... -", "raw_content": "\nपहा २०१७ चा उप- हिंदकेसरी अभिजित कटकेच्या हिंद केसरी स्पर्धेतील सर्व लढती…\nपहा २०१७ चा उप- हिंदकेसरी अभिजित कटकेच्या हिंद केसरी स्पर्धेतील सर्व लढती…\nमहाराष्ट्राचा गुणवान मल्ल आणि २०१७ चा उप-महाराष्ट्र केसरी अभिजित कटके हिंद केसरीची मानाची गदा पटवण्यात जरी अपयशी ठरला असेल तरी एवढ्या कमी वयात एवढी मोठी कामगिरी करणे नक्कीच मोठी बाब आहे. एकाच वर्षात ४ महिन्यांच्या कालावधीत अभिजित दुसऱ्यांदा एखाद्या मोठ्या स्पर्धेत उप विजेता ठरला. रेल्वे, दिल्ली तसेच उत्तरेकडील मल्लांचा पराभव करत अभिजित अंतिम फेरीत पोहचला. यावरून त्याच्या उज्ज्वल भविष्याचा अंदाज येतो.\nपुणे येथे झालेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतील अभिजीतच्या काही महत्वाच्या लढती आपण आमच्या खालील युट्यूब लिंकवर पाहू शकता.\nअभिजित कटके विरुद्ध सुमित कुमार अंतिम सामना भाग-१\nअभिजित कटके विरुद्ध सुमित कुमार अंतिम सामना भाग-२\nअभिजित कटके विरुद्ध क्रिशन कुमार क्रॉस सेमीफायनल भाग- १\nअभिजित कटके विरुद्ध क्रिशन कुमार क्रॉस सेमीफायनल भाग- २\nअभिजित कटके विरुद्ध सुमित कुमार सेमीफायनल भाग- १\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडिया���ा सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/u-mumba-vs-puneri-paltna-match-number-48/", "date_download": "2018-08-14T13:35:46Z", "digest": "sha1:2CTMBTM7IDVSM4OT4G65H3DBT4MKKINS", "length": 8543, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "यु मुंबा करणार का पराभवाची परतफेड? -", "raw_content": "\nयु मुंबा करणार का पराभवाची परतफेड\nयु मुंबा करणार का पराभवाची परतफेड\nप्रो कबड्डी आज पुन्हा महाराष्ट्रीयन डर्बीचा थरार अनुभवणार आहे. आज प्रो कबड्डीमधील सर्वात लोकप्रिय यु मुंबा आणि यंदाचे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे पुणेरी पलटण भिडणार आहेत. या मोसमात अगोदर या दोन संघात एक लढत झाली होती त्यात पुणेरी पलटणने बाजी मारली होती.\nपुणेरी पलटणने या मोसमात खेळलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून दोन सामन्यात या संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना हा संघ गुजरात विरुद्ध हरला होता तर दुसरा सामना या संघाने जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध गमावला होता. पुणेरी पलटणचा संघ जे सामने जिंकला आहे त्या सामन्यात या संघाने विरोधी संघाला जास्त संधी दिलेली नाही. या संघाचा डिफेन्स यांची जमेची बाजू आहे. रेडींगमध्ये दीपक निवास हुड्डा आणि राजेश मंडल यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत तर डिफेन्समध्ये संदीप नरवाल, गिरीश एर���नेक, धर्मराज चेरलाथन यांच्याकडून अपेक्षा असणार आहेत.\nयु मुंबा संघ यावेळी स्थिरावलेला नाही, या संघाच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. या संघाने खेळलेल्या सात सामन्यात तीन विजय मिळवले आहेत तर बाकीच्या चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. या संघाची जमेची बाजू असणाऱ्या रेडींगमध्ये हा संघ गुण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे रेडर असणारे अनुप कुमार आणि काशीलिंग आडके यांना या मोसमात आपली छाप पाडता आली नाही. डिफेन्स या संघाची जमेची बाजू नसली तरीही या विभागात देखील या संघाला खुप सुधारणा करावी लागेल.\nया सामन्यासाठी पुणेरी पलटणकडे विजयाची थोडी जास्त संधी आहे. तरीही घरच्या मैदानावर खेळण्याचा आणि प्रेक्षकांचा मिळणार पाठिंबा यु मुंबासाठी प्रेरक ठरू शकतो. यु मुंबाला जर सलग तीन सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करायची नसेल तर हा सामना जिंकावाच लागेल. हा सामना जिंकून मागील लढतीवेळी झालेल्या पराभवाची परतफेड करून विजयी लयीत परतण्यासाठी यु मुंबा सामन्यात उतरेल.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुव��ंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5181-aiyaary-movie", "date_download": "2018-08-14T13:15:54Z", "digest": "sha1:LETQHJB5ZA2AHU23RZUHSADAT6WIGDOA", "length": 6366, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'पद्मावत' पाठोपाठ 'अय्यारी'च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह ! संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'पद्मावत' पाठोपाठ 'अय्यारी'च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n'पद्मावत' सिनेमानंतर नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. हा चित्रपट दोन सैनिक अधिकार्‍यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाच्या काही सीन्सवर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. काही सीन्स बदलण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. 'अय्यारी' हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संरक्षण मंत्रालयाने हा चित्रपट पाहिल्यनंतर त्यांनी अनेक सीन्सवर आक्षेप नोंदवला आहे.\nअय्यारी हा सस्पेंस थ्रिलर चित्रपट आहे. वेगवेगळ्या वळणावर या चित्रपटात येणारे प्रसंग अंगावर शहारा आणणारे आहेत. सिद्धार्थ कपूर आणि मनोज वाजपेयी हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात सिद्धार्थची मनोजच्या शिष्याची भूमिका आहे.चित्रपटाचे प्रदर्शन अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्याने त्याता आयत्या वेळेस बदल करणं कठीण होणार आहे.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nसीमेवरचा मराठा पाहा स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम पाहा रात्री 9.30 वा. फक्त 'जय महाराष्ट्र'वर… https://t.co/4uMzOc0NG6\nमहासुगरण - ��टपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-08-14T13:17:48Z", "digest": "sha1:7Z6O53LR3IIW2TTE5DP6BRWU3Q3YLV2X", "length": 17052, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीटर द ग्रेट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्योतर अलेक्सेयेव्हिच रोमानोव्ह तथा पीटर पहिला (मे ३०, इ.स. १६७२ - जानेवारी २८, इ.स. १७२५) हा सतराव्या शतकातील रशियाचा झार (उच्चार त्सार म्हणजे राजा) होता. रशियाच्या महान सेनानींमध्ये पीटरची गणना होते.\nपीटर अलेक्सिस पहिल्याचा मुलगा होता. पीटरने एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात.\nथोर राष्ट्रपुरूष पीटर वयाच्या १० व्या वर्षीच रशियाचा त्सार झाला. पण रशियाच्या राजावर तत्कालीन सरदार-उमरावांचा मोठा प्रभाव असल्याने राजा असूनही राष्ट्रापेक्षा स्वतःकडे आणि सरदार-उमरावांकडेच जास्त लक्ष असल्याने रशिया त्याकाळी असंस्कृत, गावंढळ, मागसलेला मानला जाई. पुढील दहा वर्षांच्या काळात त्सार पीटरने सर्व सत्ता आपल्या हातात एकवटली.\nरशियाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी स्वतःचे नौदल असावे असे पीटरला वाटू लागले. त्यासाठी त्याने वर्षभरातच युद्धनौका तयार करून तुर्की लोकांच्या अधिपत्याखाली असलेल्या अझोव्ह या बंदरावर हल्ला केला. पण त्यात यश आले नाही. या अपयशाने न खचता पीटरने आपल्या मर्जीतल्या काही मंडळींना युरोपमधील विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ज्ञानर्जनासाठी पाठवून दिले. या विशेष दलात स्वतः त्सार पीटरही नाव आणि वेष बदलून राहिला. तो स्वतः नेदरलँड्स देशातील विविध अभियंते आणि तज्ज्ञ मंडळींना भेटला, त्यातील काहींना त्याने मोठ्या रकमेच्या मोबदल्यात रशियात काम करण्यासाठी पाठवून दिले. पीटर परदेशात असतांनाच रशियातील त्याच्या अंगरक्षकांच्या एका गटाने देशात बंड केल्याचे त्याच्या कानावर आल्याने पीटर आपला दौरा सोडून तातडीने स्वदेशी परतला. त्याने ते बंड मोडून काढले, अनेकांना कठोर शिक्षा दिल्या आणि कित्येकांना मृत्युदंडाची शिक्षाही त्याने दिली. एक राजा म्हणून या परिस्थितीचा फायदा उचलत पीटरने लोकांवर दहशत पसरवत रशियाला आधुनिकतेकडे नेण्यास सुरूवात केली, जनतेला शिस्त लावली.\nपीटरने आपल्या देशाचा सर्वांगाने विकास व्हावा म्हणून वस्तु निर्मितीसाठी कारखाने काढले, शेतीच्या पद्धतीत सुधारणा केली, दळणवळणासाठी नवे कालवे खोदले, लोकांना कामाची सवय लावली, शेतीसह सर्व उद्योगातून कर गोळा केला. जमा झालेला सर्व पैसा पुन्हा जनकल्याणासाठीच वापरला. विविध मार्गांनी रशियाची प्रगती सुरू झाली. पण त्यासाठी पीटरला अत्यंत कठोर वागावे लागले. त्याने जनतेला अमानुष वागणूक दिली. सगळ्यांच्या फायद्यासाठी काहींना तोटा सहन करावा लागला.\nत्सार पीटर सुदृढ बांध्याचा, जवळजवळ ७ फुट उंचीचा, बलवान होता. तो सतत कोणत्यातरी उद्योगात व्यस्त राहत असे. राजनीती, न्याय, उद्योगधंदे अशा अनेक क्षेत्रात तो जातीने लक्ष घालीत असे. कित्येकदा पीटर २-३ दिवस सतत कामे करीत राही, झोपायला सुद्धा त्याला वेळ मिळत नसे. यातच पीटरने सेंट पीटर्सबर्ग शहर वसविण्यास सुरूवात केली. कालांतराने रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथे हलविण्यात आली.\nस्वीडनने साम्राज्यवादाचा पुरस्कार केला व रशियाची अमाप भूमी व साधनसंपत्ती त्यांना खूणवत होती. पीटरने रशियावरील आलेले स्वीडनचे संकट मोठ्या धैयाने परतवून लावले. इ.स. १७०० ते १७२१ असे २१ वर्षे रशियाचे स्वीडनशी युद्ध सुरू राहिले. १७२१ साली स्वीडनने तह करून बाल्टिक समुद्राच्या फार मोठ्या प्रदेशावर रशियाचे वर्चस्व मान्य केले. रशिया सामर्थ्यवान राष्ट्र बनत चालले होते.\nएकीकडे युद्ध सुरू असतांनाही पीटरने देशात विकासाच्या कामांशिवाय इतरही फार मोठे बदल करणे सुरूच ठेवले. त्याने संपूर्ण राज्याचे १० भाग केले, प्रत्येक भागावर स्व्तंत्र गव्हर्नरची नेमणूक केली. एकाधिकारी राजेशाही ऐवजी पीटरने सिनेटची स्थापना करून सर्व विभागांसाठी स्वतंत्र मंत्री नेमले. अनेक कामात चर्चची चालत असलेली नाहक ढवळाढवळ त्याने बंद करून चर्चचे वर्चस्व संपुष्टात आणले. जमीनदारांना वंशपरंपरेने मिळत असलेले अनेक अधिकार संपुष्टात आणले तसेच जमीनदारांच्या फक्त ज्येष्ठ वारसालाच मान्यता देऊन वारसांमधील संभावित भाऊबंदकी संपविली. इतर मुलांना नोकरी देऊन त्यांच्या दूरच्या प्रदेशांवर नियुक्ती करण्यात येत असे. शिक्षण सगळ्यांसाठी सक्तीचे केले यातून जमीनदारंच्या मुलांनाही सोडले नाही. केवळ शिक्षणाच्या आधारावरच नोकरीसाठी विचार होत असल्याने लोकांनीही या मोहिमेत भाग घेणे सुरू केले. पीटरने शाळा, विद्यालये मोठ्या प्रामाणात सुरू केली. शाळांमधून शिकविण्यासाठी रशियन भाषा प्रमाण मानण्यात आली. त्या आधीचे फ्रेंच वगैरे भाषांचे असलेले महत्त्व संपवून त्यांचे उच्चाटन करण्यात आले. रशियन भाषेत अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी म्हणून जाणकार भाषांतरकारांची नेमणूक करून युरोपातील सर्व पुस्तके रशियन भाषेत आणण्याचा प्रकल्पही पीटरने राबविला.\nवयाच्या ५२ व्या वर्षी त्सार पीटरचे निधन झाले. त्यावेळी रशियात अनेक मूलभूत सोयी-सुविधांसह उद्योगधंदे उभे करण्यात पीटर यशस्वी ठरला होता. लोकांना काम होते, घरोघरी आधुनिकतेचा स्वीकार होऊ लागला होता, मागसलेले, असंस्कृत म्हणून ओळखले जाणारे रशिया जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ लागले होते. सर्वसामन्य लोकांचा छळ झाला तरी देशाच्या दृष्टीने फार मोठी प्रगती पीटरला साध्य करता आली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६७२ मधील जन्म\nइ.स. १७२५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-08-14T13:51:43Z", "digest": "sha1:GUGH7CVYRSSMPACVFVSP5ZKWI4XPGRES", "length": 35826, "nlines": 557, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "संपर्क | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभ���ग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा परिषद सदस्यांचे संपूर्ण नाव\nमा. पाटील सर्जेराव बंडू पेरिडकर\nसभापती – बांधकाम व आरोग्य समिती\nसभापती-शिक्षण , क्रिडा व अर्थ समिती\nसभापती महिला बाल कल्याण समिती\nसभापती समाज कल्याण समिती\nसभापती समाज कल्याण समिती\nमा.दलितमित्र अशोकराव कोडींबा माने (बापू)\nमा.नाईक निंबाळकर राजवर्धन रामराजे विठ्ठलराव\nमा. पाटील युवराज दत्ताजीराव\nमा. भोसले शिवानी विजयसिंह\nमा. खोत शिल्पा शशीकांत\nजि.प. अधिकारी नांव/कार्यालय :\n१) मुख्य कार्यकारी अधिकारी(प्र)\nकार्यालय – २३१ २६५५४१६\n२) अतिरिक्त मुख्य कार्य.\nअधिकारी श्री.डॉ. रवि शिवदास\n३) प्रकल्प संचालक, डीआरडीए (प्र)\nजिल्हा परिषद खाते प्रमुख\nअन फोटो विभाग अधिकाऱ्यांचे नांव पदनाम व कार्यालय शैक्षणिक अर्हता मोबाईल ऑफिस ई मेल आयडी\n1 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.डॉ.रवि शिवदास मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्र.) 2312655598 ceozpkolhapur@gmail.com\n2 जि.ग्रा.वि.यंत्रणा कोल्हापूर श्रीमती सुषमा देसाई प्रकल्प संचालक( प्र.) 9822801366 २३१२६५६३४२ drdakolhpaur@gmail.com\n3 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.डॉ. रवि शिवदास अतिरिक्त मु.का.अ. २३१२६६३२७८ aceokop@gmail.com\n4 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.रविकांत अडसूळ उप मु.का.अ.(सा.प्र.) 9923009444 २३१ २६५५४१६/२६५२४१६ dyceogenkop@gmail.com\n5 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.राजेंद्र भालचंद्र भालेराव उप मु.का.अ.(ग्रा.पं.) B.sc (Agri ) ९८२२०२७९६८ २३१ २६५५४८६/ २६५१०४४ dyceovptkop@gmail.com\n6 जिल्हा परिषद,कोल्हापूर प्रियदर्शिनी मोरे उप मु.का.अ.(पा व स्व) M.Sc, B.Ed ९०११०४६०७९ २३१ २६५१०४४ nbakolhapur@gmail.com\n7 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री. चंद्रकांत सूर्यवंशी समाज कल्याण अधिकारी(प्रभारी ) समाज कल्याण अधिकारी ९५२७६३३५०० २३१ २६५६४४५ swokop@gmail.com\n8 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री सोमनाथ रसाळ उप मु.का.अ.(बालविकास अधिकारी ) २३१ २६५७१९०/२६६८११५ dyceocwkop@gmail.com\n9 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.चंद्रकांत सूर्यवंशी कृषी अधिकारी ९५२७६३३५०० २३१ २६५५४०३/२६५५४०४ adozpkop@gmail.com\n10 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारी २३१ २६५२३२७ dhokop1@gmail.com\n11 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.मारुती बसर्गेकर कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा २३१ २६५१९६० eerwsdkop@gmail.com\n12 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.रविकांत अडसूळ शिक्षण अधिकारी प्रा.( प्र.) 9923009444 २३१ २६५०७८१ eoprykop@gmail.com\n13 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.संजय शिंदे जिल्हा पशुसंव���्धन अधिकारी ७५८८०६३३२२ २३१ २६५२३३१ dahokop@gmail.com\n14 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.किरण लोहार शिक्षण अधिकारी मा. M.A.M.ED (SET) ९४०३८५९७०६ २३१ २६६८२२९ eoseczpkop@gmail.com\n15 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.तुषार बुरुड. कार्यकारी अभियंता बांधकाम B.E.CIVIL,M.E.(STRUCTURE) ९४०४६३८८६३ २३१ २६५६०८३ eeworkkop@gmail.com\n16 जिल्हा परिषद,कोल्हापूर श्री.संजय राजमाने मुख्य लेखा.व वित्त.अधिकारी २३१ २६५६७२३ cafokop@gmail.com\nअ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD\n१ कार्यकारी अभियंता (म.रा.र.वि.म.) श्री.तुषार बुरुड २३१ २६६९३६५\n२ शिक्षणाधिकारी (निरंतर) श्री २३१ २५४०४६८\n३ प्राचार्य, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्ग श्रीमती सुषमा देसाई २३१ २६०१७९१\n४ उप शिक्षणाधिकारी सर्व शिक्षा श्री.एन. एस. पट्ट्णशेट्टी २३१ २६५१८८९\n५ उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. मगदूम २३१ २६५०७८१\n६ उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. सुर्यकांत पाटिल २३१ २६६८२२९\n७ उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. २३१ २६६८२२९\n८ अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. २३१ २६५२३२७\n९ वरीष्ट लेखाधिकारी श्री. राजेंद्र नागने २३१ २६५६७२३\n१० श्रीम. स्मिता खंडारे २३१ २६५६६१७ /२६६१६४०\n११ उप अभियंता, इमारत उप विभाग श्री आर.एस.मांडे २३१\n११ उप अभियंता, यांत्रिकी उप विभाग श्री.ए.म. ओतारी २३१ २६५०६११\n१३ गट विकास अधिकारी नरेगा – रिक्त २३१ २६६७९३२\nअ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD\n१ गट विकास अधिकारी, करवीर श्री. सचिन घाटगे २३१ २५४६७२६\n२ गट विकास अधिकारी, हातकणंगले श्री. २३० २४८३१२६\n३ गट विकास अधिकारी, शिरोळ श्री.सुशील संसारे २३२२ २३६४४८\n४ गट विकास अधिकारी, कागल श्री. २३२५ २४४०२२\n५ गट विकास अधिकारी, गडहिंग्लज श्रीमती. सीमा जगताप २३२७ २२२२३८\n६ गट विकास अधिकारी, चंदगड श्री २३२० २२४१२३\n७ गट विकास अधिकारी, आजरा श्रीमती. माधुरी परीट(प्र.) २३२३ २४६१२७\n८ गट विकास अधिकारी, भुदरगड श्रीमती. माधुरी परीट २३२४ २२००२८\n९ गट विकास अधिकारी, राधानगरी श्री एच.डी.नाईक २३२१ २३४०२६\n१० गट विकास अधिकारी, पन्हाळा श्री पी.डी. भोसले (प्र.) २३२८ २३५०३४\n११ गट विकास अधिकारी, शाहूवाडी श्री यु.ए. पाटील २३२९ २२४१२९\n१२ गट विकास अधिकारी, गगनबावडा श्रीमती उमा घारगे २३२६ २२२०२६\nसहायक गट विकास अधिकारी\nअ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD\n१ सहायक गट विकास अधिकारी, करवीर श्री. एस. एस. भोसले २३१ २५४६७२६\n२ सहायक गट विकास अधिकारी, राधानगरी रिक्त २३२१ २३४०२६\n३ सहायक गट विकास अधिकारी, पन्हाळा श्री पी.डी. भोसले २३२८ २३५०३४\n४ सहायक गट विकास अधिकारी, शिरोळ रिक्त २३२२ २३६४४८\n५ सहायक गट विकास अधिकारी, गडहिंग्लज श्री पी.बी. जगदाळे २३२७ २२२२३८\n६ सहायक गट विकास अधिकारी, आजरा रिक्त २३२३ २४६१२७\n७ सहायक गट विकास अधिकारी, कागल रिक्त २३२५ २४४०२२\n८ सहायक गट विकास अधिकारी, चंदगड प्रभारी श्री एस आळंदे २३२० २२४१२३\n९ सहायक गट विकास अधिकारी, भुदरगड श्री. डी.ए. कोंडेकर प्रभारी २३२४ २२००२८\n१० सहायक गट विकास अधिकारी, शाहुवाडी रिक्त २३२९ २२४१२९\n११ सहायक गट विकास अधिकारी, गगनबावडा रिक्त २३२६ २२२०२६\n१२ सहायक गट विकास अधिकारी, हातकलंगले रिक्त ०२३० २५४६७२६\nबाल विकास प्रकल्प अधिकारी\nअ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD\n१ बा.वि.प्र.अ., करवीर १ श्री. वैभव कांबळे २३१ २६५६६२१\n२ बा.वि.प्र.अ., करवीर २ श्रीम.ज्योती सदानंद पाटील २३१\n३ बा.वि.प्र.अ., कोल्हापूर ग्रामीण श्री.वैभव कांबळे २३१ २६६७०८८\n४ बा.वि.प्र.अ., हातकणंगले १ प्रभारी श्रीम.एन एस . मुल्ला २३० २४८३०६०\n५ बा.वि.प्र.अ., हातकणंगले २ प्रभारी श्रीम.एस.बी.जिरगे २३० २४८३०६०\n६ बा.वि.प्र.अ., शिरोळ १ प्रभारी श्रीमती कोहाडे २३२२ २३६०९१\n७ बा.वि.प्र.अ., शिरोळ २ प्रभारी श्रीमती. एस आर गुजर २३२२ २३६०९१\n८ बा.वि.प्र.अ., कागल प्रभारी श्री. सुनंदा एस कोष्टी २३२५ २४५५५३\n९ बा.वि.प्र.अ., गडहिंग्लज प्रभारी श्री.पी.बी.जगदाळे २३२७ २२२७५३\n१० बा.वि.प्र.अ., चंदगड श्री. राजेश बा . गजलवाड २३२० २२४०१४\n११ बा.वि.प्र.अ., आजरा प्रभारी श्री.भोसले २३२३ २४६४४१\n१२ बा.वि.प्र.अ., भुदरगड श्रीमती.नयना इंगवले २३२४ २२१६८५\n१३ बा.वि.प्र.अ., राधानगरी प्रभारी श्रीमती.अर्चना गुळवणी २३२१ २३४८४४\n१४ बा.वि.प्र.अ., पन्हाळा प्रभारी श्रीमती . पी एस. शिर्के २३२८ २३५२३४\n१५ बा.वि.प्र.अ., शाहुवाडी प्रभारी श्रीमती. विद्या संजय शेट्टी २३२९ २२५०८३\n१६ बा.वि.प्र.अ., गगनबावडा प्रभारी श्रीमती मनीषा पालेकर २३२६ २२२०८७\nअ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD\n१ ग.शि.अ., करवीर चौगुले २३१ २५४३३५९\n२ ग.शि.अ., हातकणंगले श्री.उकिर्डे २३० २४८३०५५\n३ ग.शि.अ., शिरोळ श्री. वांदरे २३२२ २३७०३५\n४ ग.शि.अ., कागल प्रभारी श्रीम.सावंत २३२५ २४३०५८\n५ ग.शि.अ., गडहिंग्लज श्री.कमळकर २३२७ २२४५९८\n६ ग.शि.अ., चंदगड प्रभारी श्री. २३२० २२४२८३\n७ ग.शि.अ., आजरा श्री.व्ही.जी.गोरुले २३२३ २४४५०८\n८ ��.शि.अ., भुदरगड प्रभारी श्री.मेंगाणे २३२४ २२२३३४\n९ ग.शि.अ., राधानगरी श्री.मांडे २३२१ २३४५९७\n१० ग.शि.अ., पन्हाळा श्री.चव्हाण २३२८ २३५२५८\n११ ग.शि.अ., शाहुवाडी प्रभारी श्री.आर.डी. पाटील २३२९ २६०१३१\n१२ ग.शि.अ., गगनबावडा श्री.नरळे २३२६ २२२२७६\nअ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD\n१ ता.आ.अ., करवीर डॉ.जी.डी.नलवडे २३१ २५४०९४४\n२ ता.आ.अ., हातकणंगले डॉ.एस.बी.पाटील २३० २४८३७१०\n३ ता.आ.अ., शिरोळ डॉ.पी.एस.दातार २३२२ २३६१९०\n४ ता.आ.अ., कागल डॉ.वाय.बी.कांबळे २३२५ २४४६७३\n५ ता.आ.अ., गडहिंग्लज डॉ.एम.व्ही.अथणी २३२७ २२६६३९\n६ ता.आ.अ., चंदगड डॉ.आर.के.खोत २३२० २२४८६६\n७ ता.आ.अ., आजरा डॉ.ए.आर.गवळी २३२३ २४४०३७\n८ ता.आ.अ., भुदरगड डॉ.ए.ए.पाटील २३२४ २२०३८८\n९ ता.आ.अ., राधानगरी डॉ.ए.बी.माळवी २३२१ २३४८०३\n१० ता.आ.अ., पन्हाळा डॉ.व्ही.बी.बर्गे २३२८ २३५१८९\n११ ता.आ.अ., शाहुवाडी डॉ.एम.व्ही.बसरे २३२९ २०२९२१\n१२ ता.आ.अ., गगनबावडा डॉ.ए.एस.लवेकर २३२६ २२२२८३\nबांधकाम विभाग उप अभियंता यांचे फोन नंबर व ई मेल आय.डी.\nअ. क्र तालुका उप अभियंता यांचे नाव मोबाइल इ मेल\n४ इमारत उप विभाग डी.बी. चव्हाण ९८२२११९९६३ dewsbuil@gmail.com\n५ गडहिंग्लज श्री.आर.पी.मांगलेकर ९४२३२७६६०८ dewsgad@gmail.com\n६ कागल श्री. सचिन कुंभार ९८५००६०७९५ dewskagal@gmail.com\n७ करवीर श्री.डी.ए.नरके ९४२३८०१३६२ dewskarveer@gmail.com\n८ पन्हाळा श्री.एम.आर.पाटील​ ९४२०२९८३४३ dewspanhala@gmail.com\n९ शाहुवाडी आर. जे. कदम ९८५००६०७९५ dewsshahu@gmail.com\n१० शिरोळ बी.पी. मात्तीवड्ड ९९२२०३२२९९ dewsshirol@gmail.com\n११ गगनबावडा एम.बी.साळुंख ९८२३८६१५३५ dewsgagan@gmail.com\n१२ हातकणंगले ए.डी. कोष्टी ९९२२४९४९२१ dewshat@gmail.com\n१३ राधानगरी एस.व्ही.पाटील ९९२२९२३३५७ dewsradha@gmail.com\nजिल्हा परिषद फॅक्स नंबर\nअ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD\n१ माहिती कक्ष २३१ २६५२४५४\n२ मा.मुख्य कार्यकारी अधिकारी कक्ष २३१ २६६८११३\n३ मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) २३१ २६५५४१६\n४ मा.जिल्हा आरोग्य अधिकारी २३१ २६८०३१२\n५ मा.प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं. २३१ २६६७२२५\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अ���ंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.\nभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/09/Desert.html", "date_download": "2018-08-14T13:20:24Z", "digest": "sha1:JSY6PSUQD7BHTSCAU7PHH5CUD3TS2FEL", "length": 10697, "nlines": 127, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "वाळवंट - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.\n०२. वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते. उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे\n०३. वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण असते.\n०४. सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.\n- वाळूने व्यापलेला प्रदेश.\n- वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या\n- हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण\n- वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी\n- विषम तापमान (कमाल आणि किमान पातळीमधील फरक ३० ते ६० अंश सेल्सिअस पर्यंत)\n- अत्यंत कमी वेळात निर्माण होणारी आणि नष्ट होणारी वाळूची प्रचंड वादळे\n- दिवसा अत्यंत उष्ण अशी हवा आणि त्यामुळे होणारे परिणाम उदा. मृगजळ\n- क्वचितच दिसणारे मरूस्थल किंवा ओऍसिस (Oasis)\n- अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे वाळवंटाचे एक जैविक\n- निवडुंग कुटुंबातील व ताड कुटुंबातील (उदा. खजूर ) तसेच काही खुरटी व काटे���ी झुडुपे वाळवंटात सर्वत्र आढळतात.\n- सरडा व साप या सारखे सरपटणारे प्राणी.\n- उंदीर व खार या सारखे कृदंत वर्गातील प्राणी.\n- गिधाडे व गरुड यांच्यासारखे उड्डाणाचा लांब पल्ला असणारे पक्षी.\n- काही वैशिष्ट्यपूर्ण कीटकदेखील मरूस्थलापासून काही अंतरापर्यंत दिसतात.\n- मरूस्थलाजवळील जैवसंपदा मात्र अनेक प्रकारे वेगळी असू शकते, उदा. बदकासारखे पक्षी.\n* जगातील प्रमुख वाळवंटे\nक्रम नाव - प्रकार - क्षेत्रफळ (किमी²) - स्थान\n०१. अंटार्क्टिक वाळवंट - ध्रुवीय - १३,८२९,४३० - अंटार्क्टिका\n०२. आर्क्टिक - ध्रुवीय - १३,७२६,९३७ अलास्का (अमेरिका ), कॅनडा, फिनलंड, ग्रीनलॅंड (डेन्मार्क ), आइसलंड , नॉर्वे, रशिया व स्वीडन\n०३. सहारा - उष्ण कटिबंधीय - ९,१००,०००+ - अल्जिरिया , चाड , इजिप्त, इरिट्रिया, लिबिया, माली, मॉरिटानिया , मोरोक्को , नायजर, सुदान, ट्युनिसिया व पश्चिम सहारा\n०४. अरबी वाळवंट - उष्ण कटिबंधीय - २,३३०,००० - इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान , कतार, सौदी अरेबिया , संयुक्त अरब अमिराती व येमेन\n०५. गोबी वाळवंट - शीत कटिबंधीय १,३००,००० - चीन व मंगोलिया\n०६. कालाहारी वाळवंट - उष्ण कटिबंधीय ९००,००० अँगोला , बोत्स्वाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका\n०७. पांतागोनिया वाळवंट - शीत कटिबंधीय - ६७०,००० - आर्जेन्टिना व चिली\n०८. भव्य व्हिक्टोरिया वाळवंट - उष्ण कटिबंधीय - ६४७,००० - ऑस्ट्रेलिया\n०९. सीरियन वाळवंट - उष्ण कटिबंधीय - ५२०,००० - इराक, जॉर्डन व सिरिया\n१०. Great Basin Desert - शीत कटिबंधीय - ४९२,००० – अमेरिका\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://strategee.in/about-us/", "date_download": "2018-08-14T14:14:32Z", "digest": "sha1:5TVPFQYK5QNDB4DOS6A3UO5DROL47NGE", "length": 4181, "nlines": 29, "source_domain": "strategee.in", "title": "आमच्याविषयी – Strategee Consultants", "raw_content": "\n‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट्स’च्या माध्यमातून आम्ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील प्रश्नांवर उत्तरं शोधण्याचं काम करतो. विशेषतः, राजकारणासारख्या क्षेत्रात प्रतिमा बांधणी आणि संवर्धन, लोकांशी नाळ जोडणं, सौहार्दाची जपणूक, समाजमाध्यमांवरील वावर आणि तळागाळातील जनतेची नस ओळखणं अशी आव्हानात्मक कामं होणं नितांत आवश्यक असतं. या क्षेत्रातील सर्व प्रश्नांचं एकमेव उत्तर आम्ही आहोत, असं नम्रपणे आम्ही सांगू इच्छितो.\n‘स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्स’ हा केवळ आपापल्या क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा समूह नसून ते सौहार्द आणि परस्पर सहकार्याच्या भावनेने भारलेली, आदर्शांच्या पायावर उभारलेली आणि मूल्यांची जपणूक करत यशाची कास धरलेली एक प्रतिष्ठीत संस्था आहे. अनेक तरूण पत्रकार, राजकीय कार्यकर्ते, विचारवंत, संशोधक आणि राजकीय विश्लेषक आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही करत असलेल्या कामांच्या यशस्वितेमध्ये कायमच मौलिक भूमिका बजावली आहे. यातूनच आमचं कार्य दीपस्तंभासारखं बनलं आहे, जे समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा अन्वयार्थ लावून समोर आलेल्या प्रश्नांवर चपखल उत्तरं शोधण्यास सहाय्यभूत ठरतं.\nतर मग करायची सुरुवात\nतुमच्या सामाजिक आणि राजकीय कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी \"आज\"पेक्षा चांगला मुहूर्त कोणताच नाही. आमच्याशी संपर्क साधा आणि मग होऊ दे तुमच्या जिंकण्याची सुरुवात.\nआपली भाषा निवडा/Choose Language\nऑफिस नं. ९, पहिला मजला,\nसनराईज अपार्टमेंट, चतुःश्रुंगी मंदिराजवळ,\nसेनापती बापट रोड, पुणे – ४१११०६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/eeshan-lokhande-keen-to-reincarnate-motocross-and-its-lost-glory-in-the-recent-years-with-his-league/", "date_download": "2018-08-14T13:34:19Z", "digest": "sha1:6MHO6LU6IAHT7T7EWJEHOPGSFOH73S3Q", "length": 15276, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मोटोक्रॉसला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी पुणेकर इशान लोखंडेचे शर्तीचे प्रयत्न -", "raw_content": "\nमोटोक्रॉसला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी पुणेकर इशान लोखंडेचे शर्तीचे प्रयत्न\nमोटोक्रॉसला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी पुणेकर इशान लोखंडेचे शर्तीचे प्रयत्न\n मोटोक्रॉस या शब्दाला किंवा माउंटन बाइकिंगला आपण किती ओळखतो यावर बऱ्याच जणांना शंका असेल. आज चक्क २०१७ मध्ये सुद्धा किती जण नक्की हो म्हणतील यावर शंका आहे, पण हाच प्रश्न जर तुम्ही १९८० किंवा १९९० साली विचारला असता तर कदाचित तुम्हाला शेकडो हात आणि आवाज ‘होय’ असे म्हणत वर दिसले असते.\nपुण्यासारख्या शहरात क्रिकेट सोडून लोक हा खेळ कसे काही बघतील असा जर सवाल आपल्या मनात येत असेल तर जुने पेपर आणि आपल्या खेळप्रेमी नातेवाईकांचे फोटो चाळून बघा, मोटोक्रॉस, डर्ट बाइकिंगचे फोटो तुम्हाला नक्की सापडतील.\n८० आणि ९० च्या दशकात पुणे आणि आसपासच्या परिसरात मोटोक्रॉस स्पर्धा इतक्या लोकप्रिय होत्या की ज्याची तुलना सध्याच्या आयपीएल स्पर्धेशी जरी केली तरी त्यात मोटोक्रॉसची सरशी होईल. मात्र मागील काही वर्षात मोटोक्रॉसचे वेड पुण्यात तरी कमी झाले आहे.\nपरंतु इशान लोखंडे आणि त्यांच्यासारखे काही क्रीडाप्रेमी पुन्हा या खेळाला संजीवनी मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी महा स्पोर्ट्सने साधलेल्या खास संवादातून ह्या खेळाचा इतिहास आणि सद्यस्तिथीबद्दल उकल झाली. या खेळाची लोकप्रियता आपल्या कल्पनेपलीकडे होती असे इशान म्हणाला. स्वतः ९० च्या दशकात हा खेळ नेहरू स्टेडियमवर पाहायला जायचा आणि लोकांची गर्दी आणि उत्साह बघून तो भारावून जायचा.\nमुळात टेनिसपटू म्हणून सुरवात करणारा इशान लोखंडे माऊंटन बाइकिंगकडे कसा वळला यात सुद्धा एक गोष्ट दडली आहे. संपूर्ण परिवार टेनिस क्षेत्रात अतिशय सक्रिय, मुंबईच्या एमएसएलटीए सेंटरचे नाव आपल्या आजोबांच्या नावावरून (जी. ए. रानडे) असणे याहून काय मोठी गोष्ट असेल. तसेच आई रोहिणी लोखंडे या देखील टेनिस क्षेत्रातील एक नामवंत व्यक्ती.\nइतका मोठा वारसा असताना खेळ सोडून इतर क्षेत्रात जाणं हा मुद्दा काही उद्भवलाच नाही. जसं बाइकिंगकडे लक्ष गेलं तसंच टेनिसमधलं लक्ष थोडं कमी होत गेलं. जवळपासच्या टेकडीवर बाइकिंगला जाण्यासाठी टेनिस क्लास बुडवणे अश्या गोष्टी सुरु झाल्या. हाच प्रवास २००४ साली आर एक्स १०० वरून हळू हळू माउंटन बाइकिंगकडे वळाला आणि मग परत मागे वळून त्याने पाहिलेच नाही.\nपुण्यात २००० सालापासून प्रतिवर्षी बाइकिंगच्या राष्ट्रीय स्पर्धा होतात ज्यामध्ये इशान स्वतः २००९ पर्यंत स्पर्धेत सहभागी होत असे. पण इतक्या मोठ्या पातळीची स्पर्धा पुण्यात होत असताना लोकांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार होत नसल्यामुळे या स्पर्धांकडे आणि त्यातल्या स्पर्धकांकडे दुर्लक्ष होत गेलं. इशान पुढे जाऊन लंडनमध्ये देखील रेस करून आला व परत आल्यावर इथे स्पर्धेत सहभागी होण्याऐवजी वेगळी स्पर्धा सुरु केली.\nया खेळाला म्हणावा तसा न्याय मिळायला हवा या हेतूने इशानने ही स्पर्धा सुरु केली. पुण्याचे या स्पर्धेशी नाते पुन्हा एकदा उलगडण्यासाठी हे ठिकाण निवडणे अनिवार्य होते.\nहा खेळ पुन्हा लोकांपुढे आणणे हे मोठे आव्हान होते. अजूनही ऐंशी आणि नव्वदीच्या दशकाची बरोबरी करणे अवघड आहे. त्याकाळी खेळाला जागा आणि खेळ उभा करण्यासाठी पैसा या गोष्टी काही प्रमाणात सोप्या होत्या, मात्र आज चित्र वेगळे आहे. पण आता स्पर्धेला चार वर्ष पूर्ण झाल्यावर थोडं सोपं देखील झालं आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही नामांकित व्यक्ती या स्पर्धेशी जोडल्या गेल्यामुळे कष्ट थोडे कमी झाले आहेत.\nया खेळाच्या प्रसारात आणखी एक मोठी अडचण म्हणजे या खेळासाठी लागणाऱ्या बाईक्स. या बाईक्स खूप महागडया असतात. त्यांची अंदाजे किंमत ३-४ लाखांच्या पुढे असते. त्यामुळे त्या घेणे सर्वांच्या खिशाला परवडणारे नसते. त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे या बाईक्स परदेशातून मागवाव्या लागतात. त्यावर खूप मोठा कर बसतो. कधी कधी तो कर त्या बाईकच्या किमतीच्या दुप्पट देखील असतो. त्यामुळे या खेळाकडे वळावे तरी कसे असा अनेकांना प्रश्न पडतो.\nहा खेळ जोपासणारी मुले मुली हे एक तर गरीब किंवा मध्यम वर्गीय कुटुंबातून बहुतांश वेळा येतात. हा खेळ बघायला जरी मजा वाटत असली तरी खेळायला मोठी हिम्मत आणि जिगर लागते. हे खेळाडू खूप जिद्दी आणि स्वप्रेरित असतात. त्यांच्या या मेहनतीला फळ मिळावे व सोबत प्रसिद्धी मिळाली या हेतूने ही लीग सुरु केली असे इशान म्हणाला.\nमोटोक्रॉसला आता कुठे भारतात एक खेळ म्हणून मान्यता मिळत आहे. त्यामुळे यामध्ये सरकारने लक्ष घालून खेळाच्या प्रसारासाठी आणि वाढीसाठी विदेशातून येणाऱ्या या खेळांच्या बाईक्सवरील कर कमी करायला हवा आहे. या खेळाशी निगडीत सर्व बाबींवर विवध अंगाने चर्चा आणि बदल होणे गरजेचे आहे.\n“या खेळाला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी या खेळातील आपल्या मातीतील हिरे शोधावे लागतील. त्यांन��� प्रोत्साहीत करावे लागेल, त्यांच्या कौशल्यांना खत पाणी घालावे लागेल तेव्हा ते घडतील. “अशी प्रतिक्रिया इशान लोखंडेने दिली. यासाठी मुळाशी जाऊन काम करावे लागेल असे तो म्हणाला.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5210-pm-narendra-modi-s-wife-suffers-minor-injuries-in-road-accident-in-rajasthan", "date_download": "2018-08-14T13:16:08Z", "digest": "sha1:WWOQULZC4S7TAJNVQ65TNBMH5KUSXZPA", "length": 4326, "nlines": 126, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मोदींच्या पत्नी जसोदाबेन कार अपघातात जखमी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमोदींच्या पत्नी जसोदाबेन कार अपघातात जखमी\nराजस्थानच्या कोट्टा-चित्तौड हायवेवर झालेल्या कार अपगातात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्यांच्या डोक्य��ला दुखापत झाली आहे.\nअपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जसोदाबेन यांना उपचारासाठी चित्तौडच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जसोदाबेन यांची प्रकृती ठिक आहे.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-dryland-fruit-crops-cultivation-technology-agrowonmaharashtra-2535", "date_download": "2018-08-14T13:34:11Z", "digest": "sha1:ZY2V36SLNILQ7UVO3HLED2C56F5R6BZS", "length": 18410, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, dryland fruit crops cultivation technology ,AGROWON,Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. विजय अमृतसागर, डॉ. मंजुनाथ पाटील\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nकेसर आंबा पिकात जमिनीवर काळ्या पॉलिथीनचे (१०० मायक्रॉन) आच्छादन करावे. काढणीपूर्वी एक महिना अगोदर कॅल्शिअम नायट्रेटची ४० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. या दोन्ही कामांमुळे फळांचे अधिक उत्पादन मिळते. तसेच त्यांचा काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते. विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातील बागांमध्ये हा उपक्रम फायदेशीर ठरतो.\nकेसर आंब्यामध्ये उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळधारणा आणि उत्पादन वाढविण्यासाठी १ टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेटची (१० ग्रॅम/ लिटर पाणी) मोहोर फुटण्याच्या वेळी फवारणी करावी. त्यानंतर एक महिन्याने १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.\nगावठी व अनुत्पादक झाडांचे सुधारित जातीमध्ये रूपांतर करण्यासाठी झाडे नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जमिनीपासून २ मीटर उंचीवर छाटावीत. फांदीवरील नवीन फुटव्यांवर अनुक्रमे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये केशर वाणाचे पाचर कलम करावे.\nअंजीराची छा��णी त्वरित संपवावी.\nछाटणी करताना जमिनीपासून २.५ ते ३ फुटांपर्यंत खोड ठेवावे. खोडावर ४-५ प्राथमिक फांद्या राखाव्यात.\nफळ पक्वतेच्या काळात बागेस जमिनीच्या मगदुरानुसार ६-८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nफळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा १ ते २ ग्रॅम प्रतिलिटर चिलेटेड लोहची फवारणी करावी.\nहस्त बहर धरलेल्या कागदी लिंबू बागेस सप्टेंबरमध्ये प्रतिझाड १५० ग्रॅम नत्र देणे आवश्‍यक असते. ते दिले नसल्यास त्वरित द्यावे. त्यानंतर जानेवारी महिन्यात १५० ग्रॅम नत्र प्रतिझाड द्यावे.\nवरील खतांशिवाय ५०० ग्रॅम व्हॅम (व्हॅस्कुलर अर्बिस्क्युलर मायकोरायझा) अधिक १०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू अधिक १०० ग्रॅम अझोस्पिरिलम अधिक १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियॅनम द्यावे.\nसूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास ०.५ टक्के झिंक सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर), ०.५ टक्के मॅग्नेशियम सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर), ०.५ टक्के मॅंगनीज सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) आणि ०.३ टक्के फेरस सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) व ०.३ टक्के कॉपर सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) या सुक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी.\nपोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१०० ग्रॅम प्रतिलिटर) द्रावणाची फवारणी करावी.\nझिंक, लोह, मॅंगनिज व मॅग्नेशियम कमतरता असलेल्या बागेमध्ये ०.३ टक्के फेरस सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर), ०.३ टक्के झिंक सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) ०.३ टक्के मॅंगनीज सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) व ०.३ टक्के मॅग्नेशियम सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) ची फवारणी करावी. सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीमुळे फुलगळ न होता दर्जेदार फळे लागण्यास मदत होते.\nहस्त बहर धरलेल्‍या पेरू बागेला नत्र ४५० ग्रॅम प्रतिझाड अशी खतमात्रा द्यावी. पाणी व्यवस्थापन जमिनीच्या मगदुरानुसार ८ -१० दिवसांच्या अंतराने करावे.\nदर्जेदार व तजेलदार फळांच्या उत्पादनासाठी प्रतिझाड २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्‍टर, २५ ग्रॅम पीएसबी अशी जिवाणू खतांची मात्रा द्यावी.\nफळाची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.\nजमिनीमध्ये वाफसा स्थिती टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन म्हणून वापर करावा.\n��ळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ते २ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.\nसंपर्क : डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६\n(विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूर)\nअंजीर पेरू कोरडवाहू पीक सल्ला\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jaggery-season-affected-rain-kolhapur-district-maharashtra-2178", "date_download": "2018-08-14T13:28:14Z", "digest": "sha1:6Y53ZI6LJZ34KJBIPRKILJ37FGA2RYCK", "length": 14789, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, jaggery season affected by rain in kolhapur district, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच\nपाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच\nशुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर: गुळाच्या मुहूर्ताच्या सौद्यास आज (ता. २०) येथील बाजार समितीत प्रारंभ होत असला, तरी जोरदार पावसाने अद्याप ही गुऱ्हाळे सुरू झाली नाहीत. यामुळे प्रत्यक्षात गूळ येण्यास अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. बाजार समितीत प्रत्येक वर्षी दीपावली पाडव्यानिमित्त मुहूर्ताचे सौदे निघतात; मात्र यंदा पाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच होईल, अशी शक्यता आहे.\nकोल्हापूर: गुळाच्या मुहूर्ताच्या सौद्यास आज (ता. २०) येथील बाजार समितीत प्रारंभ होत असला, तरी जोरदार पावसाने अद्याप ही गुऱ्हाळे सुरू झाली नाहीत. यामुळे प्रत्यक्षात गूळ येण्यास अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. बाजार समितीत प्रत्येक वर्षी दीपावली पाडव्यानिमित्त मुहूर्ताचे सौदे निघतात; मात्र यंदा पाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच होईल, अशी शक्यता आहे.\nगेल्या काही वर्षांत परतीच्या पावसाने एखादा आठवड्याचा विलंब गूळनिर्मितीसाठी व्हायचा. यंदा सलग पंधरा दिवस दररोज जोरदार पाऊस झाल्याने गुऱ्हाळघरांचे वेळापत्रकच विस्कळित झाले आहे. गुऱ्हाळघराला जाणाऱ्या ऊस शेतीतही पाणी साचून राहिल्याने अद्याप ऊसतोडणीसाठी वाफसा नाही. पाऊस थांबून दोन तीन दिवस झाले; तरीही शेतातून पाणी हटत नसल्याची परिस्थिती आहे. ऊसतोडणीसाठी पूर्ण वाफसा येण्यास आणखी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे गूळ उत्पादकांनी सागितले. यामुळे स्वत:च्या शेतातील उसाचे गुऱ्हाळघरासाठी गाळप करणेही अशक्‍य असल्याचे गुऱ्हाळमालकांचे म्हणणे आहे.\nगुऱ्हाळच्या भोवताली सर्वत्र ओलसरपणा असल्याने जळण काढणे, ते सुरक्षित ठेवणे आव्हान ठरत आहे. जोरदार पावसामुळे तातडीने गूळनिर्मिती होणे सध्या तरी शक्‍य नसल्याचे गूळ उत्पादकांनी सांगितले. गुळाची नियमित आवक होण्यास नोव्हेंबरच उजाडेल, असा अंदाज गूळ उत्पादकांचा आहे. यामुळे पाडव्यानिमित्त केवळ मुहूर्तच होईल, प्रत्यक्षात यंदाचा गूळ नियमित येण्यास नोव्हेंबर उजाडण्याची शक्‍यता बाजार समितीतून व्यक्त होत आहे.\nपूर बाजार समिती ऊस पाऊस शेती\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nबोंड अळीची नुकसानभरपाई मिळेनाभांबेरी, जि. अकोला ः मागील हंगामात कपाशीवर...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nधनगर समाजाचे अकोल्यात आंदोलनअकाेला : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (...\nपुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गेल्या दोन...\nनाशिक जिल्ह्यातील धरणे अद्याप तहानलेलीचनाशिक : ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही...\nराधानगरी धर��ाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nदहिगाव उपसा सिंचन योजनेतून लवकरच आवर्तन करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यात...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/trends-pro-2000-waterproof-mobile-price-p4Uw9w.html", "date_download": "2018-08-14T14:21:32Z", "digest": "sha1:JC2BYJLRZH4ACOW7S7V7LPO4NIDIRCMK", "length": 13141, "nlines": 363, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला\nट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला\nवरील टेबल मध्ये ट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला किंमत ## आहे.\nट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला नवीनतम किंमत Jun 14, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला दर नियमितपणे बदलते. कृपया ट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला वैशिष्ट्य\nऑपरेटिंग सिस्टिम Featured Os\nविडिओ प्लेअर 3GP and MP4\nसिम ओप्टिव Dual SIM\nट्रेंड्स प्रो 2000 वॉटरप्रूफ मोबाइलला\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1787", "date_download": "2018-08-14T13:22:02Z", "digest": "sha1:3DQLU2ONZS2HAFXN2MEMDWUVHGHQXCDA", "length": 18719, "nlines": 124, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा\nअनुराधा गोरे यांची जीवनकहाणी ऐकताना मला कवी फ.मु.शिंदे यांच्या ‘आई’ कवितेतील ओळी आठवतात. सुरुवातीच्या ओळी अशा आहेत.\nआई म्हणजे काय असते\n‘घरातल्या घरात गजबजलेले गाव असते’’\nआई म्हणजे वासराची गाय असते\nअनुराधा गोरे ह्या पार्ले येथील शाळेत शिक्षिका होत्या. मुलांना तीस-पस्तीस वर्षे शिकवताना, त्यांच्या संवेदनाशील स्वभावामुळे त्यांना मुलामुलींची मनस्थिती कळली, बालपण ते तारुण्य येईपर्यंत मुलां-मुलींच्या शरीरात व विचारांत बदल होत असताना, काही वेळा, आईवडील किंवा पालक मुलांना समजू शकत नाहीत; तसेच, मुलांना आपल्या आईवडिलांना समजण्यात अडचण येते. मग आई-वडिलांच��या अपेक्षा मुलांच्या भावी करियरबद्दल असतील वा इतरांशी वागण्या-बोलण्यासंबंधी असतील - त्या पूर्ण होत नाहीत. येथून वादाला/गैरसमजाला सुरूवात होते. घरात एखाद-दुसरे मूल असते, पण तेही पालकांशी नीट बोलले नाही तर पालकांना वाईट वाटते. मग सुरू होतो संघर्ष. अशा वेळी शाळेतील शिक्षिका मुलांना समजून घेऊ शकतात. कारण मुले त्यांच्याजवळ अधिक विश्वासाने वागतात.\nअनुराधा गोरे यांनी मानसोपचारतज्ज्ञ सुधा भट यांच्या मदतीने अशा मुलांवर उपाय सुरू केले. प्रत्येकाची केस वेगळी असते. पार्ले टिळक ही मुंबईतील नावाजलेली शाळा. तेथे अशा मुलांचा त्यांच्या पालकांशी सुसंवाद निर्माण करण्याचे जे प्रयत्‍न झाले, त्यांतील अनुभवाचे पुस्तक अनुराधा गोरे यांनी लिहिले आहे त्याचे नाव ‘कळी उमलताना”\nअनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक सैन्यात कॅप्टन होता. त्याला अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ ला वीरगती प्राप्‍त झाली. ते लाईन ऑफ कंट्रोलजवळ एका तुकडीचे नेतृत्व करत होते. त्याच्या जीवनासंदर्भातील संकेतस्थळ गावडे पती-पत्‍नी यांनी तयार केले आहे.\nजम्मू-काश्मिरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्याच्या एका गोळीने विनायकचा घात केला. त्याच्या निधनाने गोरे यांच्या घरातील वातावरण बदलून गेले त्या धक्क्यातून अनुराधा गोरे यांना सावरण्यास व त्यांचे जीवन पुन्हा अर्थपूर्ण करण्यास एक घटना कारणीभूत झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तिसावे अधिवेशन ठाण्याला दादोजी कोंडदेव क्रीडासंकुलात भरले होते. तिथल्या पेंडॉलला कॅप्टन विनायक गोरे यांचे नाव दिले गेले होते. त्याच्या उद्‍घाटनाला अनुराधा गोरे यांना निमंत्रण होते. त्यांनी मनोधैर्य एकवटून ते स्वीकारले.\nभारतमाते पुत्र शहाणे कितीक तुला लाभले,\nतुझ्या कुशीला परी जन्मती काही वेडी मुले\nही कविता आरंभी उद्धृत करून त्या म्हणाल्या, आर्मीत अधिकार्‍यांच्या बर्‍याच जागा रिकाम्या आहेत. त्या युवकांकडून भरल्या जाव्यात असे मला वाटते. त्यांच्या या धाडसी विधानाला विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोरे यांच्या शब्दांना विनयच्या त्यागाचे बळ आले होते. सीमेवरील लढाईत आपला मुलगा गमावलेली माता तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन करत होती पुढे, त्यांनी या विषयात वाचन केले, पुस्तके-लेख गोळा केले आणि देशसंरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे या प्रचारासाठी भाषणे सुरू केली. त्यांचा जणू या कार्यासाठी पुनर्जन्म झाला होता पुढे, त्यांनी या विषयात वाचन केले, पुस्तके-लेख गोळा केले आणि देशसंरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे या प्रचारासाठी भाषणे सुरू केली. त्यांचा जणू या कार्यासाठी पुनर्जन्म झाला होता त्यातून विनयच्या त्यागाला आदरांजली वाहण्याची नवीन पद्धत सुरू झाली. त्यांनी हे काम अखंड बारा वर्षे केले. त्यांच्या भाषणांचा आकडा शंभरच्या पुढे गेला. त्यांनी या कामी आकाशवाणी, दूरदर्शन ही माध्यमे प्रभावीपणे हाताळली. वृत्तपत्रांत लिहिले. पुढे ‘सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर’ या मालिकेचे लिखाण झाले. त्यांना वाटते, की या अनुभवातून आपण घडलो\nत्यांनी शाळेत-शैक्षणिक क्षेत्रात काम केले, त्यालाही‘ उमललेल्या कळ्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने न्याय मिळाला. यातूनच एका कामातून दुसर्‍या कामात असे त्यांच्या बाबतीत घडत गेले. त्यांनी १९९९च्या कारगिल संघर्षात चर्चगेटजवळ निदर्शने केली, कारण पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय वैमानिकांची प्रेते अत्यंत विद्रूप परत केली होती. गोरे यांनी त्या कृत्याचा निषेध करून, हजारो स्वाक्षर्‍या गोळा करून सरकारकडे पाठवल्या. त्यातूनच त्यांना मग ‘वॉर विडोज’साठी काम करावे, त्यांना जाणून घ्यावे, देशासाठी प्राणत्याग करणार्‍या सैनिकांच्या आप्तांना त्यांच्या पश्चात काय भोगावे लागते, लोकांना त्यांच्याबद्दल कशी बेफिकिरी असते हे कळावे म्हणून त्यांनी ‘वॉर विडोज’ना बोलते केले. त्यातून घडले एक पुस्तक. त्याचे नाव ‘वारस होऊ अभिमन्यूचे’. लष्करी मुख्यालयाचे प्रमुख जनरल हुंडा यांनी त्यांच्या अशा कामाला सतत प्रोत्साहन दिले.\nअनुराधा गोरे यांचा जोर कृतीवर आहे. त्यांना विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळाची साथ आहे. त्या मंडळाच्या सहकार्याने सर्व स्पर्धापरीक्षांची तयारी करून घेणारा व तरुणांच्या विकासाला प्राधान्य देणारा ‘ऑपरेशन विजय’ हा उपक्रम सुरू करत आहेत.\nएका तरुण देशभक्ताची कहाणी माणसाचे आत्मभान जागृत करते. माणूस अंतर्मुख होतो. भारतातील सर्वसामान्य लोक सुरक्षित व सुखी जीवन, सैनिकांमुळे व त्यांच्या त्यागामुळे जगू शकतात याची जाणीव लोकांना करून देणे हे गोरे यांचे व्रत होऊन गेले आहे. त्यांच्या मुलाच्या बलिदानातून अनुराधा गोरे यांचे जीवन बदलून गेले\nअनुराधा गोरे यांना लोकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना विलक्षण भारावून टाकणारा होता. लोक त्यांना ‘वीरमाता’ म्हणून संबोधतात. पण लोकांच्या, देशवासीयांच्या उत्कट अशा प्रेमाने त्या ‘वीरमाता’ या संबोधनापलीकडे जाऊन पोचल्या आहेत. त्यांनी देशवासीयांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी आपले आयुष्य जणू देऊ केले आहे.\nएखादी गृहिणी मुलाच्या देशासाठीच्या बलिदानातून स्फूर्ती घेऊन किती विविध प्रकारची सकारात्मक, जीवनात आनंद-समाधान देणारी कामे करू शकते याचे हे आदर्श उदाहरण आहे. मला तर अनुराधा गोरे आदर्श गृहिणीप्रमाणे आदर्श समाजसेवक वाटल्या\nलष्करदिना निमित्त अनुराधा गोरे यांच्‍याशी केलेली बातचित\nअनुराधा गोरे – 022-2683795,\nओम यमुना माधव सोसायटी,\nप्रभाकर भिडे हे डोंबिवलीचे. भिडे यांनी पदवी मिळवून पत्रकारिताचा कोर्स पूर्ण केला. प्रभाकर भिडे यांना वाचनाची आवड आहे ते ग्रंथाली वाचक चळवळीमध्ये सक्रिय (विश्वस्त) होते. तसेच भिडे यांनी वृत्तपत्र व मासिकांमध्ये विविध विषयांवर लेखन केले आहेत.\nडोंबिवलीतील आदानप्रदान पुस्तक प्रदर्शन\nडॉ. लहाने यांची जीवनदृष्टी\nसंदर्भ: गावगाथा, सुधागड तालुका, गणपती\nनीलेश बागवे - सुंदर हस्ताक्षर अर्थात सुंदर जगणं\nस्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता\nअनुराधा प्रभुदेसाई यांचे कारगिल ‘लक्ष्य’\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/vardha/twenty-five-lakh-income-banana-garden-pawanar-farmers-courage/", "date_download": "2018-08-14T14:28:02Z", "digest": "sha1:2XGBUKDNOMKKVHGLKLKV5UFYGZBZ36LK", "length": 28545, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Twenty-Five Lakh Income From Banana Garden; Pawanar Farmer'S Courage | साडेचार एकर केळीच्या बागेतून बावीस लाखांचे उत्पन्न; पवनारच्या शेतकऱ्याचे धाडस | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी नि���डणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nसाडेचार एकर केळीच्या बागेतून बावीस लाखांचे उत्पन्न; पवनारच्या शेतकऱ्याचे धाडस\nपवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. या शेतक���्याने केळीची बाग फुलविली आहे.\nठळक मुद्दे२८ किलो वजनाचा एक घड\nवर्धा : पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. या शेतकऱ्याने केळीची बाग फुलविली आहे.\nपवनार येथील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी ५ मार्च २०१७ रोजी आपल्या साडे चार एकर शेतात केळीची लागवड केली होती. केळीचा बागायतदार तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलूतून केळीचे पीक हद्दपार झाल्याची ओर होत आहे. असे असताना वाघमारे यांनी पवनार येथील आपल्या शेतात केळीची बाग तयार करण्याची किमया साध्य केली आहे. अकरा महिने परिश्रम घेतल्यानंतर त्यांना विक्रमी उत्पादन घेता आले आहे. सध्या त्यांच्या साडे चार एकर शेतात केळीची ६ हजार ८०० झाडे आहेत. प्रत्येक झाडाला केळीचे घड लागलेले आहेत. एका घडाचे वजन सुमारे २८ किलो झाले आहे. सध्या बाजारपेठेत केळीच्या घडाला १२ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहेत. एकूण हिशेब लक्षात घेतला तर त्यांना तब्बल २२ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न या साडे चार एकर शेतातून मिळणार आहे.\nशेतकऱ्यांनी आधुनिक शेती केल्यास उत्पादन व जीवनमान उंचावता येते, हे वाघमारे यांनी सिद्ध केले आहे. पारंपरिक पिकांची कास धरून त्यांना केवळ साडे चार एकर शेतात कधीही एवढे उत्पन्न घेता आले नसते; पण केळीची बाग फुलविण्याचे धाडस केल्याने केवळ वर्षभरात त्यांना २२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकले आहेत. वाघमारे यांनी शासकीय नोकरी सोडून शेती पत्करली; पण अन्य शेतकरी पारंपरिक पिकांवरच भर देत असल्याने नापिकीचा सामना करावा लागतो. अन्य शेतकऱ्यांनी सुविधा प्राप्त करून घेत आधुनिक शेतीची कास धरणे गरजेचे झाले आहे.\nपारंपरिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्याला फारसे उत्पन्न मिळत नाही; पण शेतीत प्रयोगशीलता गरजेची आहे. विविध प्रयोग राबवून व्यवसाय म्हणून शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून जीवनमान उंचाविणे शक्य होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.\nहिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत\nशेतकऱ्याच्या मुलाचा गंगाखेड तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न\nअनुदानित सोयाबीनचा बाजारात तुटवडा; महाबीजकडून पुरवठ्याला उशीर\nअकोला जिल्ह्यात ३० टक्केच पेरण्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा\nऔरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या आगमनामुळे पेरणीची लगबग सुरु\nसेनगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nवर्ध्यात शहर पक्ष्याची निवडणूक; स्वातंत्र्यदिनी होणार महामतदान\nवर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद ओमानला जाणार\nबदली प्रक्रिया; दोषींवर कारवाईस टाळाटाळ\nसावंगी टी-पॉर्इंटवर रास्ता रोको\nदेवळीचा पाणीपुरवठा १३ दिवसांपासून बंद\nआमदारांनी बोगस कामगंध सापळे पकडले\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T13:16:50Z", "digest": "sha1:TZWF7Q3LM2S35H7LC3BHLZLDTNTFO7QH", "length": 4989, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गिमार्येस - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १०९६\nक्षेत्रफळ २३.५ चौ. किमी (९.१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)\n- घनता २,२२४ /चौ. किमी (५,७६० /चौ. मैल)\nगिमार्येस (पोर्तुगीज: Guimarães) हे पोर्तुगाल देशातील एक ऐतिहासिक शहर व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\nविकिव्हॉयेज वरील गिमार्येस पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://jivheshwar.com/msamajdarshan/granthsampada/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2018-08-14T14:18:37Z", "digest": "sha1:JNYJABUY7GMNSY42OXQ7ZFD4326YUC5L", "length": 8232, "nlines": 127, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनग्रंथसंपदाश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची पुनर्मुद्रित प्रा. आशा सतीश मुसळे यांनी श्रावण शु || १३ शके १९२८ सोमवार दि. ७ ऑगस्ट २००६ रोजी केली. या ग्रंथाचा सर्व ज्ञातिबांधवांनी मुक्त हस्ते लाभ घ्यावा.\nखालील पत्त्यावर तुम्हांला ग्रंथ उपलब्ध होईल.\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\"\nप्रा. आशा स. मुसळे\n९ अखिला अपा���्टमेंट, प्लॉट नं. ३\nस.नं. ३७, प्रॉस्पेरिटी सोसायटी,\nफोन : (०२०) २५४४४७०६ / २४३२०३३६.\nमुल्य - १०० रुपये\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/mumbai-university-vc-sanjay-deshmukh-may-face-axe-for-result-delay-266330.html", "date_download": "2018-08-14T14:35:54Z", "digest": "sha1:VTPK47FR4NG3KEC4JZ5QKFNIRETSQLB5", "length": 14348, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई विद्यापीठाची डेडलाईन हुकलीच !, आता तरी कुलगुरू राजीनामा देतील का?", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nमुंबई विद्यापीठाची डेडलाईन हुकलीच , आता तरी कुलगुरू राजीनामा देतील का\nनागपूर आणि कोल्हापुरातही पेपर तपासणीचा वेग अगदीच मंद आहे. निकालाच्या अपयशाला सर्वस्वी कुलगुरू जबाबदार असल्यानं त्यांनी कुलगुरूपदावर रहावं किंवा राहू नये याची चर्चा सुरू झालीये.\nसंदीप राजगोळकर आणि प्रवीण मुधोळकर, नागपूर\n31 जुलै : मुंबई विद्यापीठाच्या निकालांची आजची मुदतही पाळण्यात विद्यापीठ आणि कुलगुरू अयशस्वी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे नागपूर आणि कोल्हापुरातही पेपर तपासणीचा वेग अगदीच मंद आहे. निकालाच्या अपयशाला सर्वस्वी कुलगुरू जबाबदार असल्यानं त्यांनी कुलगुरूपदावर रहावं किंवा राहू नये याची चर्चा सुरू झालीये.\nमुंबई विद्यापीठाच्या निकालांचा बोऱ्या वाजलाय. 31 जुलैची डेडलाईन पाळण्यासाठी मुंबई विद्यापीठानं कोल्हापूर आणि नागपूर विद्यापीठांची मदत घेतली. पण तेही फारसं उपयोगी पडलेलं नाही. नागपुरात दोन लाख उत्तर पत्रिता पाठवण्यात आल्या. पण त्यातल्या अवघ्या तीन हजारच तपासून झाल्यात.\nनागपूर विद्यापीठात पेपर तपासणीत अडचणींचा डोंगर आहे. एक पेपर तपासायला प्राध्यापकांची संख्याही पुरेशी नाही. त्यामुळे पेपर वेळेत तपासून होतील की नाही याची शाश्वती नाही. हे सगळं असूनही विद्यापीठाचा आत्मविश्वास मात्र दांडगा आहे.\nकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मुंबई विद्यापीठाच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी तीन केंद्र सुरू करण्यात आलीयेत. पण तिथंलंही काही खरं नाही.\nनिकाल लागला नसल्यानं हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. कुलगुरू संजय देशमुखांना मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा स्वतःची खूर्ची प्रिय वाटू लागलीये. कारण ज्या मेरी ट्रॅक्स कंपनीला ऑनलाईन पेपर तपासणीचं कंत्राट दिलं त्या कंपनीची वकिली तुम्हीच केली. त्यामुळे तुम्हाला कुलगुरूपदावर राहण्याचा अधिकार नाही.\n45 दिवसांत विद्यापीठाचे निकाल लावणं गरजेचं असतं. पण ते निकाल लागले नाहीत, खरे तर तेव्हाच तुम्ही कुलगुरूपदावर राहण्याचा अधिकार गमावला होता. लाखो विद्यार्थ्यांसाठी कुलगुरू हे प्रेरणास्थान असतात. तुम्ही तो मान गमावलाय. विद्यापीठाच्या 160 वर्षांच्या इतिहासात तुम्ही अपयशाचा अध्याय लिहिलाय. कुणी राजीनामा मागवा आणि तुम्ही तो द्यावा, त्यापेक्षा तुम्हाला जे पद पेलवलं नाही ते पद सोडून द्यावं हीच अपेक्षा...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग���न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2010/03/paint-mona-lisa-with-ms-paint-its.html", "date_download": "2018-08-14T14:19:57Z", "digest": "sha1:BWHXI4GHAIZE7K4FVUYGFSK7MGG2SPGG", "length": 3557, "nlines": 60, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Paint the MONA LISA with MS PAINT. It's Amazing - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/om-mantra-for-tension-free-life-117051200010_1.html", "date_download": "2018-08-14T14:02:48Z", "digest": "sha1:SQ6PLOIRK4WZGVNNSTS64ILMT5Z2LUGV", "length": 9625, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ॐ मंत्र जपा, ताण पळवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nॐ मंत्र जपा, ताण पळवा\nॐ मंत्र जपल्याने शारीरिक समस्या दूर होतात आणि तणावापासून मुक्ती मिळते. जाणून घ्या 10 गोष्टी:\n* शांत जागा निवडा.\nसकाळी लवकर उठून जप केल्याने दिवस चांगला जातो. सकाळी शक्य नसल्यास रात्री जप करा.\nॐ जपण्यासाठी कोणत्याही देवाची मूर्ती, चित्र, धूप-उदबत्ती किंवा दिव्याची गरज नाही.\nमोकळी जागा जसे बाग, गच्ची किंवा मैदानावर जप करणे उत्तम परंतू हे शक्य नसल्यास खोलीत जप करू शकता.\nस्वच्छ जागेवर जमिनीवर आसन घालून जप करावा. पलंग किंवा सोफ्यावर बसून जप करू नये.\nॐ चे उच्चारण मोठ्या आवाजात करावे.\n*स्वच्छ आसनावर पद्मासन अवस्थेत बसा, डोळे बंद करून पोटातून आवाज काढत जोराने ॐ उच���चारण करा. ॐ *\nस्वर जितका लांबवता येईल लांबवा. श्वास भरल्यावर थांबा आणि ही प्रक्रिया पुन्हा करा.\nया मंत्राचा नियमित जप केल्याने तणावापासून मुक्ती मिळते.\nजप दरम्यान टीव्ही, म्युझिक सिस्टम बंद करा. जप करताना जवळपास हल्ला नसावा असे प्रयत्न करा.\nसोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप\nमहिन्यांप्रमाणे जाणून घ्या महिलांची सेक्सुअलिटी (sexuality)\nलवंग घालून दिवा लावा आणि धन मिळवा\nशनीची साडेसाती आणि त्याचे तीन टप्पे\nधनदायक फूल नागकेसर बनवू शकतो तुम्हाला मालामाल\nयावर अधिक वाचा :\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nस्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nउत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा\nपुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...\n15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...\nशिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-08-14T13:50:51Z", "digest": "sha1:WNYU67E3ITSVK3Y25CFI4ID2QNOSXBPL", "length": 10909, "nlines": 166, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "शिक्षण विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्ह�� परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nप्राथमिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे, समाज परिवर्तनाचे आणि राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुख आणि प्रभावी साधन आहे ही बाब विचारात घेवून कोल्हापूर जिल्हा परिषदेने केंद्ग शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक योजनाबरोबरच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून सुद्धा विविध शैक्षणिक योजना राबविलेल्या आहेत.\nबालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाचा शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. शिक्षणापासून वंचित असणा-या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेता यावे, शिक्षणाच्या संख्यात्मक विकासाबरोबरच दर्जामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने प्राथमिक शिक्षण विभाग कार्यरत असून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्नशील आहे.\nया विभागाचे कामकाम सर्व शिक्षा अभियान व आस्थापना विभागामार्फत केले जाते.\nसर्व शिक्षा अभियान कार्यक्रमातंर्गत उपक्रम\nजिल्हा परिषदेच्या एकूण प्राथमिक शाळांची संख्या – 2004\nजिल्हा परिषदेच्या प्राथमिक (1 ली ते 5 वी) शाळांची संख्या – 1132\nजिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक (1 ली ते 8 वी) शाळांची संख्या – 872\nजिल्हा परिषदेच्या एकूण माध्यमिक शाळांची संख्या – 5\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या – 1,84,641\nजिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक संख्या – 8,813\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.\nभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘र���्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5155-film-padmavat-box-office-collection-is-in-crore-but-face-lose-of-crore", "date_download": "2018-08-14T13:15:42Z", "digest": "sha1:ISBINJQLSFF53GNPWUZ7LQIUQ7X4R5M2", "length": 7863, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "हिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'पद्मावत' बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतांना दिसला. करणी सेनेच्या जोरदोर विरोधालाही न जुमानता प्रेक्षकांनी पद्मावतला चंगलाच प्रतिसाद दिलेला पहायला मिळाला. इतकच नाही तर सिनेमा पाहिल्यानंतर करणी सेनेने देखील आपला विरोध मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि सिनेमाच समर्थन देखील केले.\nश्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना-महाराष्ट्र चे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्र सिंह कटार यांनी एक चिट्ठी लिहून सांगितले की, त्यांनी 2 फेब्रुवीरी ला पद्मावत सिनेमा पाहिला, त्यात राजपूतांच्या वीरतेच आणि त्यागाच अगदी सुरेख सुंदर चित्र या सिनेमा द्वारे संजयलीला भंसाळी यांनी दाखवण्याचा खुप चांगला प्रयत्न केला आहे. सिनेमात राणी पद्मावतींची भूमिकादेखील महानतेला समर्पित आहे. सिनेमाविषयी आणखी बोलताना त्यांनी सांगितल की, या सिनेमात राणी पद्मावती आणि अलाउद्दीन यांमध्ये कोणताही सीन नाही.\nतर, राजपूत समाजाच्या भावनांना तडा जाईल असा कोणताही प्रकार या सिनेमात दिसला नाही. आम्ही आमचा विरोध बीना शर्त मागे घेतो आणि असं आश्वासन देतो की राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश��धील सर्व सिनेमा गृहात हा चित्रपट नक्की प्रदर्शित होईल. पद्मावत प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाने तब्ब्ल 150 करोडचा आंकडा पार केला. मात्र, एवढा मोठा टप्पा पार करून देखील सिनेमाला करोडोंचा तोटा देखील झाला आहे.\nमहिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\nकॅनडी मॉडेलला डोळ्यात टॅटु बनवणं पडलं महागात \nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nसीमेवरचा मराठा पाहा स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम पाहा रात्री 9.30 वा. फक्त 'जय महाराष्ट्र'वर… https://t.co/4uMzOc0NG6\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/5359-farmer-suicide-aurangabad", "date_download": "2018-08-14T13:17:53Z", "digest": "sha1:CZKF6UYIMFEBXQOXTPYHGJH3OZFMHIGV", "length": 4803, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "एकाच वेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या 50 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएकाच वेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या 50 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद\nऔरंगबादमध्ये बोंडअळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागमीसाठी 50हून अधिक शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.\nया आंदोलन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. सरकारी कामात अडथळा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nविभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय.\nघोषणाबाजी करत आत्मदहन करणाऱ्या या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव ���गरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/4738-bigg-boss11-winner-shilpa-shinde", "date_download": "2018-08-14T13:17:23Z", "digest": "sha1:B47YTH547KX7KAKWMEWFANFKI7C6ORYS", "length": 7921, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मराठमोळी शिल्पा हीनावर पडली भारी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठमोळी शिल्पा हीनावर पडली भारी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n105 दिवसांचा खेळ, 19 स्पर्धकांचा समावेश आणि असंख्य टास्क्स यामुळे नेहमी चर्चेत असलेला 'बिग बॉस 11'चा ग्रँड फिनाले रविवारी रात्री पार पडला. प्रत्येक सिझनप्रमाणे बिग बॉसचं यंदाचं पर्वही अनेक वादांमुळे गाजलं होतं.\nहीना खान, विकास गुप्ता, पुनिश शर्मा यांना टक्कर देणाऱ्या शिल्पाच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली. अंगुरी भाभीजी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने 'बिग बॉस 11'चं विजेतेपद पटकावलं आहे.\nरविवारी रात्री 'बिग बॉस 11' च्या ग्रँड फिनालेमध्ये शिल्पाने ट्रॉफीसह 44 लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं. अभिनेत्री हीना खानच्या पदरात मात्र उपविजेते पदाच दान पडलं. विकास गुप्ताला तिसऱ्या तर पुनिश शर्माला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.\nशिल्पा आणि हीनाच्या चाहत्यांमध्ये कांटे की टक्कर सुरु होतीचं. अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे घराघरात पोहचली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वात लाडकी स्पर्धक ठरली होती.\nबिग बॉसच्या अकरा पर्वांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मराठी स्पर्धकाला जेतेपद मिळालं. अर्थात शिल्पा शिंदेचा मराठीद्वेष्टेपणा काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला होता.\n“मराठीमध्ये बहुसंख्य कलाकार खूप उत्तम काम करतात. मात्र मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्त आहे. मै नही करुंगा... असं त्यांचं वागणं असतं... मराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है”, असं शिल्पा शिंदे म्हणाली.\nबिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये पुनिश शर्मा आणि त्याची गर्लफ्रेण्ड बंदगी कालरा, हितेन तेजवानी, अर्शी खान, आकाश दादलानी यांच्या डान्सनी मंचावर ���ार चांद लावले.\n'बिग बॉस'मधील वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम सायकल चोर, क्राइम ब्रॅँचने ठोकल्या बेड्या\n...म्हणुन ढिंच्यॅक पूजाने बिग बॉसमध्ये जाण्यास दिला नकार\nबिग बॉसच्या सेटवर स्पर्धकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल\nमराठी ‘बिग बॉस’चे होस्ट महेश मांजरेकर\nअरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण...\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/many-actress-in-shah-rukh-khan-next-film-117101600006_1.html", "date_download": "2018-08-14T14:04:53Z", "digest": "sha1:GLBN6RAVRFHNAQFOIRG4LZSBCYDKBLMO", "length": 7511, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शाहरूखच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्रींची रेलचेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशाहरूखच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्रींची रेलचेल\nशाहरूख खानच्या आगामी चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्रींची रेलचेल असणार आहे. या सर्व अभिनेत्री\nया चित्रपटामध्ये छोट्या भूमिका साकारणार आहेत.\nआलिया भट्ट, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, श्रीदेवी, काजोल या सर्व अभिनेत्री शाहरूखच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार असून त्यांनी या भूमिकांसाठी कोणतीही फी आकारली नसल्याचे समजे. अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणार असून अभिनेता सलमान खानही पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.\nया चित्रपटाचे नाव अद्यापि निश्चित करण्यात आले नसन आंनद राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.\nआयफा अवॉर्ड 2017 : शाहिद, आरिलाला सर्वश्रेष्ठ सन्मान\nटॉपलेस झाली आलिया भट्ट, बघा फोटो\nआलिया जपतीये नात्याचा बंध\nआशिकी 3 मध्ये आलिया\nयावर अधिक वाचा :\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट��रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nजहाँ गम भी न हो\nया वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2015/03/kalpana-saroj-rags-to-riches.html", "date_download": "2018-08-14T14:21:26Z", "digest": "sha1:EK5TWTEZNJLEFG7ZPJOKTT3M7JRBDOAU", "length": 11620, "nlines": 69, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "गोष्ट एका असामान्य उद्योजीकेची ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / उद्योजकता (Entrepreneurship) / व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) / गोष्ट एका असामान्य उद्योजीकेची \nगोष्ट एका असामान्य उद्योजीकेची \nउद्योजकता (Entrepreneurship), व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nमित्रहो, आज आपण एका अशा स्त्रीसंबंधी माहिती घेणार आहोत जिने आपले नशीब आपण स्वतःच घडवू शकतो हे स्वत:च्याच उदाहरणावरून खरे करून दाखविले आहे.\nतथाकथीत \"दलित\" समाजात जन्म झालेल्या या मुलीला केवळ जन्माने दलित म्हणून अनेक त्रास सहन करावे लागले. शाळेतील मुलांकडून आणि शिक्षकांकडून सतत अवहेलना होत होती. अगदी शाळेतील मैत्रीणींच्या पालकांनी तिला घरात प्रवेश करूही नव्हता दिला. अशातच वयाच्या केवळ १२ व्या वर्षी तिचे लग्न लावण्यात आले, ते देखील तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसासोबत. लग्नानंतर ती मुंबई मधील एका झोपडपट्टी मध्ये रहायला आली. या लग्नाने तिच्या आयुष्यात आणखीनच त्रास आणि अवहेलना आणली. सासरच्या माणसांकडून सतत त्रास आणि मारहाण होत होती.\nएके दिवशी तिच्या वडीलांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी ताबडतोब तिला आपल्या गावी परत आणले. मात्र नवरयाने \"त्यागलेली\" म्हणून समाजाने तिलाच दोष दिला. सततच्या या टीका टोमण्याना कंटाळून शेवटी तिने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती त्यातून वाचली. पण या प्रसंगातून वाचल्यानंतर मात्र तिचं मन अधिक घट्ट झालं आणि तिने एकच निर्धार केला. आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करायची आणि स्वत: स्वत:चं नशीब घडवायचं असं तिने ठरवलं.\nतिने शिक्षण पुढे सुरु करण्याचा प्रयत्न केला , मात्र त्यात यश मिळालं नाही. मग पुन्हा मुंबईला जाऊन एखादी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला , तोही यशस्वी झाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावंच म्हणून तिने आईकडून शिवणकाम शिकून घेतलं. आणि शिवणकामाचाच घरघुती व्यवसाय सुरु केला. इथेच तिच्या यशाची सुरुवात झाली. दिवसाचे १६-१६ तास काम करून तिने आपला व्यवसाय थोडा थोडा वाढवायला सुरुवात केली. हे करत असतानाच तिने उत्पादनासाठी लागणारया मोठ्या शिवणयंत्रांची माहिती मिळवली. लघुउद्योजकांना मिळणार्या सरकारी योजनेचा फायदा घेऊन ५०००० चे लोन मिळवले आणि स्वत:चे छोटेखानी वस्त्रालय (Boutique) सुरु केले.\nया व्यवसायात तिने चांगलाच जम बसवला. काही वर्षातच चांगला नफा मिळवल्यानंतर तिने एक धाडसी पाउल उचलले. कोणालाही विश्वास बसणार नाही असे एक काम तिने केले. कमानी ट्युब्स (Kamani Tubes) नावाची एक डबघाईला आलेली कंपनी तिने २.५ करोड रुपयांना विकत घेतली. खरंतर, ही एक इंजिनीअरिंग कंपनी होती. ईजीनीअरिंगचा आणि कंपनी चालविण्याचा कोणताही अनुभव नसताना तिने एक अतिशय धाडसी पाउल उचलले होते. पण आज कमानी ट्युब्स ही एक जोमात चाललेली १०० मिलियन डॉलर्स इतके मूल्य असणारी कंपनी आहे. आणि शेकडो लोकांचा उदरनिर्वाह या कंपनी मुळे चालू आहे.\nकोणतीही MBA पदवी नसताना, केवळ आयुष्याने शिकविलेल्या ज्ञानाच्या आणि आपल्या हिमतीच्या बळावर ती आज कोर्पोरेट क्षेत्रात मानाने मिरवते आहे. आपल्या या अचाट कर्तुत्वाबद्दल अनेक पुरस्कार मिळविते आहे.\nमित्रांनो, या असामान्य स्त्रीचे नाव आहे कल्पना सरोज. स्वत:च्या बळावर करोडपती झालेल्या कल्पना सरोज यांना २०१३ साली उद्योगविश्वातील भरीव कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nकेवळ महिलांनाच नाही, तर आयुष्यातील अनेक संकटांना सामोरे जाणारया प्रत्येकालाच स्फूर्तीदायी ठरेल अशी ही कल्पनाजींची कथा नेटभेट च्या वाचकांसोबत शेअर करावीशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच \n(नेटभेट वरील हा आणि इतर अनेक माहितीपूर्ण लेख आपल्याला आवडले असल्यास कृपया हा ज्ञानयज्ञ सुरु ठेवण्यासाठी आम्हास मदत करा. धन्यवाद)\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nगोष्ट एका असामान्य उद्योजीकेची \nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठ�� खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2015/11/qualitytime-how-to-control-mobile.html", "date_download": "2018-08-14T14:21:38Z", "digest": "sha1:TPCM6PEOQAK2OB5KKO6IEACEXCJSPQ2H", "length": 14967, "nlines": 84, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "QualityTime - आपल्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणणारे अप्लिकेशन ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nQualityTime - आपल्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणणारे अप्लिकेशन \nनमस्कार मंडळी, आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी वापरतो अगदी टूथब्रश पासून पायातल्या वहाणेपर्यंत.. पण सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे भ्रमणध्वनी, मोबाईल नव्हे स्मार्टफोन. आपण फोन Addict आहोत म्हणजे आपल्याला स्मार्टफोनचे व्यसन आहे असे म्हटले की आधी आपण ते नाकारतो पण आज ही वस्तूस्थिती आहे, हळू हळू फोनचे व्यसन आपला एक एक मिनिट बळकावत जाते अगदी शांतपणे. कोणाचाही फोन किंवा मेसेज आलेला नसताना स्क्रीन अनलॉक करून पाहणे, What’s App सुरु करून पाहणे ही अशी काही त्याची उदाहरणे. आज आपण अशा App बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपण दिवसाला, महिन्याला किती वेळ स्मार्टफोन वापरतो कोणते एप्लिकेशन्स वापरतो याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. या एप्लिकेशनचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे या अॅपद्वारे आपण आपल्या स्मार्टफोनच्या बेताल वापरावर नियंत्रण आणू शकतो.\nQuality Time ह्या एप्लिकेशनद्वारे आपण आपला किती बहुमुल्य वेळ स्मार्टफोनवर खर्च करतो आणी तो कमी किंवा नियंत्रणात कसा आणायचा हे आपण पाहुयात.. हा लेख माझ्यासारख्याच तरुण मित्रांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिला आहे अर्थात त्याला काही अपवाद देखील आहेतच म्हणजे स्मार्टफोन वापरणे हा ज्यांच्या व्यवसाया���ा भाग आहे त्यांनाही या अॅपद्वारे उपयुक्त Statistics मिळतील.\n१) सर्वप्रथम Quality Time हे अॅप गुगल प्ले स्टोर मधून आपल्या फोनवर उतरवून घ्या.\nकिंवा ह्या दुव्यावरून उतरवून घ्या.\n२) आता अॅप सुरु करा, हे अॅप वापरताना आपण आपले खाते देखील तयार करू शकतो किंवा त्याशिवायही अॅप वापरू शकतो त्यामुळे इथे REGISTER LATER या पर्यायावर टिचकी द्या.\n३) इथे अॅप बद्दलची वैशिष्ट्ये दिसतील, फोटो बघतो त्याप्रमाणे स्क्रीन उजवीकडून डावीकडे सरकवा. आणी दिसत असलेल्या Let’s Start या बटणावर टिचकी द्या.\n४) इथे अॅप नुकतेच प्रस्थापित केले असल्यामुळे कोणतीही माहिती दिसणार नाही पण इथून पुढे तुमच्या स्मार्टफोन वापराबद्दल माहिती जतन व्हायला सुरुवात होईल. यानंतर कधीही अॅप सुरु केलेत की त्या मिनिटापर्यंतची इत्यंभूत माहिती मिळेल.\n५) फोन वापरताना ब्रेक घेण्यासाठी आपण गजर लावू शकतो, यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या खालील उजव्या कोपर्यातील तीन आडव्या रेषांवर टिचकी द्या.\n६) आता Scheduled Breaks या पर्यायावर टिचकी द्या, त्यानंतर Next या पर्यायावर टिचकी द्या.\n७) इथे काही उपपर्याय दिले आहेत त्याबद्दल\nPermitted Apps – ब्रेक सुरु असताना कोणते अॅप सुरु रहावीत हे आपण ठरवू शकतो. या पर्यायात आपण निवडू ती एप्लिकेशन्स ब्रेक सुरु असतानाही चालू राहतील.\nAndroid Notifications – फोनवर येणारे नोटिफिकेशन्स आपण ब्रेक सुरु असताना थांबवू शकतो (उदाहरणार्थ – Whats App Message) नोटिफिकेशन्स थांबवण्यासाठी Blcok Notifications समोरील बटणावर टिचकी द्या. ब्रेक संपल्यावर त्या दरम्यान आलेली नोटिफिकेशन्स आपल्याला एकत्र दिसतील.\nEarly Manual Exit Penalty – जर ब्रेक सुरु असताना आपण तो ब्रेक थांबवलात तर शिक्षा म्हणून काही वेळ फोन वापरता येत नाही तो वेळ इथे निवडा ३० सेकंद, ६० सेकंद किंवा ५ मिनिटं.\nPhone Calls – ब्रेक सुरु असताना येणारे फोन आपण ब्लॉक करू शकतो. यासाठी Block Calls समोरील बटणावर टिचकी द्या.\nAllow Calls From – ब्रेक सुरु असतानाही काही महत्वाचे, अतिमहत्वाचे फोन कॉल्स येणार असतील तर ते ब्लॉक करता येत नाहीत यासाठी ज्या व्यक्तींचे फोन ब्लॉक करायचे नाहीत ते इथे निवडा यासाठी TAP TO SELECT पर्यायावर टिचकी द्या.\nSend Auto-Reply to Caller – वरील पर्यायात जे नंबर निवडलेले नाहीत त्यांचे कॉल्स आले तर ते ब्लॉक केले जातील त्यावेळी त्यांना अॅपद्वारे जर एखादा SMS पाठवायचा असेल तर हा पर्याय निवडा.\n८) आता ब्रेकची सर्व व्यवस्था झालेली आहे ती जतन करण्या���ाठी स्क्रीन वरील उजव्या कोपर्यात SAVE या पर्यायावर टिचकी द्या.\n९) आता ब्रेक आपण ठरवू त्या त्या दिवशी त्या त्या वेळी आपोआप सुरु होईल आणी आपण वर दिलेल्या आदेशांप्रमाणे वागेल. इथे त्यासाठी वार आणी वेळ निवडा आणी पुन्हा एकदा स्क्रीन वरील उजव्या कोपर्यात SAVE या पर्यायावर टिचकी द्या.\n१०) आता अॅपच्या स्क्रीन वर दिसत आलेल्या Scheduled Breaks या पर्यायावर टिचकी द्या आणी पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसत असलेल्या खालील उजव्या कोपर्यातील तीन आडव्या रेषांवर टिचकी द्या आणी Settings हा पर्याय निवडा.\n११) इथे ALERT ह्या उपपर्यायावर टिचकी द्या, या उपपर्यायात आपण दिवसासाठी ठराविक मर्यादा निवडू शकतो उदाहरणार्थ फोनचा एकूण वापर, स्क्रीन अनलॉक करण्याची संख्या किंवा ठराविक अॅपचा वापर इत्यादी म्हणजे एखादे अॅप त्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वापरले जात असेल तर लगेच तसा अलर्ट दिसेल.\nस्मार्टफोन न वापरण्यासाठी त्याच स्मार्टफोनचा असा आधार घेण्याची वेळ येणे ही शोकांतिका असली तरी लोहा लोहेको काटता है हेही विसरून चालणार नाही. आता रोज फोन वापरताना कालपेक्षा कमी वेळ वापरण्याचा प्रयत्न करा.. काही अडचण आली तर आम्ही आहोतच..\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nQualityTime - आपल्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणणारे अप्लिकेशन \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-08-14T13:16:41Z", "digest": "sha1:LTNVXHYMXIRAW4YRE2ULFLERFTQO5TAN", "length": 20776, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रायरेश्वर - विकिपीडिया", "raw_content": "\nरायरेश्वर हे ���ह्याद्री डोंगररांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे.\nया पठारा वरील रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.\nरायरेश्वर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून या पठाराचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर हे किल्ले दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते.\n३ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे\n४ गडावर जाण्याच्या वाटा\nरायरीचे पठार भोरपासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.\nयाच रायरेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली.\nरायरेश्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. रायरेश्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतूत पाहण्यासारखे असते. रायरेश्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाणही मोठे आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.\nरायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर लागतेच.\n१.टिटेधरण कोर्लेबाजूने : पुण्याहून भोरमार्गे आंबवडे (भोर) गाव व तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. या मार्गाने गडावर जाण्यास साधारणपणे ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे.\n२.भोर-रायरी मार्गे : भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी बस येते. याच वाटेला सांबरदर्‍याची वाट म��हणून देखील संबोधली जाते. या वाटेने रायरेश्ववर गाठण्यास दोन तास लागतात.\n३. केंजळगडावरून सूणदर्‍याने किंवा श्वानदर्‍याने सुद्धा रायरेश्वरला जाता येते.\nठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nहिंदवी - स्वराज्य स्थापनेची शपथ\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर · महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई · हडपसरची लढाई · पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब · मिर्झाराजे जयसिंह · अफझलखान · शाहिस्तेखान · सिद्दी जौहर · खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक · मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०१७ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्ग�� उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2009/11/free-marathi-english-and-english.html", "date_download": "2018-08-14T14:21:14Z", "digest": "sha1:BBYWNM76XVYW2CTMUNSTTZRSRPSK7WWF", "length": 7772, "nlines": 79, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Free \"Marathi-English\" and \"English-Marathi\" online dictionary by Google - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nइंटरनेट (internet), भाषा, संगणक\nमित्रहो, नेटभेटवर यापुर्वी आपण भारत सरकारच्या संचार आणि सूचना प्रॉद्योगिकी मंत्रालयातर्फे(Ministery of communication and information technology, Government of India)भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास कार्यक्रमा अंतर्गत (Technology Developmentfor Indian Languages (TDIL) Programme) विकसीत करण्यात आलेल्या \"मराठी - इंग्लीश\" व \"इंग्लीश - मराठी\" शब्दकोष या सॉफ्टवेअरबद्दल माहीती घेतली होती.\nआज आपण आणखी एका मोफत \"मराठी - इंग्लीश\" व \"इंग्लीश - मराठी\" शब्दकोषाबद्दल माहीती घेणार आहोत. हा शब्दकोष मात्र डाउनलोड करावा लागत नाही. ही एक मोफत ऑनलाईन सेवा आहे आणि ती पुरवलेली आहे गुगल काकांनी.\nगुगलने जगातील सर्व प्रमुख भाषांची डीक्शनरी मोफत उपलब्ध करुन दीली आहे. यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगु, गुजराती, कन्नडा, मल्याळम व तामिळ या सात प्रमुख भारतीय भाषांचा समावेष आहे.\nगुगल डीक्शनरी कशी वापरावी\nगुगलच्या इतर सर्व सेवांप्रमाणेच गुगल डीक्शनरी वापरावयास खुप सोपी आहे.\nतेथे English चा पर्याय निवडा (खालील चित्रामध्ये बाण क्रमांक १)\nआता English < > Marathi असे लिहिलेले दीसेल. त्यावर क्लिक करा (खालील चित्रामध्ये बाण क्रमांक 2)\n5. English < > Marathi समोरील रकान्यात पाहीजे तो शब्द लिहा\n6. Search Dictionary हे बटण वापरुन त्या शब्दाचा अर्थ पहा.\nयाचप्रकारे मराठी < > ईंग्रजी डीक्शनरी देखील वापरता येते.\nतेथे Marathi चा पर्याय निवडा (खालील चित्रामध्ये बाण क्रमांक ३)\nआता Marathi < > English असे लिहिलेले दीसेल. त्यावर क्लिक करा (खालील चित्रामध्ये बाण क्रमांक ४)\nMarathi < > English समोरील रकान्यात पाहीजे तो शब्द लिहा\nSearch Dictionary हे बटण वापरुन त्या शब्दाचा अर्थ पहा.\nगुगलची ही डीक्शनरी फेवरेट्स साइट्स मध्ये सेव्ह करा आणि पाहीजे तेव्हा जगातील या सर्वात पॉवरफुल डीक्शनरीचा उपयोग करा. गुगल डीक्शनरी कशी वाटली ते कळवायला विसरु नका.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/solapur/sonar-will-be-seen-solapurs-big-screen-premrang-marathi-film-will-soon-be-seen-audience/amp/", "date_download": "2018-08-14T14:28:48Z", "digest": "sha1:TT7DUTQ3IZ26XUJCP2FNIFKMP7TGEGCS", "length": 8466, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sonar will be seen on Solapur's big screen, Premrang Marathi film will soon be seen by the audience! | सोलापूरची विनिता सोनवणे दिसणार मोठया पडद्यावर, प्रेमरंग मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ! | Lokmat.com", "raw_content": "\nसोलापूरची विनिता सोनवणे दिसणार मोठया पडद्यावर, प्रेमरंग मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार \nचित्रपट सृष्टीची भुरळ सर्वानाच आहे़ येथे काम मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू ते पूर्णत्वास जाईलच असे नाही, परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच्या जोरावर पूर्ण केले असून मराठी चित्रपटात पदार्पन केले आहे़\nआॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ९ : चित्रपट सृष्टीची भुरळ सर्वानाच आहे़ येथे काम मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू ते पूर्णत्वास जाईलच असे नाही, परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच्या जोरावर पूर्ण केले असून मराठी चित्रपटात पदार्पन केले आहे़ ब्रँड अ‍ॅम्बिसेंडर आॅफ साहिल ग्रुप व नक्षत्रची मॉडेल असलेली विनिता सोनवणे हिला प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक शरद गोरे, पटकथा लेखक रवींद्र जवादे यांच्या प्रेमरंग या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली आहे़ सुप्रसिध्द अभिनेता बंटी मेंढके, हिंदी चित्रपटातील नायिक रेहीना गिंग, मराठीतील अश्विनी सुरपुर, निलोफर पठाण, मेहेक शेख, पंकज जुनारे व नाटक कलेतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमाकांत सुतार यांची प्रमुख भूमिका असणाºया चित्रपटात विनिता सोनवणे ने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे़ महाबळेश्वर, वाई, सातारा, कोकणात पार पडलेल्या चित्रिकरणामध्ये विनिताने आपल्या अभिनयकलेने सर्वांना भुरळ पाडली आहे़ चित्रपटाचे सहनिर्माता विशालराजे बोरे, अशिष महाजन असून चित्रपटात प्रसिध्द कलाकारांसोबत काम करायची संधी विनिताला मिळाली आहे, प्रेमरंग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे़ ---------------- विनिता सोनवणे हिचा असा आहे प्रवास़़़़़़़ विनिता सोनवणे ही मुळची सोलापूर शहरातील आहे़ तिचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण सोलापूरातच पूर्ण झाले़ चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या जिद्दीने विनिताने पुणे गाठले़ विनिताने पुण्यात चित्रपटसृष्टीचे करिअर घडवत पुण्यातील जनक्रांती महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले़ विनिताला महाविद्यालयीन स्तरावर असणाºया युवा महोत्सवातून अनेक प्रकारात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली़ त्यातूनच विनिता हिची चित्रपटासाठी काम करण्याची आॅफर आली़ तिने आजपर्यंत दर्द, जर्नि आफ डेथ या हिंदी तर मनाची कावड या मराठी चित्रपटात तिने काम केले आहे़\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट\nसोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा\nकृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी दोन एअरक्राफ्ट सोलापूरात दाखल\nदेशाच्या रक्षणकर्त्यांना सोलापूरातून एक लाख राख्यांची भेट\nविमानतळाच्या धर्तीवर सोलापूरातील रेल्वेस्थानकावर सुविधा देण्याच्या हालचाली सुरू\nतीन हजार ब्लॉग लिहिणाºया सोलापूरच्या ओंकार जंजीराल यास गुगलचे निमंत्रण\nसोलापूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही\nएफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा\nसोलापूरातील पाणीपुरवठ्यासाठी ३७२ कोटींच्या कामांना मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/milind-ekbote/", "date_download": "2018-08-14T14:28:44Z", "digest": "sha1:WD3MDWTPYXWH6UGBMKPMKJVXZZRCZLCG", "length": 28557, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Milind Ekbote News in Marathi | Milind Ekbote Live Updates in Marathi | मिलिंद एकबोटे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्ट���’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nमिलिंद एकबोटे यांचा जामीन रद्द करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी या दंगलीतील पीडिताने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ... Read More\nकोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यातूनही मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोरेगाव भीमा प्रकरणात हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ... Read More\nमिलिंद एकबोटे यांना न्यायालयीन कोठडी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (वय ६१, रा. शिवाजीनगर) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ... Read More\nएकबोटे कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न - डॉ. गजानन एकबोटे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. ... Read More\nकोरेगाव भीमा दंगल प्रकरण : कारागृहात एकबोटेंना कोण भेटले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरेगाव भीमा दंगलप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेले हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याशी कारागृहात एका व्यक्तीची गोपनीय पद्धतीने भेट घडविण्यात आली आहे. ... Read More\nमिलिंद एकबोटे यांना अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन मंजूर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसभा न घेण्याच्या अटीवर हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. ... Read More\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला 4 दिवसांची पोलीस कोठडी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला पोलिसांनी 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. ... Read More\nमिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांचा एन्काऊंटर करा, पत्राद्वारे दुस-यांदा मिळाली धमकी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या व त्यांचा एन्काऊंटर करा, अशी धमकी देणारे पत्र त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. ... Read More\nमाझ्या मुलाला न्याय हवा; राहुल फटांगडेच्या अाईचे भावनिक उद्गार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसंभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यामागणीसाठी भिडेंच्या सन्मान माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. माेर्चाला पाेलीसांनी परवानगी नाकारल्यामुळे अाेंकारेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात ठिय्या अांदाेलन करण्यात अाले. ... Read More\nSambhaji BhideMilind EkbotePuneBhima-koregaonसंभाजी भिडे गुरुजीमिलिंद एकबोटेपुणेभीमा-कोरेगाव\nसंभाजी भिडेंच्या पाठीशी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री : सुशीलकुमार शिंदे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाजी केंद्रीय गृहराज्य मंत्री सुशीलकुमार यांनी पुण्यात संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा शाब्दिक वार त्यांनी केला. ... Read More\nPuneSushilkumar ShindeSambhaji BhideMilind Ekboteपुणेसुशीलकुमार शिंदेसंभाजी भिडे गुरुजीमिलिंद एकबोटे\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/oppo/news/", "date_download": "2018-08-14T14:28:42Z", "digest": "sha1:GSITI4RASD3OHK4PBERTE565RRMPCJLU", "length": 26634, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "oppo News| Latest oppo News in Marathi | oppo Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' ���हे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर श���र्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nओप्पोच्या सेल्फी स्पेशल स्मार्टफोन्सच्या आगमनाची नांदी\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनी ऑगस्ट महिन्यात एफ ९ आणि एफ ९ प्रो हे अतिशय उच्च दर्जाचे फ्रंट कॅमेरे असणारे स्मार्टफोन्स लाँच करणार ... Read More\nलवकरच येणार ओप्पोचा ड्युअल डिस्प्ले स्मार्टफोन\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो लवकरच ड्युअल डिस्प्लेने सज्ज असणारा स्मार्टफोन लाँच करणार असल्याची बाब या कंपनीला मिळालेल्या पेटंटच्या माध्यमातून जगासमोर आली आहे. ... Read More\nओप्पो एफ 7च्या दोन्ही व्हेरियंटवर घसघशीत सवलत\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने आपल्या एफ७ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटवर घसघशीत सवलत जाहीर केली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. ... Read More\nओप्पो ए3एस दाखल होण्यासाठी सज्ज\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनी लवकरच आपला ए३एस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. ... Read More\nओप्पो एफ 7 ची डायमंड ब्लॅक एडिशन\nBy शेखर पाटील | Follow\nअलीकडेच बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या ओप्पो एफ७ या स्मार्टफोनची डायमंड ब्लॅक एडिशन या नावाने नवीन आवृत्ती आता ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. ... Read More\nओप्पो ए ७१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने आपल्या ए ७१ या मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारली असून यातील कॅमेर्‍यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी ब्युटी रेकग्नीशन प्रणाली देण्यात आली आहे. ... Read More\nओप्पो ए ८३ दाखल : जाणून घ्या सर्व फिचर्स\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी ओप्पो ए८३ हे मॉडेल सादर केले असून यात कृत्रीम बुध्दीमत्तेने स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ... Read More\nOppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला भारतात होणार लाँच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे. ... Read More\nओप्पो ए७५ व ए७५एसचे अनावरण\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ... Read More\nओप्पो ए ७५ व ए ७५एसचं झालं अनावरण\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ... Read More\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरस��बत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/borewell-death-rescue-operations-fail-to-save-sai-260683.html", "date_download": "2018-08-14T14:35:23Z", "digest": "sha1:ITC72MF6AQJ44EZW2MWWLUHOVE6GML2X", "length": 11867, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिर्डी : बोअरवेलमध्ये पडलेल्या साईला बाहेर काढले, पण मृत्यूने गाठले", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nशिर्डी : बोअरवेलमध्ये पडलेल्या साईला बाहेर काढले, पण मृत्यूने गाठले\nकोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या सात वर्षीय मुलाला काढण्यात यश आले असले तरी त्याचे प्राण मात्र वाचू शकले नाहीये.\nशिर्डी, 15 मे : कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या सात वर्षीय मुलाला काढण्यात यश आले असले तरी त्याचे प्राण मात्र वाचू शकले नाहीये.\nआज सकाळी 11 वाजता साई बारहाते हा सात वर्षीय मुलगा आपल्या आजोबासोबत शेतावर शेळ्या चारण्यासाठी गेला असता बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता.\nघटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेलच्या खड्ड्याशेजारी दुसरा खड्डा घेण्यास सुरुवात केली आणि पोलीस, महसूल, आरोग्य विभाग आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारीही दिवसभर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.\nसात तास अथक प्रयत्न करून प्रशासन आणी गावकऱ्यांनी साईला बाहेर काढले आणी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले मात्र त्याची परीस्थिती बघून त्यास शिर्डीच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये नेले मात्र त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. साईच्या दुर्दैर्वी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bg-3-sale-without-license-should-be-banned-pandurang-fundkar-mumbai-2128", "date_download": "2018-08-14T13:32:45Z", "digest": "sha1:YFSRHFH7H2LOQ7PLTAR3TMLC3BI3ZWJU", "length": 13525, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, BG 3 sale without license should be banned, pandurang fundkar, mumbai | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर प्रतिबंध आणावेत : फुंडकर\nबीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर प्रतिबंध आणावेत : फुंडकर\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nया तणनाशक सहनशील बियाण्यांची सामाजिक, शारीरिक व कृषी क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास न करता विक्री होत आहे, ही गंभीर बाब अाहे.\n- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री\nमुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट) असल्याचे सांगून बीजी ३ च्या नावाने विविध कंपन्या राज्यात कापूस बियाण्यांची विनापरवाना विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील बायोटेक्नॉलॉजिस्ट (जैवतंत्रज्ञ) समन्वय समितीची बैठक घेण्याचे निर्देश कृषिम���त्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत.\nदेशात बीजी १ आणि बीजी २ या प्रमाणित बियाण्यांच्या विक्रीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिलेली आहे. मात्र काही कंपन्या वेगवेगळे ब्रॅंडनेम वापरून तणनाशक गुणधर्म असलेले बीजी ३ कापसाचे बियाणे परवाना नसताना विक्री करीत आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसारख्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये अशा प्रकारची विक्री होत आहे.\nकेंद्रीय कापूस संशोधन केंद्राने काही नमुने तपासल्यावर ते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबतची माहिती घेऊन अशा विनापरवाना बियाणे विक्रीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी बैठक घ्यावी. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय बायोटेक्नॉलॉजी समन्वय समितीची बैठक तातडीने आयोजित करावी, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.\nपांडुरंग फुंडकर कापूस महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solapur-sugarcane-farmers-get-relief-price-fixed-3216", "date_download": "2018-08-14T13:20:45Z", "digest": "sha1:GMPMHVZ6LGRMHB2V55VCATXLLB6TNMUX", "length": 16104, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Solapur sugarcane farmers get relief as price fixed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूरात सहकारमंत्र्यांच्या कारखान्याने ऊसदराची कोंडी फोडली\nसोलापूरात सहकारमंत्र्यांच्या कारखान्याने ऊसदराची कोंडी फोडली\nबुधवार, 22 नोव्हेंबर 2017\nस्वाभिमानी, रयतसह शेतकरी संघटनांनाही मान्य\nसोलापूर ः गेल्या पंधरा दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाची धग वाढली होती, पण मंगळवारी (ता.२१) सायंकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल सा��र कारखान्याने एफआरपी आणि ४०० रुपये असा दर जाहीर केला. या निर्णयाने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे.\nस्वाभिमानी, रयतसह शेतकरी संघटनांनाही मान्य\nसोलापूर ः गेल्या पंधरा दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाची धग वाढली होती, पण मंगळवारी (ता.२१) सायंकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याने एफआरपी आणि ४०० रुपये असा दर जाहीर केला. या निर्णयाने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे.\nभाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक शहाजी पवार, चेअरमन महेश देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, रयत संघटनेचे दीपक भोसले, मनसेचे दिलीप धोत्रे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांची बैठक घेऊन ऊसदरासंबंधी चर्चा केली, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली.\nयाबाबत श्री. पवार म्हणाले, ‘‘आम्ही शेतकरी संघटनेशी चर्चा केली. या आंदोलनात सहकारमंत्री आणि त्यांच्याच कारखान्याला टार्गेट केले जात होते, पण कुठे तरी हे थांबले पाहिजे, या हेतूने सहकारमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे आणि निर्णय घेतला. अन्य कारखान्यांनी त्यापद्धतीने निर्णय घ्यावा.’’\nया निर्णयाबाबत स्वाभिमानीचे नेते तुपकर म्हणाले, ‘‘सहकारमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये एफपआरपी आणि २०० रुपये मिळाले. सोलापुरात एफआरपी आणि ४०० रुपये मिळाले आहेत, अन्य कारखान्यांनी या पद्धतीने दर द्यावा, नाही तर संबंधित कारखान्यावर गुन्हे दाखल करावेत, पण कारखाने निर्णय घेत नसतील, तर त्या कारखान्यासमोर पुन्हा आंदोलन करू’’\nप्रभाकर देशमुख, दीपक भोसले यांनीही अशीच भूमिका मांडली आणि या निर्णयाला पाठिंबा दिला.\nऊस तुटल्यापासून १४ दिवसांत पैसे\nऊस तुटल्यापासून १४ दिवसांत पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत, अन्य कारखाने निर्णय घेणार नसतील, पैसे देणार नसतील तर सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवू, असे श्री. तुपकर म्हणाले.\nएफआरपी अधिक ४०० रुपये देण्यात येणार अाहेत. त्यापैकी एकरकमी एफआरपी आणि ३०० रुपये आणि उर्वरित १०० रुपये महिनाभराने देण्यात येणार अाहेत.\nशेतकरी संघटना सोलापूर ऊस आंदोलन सुभाष देशमुख साखर रविकांत तुपकर\nझळा दु���्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nबोंड अळीची नुकसानभरपाई मिळेनाभांबेरी, जि. अकोला ः मागील हंगामात कपाशीवर...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nधनगर समाजाचे अकोल्यात आंदोलनअकाेला : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (...\nपुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गेल्या दोन...\nनाशिक जिल्ह्यातील धरणे अद्याप तहानलेलीचनाशिक : ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही...\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nदहिगाव उपसा सिंचन योजनेतून लवकरच आवर्तन करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यात...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४���० कोटी रुपयांचे...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/england-james-anderson-is-the-new-vice-captain-for-ashes-series/", "date_download": "2018-08-14T13:34:47Z", "digest": "sha1:CO3KNPJLEKG63KKNFTOTGENUCRB4QOHO", "length": 5778, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेम्स अँडरसन इंग्लंडचा नवा उपकर्णधार -", "raw_content": "\nजेम्स अँडरसन इंग्लंडचा नवा उपकर्णधार\nजेम्स अँडरसन इंग्लंडचा नवा उपकर्णधार\nइंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची आगामी ऍशेस मालिकेसाठी इंग्लडच्या उपकर्णधारपदी निवड झाली. यापूर्वी उपकर्णधार म्हणून बेन स्टोक्स जबाबदारी पार पाडत होता.\nपरंतु ब्रिस्टॉल शहरात नाइट क्लबबाहेर केलेल्या हाणामारीमुळे तो सध्या संघाबाहेर आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही सामील करण्यात आले नाही.\nअँडरसन हा इंग्लडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने १२९ कसोटीत ५०६ विकेट्स घेतल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ६वा आहे.\nऍशेस मालिकेला २३ नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ ��र्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ipl-2018-rajasthan-royals-has-the-option-to-retain-the-likes-of-steve-smith-ajinkya-rahane/", "date_download": "2018-08-14T13:32:00Z", "digest": "sha1:QOPRNGPLNMNAELHS2HWQSC64DWE2ELQS", "length": 8104, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "IPL 2018: स्मिथ की रहाणे, कोणाला करणार राजस्थान रॉयल्स संघात कायम ? -", "raw_content": "\nIPL 2018: स्मिथ की रहाणे, कोणाला करणार राजस्थान रॉयल्स संघात कायम \nIPL 2018: स्मिथ की रहाणे, कोणाला करणार राजस्थान रॉयल्स संघात कायम \nमागील दोन वर्ष बंदी घालण्यात आलेला राजस्थान रॉयल्स संघ यावर्षी ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवणार असण्याची शक्यता आहे.\nराजस्थान रॉयल्स संघ दोन वर्षाच्या बंदी नंतर यावर्षी पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यामुळे आयपीएल रिटेन्शन पॉलिसीनुसार राजस्थान रॉयल्स लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून २०१५ आणि २०१६ मध्ये गुजरात आणि पुण्याकडून खेळलेल्या त्यांच्या जास्तीतजास्त ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतात.\nयामध्ये त्यांचे स्मिथ आणि रहाणे हे दोन खेळाडू २०१५ आणि २०१६ मध्ये पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळले होते. त्यामुळे आता या दोन खेळाडूंना ते संघात कायम ठेऊ शकतात. तसेच त्यांच्याकडे संघात कायम ठेवण्यासाठी जेम्स फॉकनर, रजत भाटिया आणि धवल कुलकर्णी या खेळाडूंचाही पर्याय उपलब्ध आहे.\nउद्या आयपीएलच्या संघांना कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार हे जाहीर करावे लागणार आहे. यात उद्या कदाचित राजस्थान एकाही खेळाडूला कायम न ठेवता २७ आणि २८ जानेवारीला होणाऱ्या लिलावासाठी ८० करोड खिशात ठेवण्याचीही शक्यता आहे. ज्यात ते लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्ड वापरून स्मिथ आणि रहाणेला संघात कायम ठेऊ शकतील.\nपण असे करणे त्यांच्यासाठी धोकादायकही ठरू शकते. कारण दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्स इलेव्हन पंजाब यांसारखे संघ कर्णधार पदासाठी स्मिथला आपल्या संघात घेण्याचा जोरदार प्रयत्न करू शकतात. त्यामुळे राजस्थानला स्मिथ आणि रहाणेला संघात कायम ठेऊन लिलावाच्या वेळी राईट टू मॅच कार्ड वापरून फॉकनर आणि रजत भाटिया किंवा धवल कुलकर्णी यांना संघात कायम ठेवण्याचा देखील एक पर्याय आहे.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kohli-aus-enrgydrink/", "date_download": "2018-08-14T13:36:13Z", "digest": "sha1:T7JD3BOP5TTOLNX6IAFKIBKP7IAX3NYT", "length": 7569, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांवर फेकली बाटली: ऑस्ट्रेलियन दैनिक -", "raw_content": "\nकोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांवर फेकली बाटली: ऑस्ट्रेलियन दैनिक\nकोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांवर फेकली बाटली: ऑस्ट्रेलियन दैनिक\nभारत विरुद्ध ऑस्��्रेलिया दुसऱ्या कसोटी मधील वाद संपतो आहे असे वाटतच असतानाच नव्या वादाने डोकेवर काढले आहे. ऑस्ट्रेलिया मधील आघाडीचे दैनिक ‘द डेली टेलिग्राफ’ दिलेल्या वृत्तानुसार भारतीय कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक कुंबळे यांचं वर्तन हे दुसऱ्या कसोटी सामन्यावेळी योग्य नव्हतं.\nह्या वृत्तपत्राच्या म्हणणाऱ्यानुसार “दुसऱ्या सामन्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकारयांच्या दिशेने एनर्जी ड्रिंकची बाटली फेकली. आणि या सर्वांच्या मागे भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे होता.”\n“प्रशिक्षकांना अधिकारांच्या रूममध्ये जायला परवानगी असते. पण सामान्यांच्या मध्यात तेथे जाणे चुकीचं आहे. ” असही ह्या दैनिकाने कुंबळे बद्दल म्हटले आहे.\nभारताने सामना जिंकला त्यावेळी भारतीय कर्णधार कोहली हा पीटर हॅन्डकॅम्सशीही नीट वागला नव्हता.\nआपल्या लेखात कोहलीवर तोफ डागताना दैनिक टेलेग्राफने पुढे असेही म्हटले आहे, “भारतामध्ये जे क्रिकेटबद्दल जी खेळ भावना तयार झालं आहे त्याला कर्णधार नात्याने विराट कोहलीने गालबोट लावण्याचं काम केलं जे एके काली अर्जुन रणतुंगाने केले होते.”\nयापूर्वीही ऑस्ट्रेलियन दैनिकांनी वेळोवेळी भारतीय संघ आणि खेळाडू यांच्या विरुद्ध भूमिका घेतल्या आहेत. सद्य स्थितीत कोहली किंवा कुंबळे यांच्या अश्या वर्तनाविरुद्ध कुणीही पुढे येऊन अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्र���केट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-08-14T13:15:36Z", "digest": "sha1:MVON2JBQFEDFHZSRBQAADP4UOE5IKO37", "length": 6577, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्झांडर लुकाशेन्को - विकिपीडिया", "raw_content": "\n२० जुलै इ.स. १९९४\n३० ऑगस्ट, १९५४ (1954-08-30) (वय: ६३)\nकोपीज, बेलारूशियन सोसाग, सोव्हियेत संघ\nअलेक्झांडर ग्रिगोर्येव्हिच लुकाशेन्को (बेलारूशियन: Аляксандр Рыгоравіч Лукашэнка, पोलिश: Alaksandr Ryhorawicz Łukaszenka, रशियन: Александр Григорьевич Лукашенко, जन्म: ३० ऑगस्ट, इ.स. १९५४) हा बेलारूस देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. इ.स. १९९४ सालापासून तो ह्या पदावर असून स्वतंत्र बेलारूसचा तो आजवर एकमेव राष्ट्राध्यक्ष राहिला आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचे आरोप झाले आहेत. लुकाशेन्कोने लढलवेल्या निवडणुका अवैध आहेत असे आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रसचिव कॉन्डोलिझा राईस ह्यांनी लुकाशेन्कोचे युरोपात शिल्लक असलेला एकमेव हुकुमशहा ह्या शब्दांत वर्णन केले आहे.\nबेलारूसच्या अध्यक्षांचे अधिकृत संकेतस्थळ\nइ.स. १९५४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०१४ रोजी १७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T13:16:45Z", "digest": "sha1:GSD2I56JXT6PQ7WQO5ZF4FCZ3Z25K37O", "length": 6012, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हिटेलियस - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलस व्हिटेलियस जर्मेनिकस (सप्टेंबर २४, इ.स. १५ - डिसेंबर २२, इ.स. ६९) हा एप्रिल १७, इ.स. ६९ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.\nअँटोनियस पायस · ऑगस्टस · ऑरेलियन · कालिगुला · कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट · कॉन्स्टान्स · कोमॉडस · क्लॉडियस · गॅल्बा · जुलियस सीझर · जोव्हियन · ज्युलियन, रोमन सम्राट · टायटस · ट्राजान · डोमिशियन · टायबीअरिअस · थियोडोसियस पहिला · नर्व्हा · नीरो · नेपोटियानस · पर्टिनॅक्स · पेट्रोनियस मॅक्झिमस · फ्लाव्हियस ऑनरियस · फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस · माजोरियन · मार्कस ऑरेलियस · मार्कस साल्व्हियस ओथो · मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस · मॅक्झेंटियस · मॅक्रिनस · मॅक्सिमिनस · रोमन सम्राट · लिसिनियस · लुसियस व्हेरस · व्हिटेलियस · व्हॅलेंटिनियन पहिला · व्हॅलेंटिनियन तिसरा · व्हॅलेन्स · व्हेस्पासियन · सेप्टिमियस सेव्हेरस · हेड्रियान\nइ.स. १५ मधील जन्म\nइ.स. ६९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/maharashtra/pune-hotels-trio-31st-december-party/", "date_download": "2018-08-14T14:28:31Z", "digest": "sha1:RH2CRS6CSC7GEKSP7JFXM5O57R6UHO35", "length": 32786, "nlines": 486, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अ��िशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nर��ज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nपुणे : 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी ट्राय करा ही हॉटेल्स\nपाशा लॉन्ज - पुणे येथील सेनापती बापट रोडवरील पाशा लॉन्ज हे पुण्यातील सगळ्यात प्रसिद्ध लॉन्ज आहे. रुफटॉपवर असलेलं हे हॉटेल नववर्षाच्या स्वागतासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या आवडत्या प्रियजनांसोबत चांदण्याच्या प्रकाशाखाली सुमधूर संगीताच्या सानिध्यात तुम्ही तुमच्या नववर्षाची सुरुवात करू शकता.\nदि वेस्ट इन - मुंढवा रोडवरील कोरेगाव पार्कातील हे हॉटेल डिनर, पार्टीसाठी फार प्रसिद्ध आहे. तुमच्या आयुष्यात सगळ्यात सुंदर आणि मनोरंजक रात्र तुम्हाला बनवायची असेल तर दि वेस्टीनला भेट द्यायलाच हवी. कारण इथं केवळ श्रवणीय संगीतासोबतच चविष्ट डिनर आणि विविध प��रकारच्या पेयांचा यथेच्छ आनंद घेऊ शकता.\nदि फ्लाईंग सॉसर बार - पुण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री प्रचंड गर्दी असते. सगळीकडे झगमगाट असतो. पण या सगळ्या गोंधळातून तुम्हाला शांत ठिकाणी नववर्षाचं स्वागत करायचं असेल तर दि फ्लाईंग सॉसर बार हे रेस्टॉरंट उत्कृष्ट आहे. विमान नगरमधील लुकांडा स्काय विस्टाच्या टेरेसवर हा रेस्टॉरंट आहे.\nस्विग - हॉटेलचं सुंदर बांधकाम, डोळे दिपवतील असे इंटेरिअर आणि आजूबाजूला सुरू असलेलं सुमधूर संगीत आपल्याला नक्कीच मंत्रमुग्ध करतात. असाच अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर स्विग हे हॉटेल अत्यंत चांगलं उदाहरण आहे. कोरेगाव पार्कातील एसबीआय ट्रेनिंग सेंटरमध्ये हे हॉटेल आहे.\nडॉव्हनिंग स्ट्रट - या हॉटेलजवळ दिवाळीतील फटाक्यांच्या आतिषबाजीसारखा झगमगाट असतो. त्याच उत्साहात तुम्हाला नववर्षाचं स्वागत करायचं असेल तर डॉव्हनिंग स्ट्रीट हे हॉटेल तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जेवण आणि पेयाची लूट करत डीजेच्या तालावर मंत्रमुग्ध व्हायचं असेल तर याठिकाणी नक्की भेट द्या. ढोले पाटील रोडवरील संमगवाडी येथील सिटी पाँईटवर हे हॉटेल आहे.\nदि ऑर्किड : पुणे-बँगलोर रोडवर असलेलं हे दि ऑर्किड हे हॉटेल लाईव्ह म्युझिक, डिजे, अनलिमिडेट खाणं आणि पेय, गेमसाठी प्रसिद्ध आहे. नववर्षाचं स्वागत अशा हटके पद्धतीने होणार असेल तर इथं जायला कोणाला आवडणार नाही त्यामुळे अनेक तरुणांची इथं प्रत्येक ३१ डिसेंबरला गर्दी होते.\nदि सेंट्रल पार्क - ३१ डिसेंबरची रात्र आणि नववर्षाची पहाट तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या कल्पनेने साजरी करायची असेल तर दि सेंट्रल पार्क हॉटेल सगळ्यात बेस्ट आहे. एका रुफटॉपवर असलेल्या या हॉटेलमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने नववर्ष साजरा करता येईल. आगरकर नगर येथील बंद गार्डन रोडवर हे हॉटेल आहे.\nदि इरीश हाऊस - डिस्को पार्टी, नृत्याची धम्माल, आतिषबाजी, भरपूर खाण्याची चंगळ अशा मस्त वातावरणात नववर्षाचं स्वागत करायचं असेल तर, दि इरीश हाऊसला भेट द्याच. विमान नगरच्या फिओनिक्स मार्केट सिटी येथे असलेलं हे हॉटेल नववर्षाच्या स्वागत पार्टीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.\n31 डिसेंबर पार्टी नववर्ष २०१७\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन\nMumbai Bandh : पाहा 'मुंबई बंद'चे शहरभरातील पडसाद\nPandharpur Wari : वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला\nAshadhi Ekadashi : कॅलिग्राफरने अक्षरांतून अनेक प्रकारात साकारला विठ्ठल\nPandharpur Wari : श्रींच्या पालखीचं प्रस्थान आज बरडपासून नातेपुतेपर्यंत\n'पिल्लं निजती खोप्यात जसा झुलता बंगला' पाहा सुगरणीचे कौशल्य\nलोकमत विधिमंडळ पुरस्कार : विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सन्मान\nतुका निघाला विठूच्या भेटीला : तयारी अंतिम टप्प्यात\nदेहू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा संत तुकाराम पालखी\nपावसाचे हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच आठवणीत चिंब भिजाल\nमुंबईचा पाऊस मान्सून 2018 पाऊस\n राज्यभरात ईदचा उत्साह शिगेला\nअमरावतीत आकर्षक कॅक्टस गार्डनची पर्यटकांना भुरळ\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nBio Diversity day : पृथ्वीवर केवळ माणसांचा नव्हे तर सगळ्यांचा हक्क \nवन्यजीव जंगल पक्षी अभयारण्य\nआई एक नाव असतं आई….\nचंद्रपूरमधील 'जंगलबुक' ठरलं देशात पहिलं\nआबांच्या कन्येच्या लग्नात अजितदादा आणि सुप्रिया सुळेंनी केला पाहुणचार\nमहाराष्ट्र दिन 2018 : या मॅसेजेस द्वारे द्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा\nHunger Strike : भाजपाचे देशव्यापी एक दिवसीय उपोषण\nभाजपा नरेंद्र मोदी काँग्रेस\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\n#LMOTY2018 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्काराचे मानकरी\n#LMOTY2018 मुंबईतल्या रंगतदार सोहळ्यात साडीत पोहोचली करीना कपूर खान\nमहाराष्ट्र करिना कपूर बॉलिवूड करमणूक\nहनुमान जन्मोत्सवाचा राज्यभरात उत्साह\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nसोशल मीडियावर शाहरूख,सलमान यांच्या घरांचे फोटो व्हायरल होतात आता जॉन अब्राहमच्याही घराचे फोटो व्हायरल होत असून सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत.\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nबॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय बच्चन सलमान खान राधिका आपटे आमिर खान राणी मुखर्जी\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nभारतीय परंपरा भारतीय सण\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nकरमणूक अनुष्का शर्मा वरूण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nअभिषेक बच्चन लिओनेल मेस्सी जस्टिन बीबर\nदुबईच्या वाळवंटात फुललं ‘मिरॅकल गार्डन’, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल\nShravan Special: ही आहेत भारतातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरं\nजन्म झाल्या झाल्या प्राण्यांची पिल्लं कशी दिसतात\nबार्सिलोनाचे 'सुपर' डुपर जेतेपद\nकेवळ सिनेमेच नाही तर 'या' बिझनेसमधूनही करतात कलाकार कमाई\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T14:33:06Z", "digest": "sha1:6JMBOVWHDFHLUYGCGFTSDKFAIJKSBFE5", "length": 13513, "nlines": 88, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "भेटीलागी जीवा अशीही लागते आस... - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी भेटीलागी जीवा अशीही लागते आस...\nभेटीलागी जीवा अशीही लागते आस...\nरुग्णालयात सोडून गेलेला तिचा भाऊ पुन्हा परतलाच नाही. तिने मात्र, सतत त्याला भेटण्याचा धोषा लावलेला. रडून-रडून तिचे अश्रू सुकले तरी तिचा भाऊ आलाच नाही. अखेर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला बहिणीचा मृत्यू झाल्याचे खोटेच सांगितले. ती खात्री करून घेण्यासाठी आलेला भाऊ तिला भेटला, पण या भेटीत बोलणे काहीच झाले नाही. कारण भावाला भेटण्याच्या ध्यासाने तिची वाचाच गेली आहे. भावना उफाळून आल्या होत्या, पण शब्द फुटत नव्हते... अशी मन हेलावून सोडणारी एका बहिणीची ही करुणार्त भे��.\nनवऱ्याच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेली ही महिला आपल्या माहेरी राहत होती. वेळोवेळी येणाऱ्या आजारपणामुळे डॉक्‍टरांनी तिला एचआयव्हीची तपासणी करण्याचा सल्ला दिला. तपासणीत तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे तिच्या अंगातील त्राण संपले. मानसिक त्रास सुरू झाला. गावी मोठ्या भावाचे छत्र होते; परंतु या रोगामुळे एके रात्री त्या पित्यासमान भावाने तिला घराबाहेर काढले. नेमकं जायचं कुठे, हा यक्षप्रश्‍न तिच्या समोर \"आ' वासून उभा होता. शेवटचा आसरा होता, तो मुंबईला राहणाऱ्या छोट्या भावाचा. तिने थेट मुंबई गाठली. भावाला एचआयव्हीसंदर्भात समजल्यावर त्यानेही तिचा तिरस्कार करण्यास सुरुवात केली. लोकांच्या भीतीने तिला घरात ठेवताही येत नव्हते आणि घराबाहेर काढणेही जमेना. त्यादरम्यान, कळंबोलीतील ज्योतीस केअर सेंटरमध्ये एचआयव्ही बाधित रुग्णांची काळजी घेतली जात असल्याचे एका मित्राकडून समजले. तेव्हा आपल्या एचआयव्ही बाधित बहिणीला घरातील मोलकरीण असल्याचे सांगून छोट्या भावाने \"ज्योतीस केअर सेंटर'मध्ये जून 2009 मध्ये दाखल केले. सेंटरमधील सोपस्कार पूर्ण करून तिच्या भावाने तेथून काढता पाय घेतला. डॉ. दिव्या मित्तल यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू झाले. रोगामुळे भावांनी दूर लोटले... सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर नातेवाईकांकडून साधी विचारपूसही होत नाही, आपण एकटे पडलो आहोत, या विचारांमुळे तिचे मानसिक संतुलन बिघडू लागले. समोरच्या भिंतीकडे व छताकडे एकटक शून्य नजरेने ती पाहत राही. डॉ. मित्तल यांच्यासह ज्योतीस सेंटरच्या सिस्टर्स, नर्स, समुपदेशक धनश्री साळुंखे आदींनी तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. त्यावेळी तिचे मानसिक संतुलन ढासळल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मेंदूवर परिणाम होत होता. मानसिक, भावनिक संवेदना कार्यक्षम असताना तिच्या मनाने भावाला भेटण्याचा ध्यास घेतला होता. तिने डॉक्‍टरांकडे त्यासाठी तगादा लावला. तिची भावाला भेटण्याची ओढ पाहून ज्योतीसच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तिच्या भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने दिलेला पत्ता अर्धवट असल्याचे आढळून आले. मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर तो काहीतरी सबबी सांगून भेटायला येण्यास टाळाटाळ करू लागला. कित्येक दिवस वाट पाहूनही भाऊ न भेटल्यामुळे तिचे उरलेसुरले अवसान गळ��ले. ओठ नुसतेच थरथरत राहत. ओठांतून शब्द फुटेना. तरीही भावाला भेटण्याची तीव्र इच्छा अश्रूंतून आणि चेहऱ्यावरच्या हावभावांवरून व्यक्त होत होती. तिची ती अवस्था पाहून ज्योतीसमधील सर्वांचे मन हेलावून गेले. तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे, असे खोटे सांगितल्यानंतर बहिणीला शेवटचे पाहण्यासाठी का होईना, परंतु त्याने थेट कळंबोली गाठली. त्यावेळी भावाला पाहून तिला खूप काही बोलावंसं वाटत होतं... परंतु, बोलताच येत नसल्याने तिच्या भावना भावाला कळत नव्हत्या. भावाला भेटल्याच्या आनंदामुळे डोळ्यात अश्रूधारा वाहत होत्या. मनात भावना दाटून आल्या होत्या. भावनांना वाट करून देण्यासाठी शब्दच फुटत नव्हते.\nएचआयव्हीची लागण झाली म्हणून कुटुंबीयांनी दूर लोटू नये. त्या रुग्णाला मानसिक आधार देण्याची गरज असते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी किमान विचारपूस करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रुग्णाला पुढचे आयुष्य सुखाने जगता येते, असे डॉ. दिव्या मित्तल यांनी सांगितले. या रोगाची लागण झाल्यामुळे रुग्णाचा तिरस्कार करू नका, त्याला आधार द्या, असे आवाहन त्यांनी केले.\nऔषधोपचार आणि पोटभर जेवण\nऔषधोपचार आणि पोटभर जेवण मिळाल्यानंतर असे एड्‌सचे रुग्ण सशक्त आयुष्य जगू शकतात. त्यामुळे आपला आजार लपवण्याऐवजी कुटुंबीयांना त्याची कल्पना देणे आवश्‍यक आहे, असे मत समुपदेशक धनश्री साळुंखे यांनी व्यक्त केले. योग्य वेळ आणि औषधे वापरल्याने एचआयव्ही बाधित रुग्णाला काही महिने किंवा वर्षे तरी वाढीव आयुष्य जगता येते, असेही त्या म्हणाल्या.\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zpsangli.in/MahitiADhikar.aspx", "date_download": "2018-08-14T13:45:12Z", "digest": "sha1:M2H52X46WATGZOVW4MBHV65I3VGX7WAR", "length": 2972, "nlines": 49, "source_domain": "zpsangli.in", "title": "जिल्हा परिषद,सांगली", "raw_content": "\nजि. प. सांगली परीक्षा उत्तरपत्रिका.\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण व पाणीपुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nमहिला बालकल्याण माहिती अधिकार\nपंचायत समिती आटपाडी माहिती अधिक��र\nमाध्यमिक शिक्षण माहिती अधिकार\nवित्त विभाग माहिती अधिकार\nसामान्य प्रशासन माहिती अधिकार\nकवठे महांकाळ माहिती अधिकार\nसमाज कल्याण माहिती अधिकार\nपशु संवर्धन माहिती अधिकार\nप्राथमिक शिक्षण माहिती अधिकार\nपंचायत समिती पलूस माहिती अधिकार\nकृषी विभाग माहिती अधिकार\nछोटे पाटबंधारे माहिती अधिकार\nपंचायत समिती मिरज माहिती अधिकार\nपंचायत समिती जत माहिती अधिकार\nबांधकाम विभाग माहिती अधिकार\nकडेगाव पंचायत समिती माहिती अधिकार\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा माहिती अधिकार\nआरोग्य विभाग माहिती अधिकार\nग्रामीण पाणी पुरवठा माहिती अधिकार\nग्राम पंचायत विभाग माहिती अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-ankita-wrestled-bronze-medal-105389", "date_download": "2018-08-14T13:51:34Z", "digest": "sha1:SZZQMKN5XQARJLN3JCLBRBZIWMRKJFHP", "length": 10927, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Ankita wrestled bronze medal अंकिताला कुस्तीत ब्राँझपदक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 26 मार्च 2018\nपुणे - भारतीय कुस्ती महासंघ आणि हरियाना राज्य सरकारने आयोजित केलेल्या शहीद भगतसिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या अंकिता गुंडला ६२ किलो वजनी गटात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशाच्या पूजाला अंकिताने दोन मिनिटांत दुसऱ्या फेरीत पंजाबच्या परमजित कौरला १ मिनीट १० सेकंदांत चितपट केले. मात्र, उपांत्य फेरीत तिला हरियानाच्या सरिताचा प्रतिकार करता आला नाही. बाँझपदकाच्या लढतीत तिने दिल्लीच्या अंजलीला अवघ्या २० सेकंदांत चितपट केले. तिला २ लाख ५० हजार रुपयाचे रोख पारितोषिकही मिळाले.\nपुणे - भारतीय कुस्ती महासंघ आणि हरियाना राज्य सरकारने आयोजित केलेल्या शहीद भगतसिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या अंकिता गुंडला ६२ किलो वजनी गटात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशाच्या पूजाला अंकिताने दोन मिनिटांत दुसऱ्या फेरीत पंजाबच्या परमजित कौरला १ मिनीट १० सेकंदांत चितपट केले. मात्र, उपांत्य फेरीत तिला हरियानाच्या सरिताचा प्रतिकार करता आला नाही. बाँझपदकाच्या लढतीत तिने दिल्लीच्या अंजलीला अवघ्या २० सेकंदांत चितपट केले. तिला २ लाख ५० हजार रुपयाचे रोख पारितोषिकही मिळाले.\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद या���च्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/asian-boxing-championship-mary-kom-wins-gold-in-48-kg-category-by-defeating-north-koreas-kim-hyang-mi/", "date_download": "2018-08-14T13:35:17Z", "digest": "sha1:DAK2EEC2TGJS5T4B2ELT6QXWBQB72D6K", "length": 6544, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशियन चॅम्पियनशिपमध्ये विजतेपद मिळवत मेरी कोमचे जोरदार पुनरागमन ! -", "raw_content": "\nएशियन चॅम्पियनशिपमध्ये विजतेपद मिळवत मेरी कोमचे जोरदार पुनरागमन \nएशियन चॅम्पियनशिपमध्ये विजतेपद मिळवत मेरी कोमचे जोरदार पुनरागमन \nएमसी मेरी कोमने एशियन चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने उत्तर कोरियाच्या ह्यांग मी किमला आज झालेल्या या सामन्यात पराभूत करत हा विक्रम केला.\nतिचे हे एशियन चॅम्पियनशिपमधील ५वे विजेतेपद आहे. ही स्पर्धा व्हिएतनाम देशात सुरु आहे. मेरी मोठा काळ कोणतीही ���ोठी स्पर्धा खेळली नव्हती. गेल्या ५ वर्षात प्रथमच तिने तिच्या आवडत्या वजनी गटात अशी कामगिरी केली आहे.\nतिने शेवटचे पदक २०१४ साली इंचियोन येथे एशियन गेम्समध्ये जिंकले होते. तेव्हा ५१ किलो वजनी गटात भारताकडून सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली महिला बॉक्सर होती. ३ वर्षांच्या दुष्काळानंतर तिने पुन्हा अशी कामगिरी केली आहे.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T13:51:14Z", "digest": "sha1:QU7TE33NGIY6TWC7H7UKKFO6ZVW5RZDN", "length": 20758, "nlines": 199, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषदेविषयी | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nश्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगंच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या भूमीमध्ये, राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा घेवून, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. पूर्वेस सांगली, दक्षिणेस सिंधुदुर्ग, पश्चिमेस रत्नागिरी व उत्तरेस सातारा अशी जिल्ह्याची चतुःसिमा असून, जिल्ह्यांतून कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात. सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३५,२३,१६२ असून त्यापैकी नागरी १०,५०,३५३ व ग्रामीण २४,७२,८०९ लोकसंख्या आहे. जिल्ह्यात १२ तालुके असून १२ पंचायत समित्या, १ महानगरपालीका, १० नगरपालिका व १,०२९ ग्रामपंचायती आहेत.\nअ.क्र. बाब परिमाण जिल्हा माहिती\n१ भौगोलिक स्थान उत्तर अक्षांस अंश १६ ४२\nपूर्व रेखांश अंश ७४ १५\n२ एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हेक्टर ७,७४६ चौ. मी.\n३ लोकसंख्या ग्रामीण लोकसख्या संख्या २६,४५,९९२\nग्रामीण पैकीअनुसूचित जाती जमाती संख्या संख्या अ.जा ३५५६४१ अ. ज. २२३१८\n(जनगणना २००१) शहरी लोकसंख्या संख्या १२,३०,००९\nप्रमाणे एकूण लोकसंख्या (ग्रामीण व शहरी) संख्या ३८,७६,००१\nलोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. ४५५\nस्त्रीयांचे प्रमाण प्रति हजार पुरुष संख्या ९४९\n४ दारिद्गय रेषेखालील कुटुंब संख्या (सन २००२ चे सेन्सस प्रमाणे) संख्या ९८६९६ (ग्रामीण)\n५ प्रशासकीय रचना तालूके संख्या १२\nपंचायत समिती संख्या १२\nमहसुल उप विभाग संख्या ४\nजि प बांधकाम उपविभाग संख्या ६(१२ तालुक्यासाठी)\nजि प ग्रामीण पाणीपुरवठा विभाग संख्या ९ + (१यांत्रिकी उपविभाग)\n६ एकूण जि.प.प्राथमिक शाळा संख्या २०१७\n७ एकूण जि.प.माध्यमिक शाळा संख्या ४\n८ ए.बा.वि.से.योजना प्रकल्प संख्या १६\n९ एकूण अंगणवाडी संख्या ३९९४ (पैकी मिनी ७८)\n१० प्राथमिक आरोग्य केंद्ग संख्या ७३\n११ प्राथमिक आरोग्य उपकेंद्ग संख्या ४१३\n१२ ग्रामीण रुग्णालय संख्या १८\n१३ जिल्हा रुग्णालय संख्या १\n१४ उप जिल्हा रुग्णालय संख्या २\n१५ पशुवैद्यकीय दवाखाने संख्या १३८\nफिरते पशु.दवाखाने श्रेणी-१ : ०२\nयशवंत पंचायत राज अभियान २०१०-११ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्य स्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २००९१० अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमघ्ये ग्रा.प. बटकणंगले ता.गडहिंग्लज या ग्रामपंचायतीला विभागीय स्तर द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच विभागीय स्तरावर विशेष पारितोषिक अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पारितोषिक (सामाजीक एकता व समरसता पुरस्कार) ग्रामपंचायत सिध्दनेर्ली ता.कागल ला देणेत आला आहे.\nसंपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत सन २०१०११ अखेर जिल्ह्यातील ९८४ ग्रामपंचायती व ५ तालुक्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. जिल्ह्यातील उर्वरीत ४३ ग्राम पंचायती, ७ तालूके, व जिल्ह्याचा निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रस्ताव केंद्ग शासनास सादर केलेला आहे. सद्यस्थितीत केंद्गीय तपासणी पूर्ण झाली आहे.\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमधून कौशल्यवृध्दी प्रशिक्षण कार्यक्रम (गारमेंट) विशेष प्रकल्प केंद्ग शासनाकडून मंजूर झालेला आहे. सदर प्रकल्पाचा उद्देश कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्गय रेषेखालील कुटुंबातील बेरोजगार युवकयुवतींना स्वरोजगारातून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन देणे हा आहे. सदर प्रकल्पामधून ३ वर्षात ५००० स्वरोजगारींना प्रशिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.\nराजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार अंतर्गत सन २०१०११ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवपार्वती महिला बचत गट व महालक्ष्मी महिला बचत, शिप्पूर तर्फ नसरी ता.गडहिंग्लज या बचत गटांना विभागीय स्तरावर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे.\nलेक वाचवा अभियान लक्ष्मी आली घरी कोल्हापूर जिल्ह्यातील बालिकाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २ ऑक्टोबर २००७ पासुन लेक वाचवा अभियान विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन राबविणेत येत आहे. यामध्ये अधिक सुधारणा होण्यासाठी १ ऑक्टोबर, २०१० पासुन लक्ष्मी आली घरी ही नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या व दुसर्यानवेळी ��न्मास येणार्याव बालीकेचे स्वागत तिला थर्मल किट (गोधडी, मच्छरदाणी, बाबासुट) व बेबी किट त्यामध्ये जॉन्सन साबण तेल पावडर, इ. तसेच बालिकेच्या आईस साडी चोळी प्रमाणपत्र व सागवाण रोप देवून तिचा सत्कार करणेत येतो. माहे मार्च २०११ पर्यंत एकूण २९३८ लाभार्थींना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१०११ मध्ये महाराष्ट्र राज्याची प्रगती ९२.२२% इतकी साध्य झालेली असून कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती मार्च २०११ अखेर १२७.९०% इतकी साध्य झाली आहे. राज्यामध्ये या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा दुसर्याी क्रमांकावर आलेला आहे.\nजागतीक बँक अर्थसहाय्यीत जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत सन २०१०११ मध्ये एकूण उद्दिष्टाच्या ९८.१२% साध्य करुन कोल्हापूर जिल्हा राज्य क्रमवारीत प्रथम स्थानावर राहीला आहे.\nराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सन २०१०११ मध्ये बायोगॅस सयंत्र उभारणीचे ५५०० उद्दिष्टापैकी ५५०३ सयंत्रे बांधून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्याच्या उद्दिष्टाच्या टक्केवारीत २८ टक्के हिस्सा कोल्हापूर जिल्ह्यातील कामाचा आहे. ५५०३ सयंत्रापैकी ५३९३ सयंत्राना शौचालय जोडलेली आहेत.\nयशवंत पंचायत राज अभियान २०१५-१६ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्य स्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.\nभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4594-navi-mumbai-airtport-cidco", "date_download": "2018-08-14T13:13:57Z", "digest": "sha1:JI4BQ3RKFJ2U7PKZ5OPCSKTDMUGSAY6P", "length": 4899, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नवी मुंबई विमानतळाच्या कामादरम्यान सिडकोचे पाच इंजीनियर जखमी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनवी मुंबई विमानतळाच्या कामादरम्यान सिडकोचे पाच इंजीनियर जखमी\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई\nपनवेलमध्ये कित्येक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई आंतरराष्टीय विमानतळाच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे.\nसध्या विमानातळाच्या जागेतील टेकड्यांच्या सपाटीकरणाचं काम सुरु आहे. त्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आलं.\nयामध्ये सिडकोचे 5 अभियंते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सीबीडू बेलापूर जवळच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिघांवर उपचार करुन सोडून देण्यात आलय तर दोघांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.\nया ब्लास्टिंगचा फटका जवळ असणाऱ्या गावालाही पडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ब्लास्टिंगच काम बंद पाडलय.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://chalisa.co.in/tag/uddhav/", "date_download": "2018-08-14T14:19:33Z", "digest": "sha1:BEUVPI4FYNM272VV633DLGNITJKEYUN5", "length": 12150, "nlines": 166, "source_domain": "chalisa.co.in", "title": "uddhav Archives - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection | Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\n‘हनुमान चालिसा’च्या धर्तीवर ‘उद्धव पचासा’ हा ग्रंथ रचण्यात आला असून, सैनिकांनी त्याचे नित्य पठण केल्यास त्यांना धनप्राप्ती, बलप्राप्ती यांचा लाभ होईल, असे ह.भ.प. आब��साहेब पुरंदरे यांनी म्हटले आहे. हा ग्रंथ पूर्णरूपात लवकरच शाखा-शाखांना विक्रीसाठी (ऊर्फ पावती फाडण्यासाठी) उपलब्ध करून दिला जाईल. या ग्रंथाची ही एक झलक \n झाला जै जै कार\nआपला नायक असा हो हुशार जमविले त्याने\n इति प्रथमोध्याय द्वाड हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://asetase.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-08-14T13:13:58Z", "digest": "sha1:BCOJD5B4VX3E6FCG3IQ2REUPKR6L5JVR", "length": 31171, "nlines": 70, "source_domain": "asetase.blogspot.com", "title": "असे तसे ..फक्त, जसे सुचेल तसेच.. !: मी आणि माझी मराठी", "raw_content": "असे तसे ..फक्त, जसे सुचेल तसेच.. \nकधी तरी..कसे तरी.. काही तरी.. लिहिलेले... मनाला वाटेल ते...मनाला सुचेल ते...अगदी मनापासून :)\nमी आणि माझी मराठी\nसादर केलेले विचार हे माझे व्ययक्तिक असून त्यांच्याशी प्रत्येक व्यक्ति सहमत असेलच असे नाही. हे सर्व लिहिण्यामागे प्रांतवादाचा किंवा भाषिक वैर तयार करणे हा हेतु नसून, आपल्या महाराष्ट्रात आपल्याच माय मराठीच्या मी पाहिलेल्या व अनुभवलेल्या सद्यस्थिती वरचे विचार मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. यातून चुकून-माकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीर आहे.\nमागच्याच वर्षी.. चेन्नईला नवीन जॉब (नोकरी ) मिळाली. आता जाणे भागच होते. कामानिमित्त काही गोष्टींचा त्याग करावाच लागणार होता. मुंबई नावच्या कॉस्मोपोलिटन (मराठीत काय म्हणता नाही माहीत ) शहरात राहिल्यानंतर आता चेन्नई नावच्या नवख्या भागात जावे लागणार होते. सुदैवाने एक मित्र होता तिथे,त्यामुळे थोडे बरे होते. त्याला विचारले.. \"बाबारे.. काय म्हणते चेन्नई... कसे आहे .. मुख्य अडचण कसली येईल .. मुख्य अडचण कसली येईल \n\"जेवण आणि भाषा..\" त्याचे हे उत्तर फारच लहान वाटले... म्हंटले.. ठीक आहे.. भागून जाईल.\nमग काय...केली मनाची तयारी आणि आलो चेन्नईला.\nमात्र राहायला गेल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली.\nआल्यानंतर जेवणाची फारशी अडचण नाही झाली. लहानपणापासून बाहेरगावी राहण्याची सवय असल्याने जेवण हा मुख्य मुद्दा नव्हता. मुख्य अडचण होती ती “भाषा”..\n(कृपया लक्षात घ्या मला “अडचण” म्हणायचे आहे. “त्रास” नाही ... अडचण ही “आपल्यात असलेल्या उनिवेमुळे स्वतःलाच तयार होणारा त्रास” हा असा माझा येथे संदर्भ आहे. )\nपोहोचलो आणि लगेचच झाली पंचाईत.. अगदी उतरल्याक्षणापासून .. “मित्राच्या घरी कसे जायचे ” उतरल्यावर हा तर सर्वा��� आधी तयार झालेला मोठा प्रश्न होता.त्याला संपर्क केला. परंतु, भ्रमणध्वनी असल्यामुळे तशी चांगली सोय झाली, मित्रास संपर्क केला आणि रिक्षावाल्याच्या हातात भ्रमणध्वनी सोपवला. रिक्षावाला आणि मित्र दोघेही एकमेकाला तामिळ भाषेत काहीतरी समजून देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करू लागले.. मी ही समजावून घेण्याची सुरवात केली आणि लगेचच लक्षात आले, हे कुरन आपले नव्हे.\nकसातरी पोहोचलो आणि त्या दिवसापासून..आजतागायत अनेक अनुभव आलेत. अनेक वेळा पेच तयार झालेत. मात्र तिकडे मित्रपरिवार अत्यंत मदत करणारा आणि समजावून घेणारा मिळाला. सर्वच गोष्टीत मदत झाली. सांगायचे तात्पर्य .. यात जर दोष कुणाचा असेल तर माझाच.. कारण मला ती भाषा येत नाही. चेन्नईला येवून जर आपण इंग्रजी किंवा हिन्दी मध्ये बोलालत तर आपणास जे विचारले त्याचेच उत्तर मिळेल. मात्र आपण तामिळ मध्ये बोलून किंवा बोलण्याचा प्रयत्नतरी करून पहा, समोरचा तुम्हाला आपुलकीने दहा चांगल्या गोष्टी सांगेल.\nहे सर्वच ठिकाणी आहे.(महाराष्ट्रात तुलनेने खूपच कमी ) त्याचमुळे माझेही तामिळ भाषा शिकण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि मित्रांच्या कृपेने त्यात जुजबी यशही आहे. ते असो..\nआता मला जवळपास आता एक वर्ष झाले आणि ह्या दरम्यान दुसर्‍यांदा घरी आलो.. पहिली चक्कर ही खूपच छोटी होती आणि म्हणून जास्त वेळही नाही मिळाला असा विचार करायला. ह्या खेपेस मात्र जवळपास दोन आठवडे घरी होतो.. थोडाफार प्रवासही झाला.. निरनिराळी लोकेही भेटली..बोललीत आणि विचारांचा एकाच चिवडा तयार झाला... आता त्याच विचारांच्या चिवड्याचे पुडके सोडतोय ...\nचेंनाईहून परत आल्यावर आतापर्यंत भेटणार्‍या बर्‍याच लोकांनी मलाच सहानभूती दिली.. बरीच लोके म्हणलीत “खरच हो.. खूप अवघड आहे तिथली लोके..हिन्दी आणि ईग्रजी बोलायला टाळाटाळ करतात .. त्यांचीच भाषा रेटतात”\nमलाही सुरवातीला ते तसेच वाटायचे... पण अलीकडे काही वेळा... सहजिकपणे आपल्या महराष्ट्रात आल्यावर मराठी बोलत असताना मला इंग्रजी घ्यायला लागणारा आधारही बराच वाढायला लागला (काही लोकांना ते खूप चांगले वाटते...आणि काही तर ते मुद्दामही करतात ..तर काहींना असे केल्यावर उगाच आव आणून भाव खातो आहे असेही वाटते.) पण मग तेव्हा, थोडावेळ मिळाला की मीच स्वतःला विचारायला लागलो. “अस्सल मराठी म्हणवून घेण्याची आपली पात्रता आहे का मराठीचा नक्की आपल्याला गर्व असायला हवा की मराठी असून मराठी येत नसल्याची लाज मराठीचा नक्की आपल्याला गर्व असायला हवा की मराठी असून मराठी येत नसल्याची लाज की हा सगळं एक टोकाचा प्रांतवाद आहे की हा सगळं एक टोकाचा प्रांतवाद आहे ” अश्याच विषयातून तयार झालेल्या माझ्या ह्या भावना मी जमेल तितक्या थोडक्या स्वरुपात मांडण्याचा प्रयास केला आहे.\nमुंबईला राहून एक गोष्ट मी खूप अनुभवली. ती म्हणजे मराठी लोके न ओळखता येणे (निदान मलातरी ). महाराष्ट्राच्या ह्या राजधानीला संपूर्ण देश, आर्थिक राजधानी म्हणवतो. सर्व धर्म आणि प्रांतांचे लोके तिथे आलेत आणि कालांतराने मराठी ही लुप्तच होत गेली. हिन्दी भाषिक लोके आलीत आणि मराठी माणूस कौतुकाने आपण किती लवकर हिन्दी शिकू शकतो ह्या स्पर्धेतच हरवला. स्वतची भाषाच विसरला. तिथे स्थायिक होणार्‍या प्रत्येक परप्रांतीयांकडून त्यांची भाषा शिकला आणि मराठीचे अस्तित्व गमावून बसला. मुंबईत राहणार्‍या माझ्या अनेक परप्रांतीय मित्रांना त्यांच्या मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान असल्याचे आणि स्वकीय मराठी लोकांना फ्याड ईंग्रजीचे असलेले खूळही मी पहिले आहे. मराठी घरातल्या व्यक्तीने समाजाने आपलेसे करावे म्हणून मराठीचा त्याग करून दुसर्‍या भाषांचे गायलेले गोडवेही पाहाला मिळतात. माझे हे सांगण्याचा फक्त मराठीच शिका आणि इंग्रजी / हिन्दीचा त्याग करा असा याचा अर्थ बिलकुल नव्हे. तसे ध्वनित होत असेल तर माझ्या शब्दांच्या मांडणीला माफ करा.\nयाबद्दल कुठेही दुमत नाही की इंग्रजी आणि हिन्दी ह्या अत्यंत महत्वाच्या भाषा आहेत. कारण... कारण ..आज त्या बर्‍याच ठिकाणच्या स्थानिक भाषा बनल्या आहेत. जेथे आपण गेलो तर आपल्याशी कुणी मराठीत बोलणार नाहीत. साहजिकच आहे, अश्या गोष्टी कुणावर लादायच्या नसतात, त्यांची सवय,ओळख आणि जडणघडण लहानपणापासून होणार्‍या संस्कारातूनच होत असते. आपणही दुसर्‍या भाषा शिकले पाहिजे, व्यक्तिमत्वाचा आणि प्रतिभेचा विकास होण्यास हे खूप मदतशीर ठरते. पण हे सर्व करत असताना आपण आपल्या मराठीभाषेचा उपहास का करायचा मराठी वाङ्मय इतके समृध्द असताना आपण त्याची उपेक्षा का म्हणून करायची मराठी वाङ्मय इतके समृध्द असताना आपण त्याची उपेक्षा का म्हणून करायची \nआजकालच्या लहान मुलांना “Twinkle twinkle little star” गीत म्हणता आल्यावर आपण कौतुकाने त्यांच्याक��े पाहतो मग त्याचवेळी “चंदा मामा चंदा मामा ये रे ये” असे गाणार्‍या बच्चेकंपनीकडे दुर्लक्ष का \nस्वातंत्र्यकाळानंतर ईंग्रजांनी चेन्नई आणि मुंबई एकाच वेळेस सोडले असेल. पण, आज मुंबईला आणि चेन्नईला येणारा जो कुणी ईंग्रज येतो, त्यालाही मुंबई ही जणू त्यांच्याच गावाकडची वाटु लागते. मराठी माणूस मग अश्यावेळी सुखावतो. \"आपण बरीच प्रगती केली\" असे काहीतरी स्वतचे गैरसमज करून नमस्कारा एवजी आपले हात शेकहँड साठी पुढे होतात. \"Hi.. Hello.. How do you do \" असे आपण म्हणायला लागतो. चेन्नईला मात्र तसे झालेले दिसत नाही.. स्थानिक लोकांनी त्यांच्या भाषेचा अत्यंत आदर केला आणि येणार्‍या प्रत्येक परप्रांतीयसाही करायला लावला. अन्यथा त्यास जास्त आपलेसे केले नाही. पण भाषा शिका आणि मगच येथे रहा अशी माजोरीही केली नाही. लोक सर्वच चांगली आणि समजूतदार असतात. परिस्थिती लोकांचे स्वभाव बदलवण्यात मोठी भूमिका बजावते. तिथल्या परप्रांतीयांनीही परिस्थिती ओळखून तिकडची भाषा आत्मसात केली आणि आज गुण्यागोविंदाने तिकडे ती लोके नांदत आहेत. आता रजनीकांतचेच उदाहरण घ्या ना. मुळाचा मराठी असललेला तिथे जाऊन इतके सुंदर मिसळला की आता लोके त्याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दुग्धभिषेक करतात. आपल्याला महाराष्ट्रात मात्र हे जमलेच नाही. येणार्‍या प्रत्येकासाठी आपणच आपली भाषा सोडली असे वाटायला लागते.\n\"प्रत्येक देशाच्या प्रगतीसाठी त्यादेशात एक भाषा ही राष्ट्रभाषा असते. सर्व देशवासिय ती भाषा बोलतात आणि देशांतर्गत होणार्‍या सर्व आर्थिक,व्यावसायिक आणि प्रसंगी दैनंदीन व्यवहारात तिचा उपयोग होतो आणि अश्यातूनच देशाची प्रगती होते.\" हे असे किंवा अश्याच आशयाचे काहीतरी आम्ही इतिहासात शिकलो.\nआपल्या हिंदुस्थांनाची देशभाषा ही \"हिन्दी\" झाली आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने जणू हिंदवी स्वराज्याच्या सोबतच हिन्दी राज्याच्या स्थापनेची शपथ घेतली असे वाटायला लागले.\n\"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\" आणि \"अमृताशी देखील पैंजा जिंकणारी ती मराठी\" असे आपणच म्हणायचो का असा प्रश्न आता मला पडायला लागला. मुंबईमध्ये असलेल्या मराठी माणसाला समोर इंग्रजी बोलणार्‍या मुलामुलींना पाहून लाजायला का होते चेन्नईमध्ये असे लाजणारा मनुष्य मी तरी नाही बघितला. इंग्रजी किंवा हिन्दी बोलायला माझा विरोध बिलकुल नाही. पण मर��ठी बोलायला का लाज चेन्नईमध्ये असे लाजणारा मनुष्य मी तरी नाही बघितला. इंग्रजी किंवा हिन्दी बोलायला माझा विरोध बिलकुल नाही. पण मराठी बोलायला का लाज .. कित्येत ठिकाणी मराठीमध्ये बोलायला दोन मराठी माणसे आता चारवेळा विचार करायला लागल्यासारखे आहेत असे जाणवते. महाराष्ट्रात मराठी नाही तर काय बोलणार तुम्ही .. कित्येत ठिकाणी मराठीमध्ये बोलायला दोन मराठी माणसे आता चारवेळा विचार करायला लागल्यासारखे आहेत असे जाणवते. महाराष्ट्रात मराठी नाही तर काय बोलणार तुम्ही आता कृपया ह्यास “हा प्रांतवाद आहे” असे म्हणू नका. ज्या परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोर्यगाथा एकताना आमच्या लहानपनीही अंगावर काटे यायचेत , आता राजांच्या त्याच महाराष्ट्रात मराठीची ही केविलवाणी अवस्था पाहिल्यावर मोठेपणीही अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत.\nउदाहरणादाखल सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये बरीच सॉफ्टवेअर ही आता आपल्या स्थानिक भाषेत रूपांतरित होत आहेत. कुठलेही असे नवीन सॉफ्टवेअर उचला आणि पहा..तुम्हाला \"तामिळ\" भाषा ही दिसलीच पाहिजे. एकवेळ हिंदीहि नसेल पण तामिळ असेल. अर्थात 'तामिळ' भाषा तिथे असणे हे गैर नाही .. बिलकुल नाही.. उलट गर्वाचीच गोष्ट आहे. पण मग 'मराठी' तिथे का नसावी आता मराठी लोके सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये कमी आहेत असा नका सांगू.. पुराव्यानिशी सादर करता येणार नाही हा दावा J\nआधी तरी म्हणता यायचे पुण्यात जा आणि पहा .. मराठी थोडीफार लाज सांभाळून होती ती त्या पुण्यात. पण आता विद्येचे माहेरघर म्हणता म्हणता सर्व कॉलेजेस आलीत आणि साहजिकच परप्रांतीयही तेथे गोळा होवू लागलेत. मग आपल्याकडची माणसे म्हयालया मोकळी झालीत की “ह्याच मुळे मराठी कमी झाली” ..अरेपण आता हीच गत चेन्नईची का नाही झाली तिथेही आहेतच की सर्व चांगली कॉलेज आणि विद्यापीठे \nफरक सोपा आहे. तिथली स्थानिक लोके त्यांच्या संस्कारांना जपून आहेत आणि येणार्‍या पिढ्या दर पिढ्या ते पाळत आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमाततर हिन्दी हा विषय देखील नाही.( ह्याला माझे समर्थन बिलकुल नाही ). त्यांच्या प्रदेशात येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला त्यांच्याशी संवाद साधायला जरी अडचण होत असेल तरी चालेल पण \"आपण आपली भाषा टाकून त्या व्यक्तीच्या भाषेत तोडके मोडके संवाद साधायचे नाहीत\" हे सोपे ब्रीद ती लोके पाळतात. त्यात गैर काहीच नाही. कारण अश्यावेळी समोरच्यालाही कळत नाही की तुम्हाला काय म्हणायचे आहे. ( इथे समजून घ्या की असला हा प्रकार \"गरज समोरच्याला आहे म्हणून आपण शिष्ट व्हावे\" अश्यातला नाही.) हा सवयीचा भाग आहे. तुम्ही ज्या भारतात राहतात त्यात जरी हिन्दी राष्ट्रभाषा असली तरी जन्मल्यापासून आपण जिथे लहानाचे मोठे झालो त्याच मातीतली भाषा तुम्हाला येणे स्वाभाविक आहे. म्हणूनच, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हिंदीच बोलावे असा भारतात नियम नाही. अश्यावेळी तुमच्या स्थानिक संस्कृतीचे आणि भाषेचे तुम्ही जतन का करू नये आता, जर तुम्हाला अमेरिकेला जायचे असेल तर तुम्ही झक मारून इंग्रजी शिकणार पण मग तामिळनाडू मध्ये येताना तामिळ शिकायला काय अडचण आहे आता, जर तुम्हाला अमेरिकेला जायचे असेल तर तुम्ही झक मारून इंग्रजी शिकणार पण मग तामिळनाडू मध्ये येताना तामिळ शिकायला काय अडचण आहे असा साहजिक प्रश्न येथे तयार होतो. जर आपण लहानअसल्यापासून मराठी बोलत आलो आहोत तर मोठेपणी कुणा दुसर्‍याला सुखावण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनाच्या भाषेचा त्याग का करावा असा साहजिक प्रश्न येथे तयार होतो. जर आपण लहानअसल्यापासून मराठी बोलत आलो आहोत तर मोठेपणी कुणा दुसर्‍याला सुखावण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनाच्या भाषेचा त्याग का करावा इंग्रजी आणि हिन्दी शिकाच आणि त्याच बरोबर मराठीलाही मनाचे स्थान द्या. \"माझी मुले मराठी शाळेत शिकतात\" असे कुणी म्हंटले तर त्याकडे केविलवाण्या दृष्टीने आज आपलाच मराठी समाज का पाहतो इंग्रजी आणि हिन्दी शिकाच आणि त्याच बरोबर मराठीलाही मनाचे स्थान द्या. \"माझी मुले मराठी शाळेत शिकतात\" असे कुणी म्हंटले तर त्याकडे केविलवाण्या दृष्टीने आज आपलाच मराठी समाज का पाहतो मराठीचा स्वाभिमान आपण एतक्या लवकर का टाकून देतो मराठीचा स्वाभिमान आपण एतक्या लवकर का टाकून देतो मुलाला इंग्रजी किती सुंदर बोलता येते हे सांगणारी पालक मंडळी मी लहानपणापासून पाहत आलोय. पण मराठीत प्रथम आला म्हणून कौतुक करणारी आई-वडील काही मला दिसली नाहीत. असे का \nआता हे सर्व मीच प्रथम म्हणतो आहे असे नाही. आचार्य बर्वे यापासून ते राज ठाकरे सुध्हा तेच सांगत आहेत. आता ह्या माझ्या बोलण्यामागे काही राजकीय हेतु नाही आणि कुणा पक्षाची तरफदारीही करण्याचा इरादा नाही. हा केवळ एक प्रयत्न आहे ���ो माझे विचार मांडण्याचा. आपण एकलेल्या आणि सांगितलेल्या गोष्टी विसरतो. आपणच काय..अगदी सर्वच लोके विसरतात. म्हणूनचतर ... पुन्हा पुन्हा त्याच कथा घेवून नवीन नवीन सिनेमे तयार होतात आणि यशस्वी ही होतात J\nआज पन्नास वर्षांनंतरही \"जय महाराष्ट्र” असे मराठीत म्हणताना माझ्या मुलाबाळांच्या माना गर्वाने उंच राहव्यात हाच प्रामाणिक हेतु आहे .आपण येणार्‍या पिढीला मराठीभाषेचे आणि आपल्या संस्कृतीचे महत्व पटवून देवूयात. मराठीच्या होणार्‍या ह्याअवहेलनेला थांबवूयात. पुन्हा आज \"मराठा तितुका मेळवावा .. महाराष्ट्र धर्म वाढवावा\" ह्या शब्दांचे महत्व जाणून घेवून कृतीस सज्ज होवूयात.\nह्या नवीन वर्षानिमित्तही (ख्रिस्ती नववर्षानिमित्त) नेहमीप्रमाणे आपणही काहीबाही संकल्प सोडणार आणि ते ही अर्ध्यात सोडणार... आता ह्यावेळी जरा निराळा संकल्प सोडूयात... \"मराठी न सोडण्याचा\"... आणि हा संकल्प अवघे आयुष्य निभावूयात ....काय म्हणता \nबर्‍याच दिवसांनंतर मला आज न राहवून मी हे लिहायायला घेतले आहे. माझ्या ह्या लिहिण्यामुळे एका जरी मराठी बांधवाने ह्या विचारामुळे मराठीचा सन्मान करायचा ठरवलं तरी हे माझे प्रयत्न सार्थी लागलेत असे वाटेल.\nजय महाराष्ट्र .. जय मराठी \nआपलाच : श्रीनिवास पाटील\n( टीप: शक्यतितक्या ठिकाणी मराठी शब्द मांडण्याचा हा प्रयत्न होता. काही राहिले असल्यास व चुकले असल्यास आपलाच समजून माफी असावी. )\nअसेच.. काहीतरी..पावसाळ्यातच.. काहीतरी लिहिलेले \nमी आणि माझी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-reason-for-yuvraj-and-rainas-odi-snub-all-you-need-to-know-about-the-yo-yo-test/", "date_download": "2018-08-14T13:36:05Z", "digest": "sha1:EG4YJ7GBBGBEJ4RMTUB2BZXHPO56TW34", "length": 7235, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जाणून घ्या कोणता भारतीय क्रिकेटपटू आहे सर्वात फिट -", "raw_content": "\nजाणून घ्या कोणता भारतीय क्रिकेटपटू आहे सर्वात फिट\nजाणून घ्या कोणता भारतीय क्रिकेटपटू आहे सर्वात फिट\nशेवटी युवराज सिंग आणि सुरेश रैना या एकहाती सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघातून बाहेर का बसवण्यात आले याचे कारण पुढे आले आहे. बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीए येथे पार पडलेल्या यो यो एन्ड्युरन्स टेस्टमध्ये फेल ठरल्यामुळे त्यांना भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला मुकावे लागले.\nसध्याच्या काळात भारतीय संघातील खेळाडूंना न��हमीच यो यो एन्ड्युरन्स टेस्टला सामोरे जावे लागते. बीप टेस्टचे पुढचे व्हर्जन म्हणून यो यो एन्ड्युरन्स टेस्ट प्रसिद्ध आहे.\nकाही मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे संघात निवड होण्यासाठी यो यो टेस्टचा स्कोर हा १९.५ असावा लागतो. परंतु सुरेश रैना आणि युवराज सिंग यांचा हा स्कोर हा अंदाजे १६च्या आसपास आला तर विराट कोहली आणि एमएस धोनी यांचा स्कोर अंदाजे१९. च्या पुढे होता.\nहाच स्कोरच रैना आणि युवराज यांना संघाबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. मनीष पांडे, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली हे तीन खेळाडू नेहमीच १९. ५ किंवा त्याच्या आसपास यो यो स्कोर मिळवतात.\nविराट पेक्षाही मनीष पांडे जास्त फिट\nएबीपी न्युजमधील एका रिपोर्ट्स प्रमाणे विराट कोहलीपेक्षाही जास्त स्कोर असलेला खेळाडू हा मनीष पांडे होता. या टेस्टमध्ये मनीष पांडे पहिला, विराट कोहली दुसरा तर एमएस धोनी तिसरा राहिला.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क���रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-14T13:17:27Z", "digest": "sha1:57KHUPLGCCVCBQGTTB2CYRPW3U2SJ2ZJ", "length": 5623, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नैसर्गिक वायू - विकिपीडिया", "raw_content": "\nनैसर्गिक वायू - घरगुती स्वरूपात ज्वलन\nजमिनीतून मिळणाऱ्या खनिज वायू ला नैसर्गिक वायू असे म्हणतात. हा अत्यंत ज्वलनशील असतो. याचा इंधन म्हणून वापर केला जातो. नैसर्गिक वायूमध्ये ९०-९५ टक्के मिथेन असते व ५ ते १० टक्के इतर वायू असतात. नैसर्गिक वायू हे एक मिश्रण आहे. त्यात कर्बोदकांचा( हायड्रोकार्बन्सचा] प्रामुख्याने समावेश होतो. यात मुख्य घटक मिथेन आहे. नैसर्गिक वायू अनेकदा एकत्र खनिजतेलासह जमीनीत आढळतो आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१३ रोजी ०५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/category/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2018-08-14T14:21:40Z", "digest": "sha1:UIRIHLO7QFNVYY3RVVIDFWUXEW3J4EUM", "length": 15647, "nlines": 183, "source_domain": "palakneeti.org", "title": "बालशिक्षण | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nबालभवन हे मुलांसाठीचं हक्काचं स्थान इथल्या वातावरणामुळे, उपक्रमांमुळे मुलांमधील सुप्त गुणांना फुलायची संधी मिळते. १९८८मध्ये बालभवनच्या प्रशिक्षणानंतर मला जाणवलं की आपल्याला मुलांमध्येच काम करायचं आहे. बालभवनचं मोकळ्या उत्साहानं भरलेलं वातावरण आणि परस्परांमधला आपलेपणाचा व्यवहार बघून तर मी बालभवनचीच झाले.\nआधी खेळायला मग ताई म्हणून शिकवायला आणि आता पालक म्हणून असं विविध टप्प्यांवर बालभवन अगदी जवळून बघितलं, अनुभवलं. उद्घाटन समारंभापासूनची दृश्यं आजही जशीच्या तशी आठवतात. एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी आपली आई घे���ार, यातून दहाव्या वर्षी वाटलेला अभिमान आणि आपली आई आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना अशी वाटलेली अस्वस्थता हे दोन्ही अनुभवल्याचं आठवतं. मुलांना मोकळीक देणं म्हणजे काय असतं हे मला कधी पुस्तकात वाचावं लागलं नाही कारण स्वतः मूल असल्यापासून मिळणाऱ्या वागणुकीतून ते मी अनुभवलं. बालभवनमुळे फक्त स्वतःची मोकळीक नाही तर आजूबाजूच्या सर्वांना मिळणारी मोकळीक महत्त्वाची असल्याचं समजलं.\nबालभवन: बालकारणाचे पहिले पाऊल\n‘बालकारण’ हा शब्द ताराबाई मोडक यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष वेधताना आणि बालशिक्षणाविषयी जागृतीची चळवळ उभारताना वापरला, आणि आता बालह्क्काच्या सर्व प्रयत्नांना तो कवेत घेत आहे. बालविकास, बालरंजन, बालसाहित्य यांकडे प्रौढांनी एक जबाबदारी म्हणून बघायला पाहिजे, ही जाणीव गेल्या शतकात झालेल्या अनेक बदलांची परिणती आहे. औद्योगिक प्रगती, महानगरी समाज आणि आक्रसत गेलेला कुटुंबाचा आकार या सर्व गोष्टींचे परिणाम लक्षात येऊ लागल्यावर मुलांच्या खुरटणार्या विश्वाची बोच निर्माण झाली.\nबागकाम करणं, दुकानजत्रा, स्वैपाक करणं यासारख्या कृतींमधून शिकणारी काही मुलं\nभाषा घरातली आणि शाळेतली\nज्या ठिकाणी मुलाची घरची भाषा शाळेतील भाषेपेक्षा बरीच वेगळी असते तिथे सुरुवातीच्या काळात दोन्ही भाषांतून मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ठाणे जिल्ह्यातील वारली मुलांशी संवाद साधताना '‘काय कसं काय चाललंय'’ असं विचारण्याआधी ‘'कशिक गोठ'’ असं विचारण्याआधी ‘'कशिक गोठ'’ असं म्हटलं की मुलांचे चेहरे उजळतात. मग हळूहळू मुलं '’काय कसं काय चाललंय'’ या प्रश्‍नालाही प्रतिसाद द्यायला लागतात.\nअनेक शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञांच्या मते, मुलांच्या घरात वा परिसरात विपुल प्रमाणात बोलली जाणारी भाषा ही मुलांच्या आरंभिक शिक्षणाचे माध्यम म्हणून सर्वोत्तम ठरते. कारण या भाषेवर मुलाने शाळेत येण्यापूर्वीच बरेच प्रभुत्व मिळवलेले असते. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर कोकणात, खानदेशात, मराठवाड्यात, विदर्भात, पश्‍चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा आणि प्रमाण लेखी मराठी यात बरेच अंतर आहे. आदिवासी भागातल्या स्थानिक भाषांच्या बाबत हे अंतर खूपच मोठे आहे. अशा परिस्थितीत शाळेत माध्यम म्हणून वापरली जाणारी मराठीची प्रमाण बोली व मुलाची घरची बोली यात असणार��� अंतर हा एक मह्त्त्वाचा शैक्षणिक मुद्दा ठरतो.\nगायन-वादन व चित्रकला हा प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना क्वेस्टच्या सक्षम या कार्यक्रमांतर्गत युनिसेफच्या सहकार्याने गेली चार वर्ष या विषयांचे पद्धतशीर शिक्षण दिले गेले. यासाठी शाळेतील कला शिक्षक व कला क्षेत्रातील काही तज्ज्ञ यांनी एकत्रित काम केले. मुलांच्या चित्रकलेच्या शिक्षणाचे नियोजन कसे करावे याची छोटेखानी शिक्षक-हस्तपुस्तिका या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात येत आहे. त्यातले काही वर्ग आणि मुलींनी केलेल्या कला-कामाचे हे काही नमुने...\n० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी\n६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी\n१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठी\nआदिवासी मुलांपर्यंत बालसाहित्य पोहोचावे यासाठी क्वेस्टतर्फे पुस्तकगाडी हा उपक्रम केला जातो. मुलांची साक्षरता दृढ होण्यामध्ये बालपुस्तकांचे मोठे योगदान असते असे अलीकडील संशोधन दाखवते. या गाडीबरोबर चार प्रशिक्षित व्यक्तीही जातात व त्या मुलांसोबत पुस्तकांशी संबंधित विविध खेळ, उपक्रम करतात. आठवड्यातून एकदा येणाऱ्या गाडीची मुले आतुरतेने वाट पाहत असतात.\nक्वेस्टच्या अंकुर या बालशिक्षण कार्यक्रमांतर्गत ११० अंगणवाड्यांसोबत काम केले जाते. स्वच्छता हा या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे. कचरापेटीचा वापर, आरसा आणि कंगव्याचा वापर, नाक पुसायला कापडाचे लहान लहान तुकडे वापरणे, अशा छोट्या छोट्या व्यवस्थांमुळे अंगणवाडी स्वच्छ आणि प्रसन्न राहाते. अंगणवाडीत लागलेल्या स्वच्छतेच्या या सवयी मुलांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडतील.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://majhikavita.blogspot.com/", "date_download": "2018-08-14T13:19:29Z", "digest": "sha1:BNGSE72FPKMIG7IU3MQGPEQ67YGBUQTF", "length": 8825, "nlines": 159, "source_domain": "majhikavita.blogspot.com", "title": "कविता", "raw_content": "\nकविता म्हणजे काही नि:शब्दातले शब्दात आणण्याचे planchet.\nएकटी दुकटी रातच्याल��� फिरू नकोस बाई\nआजकाल अंधाराचा काही नेम नाही\nअंधाराला हजार जिभा हात केसाळ काळे\nदबा धरून बसले आहेत वखवखलेले डोळे\nअंधार आहे वासनांचा आदिम जहरी फुत्कार\nअंधार आहे अहंकारी पौरुषाचा विखार\nअंधाराला आई बहीण नाती कळत नाहीत\nबाई असते भोगण्यासाठी, एवढंच त्याला माहीत\nम्हातारी अस, तरूण अस किंवा कोवळी पोर\nबाईपण म्हणजे उभ्या आयुष्याचा घोर\nझपाझपा चाल बाई मागे येतोय अंधार\nमागे पुढे नाही तुला कोणाचाही आधार\n अंधार तुझ्या घरातसुद्धा असेल\nखाटेखाली लपलेल्या नागासारखा डसेल\nएकटी दुकटी रातच्याला कुठे जाशील सांग \nरान भरलंय लांडग्यांनी, घरात दडलाय नाग \nटेबलावर त्याचे मोठे मनगटी घड्याळ\nबेपर्वाईने काढून फेकलेले शूज कोपऱ्यात\nत्याचे स्लॅमबूक, महागडं पेन आणि ड्रॉवरच्या आतलं परफ्यूम\nतो मोठा झाल्याची साक्ष देत आहेत...\nशोकेसवरचा त्याचा बालपणीचा फोटो\nकोपऱ्यातलं टेडी बिअर आणि काही खेळणी जुनी सांगताहेत\nत्याच्या आत एक लहान मूल आहे.\nकारण त्याच्या डेस्कवरचा बाबांचा फोटॊ\nतोच आहे अजूनही... तसाच.....\nघरांना उंबरठेच राहिले नाहीत\nमुली तिन्हीसांजेला बाहेर जाताना थबकतील कुठे \nकुठे विसावतील शिणून घरी आलेली कर्ती माणसं \nनिरोपाचे हात हलत नाहीत घरच्यांसाठी\nआणि आगंतुकांना मात्र सरळ आत घेतात घरं\nउंबरठा नाही, ठेच नाही, पुढच्याचं शहाणपण मागच्या पर्यंत पोहचत नाही\nघरं आता रस्त्यावर आली आहेत\nकी रस्तेच शिरत आहेत थेट घरात \nएक दिवा दारापाशी जळायचा आधी\nआता उंबरठाच नाही ... म्हणून\nपाऊस झिरपतो मातीमध्ये मुरतो\nसाजणासारखा सतत मनातच झुरतो\nउलटून रात्रीचे प्रहर, उजाडे तेव्हा\nतो आठवणींपरी वेलीवाती उरतो\nपाऊस बरसतो, बरसत राही मंद\nपाऊस पसरतो वाऱ्यामधुनी कुंद\nपाऊस नभाचा आशिर्वाद भूईला\nतो जिथे स्पर्शतो... तिथे उमलतो गंध\nमित्र जेव्हा खूप वर्षांनी भेटतात\nजिथे झाली असते शेवटची भेट\nतिथून पुढे सुरु होते मैत्री.. . थेट\nमित्र नावाने हाक मारत नाहीत\nपाळण्यातल्या गोंडस नावाला झोके देत नाहीत\nपक्या, विक्या, राम्या , शाम्या\nते तुमच्या \"स्टेटस\"ला भीक घालत नाहीत\nजुनी भांडणं उकरून काढतात\nपण फक्त एक आठवण म्हणून\n\"तुला ती एक आवडायची नं रे कॉलेजात\nमित्र काही बोलतातच असं नाही\nपाण्यात खडे मारत बसतील तासन तास\nसिनेमाची तिकिटं काढून म्हणतील\n\"चल नं बे, थोडा टाईमपास\"\nमात्र आपल्या कठीण प्रसंगात\nकधी बघावं मागे वळून\nमित्र उभे असतील तिथे\nमूकपणे, खांद्याला खांदा लावून ...\nपाल्यापाचोळ्याखालून जसे झुळझुळे पाणी\nकिर्र हिरव्या राईत जशी पारव्यांची गाणी\nजशी पहाट उन्हाची सोनकोवळी पैंजणे\nजसे शारदचंद्राचे दूधकेशरी चांदणे\nजसा नितळ नभात फिरे कापसाळी ढग\nझडलागल्या दुपारी जसे आळसावे जग\nऐन उन्हाळ्यात जसा ओल्या वाळ्याचा सुवास\nजशी हळूवार होई लाट भेटता तटास\nतशी तुझी माझी प्रीत दोन दिठींचा उत्सव\nफुले फुलती अबोल, उरे पानांवरी दव\nबाई एकटी दुकटी रातच्याला फिरू नकोस बाई आजकाल अं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fish-farming-will-be-done-rice-filed-gadchiroli-district-maharashtra-2859", "date_download": "2018-08-14T13:34:36Z", "digest": "sha1:YUSTJPV7EISGU2WZAHFCSSDKA5S7HLLO", "length": 15275, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, fish farming will be done in rice filed in gadchiroli district, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधानशेतीत होणार आता मत्स्यपालन\nधानशेतीत होणार आता मत्स्यपालन\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nगडचिरोली ः धान पिकाच्या बांधीलगत साचणाऱ्या पाण्यातच मत्स्यपालन करीत त्या माध्यमातून आर्थिकस्थैर्य मिळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या वर्षीपासून सिंरोचा तालुक्‍यात राबविला जात आहे. जानमपल्ली चेक येथील दीपक दुर्गे यांच्या शेतावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाला नुकतीच जिल्हाधिकारी एस. आर. नायक यांनी भेट देत पाहणी केली.\nकृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक प्रकाश पवार यांनी यापूर्वी धानशेतीत मल्चिंगचा प्रयोग केला. शेतकऱ्यांचा त्यालाही प्रतिसाद मिळाल्यानंतर आता धान बांधीलगतच्या पाण्यात मत्स्यपालनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.\nगडचिरोली ः धान पिकाच्या बांधीलगत साचणाऱ्या पाण्यातच मत्स्यपालन करीत त्या माध्यमातून आर्थिकस्थैर्य मिळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या वर्षीपासून सिंरोचा तालुक्‍यात राबविला जात आहे. जानमपल्ली चेक येथील दीपक दुर्गे यांच्या शेतावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाला नुकतीच जिल्हाधिकारी एस. आर. नायक यांनी भेट देत पाहणी केली.\nकृ��ी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक प्रकाश पवार यांनी यापूर्वी धानशेतीत मल्चिंगचा प्रयोग केला. शेतकऱ्यांचा त्यालाही प्रतिसाद मिळाल्यानंतर आता धान बांधीलगतच्या पाण्यात मत्स्यपालनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.\nजिल्हाधिकारी एस. आर. नायक यांच्यापर्यंत या प्रयोगाची माहिती पोचली. त्याची दखल घेत ते थेट जानमपल्ली येथील दीपक दुर्गे यांच्या शेतावर पोचले. दीपक दुर्गे यांनी त्यांना याविषयी माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी एच. डी. धुमाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओ. वाय. लांजेवार यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प राबविला जात आहे.\n‘आत्मा’अंतर्गत धान शेतीत मत्स्यपालन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातून रोहू, कतला, मृगळ, सायप्रेनसचे प्रत्येकी एक हजार २५० मत्स्यबीज टाकण्यात आले आहेत. पुढील महिन्यात अन्य जातींचे पुन्हा एक हजार २५० मत्स्यबीज टाकण्यात येणार असल्याचे दीपक दुर्गे यांनी सांगितले. धान शेतीतील मत्स्यपालन या प्रयोगातून चार ते पाच लाख रुपयांचे अतिरिक्‍त उत्पन्न अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nमत्स्यपालन शेती उपक्रम विषय उत्पन्न\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल��यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s3200-point-shoot-digital-camera-blue-price-p32Dg8.html", "date_download": "2018-08-14T14:19:44Z", "digest": "sha1:EU6G7NZYK7H6C2I5LUDJVTIHUKMAQSAI", "length": 17623, "nlines": 413, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकं��िशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 1.3 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 27 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nशटर स्पीड रंगे 1/2000\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 26 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 5 cm\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9\nड़डिशनल डिस्प्ले फेंटुर्स Anti-reflection Coating\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 42 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्३२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/kolhapur-remove-mahalaxmi-temple-priests-263346.html", "date_download": "2018-08-14T14:37:31Z", "digest": "sha1:KVYL5GEDVVK57U3S3BKLKP7CTS5244G4", "length": 14606, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंबाबाईला साडी नेसवावी की ड्रेस ?,अंबाबाई मंदिरातील वादावर स्पेशल रिपोर्ट", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार ���ा\nअंबाबाईला साडी नेसवावी की ड्रेस ,अंबाबाई मंदिरातील वादावर स्पेशल रिपोर्ट\nआता याच कोल्हापूरमध्ये नव्यानं जनआंदोलन उभं केलं जातंय. अंबाबाई मंदिरातल्या श्रीपूजकांविरोधात...\n21 जून : राज्यात टोल आंदोलनाची सुरुवात झाली ती पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरातून...टोलविरोधात कोल्हापूरकर एकवटले आणि त्यांनी टोलला हद्दपार केलं. पण आता याच कोल्हापूरमध्ये नव्यानं जनआंदोलन उभं केलं जातंय. अंबाबाई मंदिरातल्या श्रीपूजकांविरोधात...याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...\nकरवीरनिवासिनी अंबाबाई....साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. अंबाबाईच्या मंदिरात आता एक वादा सुरू झालाय. देवीची पूजा करणाऱ्या श्रीपुजकांविरोधातला हा वाद आहे. 2 वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. पण तरीही मूर्तीवर पांढरे डाग दिसल्याने कोल्हापूरकरांमध्ये नाराजी आहे. त्यानंतर काही दिवसांतच देवीची घागरा चोळी नेसवून पुजा करण्यात आली आणि कोल्हापूरकरांमध्ये संताप उमटला. संबंधित श्रीपूजकावर गुन्हाही दाखल करण्यात आला. पण त्यानंतर कोल्हापूरकरांची चळवळ सुरू झाली ती श्रीपूजकांना हटवावं म्हणून..याबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं पण निर्णय झालाच नाही.\nकोल्हापूरला आंदोलनांची पार्श्वभूमी आहे. कोल्हापूरकरांनी एखादा विषय हातात घेतला तर तो ते तडीस लावतातच...आताही श्रीपूजकांना हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा कोल्हापूरकरांनी दिलाय.\nया सगळ्या वादाची नेमकी काय कारण आहेत \n- श्रीपूजकांना मंदिरातून त्वरित हटवावे\n- श्रीपूजकांवर मंदिरातल्या संपत्तीबाबत गैरव्यवहाराचा आरोप\n- देवीचे दागिने, रक्कम यांचा हिशेब सादर करावा\n- गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश देऊन त्यांना पुजेचा मान मिळावा\n- मूर्ती संवर्धन प्रक्रियेचे चित्रीकरण सार्वजनिक करावे\nदरम्यान या आंदोलनात महिलाही हिरीरीनं सहभागी झाल्या असून जर ठोस निर्णय झाला नाही तर देवीच्या गाभाऱ्यात जाऊन आंदोलन करू असा इशारा जिजाऊ ब्रिगेडनं दिलाय.\nकोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णयाचा चेंडू आता पालकमंत्र्यांच्या कोर्टात फेकलाय. विशेष म्हणजे हेच जिल्हाधिकारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षही आहेत.\nदेवाच्या दरबारात जाणारा भाविक हा सुख समाधान, यश यासाठी जातो..पण याच मंदिरात सुरू झालेल्या या वादामुळे आता भक्तांमध्ये मात्र संभ्रमाचं वातावरण आहे हे नक्की...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5333-fake-aadhar-card", "date_download": "2018-08-14T13:16:11Z", "digest": "sha1:E4EVAHPEOUG3VJNP7S4V34HFSG4JKFMR", "length": 4586, "nlines": 126, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी गजाआड - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबनावट कागदपत्रे बनवणारी टोळी गजाआड\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबनावट पॅन कार्ड आधार कार्ड आणि ईतर महत्वाची कागदपत्रे बनवणा-या एका सराईत टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शेकडोंच्या संखेने बनावट पॅन कार्ड आणि ईतर सरकारी ओळखपत्रे गुन्हे शाखा 2 ने जप्त केली आहेत.\nयाप्रकरणी सुनिल चौधरी आणि त्याचा साथीदार अताऊल्ला मलिक यांना अटक करण्यात आली आहे. सुनिल चौधरी या अभिलेखावरील गुन्हेगार असून अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे बनवल्या प्रकरणी त्याला रबाळे पोलिसांनी अटक केली होती.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/moeen-ali-spins-england-to-victory-with-historic-hat-trick/", "date_download": "2018-08-14T13:34:36Z", "digest": "sha1:7E7X6MOLOIMBMSXGXJ7CNQTHJYLWS4KF", "length": 7654, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "त्या गोलंदाजाने घेतली कसोटीमध्ये हॅट्रिक -", "raw_content": "\nत्या गोलंदाजाने घेतली कसोटीमध्ये हॅट्रिक\nत्या गोलंदाजाने घेतली कसोटीमध्ये हॅट्रिक\nद ओव्हल: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात आज इंग्लंडने २३९ धावांनी पाहुण्या आफ्रिकेवर विजय नोंदवला. याबरोबर मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली.\nपरंतु सर्वांच्या खास लक्षात राहिली ती या सामन्यात घेतलेली हॅट्रिक. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली याने डीन एल्गार, रबाडा आणि मोर्ने मॉर्केल यांची विकेट घेऊन हा इंग्लंडचा विजय साजरा केला. ७६व्या षटकाचे शेवटचे दोन चेंडू आणि ७८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने ही कामगिरी साधली.\n#सामना हॅट्रिकने संपवायची ही क्रिकेटमधील केवळ तिसरी आणि १९०२ नंतरची पहिलीच वेळ होती.\n# डीआरएसने हॅट्रिक आहे किंवा नाही हे घोषित होण्याची ही केवळ तिसरी वेळ होती.\n# द ओव्हल वरील हा विक्रमी १००वा सामना होता. विशेष म्हणजे त्यातच ही हॅट्रिक साधली गेली.\n# ३ डावखुऱ्या गोलंदाजांना हॅट्रिकमध्ये बाद करण्याची ही पहिलीच वेळ होती.\n# जागतिक क्रिकेटमध्ये बंदीनंतर परत आल्यानंतर प्रथमच आफ्रिकेविरुद्ध एखाद्या गोलंदाजाने कसोटीमध्ये हॅट्रिक घेतली आहे.\n# १९१२ नंतर प्रथमच फिरकी गोलंदाजाने इंग्लंडमध्ये कसोटी हॅट्रिक घेतली आहे.\n# कसोटी कारकिर्दीत शतक, हॅट्रिक आणि सामन्यात दहा बळी घेणारा मोईन अली केवळ ६वा गोलंदाज बनला आहे. भारताच्या इरफान पठाण आणि यांनीही ही कामगिरी केली आहे.\n# ही कसोटी क्रिकेटमधील ४३वी हॅट्रिक होती तर इंग्लंडकडून १४वी हॅट्रिक होती.\n# ही आफ्रिकेविरुद्ध ६वी तर १६ फिरकी गोलंदाजाने घेतलेली हॅट्रिक होती.\n# ९वी हॅट्रिक ही ऑफ स्पिनरने तर द ओव्हलवरील पहिलीच हॅट्रिक होती.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी ���जिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/mosaic-provisions-bad-roads-measures-prevent-scams/", "date_download": "2018-08-14T14:29:03Z", "digest": "sha1:TT4K2QFBSOTNMZXF2KCAPLWC5PHJAPJM", "length": 32885, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Mosaic Of Provisions On The Bad Roads; Measures To Prevent 'Scams' | निकृष्ट रस्त्यांवर तरतुदींचा मुलामा; ‘घोटाळे’ रोखण्यासाठी उपाययोजना | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nल��ानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचि��� पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nनिकृष्ट रस्त्यांवर तरतुदींचा मुलामा; ‘घोटाळे’ रोखण्यासाठी उपाययोजना\nमुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती करताना वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य, निविदा प्रक्रियेतील गोंधळ, कंत्राटदारांवरील मेहरनजर आणि अभियंत्यांचा कंत्राटदारांवर वरदहस्त, अशा अनेक नाट्यमय घडामोडींनी मुंबई महापालिकेचा रस्ते घोटाळा गाजला.\nमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती करताना वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य, निविदा प्रक्रियेतील गोंधळ, कंत्राटदारांवरील मेहरनजर आणि अभियंत्यांचा कंत्राटदारांवर वरदहस्त, अशा अनेक नाट्यमय घडामोडींनी ��ुंबई महापालिकेचा रस्ते घोटाळा गाजला. या प्रकरणी काही अभियंते निलंबितही झाले, तर काही कंत्राटदारांना पालिकेने घराचा रस्ता दाखविला. परिणामी, आता भविष्यात आणखी रस्ते घोटाळे होऊ नयेत, निकृष्ट रस्त्यांमुळे सर्व स्तरातून पालिकेवर होणारे आरोप थांबावेत, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, मुंबई महापालिका रस्त्यांची दुरुस्ती, रुंदी वाढविणे या कामांसह संगमस्थानांच्या सौंदर्यीकरणावरही भर देणार आहे. त्यासाठी २०१८-१९च्या अर्थसंकल्पात रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी एकूण १हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रस्ते कामांसाठीचे साहित्यही पालिका स्वत: तयार करणार आहे.\nमुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते या मुख्य पायाभूत सुविधेकरिता प्रकल्प दृष्टीकोन अंगीकारण्यात आला आहे. नव्या दृष्टीकोनानुसार रस्त्यांच्या कामांमध्ये, पदपथांसाठी तरतूद, सुधारणा, महापालिकेच्या उपयोगिता सेवा जसे की, मुख्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, पर्जन्य जलवाहिन्या इत्यादींसाठी आवश्यकतेनुसार तरतूद करणे, वाहतूक सुविधांची तरतूद आणि सौंदर्यीकरण याचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेकडे उपलब्ध निधीचा पुरेपूर वापर करून, अधिकाधिक रस्त्यांची सुधारणा करण्यासह वाहतुकीसाठी कमीतकमी कालावधीकरिता रस्तेबंदी करून, नागरिकांची गैरसोय कमी करणे हा पालिकेचा उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेथे शक्य आहे, तेथे मुख्य रस्ते आणि संगमस्थानांच्या काँक्रिटीकरणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत.\n२०१८-१९च्या अर्थसंकल्पात रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी एकूण १हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुंबई महापालिकेने एसव्ही रोड, एलबीएससह मुलुंड आणि भांडूप येथील रस्त्यांच्या सुधारणांवर भर दिला आहे.\nविशेष म्हणजे, रस्ते कामांसाठी लागणारे साहित्य आता महापालिका स्वत: तयार करणार आहे. रस्त्यांचे चर खणण्याची परवानगी आॅनलाइन करण्यात आली आहे. प्रचलित पद्धतीने परवानगी देणे बंद करण्यात आले आहे.\nगावठाणांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण\nगावठाणांची सुधारणा करण्याकरिता मुंबईतील सर्व गावठाणांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामा���रिता १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\n- पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजवून तत्काळ दिलासा मिळण्याकरिता, आयात केलेले साहित्य वापरण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.\n- साहित्याचे समाधानकारक परिणाम पाहता, महापालिकेच्या प्लँटमध्ये अशा प्रकाराचे साहित्याची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.\n- पावसाळ्यापूर्वी या साहित्याचे उत्पादन सुरू होईल, अशी आशा महापालिकेला आहे.\n- ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, रस्ते दुरुस्तीचे काम करताना ब्लॅक स्पॉट काढून टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.\nपार्किंगमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न\nसुधारित वाहनतळ धोरणानुसार आता निविदा मागविण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार स्वीकृतीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nपरिणामी, सरतेशेवटी वाहनांच्या पार्किंगमध्ये शिस्त येण्यास आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेला आहे.\n११० कोटी रुपयांचे वांद्रे येथून ओशिवरापर्यंत एस. व्ही. रोडची सुधारणा आणि रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर २०१८ मे पर्यंत हे काम पूर्ण होईल.\n१६० कोटी रुपयांचे ४ मी. पदपथांचे काम, तसेच पूर्व उपनगरातील एलबीएस रोडची सुधारणा आणि रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर.\nमुंबईचे महापौर काय म्हणताहेत बघा, 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही\nविकास आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर\n, प्रदर्शनातून महापालिका देणार उत्तर\nमनपा शाळा इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्णताबाबत माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ \nदंडाची रक्कम ५ हजारांहून दोनशे रुपये करावी, मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nमुंबई पालिकेचे तीन विभाग रडारवर\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nपालिका कंत्राटदार मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवक संजय तुर्डेंना अटक\nगणेशोत्सवातील मेट्रो कामाचे विघ्न दूर, आगमन, विसर्जन मार्गावरील बॅरिकेट्स मागे घेणार\nसिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्स���ाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/football-shaped-tumor-removed-stomach/amp/", "date_download": "2018-08-14T14:29:07Z", "digest": "sha1:WNCIT7EW3M7BBCOC6X5S4BPKY4XC4BYK", "length": 6368, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Football shaped tumor removed from the stomach | आश्चर्य ! डॉक्टरांनी पोटातून काढला फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर | Lokmat.com", "raw_content": "\n डॉक्टरांनी पोटातून काढला फुटबॉ���च्या आकाराचा ट्यूमर\nडॉक्टरांनी मोठ्या जिकीरने सात तासांच्या सर्जरीनंतर ट्यूमर बाहेर काढला\nनवी दिल्ली - एका रुग्णाच्या पोटातून चक्क फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर काढण्यात आला आहे. दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. इतका मोठा ट्यूमर पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोटामध्ये असणा-या या ट्यमुरला बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना अथक प्रयत्न करावे लागले. डॉक्टरांनी मोठ्या जिकीरने सात तासांच्या सर्जरीनंतर ट्यूमर बाहेर काढला.\nरुग्णाच्या पोटात ट्यूमरच्या नसांचं जाळं पसरलं होतं. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी दोन ट्यूमर एकत्र काढण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर होतं. रेक्टमजवळही नसांचं जाळ पसरलं होतं. प्रत्येक नस कापावी लागणार असल्या कारणाने अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करावी लागणार होती. सात तासांच्या मॅरेथॉन सर्जरीनंतर दिल्लीमधील डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून फुटबॉलच्या आकाराचे दोन ट्यूमर बाहेर काढले. इतका मोठा ट्यूमर पहिल्यांदाच काढला गेल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.\nतंजानियाच्या 32 वर्षीय ओमार सलीम यांनी जेव्हा आपल्या पोटात ट्यूमर असल्याचं कळलं तेव्हा त्यांनी सर्जरी करण्यासाठी रुग्णालयांमध्ये धाव घेण्यास सुरुवात केली. तेथील डॉक्टरांनी सर्जरी करण्यास सुरुवात केली. मात्र पोटात दोन ट्यूमर असल्याचं कळल्यानंतर त्यांनी टाके मारुन त्यांना घरी पाठवलं. यानंतर सलीम दिल्लीला पोहोचले. दिल्लीमधील अनेक रुग्णालयात ते गेले, मात्र कोणीही सर्जरी करण्याची तयारी दाखवली नाही. अखेर गंगाराम रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेतलं. तीन महिने औषधोपचार केल्यानंतर त्यांच्या पोटातून ट्यूमर काढण्यात आला.\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\n'त्या' चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज\n...तर स्वतःला जमिनीत पुरुन घेतलं असतं- स्टॅलिन\nIndependence Day: भारतात सहभागी होण्यास कोणत्या संस्थानांनी विरोध केला होता\nIndependence Day: भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\nIndependence Day Special :तिरंग्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nम्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....\n...तर स्वतःला जमिनीत पुरुन घेतलं असतं- स्टॅलिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-247711.html", "date_download": "2018-08-14T14:16:40Z", "digest": "sha1:QVOCBPRE73Q3IJNFI56BDH6MIC6TJSRV", "length": 16063, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्पना चावलाच्या स्मृतिदिनानिमित्त तिला सलाम", "raw_content": "\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्य���ंची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nकल्पना चावलाच्या स्मृतिदिनानिमित्त तिला सलाम\nहलिमा कुरेशी,01 फेब्रुवारी : भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावलाचा कोलंबिया यानाच्या दुर्घटनेत १ फेब्रुवारी २००३ साली मृत्यू झाला. या दुर्घटनेला आज १४ वर्ष पूर्ण होत आहेत. पुण्यात तिला आदरांजली वाहण्यात आली. तिच्या आठवणी जागवल्या.\nकेनेडी स्पेस सेंटरवर कोलंबिया (एस टीएस १०७) यान उतरण्यास अवघे १६ मिनिटं बाकी असतानाच कोलोम्बियाचा टेक्ससच्या आकाशात स्फोट झाला. डाव्या पंखाच्या वरील सुरक्षा आवरणाचा तुकडा पडल्याने अतिउष्णता तयार होऊन ही दुर्घटना घडली. सर्वजण आकाशात पाहत असतानाच तुकडे तुकडे होऊन कोलोम्बिया कोसळलं.\nकोलंम्बिया यानाचं हे २८वं उड्डाण होतं. १६ दिवस अंतराळात ८० प्रयोग करून यान पृथ्वीवर परतताना टेक्सासच्या वातावरणात स्फोट होऊन सातही अंतराळवीर मृत्युमुखी पडले होते. अंतराळात खाणं,पिणं,काम करणं खूप अवघड असतं. गुरुत्वाकर्षण नसल्याने तरंगतच प्रयोग आणि इतरही काम करणं खूपच जिकीरीचं असतं. मात्र कल्पना चावला आणि सहकारी अंतराळवीरांनी अतिशय जिद्दीने सगळं पार पाडलं होत. १९८६ साली चॅलेंजर हे यान प्रक्षेपणानंतरच दुर्घटनाग्रस्त होऊन अंतराळवीर मृत्युमुखी पडले होते, त्यानंतर १७ वर्षांनंतर कोलंबिया यान दुर्घटना घडली.\n१९९४मध्ये कल्पना चावलाची नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली होती. कर्नाल हरियाणा येथून ती नासापर्यंत पोहोचली होती. पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला अतिशय धाडसी,हुशार आणि सर्वांची आवडती होती. १९८२मध्ये पंजाब इंजीनियरिंग कॉलेजमधून कल्पना चावला पहिली महिला एअरोनॉटिकल इंजीनियरिंग बनून बाहेर पडली.अतिशय संकुचित असं वातावरण असताना देखील कल्पना चावला यांचे वडील बनारसीलाल चावला यांनी मुलीला नेहमी प्रोत्साहन दिलं.\nपुण्यातील लीना बोकील या विज्ञान प्रसारक म्हणून काम करतात. कल्पना चावला याच्या कुटुंबियांशी त्या जवळ आहेत. कल्पना चावलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आह���त. यामुळे करिश्मा इनामदार आणि हेमिल मोदी हे विद्यार्थी नासापर्यंत पोहोचलेत. लीना बोकील स्वतः चार वेळा नासात प्रशिक्षणासाठी जाऊन आल्या आहेत.\nकल्पनांच्या स्मृतीप्रित्यर्थ हवामानाची माहिती देणारं 'कल्पना सॅटेलाईट' भारताने अवकाशात सोडलाय.इस्रोच्या अहमदाबाद सेंटरचे माजी संचालक प्रमोद काळे कल्पनाबद्दल भरभरून बोलत होते.\n'कल्पना चावला ही भारतीयांसाठीच नाही तर जगासाठी प्रेरणा बनलीय.कल्पनानंतर सुनीता विलियम्स हे भारतीयांसाठी जवळचं नाव.अमेरिकी नागरिक असलेल्या सुनीता विलियम्सनं अंतराळात जास्त स्पेस वाॅक करणारी महिला अंतराळवीर म्हणून विक्रम केलाय. कल्पना सर्वांना कळावी यासाठी कराडमध्ये संजय पुजारींनी कल्पना चावला सायन्स सेंटर दहा वर्षांपूर्वी सुरू केलंय.\nलहानपणापासूनच कल्पनाला अवकाश आणि तारे आवडायचे आणि तिचा शेवट अवकाशातच झाला. कल्पनांच्या धैर्याला कर्तृत्वाला सलाम.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kalpna chawlaकल्पना चावलास्मृतिदिन\n'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास\nऐ भाई जरा देख के चलो...नाहीतर कंबरडं मोडेल \nपुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंद\nकठड्याला धडकून कार कोसळली पाण्यात, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू\nमराठा आंदोलक घुसले थेट हिंजवडी आयटी पार्कच्या ऑफिसमध्ये, केली दमबाजी\nVIDEO : चाकणमध्ये आंदोलकांवर नजर ठेवतोय हा ड्रोन कॅमेरा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/sangli-zp-employee-on-strike-1071736.html", "date_download": "2018-08-14T14:08:04Z", "digest": "sha1:L3BXKA3V3FKOYMPLHL35S56Y5EAMCPJS", "length": 6351, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "सांगली जिल्हा परिषदेचे कामकाज दिवसभर ठप्प | 60SecondsNow", "raw_content": "\nसांगली जिल्हा परिषद��चे कामकाज दिवसभर ठप्प\nमहाराष्ट्र - 7 days ago\nजिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने आज एकदिवसीय लाक्षणिक संप केला. संपात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने जिल्हा परिषदेसमोर आज जमले होते. मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.\n...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचे आव्हान\nमध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या, असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले होते.\nस्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन\nदेश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी साजरा करायला हवा, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. रविना सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोखठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येते. या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो.\nब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने तिघांना चिरडले\nलंडनमधला सर्वाधिक सुरक्षित भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jivheshwar.com/sali-matrimony/jyotishakadejanyapurvi/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-08-14T14:15:39Z", "digest": "sha1:72XZFRQQS4FKNDBVAMU3CJGCODQFAEJS", "length": 16069, "nlines": 106, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - मुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य?", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeउपवधू-वर कोशज्योतिषाकडे जाण्यापुर्वीमुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य\nमुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य\nमुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाला की काय उलथापालथ\nमे महिना म्हणजे सुट्टी,लग्नसराईचे दिवस. आता या काळात लग्नाचा मुहूर्त नाही म्हणजे गैरसोयच नाही का कार्यालयाची उपलब्धता हा पण हल्ली एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्यच मानायची वेळ आली आहे. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच 'फिट` होतील असे नसतात कधी कधी ते 'अल्टर` करावे लागतात तसेच मुहूर्ताचे आहे. एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी दु:खाची असते, कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते, कुणासाठी जोडायची असते तर कुणासाठी तोडायची असते, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. एकदा पेपरमध्ये बातमी आली होती की इ.स. २००० मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून. कारण त्या काळात गुरु,शुक्राचा अस्त होणार होता. विवाहासारख्या महत्वाच्या संस्काराचे वेळी गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहांची उपस्थिती नाही म्हणजे त्यांचे आशिर्वाद, नैतिक बळ नाही. मग मंगळ शनी सारख्या दुष्ट ग्रहांचे चांगलेच फावले की कार्यालयाची उपलब्धता हा पण हल्ली एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्यच मानायची वेळ आली आहे. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. जसे रेडिमेड ��पडे सर्वांनाच 'फिट` होतील असे नसतात कधी कधी ते 'अल्टर` करावे लागतात तसेच मुहूर्ताचे आहे. एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी दु:खाची असते, कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते, कुणासाठी जोडायची असते तर कुणासाठी तोडायची असते, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. एकदा पेपरमध्ये बातमी आली होती की इ.स. २००० मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून. कारण त्या काळात गुरु,शुक्राचा अस्त होणार होता. विवाहासारख्या महत्वाच्या संस्काराचे वेळी गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहांची उपस्थिती नाही म्हणजे त्यांचे आशिर्वाद, नैतिक बळ नाही. मग मंगळ शनी सारख्या दुष्ट ग्रहांचे चांगलेच फावले की कुणाला वैधव्य दे, कुणाचे सासू-सासरे मार, कुणाला अपघात कर, कुणाला सासुरवास कर असा धुडगूूस ते घालतील. मग काही नडलंय का मुहूर्त नसताना लग्न करायला कुणाला वैधव्य दे, कुणाचे सासू-सासरे मार, कुणाला अपघात कर, कुणाला सासुरवास कर असा धुडगूूस ते घालतील. मग काही नडलंय का मुहूर्त नसताना लग्न करायला मुहूर्त म्हणजे खरं तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभाशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे की बोलता सोय नाही. पंचांगात दिलेले रेडिमेड मुहूर्त खरं तर अंदाजपंचे असतात. पण गुरुजींनी स्वत: काढून दिलेला मुहूर्त केवळ पंचांगात दिसत नाही म्हणून लग्नाची ठरलेली तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिलेला आहे. तारीख ठरली, कार्यालय ठरलं, पण मुलाच्या ज्योतिष-शिक्षित भावजयीच्या लक्षात आलं की ठरवलेला मुहूर्त पंचांगात दिलेला नाही. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेही सांगितलं की गुरुजींनी वधूवरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढलाय्. तो पंचांगात नसेना का मुहूर्त म्हणजे खरं तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभाशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे की बोलता सोय नाही. पंचांगात दिलेले रेडिमेड मुहूर्त खरं तर अंदाजपंचे असतात. पण गुरुजींनी स्वत: काढून दिलेला मुहूर्त केवळ पंचांगात दिसत नाही म्हणून लग्नाची ठरलेली तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिलेला आहे. तारीख ठरली, कार्यालय ठरलं, पण मुलाच्या ज्योतिष-शिक्षित भावजयीच्या लक्षात आलं की ठरवलेला मुहूर्त पंच���ंगात दिलेला नाही. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेही सांगितलं की गुरुजींनी वधूवरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढलाय्. तो पंचांगात नसेना का पण नाही. मग काय पण नाही. मग काय तारीख बदला. आता आली का पंचाईत तारीख बदला. आता आली का पंचाईत दुसऱ्या तारखेला हॉल बुक करा. नशीबानं म्हणजे योगायोगानं ती तारीख त्याच हॉलसाठी उपलब्ध झाली म्हणून ठीक नाहीतर मुलीकडच्यांचे पैसे पाण्यात \nआता, पंचांगात लग्नाचे मुहूर्त नाहीत म्हणून लग्न व्हायची थोडीच रहाणार आहेत ज्यांना कसंही करून लग्न करायचचं आहे ते कशाला कशाला मुहूर्तासाठी अडून बसतील ज्यांना कसंही करून लग्न करायचचं आहे ते कशाला कशाला मुहूर्तासाठी अडून बसतील ज्यांना मुहूर्त न पहाता लग्न केल्याची रुखरुख वाटणार असेल त्यांच्या सोयीसाठी कुठला तरी 'शास्त्राधार` देउन मुहूर्त दिले जातात. एखादे धर्म-संकट कोसळले की शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. या फलज्योतिषाचं अगदी कायद्यासारखं आहे. वाटा तेवढया पळवाटा. पण एवढा द्राविडी प्राणायम करीत बसण्यापेक्षा आपल्या सोयीची तारीख-वेळ घेतली तर काय वाईट\nसमजा एवढं सगळं करून मुहूर्तावर लग्न केलं आणि संसार विसकटला तर मग त्यालाही उत्तर आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीतच विवाहसौख्य नाही तर कितीही चांगला मुहूर्त पाहिला तरी काय उपयोग त्यालाही उत्तर आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीतच विवाहसौख्य नाही तर कितीही चांगला मुहूर्त पाहिला तरी काय उपयोग जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार एका ज्योतिषाला एकदा मी विचारल, '' काहो, आता डॉक्टरी शास्त्रामुळे प्रसूतीची वेळ पुढे मागे करता येते. म्हणून चांगल्या मुहूर्तावर मूल जन्माला घालणे डॉक्टरांना सहज शक्य आहे. म्हणजे भविष्य ठरवणं त्यांच्या हातात आलं की नाही एका ज्योतिषाला एकदा मी विचारल, '' काहो, आता डॉक्टरी शास्त्रामुळे प्रसूतीची वेळ पुढे मागे करता येते. म्हणून चांगल्या मुहूर्तावर मूल जन्माला घालणे डॉक्टरांना सहज शक्य आहे. म्हणजे भविष्य ठरवणं त्यांच्या हातात आलं की नाही त्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं की, '' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसल्यानं जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` मुहूर्ताची महती काय सांगावी. निवडणुकीचे फॉर्म सुद्धा मुहूर्तावर भरणे जरूरीचे मानतात. उगाच पनौती नको. प्रचाराचा प्रारंभसुद्धा मुहूर्तावरच होतो. कुणीतरी एकच उमेदवार निवडून येणार हे सर्वांना जरी माहीत असले तरी आपण आपल्या बाजूने काळजी घ्यावी. त्यातूनही अपयश आलंच तर नशीब, प्राक्तन आहेच.\nवरील विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल की मुहूर्ताना महत्व देणं - न देणं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.\nलेखक - प्रकाश घाटपांडे\nस्त्रोत - येथे पहा.\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/manjula-shetty-case-mumbai-high-court-rebuked-the-government-266317.html", "date_download": "2018-08-14T14:35:40Z", "digest": "sha1:3UD5F6XYMTX3YVCCQBKSNPYKGXAU3BTL", "length": 11668, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मंजुळाचा अपघाती मृत्यू दाखवून प्रकरण संपवू पाहता काय?, कोर्टाने सरकारला फटकारलं", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली '��� ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nमंजुळाचा अपघाती मृत्यू दाखवून प्रकरण संपवू पाहता काय, कोर्टाने सरकारला फटकारलं\nया प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी घेण्याची मागणीही कोर्टाने फेटाळून लावली.\n31 जुलै : मंजुळा शेट्येचं अपघाती मृत्यू झाल्याचं दाखवून तुम्ही प्रकरण संपवू पाहताय का असा संतप्त सवाल करत हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय. तसंच या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी घेण्याची मागणीही कोर्टाने फेटाळून लावली.\nआम्ही जे गेल्या सुनावणीत बोललो ते तुम्ही लिहून दिलंत, आम्हाला ���ेसचा इतिहास नको, गेल्या सुनावणीपासून आतापर्यंत काय झालं ते सांगा, असंही कोर्टानं सुनावलं. त्याचबरोबर जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टर विश्वास रोकेला निलंबित केले गेलं नसल्याची राज्य सरकारनं धक्कादायक कबुलीही दिली. याउलट निलंबित केलं नसेल तर मग मीडियासोमर लोकांसमोर जाऊन निलंबित केल्याचं सांगण्याचा उद्देश्य काय असा संतप्त सवालही हायकोर्टानं विचारलाय.\nतसंच न्यायदंडाधिकाऱ्यांना कोणतेच पुरावे दिल्या गेले नाहीयेत, जी गोष्ट न्यायदंडाधिकाऱ्यांना २४ तासात कळवणे अपेक्षित होतं ती खूप उशिरा कळवण्यात आली असंही हायकोर्टाने सुनावलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nanded/two-crores-fund-kandahar-taluka-toilets-17-toilets-village-will-be-completed/", "date_download": "2018-08-14T14:29:26Z", "digest": "sha1:BVGCR7YAOIWEW2PGEEPRY5RFQ3KWJ3RB", "length": 29549, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Two Crores Fund To Kandahar Taluka For Toilets, 17 Toilets In The Village Will Be Completed | पाणंदमुक्तीसाठी कंधार तालुक्याला दोन कोटींचा निधी; १७ गावांतील शौचालये पूर्ण होणार | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nपाणंदमुक्तीसाठी कंधार तालुक्याला दोन कोटींचा निधी; १७ गावांतील शौचालये पूर्ण होणार\nकंधार तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त साधण्यासाठी सातत्याने निधीचा अडसर ठरत आहे़ ‘लोकमत’ दोन महिन्यांपासून हा प्रश्न ऐरणीवर आणत आहे़ निधी अपुरा मिळत असल्याने शौचालय बांधकाम अडचणीत आल्याने पाणंदमुक्तीचे स्वप्न मृगजळ ठरण���याची भीती निर्माण झाल्याचे चित्र समोर आले.\nनांदेड : कंधार तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त साधण्यासाठी सातत्याने निधीचा अडसर ठरत आहे़ ‘लोकमत’ दोन महिन्यांपासून हा प्रश्न ऐरणीवर आणत आहे़ निधी अपुरा मिळत असल्याने शौचालय बांधकाम अडचणीत आल्याने पाणंदमुक्तीचे स्वप्न मृगजळ ठरण्याची भीती निर्माण झाल्याचे चित्र समोर आले़ २५ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने बांधकामासाठी ग्रामपंचायतीचा निधी वापरात आणल्याचे वृत्त प्रकाशित केले़ आणि ३ फेब्रुवारी रोजी दोन कोटी उपलब्ध झाले़ त्यातून १७ गावे पाणंदमुक्त व उर्वरित गावांत पहिला अग्रीम हप्ता देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समोर आले आहे़\nतालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पं़स़ स्तरावरून विविध टप्पे करत मोठी मोहीम राबविण्यात आली़ दुष्काळी स्थिती, खरीप हंगाम कामे, आर्थिक अडचण असूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला़ शौचालय बांधकामांना अग्रक्रम दिला़ त्यातून ५३ गावे पाणंदमुक्त होण्यास मदत झाली़, परंतु सातत्याने निधीची वाणवा असल्याने पाणंदमुक्तीला आडकाठी येत असल्याचे चित्र समोर आले असून स्वच्छता चळवळीला ब्रेक लागत होते. ‘लोकमत’ने डिसेंबर व जानेवारी महिन्यात निधीच्या तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर आणला़ शौचालय बांधकाम करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून ग्रामपंचायतीचा निधी वापर करण्याचे सूचित करण्यात आले़ २५ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने पुन्हा ही बाब समोर आणली़\nशौचालय बांधकामासाठी ३ फेब्रुवारी रोजी २ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे समजते़ १ कोटी निधीतून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोजकेच बांधकामे (१०० च्या आत) शिल्लक आहेत़ अशा १७ गावांत वापरला जाणार आहे़ त्यामुळे गाव तात्काळ पाणंदमुक्त होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे़ त्यात तळ्याची वाडी १३, शिर्सी बु़ ३४, बोळका ५०, कौठा ५१, बोरी खु़ ५५, मानसिंग वाडी ६०, रामानाईक तांडा ६२, संगुची वाडी ६५, दाताळा ६७, धर्मापुरी मजरे ६७, दैठणा ६९, आलेगाव ७३, पोखर्णी ७३, उमरगा खो़ ८०, हिप्परगा (शहा) ८४, नारनाळी ९५, कंधारेवाडी ९६ अशी एकूण १७ गाावे पाणंदमुक्त होणार आहेत़\nएका कोटीतून ४६ गावांतील शिल्लक शौचालय बांधकाम करण्यासाठी अग्रीम दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले़, परंतु निधीचे २५०० ते २६०० प्रस्ताव पडून असल्याचे समजते़ त्यांना निधी वितरण कसा होणार हा प्रश्न निर्माण झाला असून लाभार्थ्यांत असंतोष पसरला आहे़\nSwachh Bharat AbhiyanNandedस्वच्छ भारत अभियाननांदेड\nसीमावर्ती प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी बिलोली येथे घेणार बैठक\nनांदेड महापालिकेची केळी मार्केटमधील व्यापाऱ्यांना नोटीस\nश्रीक्षेत्र माहूरगडासाठी १०० कोटींचा निधी मंजूर\nनांदेडात शीख समाजाचे धरणे आंदोलन\nसेल्फीच्या नादात सहस्रकुंड धबधब्यात पडले दोन तरुण; पोहता येत असल्याने बालंबाल बचावले\nनांदेड महापालिकेच्या सभापतींना अपात्र करण्याची मागणी\nअवैध बांधकामावरील कारवाईसाठी कनिष्ठ अभियंत्यांना कंत्राटींची अतिरिक्त कुमक\nनांदेडमध्ये स्वच्छता कामगारांना मिळाले गणवेश\nआरक्षण आंदोलनाला नांदेड जिल्ह्यात धनगर समाजाचा प्रतिसाद\nमुदखेड कृषी उत्पन्न बाजार समिती ची चावी अपक्षाच्या हाती\nसमाजाच्या प्रश्नासाठी एकजुटीची गरज\nनांदेडमध्ये स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दि�� उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pimpri-chinchwad/bulldozers-common-man-house-bjps-building-condonation-pimpri-congress-ncp-allegations/", "date_download": "2018-08-14T14:29:28Z", "digest": "sha1:TNN2FST3LMXBMMRYQY7C5SYE4IRI7BCR", "length": 30985, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bulldozers On Common Man House, Bjp'S Building Condonation; Pimpri Congress-Ncp Allegations | सामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक ��ेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nसामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप\nपिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.\nठळक मुद्देकाही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप यांनी महापालिका प्रशासनास दिले होते पुरावेप्रशासनास हाताशी धरून सत्ताधारी नागरिकांवर करीत आहेत जुलूम : सचिन साठे\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोजर फिरविला जातो. तर, दुसरीकडे कारवाई करण्याची मागणी करुनही भाजप कार्यकर्त्यांच्या अनधिकृत दुकानांवर, घरांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप, शहराध्यक्ष साठे यांनी केला आहे. प्रशासनाच्या या दुटप्पीपणाचा त्यांनी तीव्र निषेध केला.\nपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर शहरात विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या नातेवाईकांच्या बांधकामांवर करवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला जात होता. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जगताप यांनी महापालिका प्रशासनास पुरावे दिले होते. त्यानंतर प्रशासनास कारवाई करणे भाग पडले. नवी सांगवी पाठोपाठ कारवाई सुरू केली. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांचीही चौकशी लावली होती.\nगोरगरिबांच्या घरावर हातोडा, काँग्रेसकडून निषेध\nपिंपळेगुरव, सांगवी परिसरातील भाजप नेते, लोकप्रतिनिधींच्या व्यावसायिक बांधकामांकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांची बांधकामे शाबूत ठेवून सर्वसामान्यांच्या रहिवासी बांधकामावर बुलडोझर फिरविला जात आहे. महापालिका प्रशासन जाणिवपूर्वक या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा, गंभीर आरोप राजकीय पक्षांनी केला आहे. अनधिकृत बांधकामाचे पुरावे दिल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने कारवाईस सुरूवात केली आहे.\nपिंपळे गुरवमधील सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरविला जात आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी लेखी तक्रार करुन, तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊनही पिंपळे निलख विशालनगरमधील बेकायदेशीरपणे उभारलेल्या एका वाईन शॉपवर कारवाई केली जात नाही. हे दुकान भाजपकडून निवडणूक लढविलेल्या एका व्यक्तिच्या मालकीचे असल्यानेच तक्रार करुनही कारवाई होत नसल्याची बाब काँग्रेसने पत्रकार परिषदेत उघडकीस आणली.\nशहराध्यक्ष साठे म्हणाले, की महापालिकेत सुडाचे राजकारण सुरू आहे. प्रशासनास हाताशी धरून सत्ताधारी नागरिकांवर जुलूम करीत आहेत. महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही. केवळ गोरगरिबांच्या घरांवर हातोडा चालवित आहे. विशालनगरमधील एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे बांधकाम करून त्यात वाईन शॉप सुरू केले आहे. तक्रार करूनही महापालिका प्रशासन पाठीशी घालत आहे. प्रशासनाच्या या कारवाईतील दुजाभावाचा आम्ही निषेध करतो.\nshravan hardikarNCPcongressBJPश्रावण हर्डिकरराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसभाजपा\nमहाराष्ट्रातील पाच भाजपा खासदार 'डेंजर झोन'मध्ये; RSS ने बनवली यादी\n'ते पण माझे ठुमके पाहत असतील', भाजपा खासदाराच्या त्या विधानाचा सपना चौधरीनं घेतला समाचार\nआणीबाणी विरोधात भाजपाचा 'काळा दिवस', मोदी-शाह यांचा सहभाग\nराज्यसभेचे उपसभापतीपद विरोधी पक्षाला, भाजपाचा दावा नाही\n'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार'\nरॉबर्ट वाड्रांकडील 'ते' ४२ कोटी प्राप्तिकर खात्याच्या रडारवर; नोटीस पाठवली\nपिंपरी -चिंचवड अधिक बातम्या\nपवनानगर परिसरात सतर्कतेचा इशारा\nटक्केवारीसाठी बसखरेदीचा प्रस्ताव, स्थायी समितीच्या मंजुरीनंतर सर्वसाधारण सभेपुढे सदस्यांचा प्रस्ताव\nमाजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना भाजपाकडून आवतन\nसेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला\nडासांच्या प्रादुर्भावाने धोका, महापालिकेचे दुर्लक्ष\n‘पवना जलवाहिनी’वरून भाजपात राजकारण\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/12/ca03and04nov2017.html", "date_download": "2018-08-14T13:20:37Z", "digest": "sha1:UWWXCVBXCTLYISUIGZNFLLEB2QSMHDTT", "length": 20610, "nlines": 136, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ३ व ४ डिसेंबर २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ३ व ४ डिसेंबर २०१७\nचालू घडामोडी ३ व ४ डिसेंबर २०१७\nसलील पारेख यांची इन्फोसेसच्या CEO पदी नियुक्ती\nभारतातील अग्रगण्य आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसिसने आज सलील एस. पारेख यांची कंपनीच्या मुख्याधिकारी (सीईओ) आणि मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापन संचालक) पदी नियुक्ती केली.\nदोन जानेवारीपासून ते पदभार स्वीकारतील. या नियुक्तीमुळे मुख्याधिकारी पदासाठी सुरु असलेला इन्फोसिसचा शोध संपला आहे.\nसध्या पारेख हे मुळची फ्रान्सची असणारी आयटी कंपनी 'कॅपजेमीनी'चे ग्रुपच्या कार्यकारी बोर्डाचे सदस्य आहेत.\nत्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठातून कंप्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली आहे. तसेच मुंबई आयआयटीमधून अॅरोनॉटिकल इंजिनियरींमध्ये बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.)चे शिक्षण घेतले आहे.\nकंपनीचे सहसंस्थापक असलेले नंदन निलकेणी हेच इन्फोसिसचे अकार्यकारी अध्यक्ष रहातील. कंपनीचे हंगामी मुख्याधिकारी यू. बी. प्रवीण राव यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बढती मिळाली आहे.\nभारताचे माजी सरन्यायाधीश ए. एस. आनंद यांचे निधन\nमाजी भारतीय सरन्यायाधीश (CJI) आदर्श सेन आनंद यांचे नवी दिल्लीत वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.\nआनंद भारताचे २९ वे CJI होते. त्यांनी १० ऑक्टोबर १९९८ ते ३१ ऑक्टोबर २००१ पर्यंत CJI पद सांभाळले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यामध्ये त्यांचे 'द कॉन्सटीट्यूशन ऑफ जम्मू अँड कश्मीर - इट्स डेवलपमेंट अँड कमेंट्स' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.\nभारतीय सरन्यायाधीश (CJI) हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत.\nभारतीय घटनेच्या कलम १४५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम १९६६ अन्वये, CJI सर्व न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणासंबंधी कामकाजाचे वाटप करू शकतात. १९५० साली न्या. एच. जे. कानिया हे प्रथम CJI होते.\nएस. के. चौरसिया आयुध कारखाना मंडळाचे नवे अध्यक्ष\nसुनील कुमार चौरसिया यांची आयुध कारखाना (Ordnance Factories) चे महानिदेशक आणि आयुध कारखाना मंडळ (OFB) चे अध्‍यक्ष या पदांवर नेमणूक करण्यात आली आहे.\nही नवी नियुक्ती १ डिसेंबर २०१७ पासून प्रभावी आहे. OFB देशातील ३९ आयुध कारखान्यांचे संचालन करतात. चौरसिया हे IOFS अधिकारी आहेत.\nराष्ट्रपतींच्या हस्ते नागालँडमध्ये १८ व्या हॉर्नबिल महोत्सवाचा शुभारंभ\nराष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते १ डिसेंबर २०१७ रोजी किसामा गावात नागालँडमधील 'हॉर्नबिल महोत्‍सव २०१७' आणि राज्य स्थापना दिवसनिमित्त कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले आहे.\nदरवर्षी नागालँडमध्ये आयोजित होणारा हॉर्नबिल महोत्‍सव हा संगीत, नृत्‍य आणि पाककृती या क्षेत्रात नगा समुदायाची समृद्ध संस्‍कृती आणि परंपरांचे प्रदर्शन आहे.\nदिया मिर्झा UNEP ची सदभावना दूत\nभारतीय अभिनेत्री दिया मिर्झा हिला भारतासाठी संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ची सद्भावना दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nदिया या नव्या भूमिकेत पर्यावरणसंबंधी मुद्द्यांवर जागृती निर्माण करणार. याशिवाय दिया मिर्झा वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) ची सुद्धा ब्रॅंड अँबेसडर आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा ५ जून १९७२ रोजी स्थापन करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे, जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते. याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.\nआंध्रप्रदेश विधानसभेत 'कापू' जातीला ५% आरक्षण देणारे विधेयक पारित\nआंध्रप्रदेश विधानसभाने राज्य शासनाच्या अखत्यारीत नोकरीमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये 'कापू' जातीला ५% आरक���षण प्रदान करणारा विधेयक मंजूर केला आहे.\nशासनाने एक वेगळी श्रेणी 'फ' बनवून वंचित वर्गांमध्ये जातीला समाविष्ट केले आहे. मात्र केंद्र शासनाने आरक्षणाची ५०% मर्यादा या आरक्षणाने पार केली आहे.\nसहा व्दिशतके करणारा विराट पहिला कर्णधार\nविक्रमामागून विक्रम रचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने ३ डिसेंबर रोजी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सहावे व्दिशतक झळकावून त्याने सर्वाधिक व्दिशतके करणारा कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली.\nश्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने २३८ चेंडूत व्दिशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत २० चौकारांचा समावेश होता.\nविराटने २ डिसेंबर रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशी कारकिर्दीत ५००० धावांचा टप्पा पूर्ण केला होता.\nभारताकडून सर्वाधिक व्दिशतके करण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग (६ व्दिशतके) यांच्या नावावर होता. विराटने यांची बरोबरी केली आहे.\nयाबरोबरच एकपाठोपाठ एक व्दिशतके करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळीने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध २२४ आणि झिंबाब्वेविरुद्ध २२७ धावा केल्या होत्या.\nइराणमधील चाबहार बंदराचे उद्घाटन\nभारताच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या पहिल्या विस्तारित टप्प्याचे ३ डिसेंबर रोजी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.\nया बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ ८० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे.\nउद्घाटनाच्या कार्यक्रमाला इराण, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्यासह अन्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या वतीने सागरी वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री पोन राधाकृष्णन हे उपस्थित होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये इराणला दिलेल्या भेटीत भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क विकसित करण्याचा त्रिपक्षीय करार करण्यात आला. त्यानुसार भारत इराणला चाबहार बंदर विकसित करण्यास मदत करणार आहे.\nतसेच इराणमधून पुढे अफगाणिस्तानमधील झरंज आणि देलारामम��र्गे थेट काबुलपर्यंत रस्ता व रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. याशिवाय चाबहारच्यापुढे मध्य आशियातील देश आणि थेट रशियाशी संपर्क साधण्याची योजना आहे.\nभारत आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेचा पुन्हा एकदा सदस्य\nआंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) परिषदेमध्ये भारत 'श्रेणी-ब' अंतर्गत पुन्हा एकदा निवडून आले आहे. परिषदेच्या सभासद जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारताला १४४ मते प्राप्त झालीत, तर सर्वाधिक मते जर्मनीला (१४६) प्राप्त झाली आहेत.\nपरिषदेत निवडून आलेल्या अन्य देशांमध्ये ऑस्ट्रेलियाला (१४३), फ्रान्स (१४०), कॅनडा (१३८), स्पेन (१३७), ब्राझील (१३१), स्वीडन (१२९), नेदरलँड (१२४) आणि संयुक्त अरब अमीरात (११५) यांचा समावेश आहे.\nआंतरराष्ट्रीय सागरी संघटना (International Maritime Organization -IMO) ही १९८२ सालापर्यंत आंतरसरकारी सागरी सल्लागार संघटना (IMCO) म्हणून ओळखली जात होती.\nIMO हे जलवाहतुकीचे नियमन करण्यासाठी त्यासंबंधी सर्व बाबी हाताळण्यासाठी जबाबदार असलेली संयुक्त राष्ट्रसंघाचे एक विशेष विभाग आहे.\nIMO ची स्थापना IMCO म्हणून १९४८ साली करण्यात आली आणि ते १९५९ साली प्रभावी झाले. IMO चे लंडन (ब्रिटन) मध्ये मुख्यालय आहे. IMO मध्ये १७२ सदस्य राष्ट्र आणि तीन सहकारी सदस्य आहेत. भारत प्रारंभीक सदस्यच्या रूपात (सन १९८३ आणि सन १९८४ वगळता) सन १९५९ सालापासून IMO चा सदस्य आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%AE_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T13:15:51Z", "digest": "sha1:UNXTUZ6HRSEJC3CXBR57WSRCJJKYI3QT", "length": 21387, "nlines": 741, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जानेवारी ८ - विकिपीडिया", "raw_content": "\n(८ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< जानेवारी २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n२ ३ ४ ५ ६ ७ ८\n९ १० ११ १२ १३ १४ १५\n१६ १७ १८ १९ २० २१ २२\n२३ २४ २५ २६ २७ २८ २९\nजानेवारी ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८ वा किंवा लीप वर्षात ८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.\n१८८० - सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.\n१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.\n१९०४ - पोप दहावा पायस याने चर्चमध्ये आखूड झगे घालून येण्यास बंदी घातली.\n१९०८ - बालवीर चळवळीस प्रारंभ\n१९४० - दुसरे महायुद्ध–ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.\n१९४७ - जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.\n१९५७ - गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात पडून होते.\n१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.\n१९७१ : 'स्वतंत्र बांगलादेश जाहीर केल्याच्या गुन्ह्याखाली' अटक झालेल्या शेख मुजिबूर रहमान यांची तुरुंगातून मुक्तता.\n२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.\n२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.\n२००४ - आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.\n२००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.\n२००६ - ग्रीसच्या कायथिरा बेटा��वळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.\n१८५१- कृषी, आरोग्य, देशी कारागिरीवर पुस्तके लिहिणारे बाळकृष्ण आत्माराम उर्फ भाऊसाहेब गुप्ते\n१९०१- युद्ध आणि लष्करविषयक ग्रंथकार यशवंत श्रीधर परांजपे\n१९०२ - जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९०४ - डॉ. मनोहर गोपाळ गुप्ते, समाजसेवक.\n१९०९ - ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका.\n१९१३ - डेनिस स्मिथ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\n१९२३ - जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९२४ - गीता मुखर्जी, स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य\n१९२५ - राकेश मोहन, हिंदी नाटककार\n१९२६ - केलुचरण महापात्रा, ओडिसी नर्तक\n१९२९ - सईद जाफरी, हिंदी व इंग्लिश अभिनेता.\n१९३६ - ज्योतिंद्रनाथ दिक्षीत, भारताचे परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\n१९३९ - नंदा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n१९४२ - जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान.\n१९४२ - स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.\n१९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.\n१९४७ - इेविहड बॉविए\n१९४९ - लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९५१ - केनी अँथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान.\n१९६१ - शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९६५ - चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७५- संगीत दिग्दर्शक हॅरीस जयराज\n४८२ - संत सेव्हेर्नियस.\n११०० - प्रतिपोप क्लेमेंट तिसरा.\n११०७ - एडगर, स्कॉटलंडचा राजा.\n११९८ - पोप सेलेस्टीन तिसरा.\n१३२४ - मार्को पोलो, इटालियन शोधक.\n१६४२ - गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१८८४ - केशव चंद्र सेन, ब्राम्हो समाजचे नेते.\n१९३४- अध्यात्मविषयक ग्रंथांचे लेखक परशुराम गोविंद चिंचाळकर\n१९४१ - लॉर्ड बेडन-पॉवेल, स्काउट चळवळीचे स्थापक.\n१९६६ - बिमल रॉय, हिंदी चित्रपट दिग्दर्शक\n१९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली\n१९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत.गांधीवादी कार्यकर्तो सर्वोद्यी विचारवंत आचार्य\n१९७३ - ना.भि. परुळेकर, दैनिक सकाळचे स्थापक\n१९७६ - चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान.\n१९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय\n१९९१ - भास्कर धोंडो कर्वे, कर्वे समाज संस्थेचे संस्थापक.\n१९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे, आनंद मासिकाचे संपादक.\n१९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती\n१९९५ - मधू लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी.\n१९९६ - फ्रांस्वा मित्तरॉँ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.\n२००३ - राजभाऊ एस. माने, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते.\n२०१८-आमीर खानच्या 'लगान' चित्रपट ईश्‍वर काकांची अविस्मरणीय भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे दीर्घ आजारने जयपूर येथे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.\nबीबीसी न्यूजवर जानेवारी ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - (जानेवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट १३, इ.स. २०१८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१८ रोजी ०२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T14:19:41Z", "digest": "sha1:GDFOESQBH7I3KC62X4EVGX257A4VKWGG", "length": 3818, "nlines": 67, "source_domain": "palakneeti.org", "title": "पालकनीती कशासाठी? | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nपालकत्व हा जिव्हाळ्याचा असला तरी दुर्लक्षित विषय आहे. सभोवतीच्या जगातल्या प्रत्येक लहान मुलाला समजदार पालकपण मिळावं ही आपली जबाबदारीच असते. यासाठी सामान्यपणे कुणी शिक्षण घेत नाहीत की त्यासाठी कुठले नियम कायदे असत नाहीत. आपल्या धारणांवर विचार करत त्यांना अनुभव अभ्यासाची आणि विवेकाची जोड देऊन आपली पालकनीती तयार होणार असते, ह्या प्रयत्नात आपल्या सोबतीला असेल पालकनीती परिवार.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/barshi-taluka-police-station-starts-113139", "date_download": "2018-08-14T13:34:19Z", "digest": "sha1:LLVG7USAEWI2TE4QWRNUDOMQ2ZFUFF4X", "length": 17755, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Barshi Taluka police station starts बार्शी तालुका पोलिस ठाणे उद्यापासून होणार सुरू | eSakal", "raw_content": "\nबार्शी तालुका पोलिस ठाणे उद्यापासून होणार सुरू\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nबार्शी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत या गावांचा समावेश......\nपांगरी पोलिस ठाण्याचे हद्दीतील शेलगाव (मा), जामगाव (आ), भोयरे, ताडसौदणे, वानेवाडी, शेलगाव (व्हळे), गाडेगाव, कांदलगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, उंबरगे, बावी(आ), तावडी, आरनगाव, बाभुळगाव, आगळगाव, कुसळंब, धोत्रे, बोरगाव, चारे, चुंब, धामनगाव, धानोरे, कोरेगाव, पाथरी, खडकोणी, धनगरवाडी, भानसळे, देवगाव(मा), पिंपळगाव (धस), काटेगाव ही गावे तर वैराग व बार्शी शहर पोलिस ठाण्याचे हद्दीतील खांडवी, अलिपुर, शेंद्री, गाताचीवाडी, उपळाई ठोंगे, वांगरवाडी, कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे, दडसिंगे, सौदरे, फपाळवाडी, लक्ष्याची वाडी, तावरवाडी, भोईंजे, श्रीपतपिंपरी, गोडसेवाडी, कोरफळे, मालवंडी, गुळपोळी, तुर्क पिंपरी, सुर्डी, उंडेगाव, रस्तापुर, पानगाव, नागोबाची वाडी या गावांचा नव्याने स्थापन होणा-या पोलिस ठाण्यात समावेश होणार आहे.\nबार्शी : मागील अनेक वर्ष पासून मागणे असलेले व मंजुरी मिळून ही उद्गघटनाच्या प्रतीक्षेत असलेले बार्शी तालुका पोलिस ठाणे अखेर १ मे पासून सुरू होणार आहे. बार्शी शहराच्या कडेने असलेल्या गावातील लोकांची हेळसांड बंद होणार असून पोलिसांवरील कामाचा ताणही हलका होणार आहे.\nबार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या शुभारंभ मंगळवारी महाराष्ट्र दिनी होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून बार्शी शहराच्या जवळपास असलेल्या ग्रामीण भागातील लोकांची सोया व्हावी म्हणून या नव्या पोलीस स्टेशनची मागणी करण्यात येत होती. सध्या बार्शी तालुक्यात वैराग पोलीस स्टेशन, पांगरी पोलीस स्टेशन व बार्शी शहर पोलीस स्टेशन कार्यरत आहे. बार्शी तालुक्यात १३८ गाव असून यातील उत्तर बार्शी तालुक्यातील सर्व गाव पांगरी पोलीस स्टेशनला तर दक्षिण बार्शी तालुक्यातील गाव वैराग पोलीस स्���ेशन ला जोडलेली होती. या मुळे एखाद्या गावात काही वाद-भांडण झाले अथवा पोलीस स्टेशन मधील इतर कामसाठी बार्शी शहरापासून जवळ असल्या गावांना बार्शी वरून संमधीत पोलीस स्टेशनला जावं लागत असे. पोलिसांची तात्काळ मदत लागत असताना लांबच्या अंतरामुळे वेळेत मदत पोहोचवणे अवघड होतं असे. त्यामुळे नव्या बार्शी तालुका पोलीस स्टेशनची मागणी होती.\nबार्शी शहरातील जुन्या शहर पोलिस ठाण्याच्या ईमारतीमध्ये नुतन पोलिस ठाणे होत आहे. पोलिस ठाण्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दोन दिवसा पासून नव्या पोलीस स्टेशनचे त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. कागदोपत्री कामकाज १ मे पासून सूरी होणार आहे. याचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते, जिल्हा पोलिस प्रमुख विरेश प्रभु यांच्यासह ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.\nनुतन तालुका पोलिस ठाण्यासाठी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, ९ एएसआय,१६ हवालदार,१६ नाईक व २१ पोलिस शिपाई अशी अधिकारी व कर्मचारी मिळून ६५ कर्मचारी संख्या निश्चित करण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी, वैराग व बार्शी शहर पोलिस ठाण्याचे हद्दीतील गावांची विभागणी करून नव्याने तालुका पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. नुतन बार्शी तालुका पोलिस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांच्या कार्यकाळात होत असून पहिले अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र खांडेकर व पोलिस उपनिरीक्षक म्हणून ज्ञानेश्वर बेंद्रे यांना कामकाज पहाण्याची संधी मिळाली आहे.\nबार्शी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत या गावांचा समावेश......\nपांगरी पोलिस ठाण्याचे हद्दीतील शेलगाव (मा), जामगाव (आ), भोयरे, ताडसौदणे, वानेवाडी, शेलगाव (व्हळे), गाडेगाव, कांदलगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, उंबरगे, बावी(आ), तावडी, आरनगाव, बाभुळगाव, आगळगाव, कुसळंब, धोत्रे, बोरगाव, चारे, चुंब, धामनगाव, धानोरे, कोरेगाव, पाथरी, खडकोणी, धनगरवाडी, भानसळे, देवगाव(मा), पिंपळगाव (धस), काटेगाव ही गावे तर वैराग व बार्शी शहर पोलिस ठाण्याचे हद्दीतील खांडवी, अलिपुर, शेंद्री, गाताचीवाडी, उपळाई ठोंगे, वांगरवाडी, कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे, दडसिंगे, सौदरे, फपाळवाडी, लक्ष्याची वाडी, तावरवाडी, भोईंजे, श्रीपतपिंपरी, गोडसेवाडी, कोरफळे, मालवंडी, गुळपोळी, तुर्क पिंपरी, सुर्डी, उंडेगाव, रस्तापुर, पानगाव, नागोबाची वाडी या गावांचा नव्याने स्थापन होणा-या पोलिस ठाण्यात समावेश होणार आहे.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/avit-bagale-write-navika-sagar-parikrama-article-saptarang-119542", "date_download": "2018-08-14T13:33:43Z", "digest": "sha1:CO6RPJVOTAPKT3DIOSZLBUPEKOXTTSI4", "length": 41012, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "avit bagale write navika sagar parikrama article in saptarang 'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे) | eSakal", "raw_content": "\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\nरविवार, 27 मे 2018\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्‍वप्रदक्षिणा पूर्ण केली. तब्बल साडेसात महिने चाललेली आणि अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असलेली ही आगळीवेगळी मोहीम. ती नेमकी कशी होती, प्रवासात कोणते अडथळे आले, कोणते अनुभव मिळाले, या मोहिमेचं वैशिष्ट्य काय आदी गोष्टींचा वेध.\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्‍वप्रदक्षिणा पूर्ण केली. तब्बल साडेसात महिने चाललेली आणि अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असलेली ही आगळीवेगळी मोहीम. ती नेमकी कशी होती, प्रवासात कोणते अडथळे आले, कोणते अनुभव मिळाले, या मोहिमेचं वैशिष्ट्य काय आदी गोष्टींचा वेध.\nअथांग पसरलेला सागर, क्षितिजाचा पत्ता नाही. जलसफर कधी संपणार हे सांगता येत नाही. सोबतीला केवळ दूरवर पसरलेला महासागर एके महासागर, सहा जणींत मिळून संवाद तो किती साधायचा हा प्रश्‍न. अशा वातावरणात तब्बल साडेसात महिने वावरणं केवळ अशक्‍य असं वाटू शकतं; मात्र या अशा वातावरणावर मनोधैर्यानं मात करत नौदलाच्या सहा साहसी महिला अधिकाऱ्यांनी विक्रम केला. केवळ महिलांनीच शिडाच्या नौकेतून जगाला गवसणी घालण्याचा हा विक्रम. गोव्यातून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरवात झालेल्या या त्यांच्या जगप्रवासाची समाप्तीही गोव्यातच नुकतीच (ता.21 मे) झाली. नौकेचं सुकाणू मॉरिशसजवळ नादुरुस्त झाल्यानं या सांगतेला महिनाभराचा विलंब झाला, तरी जग सागरी मार्गानं पादाक्रांत केलं हा आनंद या महिला अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरून तसूभरही कमी झालेला नव्हता. \"नाविका सागर परिक्रमा' असं या मोहिमेचं नाव. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, पी. स्वाती; तसंच लेफ्टनंट एस. विजयादेवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता या अधिकाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग होता.\nया साऱ्याची बीजं कमांडर (निवृत्त) दिलीप दोंदे याच्या सागरी परिक्रमेत आहेत. दोंदे यांनी एकट्यानं जागतिक जलसफर केली. त्यांनी निसर्गाची कडवी आव्हानं पेलली आणि त्यांच्यावर मात करत \"एकट्यानं जलसफर करणारा पहिला भारतीय' या विक्रमावर आपलं नाव कोरलं. त्याच वेळी महिलांनी असा विक्रम केलेला नसल्याचं समोर आलं. सरकारी पातळीवर नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांना या म���हिमेवर पाठवण्याचा कार्यक्रम आकाराला आला आणि \"नाविका सागरी परिक्रमे'चा जन्म झाला. दोंदे यांनी या महिलांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि सुरवातीचं प्रशिक्षणही दिलं. या मोहिमेसाठी मानसिकदृष्ट्या कणखर अशा महिला अधिकाऱ्यांचा शोध महत्त्वाचा होता. एरवीच्या जीवनात सागराशी संपर्क न आलेल्या; पण नौदल अधिकारी म्हणून दर्यावर्दीपणाची आवड जोपासणाऱ्या सहा अधिकाऱ्यांना निवडण्यात आलं. त्यांना खडतर असं प्रशिक्षण देण्यात आलं. हे करण्यासाठी नौदलानं निवड केली ती नौकानयनात आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारे कॅप्टन अतुल सिन्हा यांची. त्यांनी सुरवातीला या नौकेतून या महिला अधिकाऱ्यांना विशाखापट्टणम ते गोवा अशी पहिली सफर करायला लावली. चेन्नई, कोची, कारवारमार्गे ही जलसफर केल्यावर या महिलांना आपण एकट्यानं जलप्रवास करू शकतो, याचा आत्मविश्‍वास आला. भारत ते मॉरिशस आणि परत असा जलप्रवास त्यांनी 2016 आणि 2017 मध्ये केला. गोवा ते केपटाऊन आणि परत असा जलप्रवास केल्यावर \"होय आम्ही जग प्रवास करण्यासाठी सिद्ध आहोत,' अशी भावना बळकट झाली आणि त्यांनी ती मोहीम आनंदानं स्वीकारलीही. याचदरम्यान केप टाऊन ते रिओ या नौकानयन स्पर्धेतही हा चमू कॅप्टन सिन्हा यांच्यासह सहभागी झाला होता. \"म्हादई' आणि \"तारिणी' या दोन्ही शिडाच्या नौकांवरून वीस हजार सागरी मैलाचा प्रवास या चमूनं मोहिमेवर निघण्याआधी केला होता. यावरून त्यांची तयारी किती होती याची कल्पना येऊ शकेल.\nया साऱ्या तयारीनिशी या मोहिमेची गोव्यातून सुरवात झाली होती. या तयारीमुळं येणाऱ्या आव्हानांची कल्पनाही या चमूला आली. दरम्यानच्या काळात जागतिक पातळीवरच्या काही नौकानयन स्पर्धांतही या चमूनं \"तारिणी' नौकेसह भाग घेतला. त्यामुळं \"तारिणी' आणि या महिला अधिकारी यांचं एक पक्कं समीकरण आकाराला आलं. एवढं सगळं झाल्यावर ही आगळीवेगळी मोहीम सुरू झाली. यामुळं महिलांना साहस करण्यासाठी आणखी एक क्षेत्र या निमित्तानं खुलं झालं.\n\"तारिणी' या शिडाच्या नौकेतून या महिला अधिकाऱ्यांनी तब्बल 21 हजार 600 सागरी मैलांचा प्रवास केला. त्यांनी फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया), लिट्टलेटन (न्यूझिलंड), पोर्ट स्टेनले (फाल्कलॅंड), केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) आणि मॉरिशस इथं थांबे घेतले. या प्रवासात त्यांनी पाच देशांना भेटी दिल्या, सहा खंड पार केल���, तीन महासागर ओलांडले. पृथ्वीची तीन निमुळती भूशिरं पार केली, तर विषृववृत्त दोन वेळा पार केले. या मोहिमेमध्ये सागरी पर्यावरणाचा अभ्यास आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं सागरी पाण्याचे नमुने त्यांनी गोळा केले. जलसफरीतल्या ऊर्जेची सारी गरज त्यांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून भागवली हे जास्त महत्त्वाचं.\nगोव्यातून सुरू झालेल्या या सागरी मोहिमेचा पहिला मुक्काम ऑस्ट्रेलियातल्या फ्रेमेंटल इथं होता. तिथं पोचण्यासाठी 44 दिवसांचा प्रवास या चमूनं केला. 23 ऑक्‍टोबर 2017 रोजी ही नौका फ्रेमेंटल इथं पोचली. तिथून पुढचा प्रवास 5 नोव्हेंबरला सुरू करण्यापूर्वी \"तारिणी'च्या चमूनं पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर केरी सॅंडर्सन, उपमहापौर इन्ग्रीड वाल्थम आदींच्या सदिच्छा भेटी घेतल्या. पाठीच्या मणक्‍यांवर प्रभावी उपचार करणारे ऍलन मॅकेसीम यांनाही त्यांना भेटता आलं. गेल्या वर्षीचा \"ऑस्ट्रेलियन ऑफ इयर' हा पुरस्कार मिळवणारे हे वैद्यकीय तज्ज्ञ. नौकानयनाविषयी जागृती करण्यासाठी- विशेषतः विद्यार्थ्यांसोबतच्या संवादावर या चमूचा भर होता.\nफ्रेमेंटल इथून निघालेल्या या नौकेनं 10 नोव्हेंबरला केपलिवून ओलांडलं. जागतिक परिक्रमा केली असं मानण्यासाठी किमान तीन \"केप' ओलांडणं गरजेचं असतं. अनेक निकषांपैकी तो एक निकष आहे, त्यामुळं पहिला टप्पा पार केल्याचा आनंद चमूच्या चेहऱ्यावर 10 नोव्हेंबरला होता. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पश्‍चिम किनारपट्टीवर असलेलं हे निमुळतं टोक ओलांडून नंतर नौकेनं पूर्वेकडं प्रवास सुरू केला. दक्षिण तास्मानियापर्यंत ही नौका पोचायला पुढचे 24 दिवस लागले. ताशी 25 किलोमीटर वेगानं वाहणारं वारे मिळाल्यानं नौका 29 नोव्हेंबर रोजी लिटेल्टन बंदरात (न्यूझिलंड) विसावू शकली. तिथून 12 डिसेंबरला त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला.\nपृथ्वीचं पूर्व आणि पश्‍चिम गोलार्धात विभाजन करणारी \"आंतरराष्ट्रीय तारीख रेषा' \"तारिणी'नं 15 डिसेंबरला ओलांडली. लंडनलगतच्या ग्रीनविचजवळ ही रेषा आहे. त्यानंतरचा नौकेचा प्रवास मात्र खडतर होता. प्रशांत महासागरात खराब हवामान आणि वादळी वाऱ्यांचा सामना या सहा साहसी महिला नौदल अधिकाऱ्यांना करावा लागला. अफाट महासागरात ठिपक्‍याएवढी ही नौका फेकली जाते की काय अशी परिस्थिती अनेक वेळा उद्‌भवली; मात्र वाऱ्याच्या दिशेचं व्यवस्थापन करून त्यांनी वेळ निभावून नेली. प्रशांत महासागरात ही नौका 41 दिवस होती. अत्यंत थंड असं हवामान असलेल्या या भागात ताशी साठ किलोमीटर वेगानं वारे वाहत होते. जोडीला सहा मीटरपर्यंत उसळणाऱ्या लाटा होत्या. मात्र, समुद्रदुर्गांनी त्यावर मात केली.\nनौकेनं 19 जानेवारीला केपहॉर्न ओलांडलं. \"केपहॉर्न' हे तियरा दे फिगो आर्चिपिलागो बेटाच्या जवळ आहे. दक्षिण अमेरिकेत हा भाग येतो. प्रशांत आणि अटलांटिक महासागरांचं मिलन इथंच होते. तिथून पुढं प्रवास करत नौका 22 जानेवारीला पोर्ट स्टॅन्ले (फाल्कलॅंड बेटं) इथं पोचली. या मुक्कामात \"तारिणी'वर गव्हर्नर निंगेल फिलिप्स आणि त्यांच्या पत्नी एमा फिलिप्स यांनी भेट दिली. हॉकीचा संघ आणि स्थानिकांनीही नौकेला भेट देऊन पाहणी केली. \"तारिणी'वरच्या चमूनं दरम्यानच्या काळात ब्रिटिश सैन्याशीही संवाद साधला. शाळांना आणि महिला संघटनांच्या कार्यालयांना भेटी दिल्या. तिथून आफ्रिकेच्या दिशेनं 4 फेब्रुवारीला त्यांनी प्रवास सुरू केला.\n\"तारिणी' 2 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनला पोचली. तिथं मोठी देखभाल, दुरूस्ती करण्यात आली. या दरम्यान केपटाऊनच्या महापौर पॅट्रीसिया डे लिली आणि प्रत्येक महासागरात सर्वांत जास्त अंतर पोहण्याचा विक्रम केलेले लेविस पुग यांच्याशी महिला अधिकाऱ्यांनी संवाद साधला. स्थानिक रेडिओवरच्या कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या आणि पत्रकारांशीही वार्तालाप केला. तिथून 14 मार्चला परतीचा प्रवास सुरू करून दोन दिवसांतच \"केप ऑफ गुड होप' त्यांनी ओलांडलं.\nनौकेची जलसफर केपटाऊनपर्यंत सुरळीत झाली होती. तिथून पुढं निघाल्यावर मात्र काही दिवसांतच खराब वातावरण आणि खवळलेला समुद्र यांचा सामना त्यांना करावा लागला. याचा फटका सुकाणू यंत्रणेला बसला. मात्र आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं याचं प्रशिक्षण आधीच झालेलं असल्यानं नौका हाकण्यासाठी अनोख्या पद्धतीचा अवलंब करत या महिला अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत नौका मॉरिशसकडं वळवली. पूर्वीच्या नियोजित मार्गात मॉरिशसचा थांबा नव्हता; मात्र सुकाणू दुरूस्तीसाठी त्यांनी थांबा घेण्याचं ठरवलं. मॉरिशसच्या पोर्ट लुईसमध्ये 18 एप्रिलला नौकेनं नांगर टाकला. तिथून 26 एप्रिलला त्यांनी गोव्याकडं प्रयाण सुरू केलं; पण वाटेत वाऱ्याची साथ न मिळाल्यानं त्यांचा प्रवास लांबला. अखेरीस 20 मे रोजी नौका गोव्यात पोचली.\n\"आयएनएसव्ही तारिणी' या नौकेवरून यशस्वीपणे विश्वप्रदक्षिणा करणाऱ्या भारतीय नौदलातल्या या सहा अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान या अधिकाऱ्यांनी आपल्या मोहिमेशी संबंधित विविध पैलू, मोहिमेची तयारी, प्रशिक्षण आणि मोहिमेदरम्यान आलेल्या अनुभवांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. या मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी या महिला अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रवासाचे अनोखे अनुभव शब्दबद्ध करून इतरांपर्यंत पोचवावेत, असं मोदी यांनी आवर्जून सांगितलं.\nलक्ष्य एकटीनं गवसणी घालण्याचं\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेची मोठी चर्चा सुरू असली, तरी त्यात सहा महिला नौदल अधिकारी सहभागी झाल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकीला आता एकटीनं जागतिक जलसफर करण्याचं स्वप्न खुणावू लागलं आहे. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांची या चमूनं भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी हे स्वप्न बोलून दाखवलं. त्यांचेच या क्षेत्रातले गुरू कमांडर (निवृत्त) दिलीप दोंदे यांच्या यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं त्यांचं ध्येय आहे. निसर्गावर मात करून ही जलसफर यशस्वीपणे पूर्ण करणं तसं अवघड आहे; पण या यशस्वी सागरी दौऱ्यामुळं ते यश पादाक्रांत करणं बाकी आहे, याची जाणीव या महिला अधिकाऱ्यांना झाली हेही नसे थोडके\nस्वप्न साकार झालं ः एस. विजयादेवी\nलेफ्टनंट एस. विजयादेवी या मणिपूरच्या. नौदलाच्या सेवेत येईपर्यंत सागराचा तसा अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. \"\"तब्बल आठ महिने आम्ही सागरात होतो, हे आता खरंच स्वप्नवत वाटत आहे,'' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. \"\"सेवा निवड मंडळानं सुरवातीला भोपाळ इथं मुलाखतीसाठी बोलावलं, तेव्हा माझी आई मला या मोहिमेसाठी पाठवायला तयार नव्हती. मात्र, ही संधी घ्यावी असं मला वाटत होतं. मी ती घेतली आणि माझा निर्णय योग्य होता, हे आज सिद्ध झालं,'' असं त्या सांगत होत्या. त्या म्हणाल्या ः \"\"निसर्गाचं आव्हान मोठं होतं. कुठं जराही वारा नसायचा, तर कुठं सोसाट्याचा. वाऱ्याचा वेग कधी कमी-जास्त होईल, हे सांगता यायचं नाही. उसळणाऱ्या मोठ्या लाटांशी अनेकदा सामना करावा लागला. एकदा तर सुक��णूवरची सहकारी वाहून जाते की काय अशी परिस्थिती होती; मात्र ती त्यातून बचावली. तेव्हा नौकेच्या आत असलेल्या सहकारी एकमेकींना आपटल्या. नौकेत पाणी शिरल्यानं कपडे भिजले. साहित्य अस्ताव्यस्त पडलं. कपडे सुकवण्यासाठी अन्य पर्याय नव्हता, त्यामुळं स्टोव्ह पेटवावा लागला. या मोहिमेदरम्यान घरापासून दूर राहिल्याचं भावनिकदृष्ट्या कसोटीचा काळ होता; मात्र त्या भावना आम्ही जाणवू दिल्या नाहीत. कर्तव्याला आधी प्राधान्य दिलं.''\n\"तारिणी' नौका प्रशांत महासागरात मार्गक्रमण करत असताना एके ठिकाणी वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला. ताशी 120 किलोमीटर वेगानं वारे वाहू लागले. त्यामुळं तब्बल ऐंशी मीटरपर्यंत उंच अशा लाटा उसळू लागल्या. या लाटांवर हेलकावे खात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची परिस्थितीत इंच इंच नौका पुढं नेण्याचा प्रयत्न या चमूनं सुरू ठेवला. तो खडतर टप्पा ओलांडायला तब्बल नव्वद तास लागले, यावरून ती परिस्थिती किती कठीण होती, हे लक्षात येते.\nसहा अधिकाऱ्यांच्या या चमूच्या मनात मोहिमेचे 194 दिवस कायम घर करून राहणार आहेत. गोव्यातून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी 10 सप्टेंबर 2017 रोजी या मोहिमेस सुरवात करून दिली होती. त्यावेळी पणजीलगतच्या वेरे या गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेही उपस्थित होते. आता 21 मे रोजी संरक्षणमंत्र्यांनीच या चमूचं स्वागत केलं. आता या चमूला विश्रांतीच्या कालावधीसाठी कुटुंबीयांकडं जाण्याची मुभा मिळाली असली, तरी ते 194 दिवस आगामी काळात त्यांच्या चर्चेतले विषय असतील, हे काही वेगळं सांगायची गरज नाही.\n\"म्हादई' आणि \"तारिणी' या शिडाच्या नौकांतलं साम्य म्हणजे दोन्ही नौकांनी जगसफर पूर्ण केली आहे. दुसरं म्हणजे या दोन्ही नौकांची बांधणी गोव्यातल्या दिवाडी या बेटावर असलेल्या \"ऍक्वारीयस शिपयार्ड'मध्ये झाली आहे. \"म्हादई'ची बांधणी कमांडर (निवृत्त) दिलीप दोंदे यांच्या दैनंदिन पाहणीखाली झाली होती. \"तारिणी'ची बांधणी करताना \"म्हादई'च्या बांधणीचा अनुभव गाठीशी असल्यानं शिपयार्डनं ते आव्हान पेललं. खास प्रकारचे लाकूड आणि फायबरग्लास वापरून या नौकांची बांधणी करण्यात आली आहे. \"तारिणी'वर उपग्रह संदेशवहन यंत्रणा असल्यानं तिच्यावरचा चमू सतत नौदलाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्कात होता. 65 फूट लांब आणि 25 फूट उंच अशी ही नौका आहे.\nदेशातल्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी म्हणून या मोहिमेची संकल्पना आकाराला आली होती. मोहिमेच्या सांगतेनंतर महिला अधिकाऱ्यांचा यथोचित गौरव झाला. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते गेल्या वर्षीचा \"नारी शक्ती पुरस्कार' या महिला अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nअस्वस्थ भारतीय प्रवाशाला मदत करण्यास पाकचा नकार\nनवी दिल्ली : तुर्की विमान प्रवासादरम्यान एका भारतीय प्रवाशाला विमानात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर वैमानिकाने पाकिस्तानच्या लाहोर...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2010/02/mouth-art-pencil-drawings-by-doug.html", "date_download": "2018-08-14T14:19:10Z", "digest": "sha1:AIL3IEKUNWEWHRO7SR7PW56U2ODWGNP2", "length": 10081, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Mouth Art - Pencil Drawings by Doug Landis - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nदुर्दम्य ईच्छाशक्ती आणि प्रचंड जिद्द हे दोन गुण अंगी असतील तर माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कीतीही कठीण प्रसंग आ���ि विपरीत परीस्थीती ओढवीली तरी देखील या दोन गुणांच्या सहाय्याने त्यावर मात करुन अंतीमतः यशस्वी होता येते हे आपल्या कर्तुत्वाने सिद्ध करणार्‍या एका व्यक्ती बद्द्ल आज मी वाचकांना माहिती देणार आहे.\nडाउग लँडीस असे नाव असलेली ही व्यक्ती एक चित्रकार आहे. डाउग रेखाचित्रे काढतो म्हणजे Pencil sketching करतो. मात्र पेन्सील हातात न धरता डाउग तोंडाने चित्रे काढतो.\nलहानपणी शाळेमध्ये कुस्ती खेळत असताना आलेला अर्धांगवायुच्या झटक्यामुळे डाउगचे मानेपासुन खालचे पुर्ण शरीर लुळे झाले आहे. त्यामुळे त्याला ईतर सामान्य माणसांप्रमाणे हात, बोटे, पाय वापरता येत नाहीत. या अपघातानंतर डाउगला टीव्ही पाहण्याखेरीज काहीच शक्य नव्हते. सतत टीव्ही पाहण्याच्या त्याच्या सवयीमुळे चिंतीत झालेल्या डाउगच्या भावाने त्याला पेन्सील तोंडात धरुन चित्रे काढण्यास सांगीतले.\nयापुर्वी कधीच चित्रे काढलेली नसल्याने आणि मुळातच चित्रकलेची आवड नसल्याने डाउगला सुरुवातीला खुप अडचणी आल्या. मात्र अतीशय प्रयत्नपुर्वक सतत केलेल्या सरावामुळे डाउगला हळुहळु चित्रकला जमत गेली. एवढ्यावरच डाउग थांबला नाही तर त्याने स्वतःची अशी एक शैली निर्माण केली.\nचित्रकलेमध्ये प्रगती करणार्‍या डाउगने सोबतीने आपले शिक्षणही पुर्ण केले. त्याने ग्राफीक आर्टस मध्ये B.A. आणि मोशन ग्राफिक्समध्ये M.F.A (Masters in Fine Arts) ही पदवी मिळवीली आहे.\n\"नाहीश्या होणार्‍या प्राण्यांच्या जाती\" या विषयावर काढलेली त्याची चित्रे विशेष गाजली. या चित्रांमध्ये डाउगने प्राण्यांच्या शरीराचा काही भाग विरळ होताना दाखवीला आहे. यामुळे या प्राण्यांच्या प्रजातींना लोप होण्याचा धोका आहे हा विचार प्रभावीपणे पाहणार्‍यांच्या मनावर नोंदला जातो.\nडाउग लँडीसबद्दल अधिक माहीती मिळवीण्यासाठी आणि त्याची चित्रे पाहण्यासाठी त्याच्या www.mouthart.com या वेबसाईटला भेट द्या.\nमित्रांनो, डाउग लँडीस सारखीच इतर अनेक उदाहरणे देता येतील. त्यापैकी काही जगप्रसीद्ध व्यक्ती असतील तर काही तुमच्याच आजुबाजुला वावरणार्‍या मंडळींपैकी असतील. देवाने सर्वांनाच काही न काही अडचणी, आव्हाने दीलेली असतात. या अडचणी मुळातच आपली जडणघडण होण्यासाठी, अनुभवाच्या मुशीत तावुनसुलाखुन बाहेर पडण्यासाठी दीलेल्या असतात. म्हणुनच समोर आलेल्या अडचणींचा जितका फायदा घेता येईल तितका घ्या. आपल्यापेक्षाही कठीण परीस्थीतीत जगणार्‍या आणि तरीही हसत जगणार्‍या आसपासच्या अनेक लोकांना शोधा, त्यांना आपले गुरु बनवा आणि त्यांच्याप्रमाणेच जगण्याचा प्रयत्न करा.\nजाता जाता मला मिळालेल्या एका SMS मधील ही एक ओळ सांगतो,\n\"मला माझ्या मनासारखे बुट मिळाले नाहीत म्हणुन मी भर रस्त्यात रडत होतो. तेव्हा मला एक मुलगा दीसला ज्याला मुळात पायच नव्हते आणि तरीही तो हसत होता\".\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-st-bus-station-garbage-fire-110642", "date_download": "2018-08-14T13:39:34Z", "digest": "sha1:RPMKR2D2PIVZVEKCBAWWGLIEK6N7KWD2", "length": 12798, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad st bus station garbage fire मध्यवर्ती बसस्थानकासमोर कचऱ्याचा आगडोंब | eSakal", "raw_content": "\nमध्यवर्ती बसस्थानकासमोर कचऱ्याचा आगडोंब\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्याची जाळपोळ करण्याचे प्रकार मंगळवारीही (ता. १७) थांबलेले नव्हते. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मैदानावर टाकलेला सुमारे २५ ट्रक कचरा पेटवून देण्यात आल्याने परिसरात धुराचे उंचच उंच लोट उठले. या धुरामुळे वाहनांना रस्ता दिसेनासा झाला.\nऔरंगाबाद - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्याची जाळपोळ करण्याचे प्रकार मंगळवारीही (ता. १७) थांबलेले नव्हते. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मैदानावर टाकलेला सुमारे २५ ट्रक कचरा पेटवून देण्यात आल्याने परिसरात धुराचे उंचच उंच लोट उठले. या धुरामुळे वाहनांना रस्ता दिसेनासा झाला.\nबसस्थानकासमोरील टॅक्‍सी स्टॅंडच्या मैदानात महापालिकेने तब्ब्ल २५ ट्रक कचरा उतरविला होता. हा कचरा मंगळवारी दुपारी दीडच्या सुमाराला पेटवून देण्यात आला. कचरा मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि त्यामुळे परिसरात धुराचे लोट उठले. बसस्थानकात हे धुराचे लोट पसरल्याने अनेक प्रवाशांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांना या धुराचा त्रास सहन करावा लागला.\nश्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने वेगात पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांना धुरामुळे रस्ताही दिसेनासा झाला होता. त्यामुळे अनेक वाहनधारक दिवसा रस्त्यावर लाईट सुरू ठेवून वाहने चालवीत होते. पदमपुरा येथील अग्निशमन यंत्रणेकडील बंब अन्यत्र कर्तव्य बजावीत असल्याने सेव्हनहिल येथील केंद्राहून आग विझविण्यासाठी बंबाला पाचारण करण्यात आले. हा बंब येण्यासाठीचे अंतर अधिक असल्याने आगीची व्याप्ती वाढत गेली होती.\nकचऱ्याच्या धुराचे परिणाम गंभीर\nकचरा जाळला गेला तर त्याचा धूर वरपर्यंत न जाता श्‍वासोच्छ्वासासाठी वापरल्या जाणाऱ्या वायूत तो थांबून राहतो आणि पर्यायाने मनुष्याच्या फुफ्फुसात पोचतो. यातून खोकला, क्षीण वाटणे, दमा आणि श्‍वसनाचे अजार होण्याची शक्‍यता बळावते. सुमारे दीडशे ग्रॅम पीव्हीसी प्लॅस्टिकमधून निघणारा हायड्रोजन क्‍लोराईड गॅस एका माणसाची श्‍वसन प्रक्रिया बंद पाडण्यास पुरेसा आहे. जास्तीची हवा आत खेचणाऱ्या चिमुकल्यांच्या शरीरात विषारी वायू अधिक प्रमाणात जातो.\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nजोतिबा डोंगरावर श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी\nजोतिबा डोंगर - येथील श्री जोतिबा मंदिरात असणाऱ्या आदी माया श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी (ता 16 ) होत आहे. या यात्रेची सर्व...\nनिवडणुकीतील पैशाचा वापर भविष्यात घातक : हेमेंद्र महाजन\nजळगाव : \"मतदान' हा शब्द आता बदलण्याची गरज आहे, त्यातील \"दान' या शब्दाचे महत्त्वच संपण्याची स्थिती आजच्या निवडणुकीतील \"आर्थिक' उलाढालीमुळे निर्माण...\nनागपंचमी उत्सवासाठी शिराळा सज्ज\nशिराळा - येथे नागपंचमीसाठी नगरपंचायत व प्रशासनातर्फे तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (बुधवारी) साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी आज (मंगळवारी) वन...\nबोपगाव एसटीचे वेळापञक सुरळीत करा\nपुणे : महाराष्ट्राती�� हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणुन पुणे जिल्ह्यातील बोपगांव येथील श्री क्षेञ कानिफनाथ गड प्रसिदध आहे. पुणे शहर व जिल्ह्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/national/manushi-chhillar-take-part-event-how-make-biodegradable-sanitary-napkins/", "date_download": "2018-08-14T14:28:57Z", "digest": "sha1:7GFUCXIT5RIXHDOJYYVRJ4XWJ4O3SL2C", "length": 28265, "nlines": 481, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्���' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nमिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं बनवले सॅनेटरी नॅपकिन्स\nमिस वर्ल्डचा किताब जिंकणारी मानुषी छिल्लर सोमवारी बायोडिग्रेडेबल सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याच्या उपक्रमात सहभागी झाली होती.\nकोलकाता येथे पार पडलेल्या हा उपक्रम ज्यूट इंडस्टी असोसिएशनकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानुषी छिल्लरने सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.\nया कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूदेखील उपस्थित होते. त्यांनीदेखील या उपक्रमात सहभाग घेतला होता.\nउपरराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सॅनेटरी नॅपकिनच्या माध्यमातून महिलांच्या स्वच्छतेची मुलभूत गरज पूर्ण करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nShravan Special: ही आहेत भारतातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरं\nदेशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दोन दिवस आधी असे होते वातावरण...\nकेरळात महापूर - जनजीवन विस्कळीत...\n'ही' आहेत भारतातील हरित शहरं\nकरूणानिधी काळाच्या पडद्याआड, 50 वर्षांचा राजकीय प्रवास संपला...\nया आहेत भारतातील अद्भूत लेण्या\nकंगनाच नाही या बॉलिवूड सेलिब्रिटींनी केले आहे नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक\nएक तप - 12 वर्षांनी फुलतेय नीलाकुरिंजी\nतेलंगाणाचा आगळावेगळा उत्सव बोनालू\nGuru Purnima : गुरू शिष्यांच्या 'या' काही जोड्या कदाचित तुमच्यासाठीसुदधा असतील आदर्श\nअमित शाह सचिन तेंडूलकर\nKargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना\nभारतातले सर्वात खतरनाक रेल्वे रूट, पण प्रवासात येतो सुंदर अनुभव\nDelhi's Burari Death Case : वाचा एकाच कुटुंबातील ११ जणांच्या आत्महत्येबाबतच्या ११ धक्कादायक गोष्टी\nगुन्हा नवी दिल्ली आत्महत्या मृत्यू\nपावसाळी पिकनिक करायचीय, देशातील या ठिकाणांना नक्की भेट द्या\nकाश्मीरमध्ये मुसळधार पावसानं नद्यांना पूरस्थिती\nSunglasses Day : रजनीकांतपासून ते रणबीर कपूरच्या गॉगलपर्यंत, सनग्लासेसच्या 'या' प्रकारांची तरुणांमध्ये क्रेझ\nहेअरकट आहे की अननसाचं फळं, फोटो पाहून चक्रावून जाल\nलोकमतच्या छोट्या वाचकांशी उपराष्ट्रपतींनी साधला संवाद\nGauhar Jaan Google Doodle : पहिल्या रेकॉर्डिंग सुपरस्टार गौहर जान यांच्या आठवणींना उजाळा\nशैलजा हत्या प्रकरण : विवाहबाह्य संबंधातून झालेल्या हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती\nही आहेत भारतातील दुर्गम तीर्थक्षेत्रे\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nसोशल मीडियावर शाहरूख,सलमान यांच्या घरांचे फोटो व्हायरल होतात आता जॉन अब्राहमच्याही घराचे फोटो व्हायरल होत असून सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत.\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nबॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय बच्चन सलमान खान राधिका आपटे आमिर खान राणी मुखर्जी\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nभारतीय परंपरा भारतीय सण\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nकरमणूक अनुष्का शर्मा वरूण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nअभिषेक बच्चन लिओनेल मेस्सी जस्टिन बीबर\nदुबईच्या वाळवंटात फुललं ‘मिरॅकल गार्डन’, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल\nShravan Special: ही आहेत भारतातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरं\nजन्म झाल्या झाल्या प्राण्यांची पिल्लं कशी दिसतात\nबार्सिलोनाचे 'सुपर' डुपर जेतेपद\nकेवळ सिनेमेच नाही तर 'या' बिझनेसमधूनही करतात कलाकार कमाई\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/party-asked-sadabhau-khot-to-leave-party-266762.html", "date_download": "2018-08-14T14:38:10Z", "digest": "sha1:ROPJLP4RLEMNYFFLLZ6OT6U5FB6XMAXG", "length": 11320, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचि���चा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nकृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी\nसंघटनेविरोधी भूमिका घेतल्याचा सदाभाऊंवर ठपका ठेवण्यात आलाय..गेल्या अनेक दिवसांपासून खोत आणि शेट्टी यांच्यात उडालेल्या खटक्यांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेच.\n07 आॅगस्ट : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलीय. ४ सदस्यांच्या चौकशी समितीनं आज निर्णय जाहीर केला. सदाभाऊंच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्हं आहे, त्यांना सत्ता उपभोगण्यात जास्त रस आहे. पुणत्यांब्यांहून सुरू झालेल्या शेतकरी संपात सदाभाऊंनी फूट पाडली, असे त्यांच्यावर प्रमुख आरोप आहेत.\nस्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी देशभरातल्या १५० संघटना एकत्र आल्या मात्र केंद्राचा विषय म्हणून सदाभाऊ आलिप्त राहिले. त्यांना मलबार हिलच्या सत्तासुंदरीत जास्त रस आहे. त्यांच्यामुळे स्वाभिनमानीची बदनामी झालीय, अशी पक्षाची भूमिका आहे. आता मंत्रिपदाचं काय होणार, ते पाहायचं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एम��यडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : आईच्या काळजाचा थरकाप, बिबट्याच्या पिल्लाची चिमुकल्यांसोबत विश्रांती\nआरक्षणासाठी निवेदन द्यायला गेलेल्या मुस्लीम आंदोलकांना अटक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-international-egg-day-agrowon-maharashtra-2016", "date_download": "2018-08-14T13:36:57Z", "digest": "sha1:WZJWSAMIISRW5YEZ2JPEMBRKCRNDRD7I", "length": 27029, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, international egg day, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजांसाठी अंडे सर्वोत्तम\nप्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजांसाठी अंडे सर्वोत्तम\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nआपल्या रोजच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह असे आवश्यक पोषक घटक मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे अंडे. राष्ट्रीय पोषण संस्थेने पोषणाच्या दृष्टीने समतोल आहारात अंडी हा महत्त्वाचा भाग आहे, अशी शिफारस केली आहे.\nआपल्या रोजच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह असे आवश्यक पोषक घटक मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे अंडे. राष्ट्रीय पोषण संस्थेने पोषणाच्या दृष्टीने समतोल आहारात अंडी हा महत्त्वाचा भाग आहे, अशी शिफारस केली आहे.\nलोकांमध्ये अंड्यांच्या सेवनाबाबत जनजागृती तसेच अत्यल्प दरात उच्च दर्जाच्या प्रथिनांद्वारे कुपोषण दूर करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी जागतिक अंडी दिन साजरा करण्यात येतो.\nराज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, गृहविभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध संस्था, उद्योग समूहांच्या सहकार्याने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी जागतिक अंडी दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी आणि शाळेतील विद्यार्थी तसेच दवाखान्यातील रुग्णांना उकडलेल्या अंड्यांचे मोफत वाटप करण्यात येते.\nडोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक अ जीवनसत्त्व अंड्यात सुमारे १९ टक्के असते.\nअंड्यातील ल्युटीन आणि झेक्झॅथिनमुळे डोळ्याची फ्री रॅडीकल्सपासून होणारी हानी थांबते. मोतीबिंदूसारख्या दृष्टिदोषाची जोखीम कमी करण्यास मदत होते.\nरक्त साकळण्याची क्रिया स्वाभाविकपणे होण्यासाठी क जीवनसत्त्व अंड्यामध्ये असते.\nशरीराची झीज भरून येण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ब १, ब २, ब ६ व ब १२ अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात असते. हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी जीवनसत्त्व ब १२ ची गरज असते. ते अंड्यातून नैसर्गिकरित्या मिळते.\nअन्नपचन, मज्जातंतू मजबूत होण्यासाठी अंड्यातील ब जीवनसत्त्व उपयुक्त असते. दैनंदिन आहारात ड जीवनसत्त्व स्राेतांची ६०० आय.यू. ची आवश्यकता असते. बळकट दात आणि हाडे यासाठी ड जीवनसत्त्व आवश्यक आहे. दैनंदिन आहारात त्यापैकी ४१ आय. यू. एका अंड्यातून मिळतात.\nकोंबडीच्या साधारण आकाराच्या अंड्यापासून सरासरी ६६ किलो कॅलरी ऊर्जा मिळते, ती मानवी आहारात लागणाऱ्या सरासरी ऊर्जेच्या ३ टक्के आहे.\nअंड्याच्या प्रथिनांची गुणवत्ता ९३.७ टक्के. अंड्यांच्या प्रथिनांच्या पोषणाच्या बाबतीत आईच्या दुधानंतर दुसरा क्रमांक. प्रथिने हे मांसपेशीच्या वाढीकरीता तसेच नवीन पेशी तयार करण्यासाठी आवश्यक.\nएका अंड्यामध्ये उत्तम दर्जाची ६.३ ग्रॅम प्रथिने असते. त्यात शरीरासाठी आवश्यक नऊ अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले वाढत्या मुलांसाठी अत्यंत पोषक आहेत. उत्तम प्रतीची प्रथिने इतक्या कमी खर्चात देणारे अंडे हे एकमेव अन्न आहे.\nलोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, सोडीयम, क्लोरीन, पोटॅशियम, सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर आणि आयोडीन ही ११ खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुव्यवस्थित होण्यासाठी उपयुक्त ठरतात.\nअंड्याच्या सेवनाने काही प्रमाणात कॅल्शिअमची कमतरता भरून येते.\nअंड्यातील लोह शरीरातील लाल पेशी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते.\nकेसांची निकोप वाढ व नखांसाठी आवश्यक घटक अंड्यात आहेत.\nअंडी सौंदर्यवर्धक असून, सौंदर्यप्रसाधने आणि औषधेनिर्मितीतील महत्त्वाचा घटक आहे.\nभारतीय ऑम्लेट, बुर्जी, एग पॅटीस, अंडी वडा, एग चाट, बिर्याणी, एग फ्रेंच टोस्ट, अंडा करी, अंडा मसाला, एग पराठा, एग पॅन केक आदी पदार्थांना खवय्यांची विशेष पसंती मिळते.\nभारतात सन २०१६-१७ या वर्षात ८,८१४ कोटी अंड्यांचे उत्पादन, तर महाराष्ट्रात ५४८ कोटी अंड्यांचे उत्पादन झाले.\nअंडी उत्पादनात महाराष्ट्राचा देशात पाचवा क्रमांक. अंडी उत्पादनासाठी महाराष्ट्राला चांगली संधी आहे.\nगरोदर स्त्रियांच्या दृष्टीने अंड्यातील प्रथिने अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे गर्भाची वाढ नियमित आणि नैसर्गिकरीत्या होते. बाळाच्या अंगी रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते.\nअंड्याच्या बलकातील कोलीन गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक ठरते. मेंदूपेशी निरोगी राहण्यासाठी आवश्यक फॉस्फोलिपीड्स हे कोलीनमुळे मिळते.\nमुडदूस, अल्झायमर, हाडाची ठिसूळता आणि दोन प्रकारचे मधुमेह याची जोखीम कोलीनमुळे कमी होते.\nदैनंदिन आहारात आवश्यक असलेल्या एकूण कोलीनपैकी २० टक्के कोलीन अंड्यात असते.\nजन्मदोष कमी करण्यासाठी अंड्यातील फोलेट हा घटक उपयोगी आहे.\nअंड्याचा बलक हा जीवनसत्त्वे, क्षार, लोह यांचा प्रमुख स्राेत. बाळांसाठीचा हा पहिला आदर्श घनआहार आहे.\nवृद्ध व्यक्ती, रुग्णांसाठी फायदेशीर\nअंड्यातील उत्कृष्ट प्रतीचे प्रथिने शरीरातील थकल्या भागलेल्या, झिजलेल्या आणि खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करून त्यांना संजीवनी देण्यासाठी आवश्यक.\nअन्नाचे नीट पचन होऊन, रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी प्रथिनांची मदत. अंड्यातील प्रथिने ही दूध व मांसामध्ये असलेल्या प्रथिनांपेक्षा पचनास हलकी.\nट्रिप्टोफॅन आणि ट्रायरोसीन हे निद्रा हितकारक घटक अंड्यात असतात. मानवाचा कल आणि झोप यावर चांगला परिणाम घडवून आणतात.\nशरीराची झीज होताना येणारा ताण-तणाव कमी करण्यासाठी तसेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ/ गाठ निर्माण होणे/कर्करोग यास प्रतिबंध करणारे सेलेनियम हे घटकद्रव्य अंड्यात असते.\nनियमित अंड्याचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.\nअंड्यात आवश्यक अमिनो आम्लाचे प्रमाण चांगले असते. त्यातील ल्युसीन हे मांसपेशीतील ग्लुकोज वापरण्यासाठी मदत करते. जर ल्युसीनची कमतरता असेल तर ग्लुकोज जास्त प्रमाणात वापरले जात नाही. त्यामुळे थकवा जाणवतो. परंतु, अंडे खाल्ल्याने ही कमतरता भरून निघते. मांसपेशीतील ग्लुकोजचा वापरही उत्तम रितीने होतो.\nअंडी खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते. दिवसभर भूक लागली असे वाटत नाही. त्यामुळे स्थूलता वाढत नाही. जर स्थूलता वाढली तर मधुमेहाचा धोका वाढतो. अंड्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.\nअंडी खा, सशक्त व्हा\nरक्तात होणाऱ्या गाठी आणि हृदयविकार यांची जोखीम कमी करणारे घटक अंड्यात आहेत. अंड्यातील पेप्टाईड हे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.\nआहारात अंड्याच्या समावेशामुळे मानवी रक्तातील घातक कोलेस्टेरॉल एलडीएलचे प्रमाण कमी होऊन आवश्यक कोलेस्टेरॉल एचडीएलचे प्रमाण वाढते.\nअंड्यातील कोलीन हा घटक शरीरात निर्माण होणारा दाह कमी करून हृदयरोगाची जोखीम कमी करण्यास मदत करतो.\nनिरोगी हृदयासाठी आणि पोषणासाठी आवश्यक असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड अंड्यात चांगल्या प्रमाणात असते.\nआदिवासी क्षेत्रात स्वयम् प्रकल्प\nअनुसूचित क्षेत्रातील कुपोषण कमी करणे आणि पर्यायाने बालकांचा विकासासाठी कुक्कुटपालनविषयक स्वयम् हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील १६ जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात १०४ पक्षी संगोपन केंद्रे (मदर युनिट) स्थापन करण्यात येत आहेत.\nया केंद्रांमार्फत आदिवासी लाभार्थ्यांना कुक्कुट पक्षी देऊन या पक्ष्यांपासून उत्पादित होणारी अंडी अंगणवाड्यातील मुलांच्या आहारात पुरवठा करण्यात येणार आहे.\nहा प्रकल्प आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामविकास विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्याद्वारे संयुक्तरीत्या राबविण्यात येत आहे.\nसंपर्क ः डॉ. व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५\n(सहायक आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे)\nजीवनसत्त्व कुपोषण आरोग्य मधुमेह हृदय\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nवंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीरफायदेशीर व्यवसायासाठी जन���वरे सुदृढ व प्रजननक्षम...\nपावसाळ्यात सांभाळा शेळ्यांनापावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\nहिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन...पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा...\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजारपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा...\nमहत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली...\nकोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा...कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nबदलत्या वातावरणात जपा कोंबड्यांनापावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे...\nफऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखापावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे...\nशेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...\nपोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन...मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार...\nउत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्शपरभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी...\nपंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे काटेकोर...घरची सुमारे दहा ते अकरा एकर माळरानावरची शेती. चार...\nअशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच...\nकाळीपुळी रोग नियंत्रणासाठी...काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस...\nअोळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे आजारप्रजनन संस्थेशी निगडित संसर्गजन्य रोगांचा प्रसार...\nशेतीचा हिशोब ठेवा शास्त्रीय पद्धतीनेशेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन असे न समजता व्यवसाय...\nकाटेकोर व्यवस्थापनातून फायदेशीर...दुग्धव्यवसायात जनावरांना संतुलित खाद्यपुरवठा न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%AE", "date_download": "2018-08-14T13:16:34Z", "digest": "sha1:YVX2P5ZQIKCVFZJIH56LDPGHDGN6JC26", "length": 6771, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल्गोरिदम - विकिपीडिया", "raw_content": "\nदिवा पेटवण्याच्या चाचणीचा अल्गोरिदम दर्शवणारा फ्लोचार्ट\nअल्गोरिदम म्हणजे एखादे काम करण्याची पायरीगणिक वाटचाल सांगणारी कार्यसूची होय. संगणकाला एखादे कार्य करावयाला दयायचे असल्यास त्याने ते काम कोणत्या क्रमाने करावे जेणेकरून हवे ते उत्तर तो योग्य आणि अचूक देईल याची यादी म्हणजे अल्गोरिदम असे म्हणता येईल. गणित आणि संगणकविज्ञान या विषयांत अल्गोरिदम म्हणजे क्रमवार कार्यसूची जी इच्छित कार्य पूर्ण करण्यास उपयोगी पडते. यासाठी निश्चित सुरुवात आणि शेवट माहीत असावा लागतो.\n\"अल्गोरिदम\" हा शब्द इ.स.च्या ९ व्या शतकातील पर्शियन गणिती \"अबू अब्दुल्ला मुहम्मद बिन मुसा अल-ख्वारिझ्मी\" यापासून आलेला आहे. \"अल्गोरिझम\" (रोमन: Alogrism) म्हणजे हिंदू-अरबी अंक वापरून गणित करण्याचे नियम. परंतु इ.स.च्या १८ व्या शतकात या शब्दाची व्याप्ती वाढून तो युरोपिअन-लॅटिन भाषांतराप्रमाणे अल्गोरिदम असा झाला आणि गणिताशिवाय इतर विषयांतही या शब्दाचा वापर वाढला.\nपहिला अल्गोरिदम इ.स. १८४२ सालामध्ये संगणकासाठी एडा बायरोन यांच्याकडून बॅबेजाच्या ऍनालिटिकल इंजिनासाठी लिहिला गेला.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1693", "date_download": "2018-08-14T13:23:29Z", "digest": "sha1:DCBB5MXQOMGDDZRJXJQC3HOBLP5SZZQM", "length": 8301, "nlines": 63, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बिचुकले गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबिचुकले हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कोरेगावपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावची लोकसंख्या एक हजार पाचशेपस्तीस आहे. कायम दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील गावाने काळाची पावले ओळखून 'ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हे आमचे लक्ष्य,' असा नारा दिला. गावाने परिसरात जलसंधारण, ग्रामस्वछता व दुष्काळ निवारणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतले आहे. गाव त्याच कामांमुळे आता प्रसिद्ध होत आहे.\nउदरनिर्वाहाचे मुख्य साधन अद्याप शेती आहे. ती पावसाच्या पाण्यावर पिकते. परिसरात सुमारे दोनशे हेक्‍टरवर कांदा पीक घेतले जाते.\nगावात ग्रामदैवत जानाई देवी, विठ्ठल रूक्मिणी आणि मारूती मंदिर आहे. जानाई देवीची यात्रा चैत्र-पौर्णिमेला असते. गावाच्या सीमेवर डोंगर आहे. डोंगरावर पुरातन शिवलिंग आहे. त्याच प्रकारे तुकाईदेवीचे मंदिर आहे. गावचे वातावरण समशीतोष्ण आहे. गावात ओढा आणि पाझर तलाव आहेत. डोंगरावर पुरातन शिवलिंग आहे. तुकाईदेवीचे मंदिर आहे.\nबाजार चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाठार या गावी दर शुक्रवारी भरतो. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. गावचे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी वाठार व देऊर या गावी जातात.\nगावात एस टी येते. गावाच्या चार किलोमीटर अंतरावर वाठार रेल्वे स्टेशन आहे. गावाच्या जवळपास देऊर, नलवडेवाडी, दुजरवाडी, तळी ही गावे आहेत.\nमाहिती स्रोत: संभाजी पवार 9423342266.\nपाण्यासाठी ध्येयवेडा - संभाजी पवार\nसंभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे ते तेथेच स्थायिक आहेत. बिचुकले गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य होते. पिण्यासाठी पाणीपुरवठा टँकरने एक-दोन बंधाऱ्यांतून केला जाई. शेतीसाठी पावसावर अवलंबून राहवे लागे. रोजंदारीचा प्रश्न होताच. पोटापाण्यासाठी लोक स्थलांतर करत.\nसंभाजी सांगतात, बिचुकले गावाला पाच एकरांचा डोंगराळ भाग लाभला आहे. सहा किलोमीटरचा ओढा गावाच्या जवळून वाहतो. गावाच्या खालच्या बाजूस धरण आहे. त्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे ते धरण पावसात लगेच भरत असे. पावसाने ओढ घेतली, की धरणातील पाणी ओसरून जाई. संभाजी यांची त्यांचे मित्र प्रशांत कणसे, सुरेश पवार यांच्यासमवेत गावासाठी काहीतरी करावे यावर चर्चा नेहमी होई. त्याच दरम्यान, त्यांनी डॉ. अविनाश पोळ यांची ‘जलसंधारण’ व ‘श्रमदान’ या विषयांवरील व्याख्याने ऐकली. संभाजी पवार यांच्या वाचनात पोळ यांच्या श्रमदानाच्या कामाबद्दलचे वर्तमानपत्रांतील लिखाण आले होतेच.\nSubscribe to बिचुकले गाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौज���्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/11/ca27nov2016.html", "date_download": "2018-08-14T13:22:19Z", "digest": "sha1:CIEAP2LTMIAGEDB5JSWP6HQ7B7AA5FD5", "length": 24866, "nlines": 135, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २६ & २७ नोव्हेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २६ & २७ नोव्हेंबर २०१६\nचालू घडामोडी २६ & २७ नोव्हेंबर २०१६\nदिल्लीत फटाके विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी\n०१. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) मधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे.\n०२. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषणात मोठी वाढ झाली होती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आता दिल्ली आणि परिसरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी किती कालावधीपर्यंत असेल, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही.\n०३. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटाक्यांमधील घटकांबद्दलचा अहवाल देण्यास सांगितले आहे. तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आलेत.\n०४. दिल्ली अनेक दिवस धुरात हरवून गेल्याने राष्ट्रीय हरित लवादाने प्रकरण गंभीरपणे घेतले. परिस्थिती भीषण बनल्याने हरित लवादाने दिल्ली सरकारला चांगलेच फटकारले होते.\nपंतप्रधान पीक विम्यात महाराष्ट्र देशात अव्वल\n०१. राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये देशभरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आला. राज्यातील सुमारे ६७ लाख शेतकऱ्यांनी सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले आहे.\n०२. २०१६च्या खरीप हंगामासाठी देशातील ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील ६६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे.\n०३. या योजनेत प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. आत्महत्याग्रस्त असलेल्या उस्मानाबाद, यवतमाळ, लातूर, बीडसारख्या जिल्ह्य़ांमध्ये सरासरी ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना विमा संरक्षणाखाली आवर्जून आणले आहे.\n०४. २००८ ते २०१४ या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील २२ हजार हेक्टर शेतीवर औद्योगिकीकरणाने गंडांतर आणल्याची माहिती राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मिळाली. दुसरीकडे आसाम, पंजाब आणि झारखंड आदी राज्यांमध्ये शेतीचे क्षेत्र आश्चर्यकारकरीत्या वाढले.\nक्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन\n०१. क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. क्युबन क्रांतीचे प्रणेते फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन झाल्याचे क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले.\n०२. फिडेल कॅस्ट्रो यांनी १९५९ ते १९७६ या काळात क्युबाचे पंतप्रधानपद तर १९७६ ते २००८ या काळात क्युबाचे राष्ट्राध्यक्षपद भुषविले. क्युबात कम्युनिस्ट राजवटीचा एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यात फिडेल कॅस्ट्रो यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.\n०३. १९५९ साली चे गव्हेरा यांच्या साथीने कॅस्ट्रो यांनी क्युबातील बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून टाकली. कॅस्ट्रो हे क्युबाचे अध्यक्ष बनले आणि चे गव्हेरा हे मंत्रिपदी विराजमान झाले.\n०४. सत्ता हाती आल्यानंतर पुढल्याच वर्षी या कॅस्ट्रो यांनी क्युबातील सर्व अमेरिकी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून अमेरिकेचा राग ओढवून घेतला.\n०५. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी संतापून त्या वेळी क्युबावर आर्थिक निर्बंध घातले आणि राजनैतिक संबंधही तोडून टाकले होते. मात्र, फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्त्वामुळेच क्युबा हा लहानसा देश बलाढ्या अमेरिकेला पुरून उरला होता.\n०६. जगभरात चर्चिल्या गेलेल्या या क्रांतीनंतर तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ फिडेल यांनी क्युबावर अधिराज्य गाजवले. २००८ साली प्रकृतीच्या कारणास्तव आपले धाकटे बंधू राउल कॅस्ट्रो यांच्याकडे त्यांनी क्युबाची धुरा सोपवली होती.\n०७. क्युबात क्रांती घडवण्यासाठी त्यांना चे गव्हेरा यांची साथ मिळाली. चे आणि फिडेल हे १९५५ मध्ये भेटले. त्याची विचारधारा समान होती. त्यामुळे गव्हेरा यांनी कॅस्ट्रो यांच्या क्रांती गटात सहभागी होण्याचे मान्य केले. गव्हेरा हा नेता डावा होता. विशेष म्हणजे क्युबा ही त्याची मायभूमी नव्हती. तरीही त्याने क्युबन क्रांतीत सहभाग घेतला होता.\n०८. १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळली आणि शीतयुद्धाची अखेर झाली. दरम्यान जिमी कार्���र आणि त्यापुढील काळात बिल क्लिंटन यांनी क्युबन जनतेला अमेरिकेत येण्यासाठी उत्तेजन दिले आणि त्याबाबतचे र्निबधही सैल केले.\n०९. तरीही ते पूर्णपणे उठवले जाण्यासाठी २०१४ सालाची अखेर उजाडावी लागली. ही एका अर्थाने अमेरिकेची माघार होती. अमेरिकेच्या नाकीनऊ आणणाऱ्या कॅस्ट्रो यांचे निधन झाले आणि एका क्रांतिपर्वाची अखेर झाली.\nकमार जावेद बाजवा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख\n०१. काश्मीर आणि उत्तर भागातील समस्यांचा चांगला अनुभव असलेल्या कमार जावेद बाजवा यांची पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे. पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख राहील शरीफ २९ नोव्‍हेंबरला निवृत्‍त होत आहेत.\n०२. नवीन लष्कर प्रमुखपदासाठी चार नावांची चर्चा होती. त्यात जुबैर हयात, इश्फाक नदीम अहमद, जावेद इकबाल रामदे आणि कमार जावेद यांची नावे आघाडीवर होती. अखेर कमार जावेद यांची नवीन लष्करप्रमुखपदी वर्णी लागली.\n०३. नव्याने नियुक्त झालेल्या कमार जावेद यांचा काश्मीर आणि उत्तर भागातील समस्यांचा दांडगा अनुभव आहे. जनरल कमार जावेद बाजवा रावळपिंडी तुकडीचे कमांडर होते. ते ट्रेनिंग आणि मूल्यमापन विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. बाजवा हेही ऑगस्ट २०१७ मध्ये निवृत्त होणार आहेत.\n०१. कनिष्ठ विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सचिन सिंगने रशियात सुरू असलेल्या एआयबीए युवा विश्व अजिंक्यपद स्पध्रेत ४९ किलो वजनी गटात सुवर्ण'पंच' मारला. सचिनने क्युबाचा राष्ट्रीय विजेता जॉर्ज ग्रिननचा ५-० असा पराभव केला.\n०२. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा समीर हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. या स्पर्धेत भारताला प्रत्येकी एक सुवर्ण आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नमन तन्वरला ९१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\n०३. यापूर्वी भारताने २०१४ साली एक कांस्यपदकच जिंकले होते. सचिनने या सुवर्णकामगिरीसह थोकचोम नानाओ सिंग आणि विकास कृष्णन यांच्या यादीत स्थान पटकावले. नानाओने २००८ साली ४८ किलो वजनी गटात, तर विकासने २०१०साली वेल्टरवेट गटात सुवर्णपदक जिंकले होते.\nडॉ. अनिल भारद्वाज यांना ईन्फ्रोसिस पुरस्कार\n०१. ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिका���नी मोलाचे संशोधन केले आहे, त्यात विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे. त्यांना यंदा भौतिकशास्त्रात प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे.\n०२. उत्तर प्रदेशात जन्मले असले तरी गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ हीच त्यांची कर्मभूमी आहे. मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो.\n०३. भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अ‍ॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत. चंद्रा अ‍ॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.\n०४. आंतरराष्ट्रीय पातळीवर चंद्रा क्ष किरण दुर्बीण, हबल दुर्बीण, न्यूटन एक्सरे दुर्बीण तसेच भारतातील जीएमआरटी रेडिओ दुर्बीण या प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे अतिथी संपादक म्हणून काम करतानाच त्यांनी एकूण १२० शोधनिबंध लिहिले आहेत. भारतातील अनेक अवकाश संशोधन मोहिमांच्या नियोजन समित्यांवर त्यांनी काम केले.\n०५. आताचा पुरस्कार त्यांना चांद्रयान १ व मंगळ मोहिमेतील काही प्रयोगांसाठी देण्यात येत आहे. ग्रह संशोधनातून पृथ्वीची निर्मिती व आगामी काळात होणारे त्यातील बदल यावर प्रकाश पडतो, त्यामुळे त्यांचे संशोधन त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते.\n०६. यापूर्वी त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.\nज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन\n०१. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.\n०२. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक म्हणून परिचीत होते. शिवाय, त्यांचा काश्मीर प्रश्नाबाबतचा अभ्यासही गाढा होता.\n०३. पाडगावकर यांचा १ मे १९४४ रोजी जन्म झाला होता. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. फ्रान्समधून दिग्दर्शन व पटकथा लेखन पदवी मिळवली होती.\n०४. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली होती. सन १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी म्हणून काम पाहिले होते. फ्रान्सने २००२ मध्ये पाडगावकरांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1991", "date_download": "2018-08-14T13:22:23Z", "digest": "sha1:OVALJFT3LGMT6SEWCEYY6VE6R5S676W3", "length": 8051, "nlines": 53, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "द्राक्षबाग | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनारायण टेंभी हे अवघ्या तीनशेचौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रफळात वसलेले छोटेसे गाव. ते निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंतच्या पूर्वेकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावाने स्वयंस्फूर्तीने विकासाची कास धरली आहे.\nनारायण टेंभी गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1956 साली झाली. नारायण टेंभी ही ग्रूप शेती ग्रामपंचायत आहे. त्यात आसपासची बेहड, लोणवाडी ही गावे येतात. गावच्या, अवघ्या पस्तिशीतील सरपंच शैला बाळासाहेब गवळी आणि त्यांचे पुतणे, उपसरपंच अजय गवळी यांच्याशी बातचीत करताना लक्षात आले, की नव्या पिढीतील जिद्दी, जिज्ञासू आणि जिंदादिल नेतृत्वामुळे गावात मोठ्या प्रमाणावर भौतिक बदल घडून येत आहेत; त्याचबरोबर, जुन्याजाणत्या बुजूर्गांनी घालून दिलेली शहाणपणाची घडीही नीट सांभाळली जात आहे. अजय गवळी यांच्याकडे गावाची माहिती अद्ययावत आकडेवारीसह तयार असते.\n‘नारायण टेंभी’हे नाव पडले ते नारायण देवबाबा यांच्या वास्तव्यामुळे. नारायण देवबाबा गावात 1952 पासून वास्तव्य करून होते. त्यांच्यामुळे गावातील वातावरण शांत, अध्यात्मिक आणि नैतिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांनी गावात समाधी घेतली. गावात दीडशे वर्षें जुने असे महादेवाचे मंदिर आहे. जुन्या काळाची आणखी एक अवशेषखूण म्हणजे तेथे खणताना सापडलेले धान्याचे जुने पेव. गावात तशी जुनी दोन-तीन पेव आहेत. धान्य साठवण्याची सत्तर वर्षांपासूनची कोठारे, जुने वाडे, माड्या पाहण्यास मिळतात. अजय गवळी सांगत होते, “माझ्या लहानपणी ती कोठारे वापरात असलेली मी पाहिली आहेत.”\nजगन्नाथराव खापरे - ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा\nनाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे गावाचे जगन्नाथ खापरे हे द्राक्ष उत्पादन व त्यासाठी परकीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मागील पंचेचाळीस वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या चाळीस एकर शेतीत द्राक्षांच्या बागा फुलवल्या आहेत. खापरे यांचा द्राक्ष उत्पादन व निर्यात यांतील अनुभव द्राक्ष बागायतदारांसाठी उपयुक्त असाच आहे. जगन्नाथराव यांचा जन्म 1947 चा. जगन्नाथ यांना बालपणापासून शेतीची ओढ लागली. प्राथमिक शाळा गावातच होती. त्यामुळे त्यांचा सारा वेळ शेतावर जाई. ते हायस्कूलला लासलगावला गेले. तरी सुट्टी मिळाली, की लगेच गावी येत आणि शेतातच दिवस काढत. पुण्याला कॉलेजला गेले तरी त्यांची तीच अवस्था बैल,औत असेच विषय सारखे त्यांच्या डोक्यात असत. त्यांनी त्यावेळी मोटदेखील हाकली. ते म्हणतात, “शिक्षण आणि शेती हा वारसा मला वडिलांकडून लाभला. माझे वडील फक्त सातवी शिकलेले होते. पण पुढे ते ट्युशन लावून इंग्रजी शिकले.”\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/599", "date_download": "2018-08-14T13:22:17Z", "digest": "sha1:YI4QAZEKO6HUVBPHJ2I7MMXJFW5GKBQ6", "length": 32388, "nlines": 84, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ध्येयासक्तदांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nध्येयासक्तदांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते\nसमाजात काही व्यक्ति अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहातात. समाज आणि देश अशाच काही मोजक्या व्यक्तींवर पुढे जातो. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे थत्ते दांपत्य – नंदिनी आणि सुधीर थत्ते. सुधीर हा विज्ञानातील पदण्युत्तर शिक्षण घेतलेला त्यांत उच्च पदवी म्हणजे पीएच.डी घेतलेला एक वरिष्ठ वैज्ञानिक असून, मुंबईतल्या प्रसिद्ध भाभा अणुसंशोधन केंद्रात बहुशाखीय प्रकल्पात कार्यरत आहे तर त्याची धर्मपत्नी-अर्धांगी नंदिनी, पदवी प्राप्त गृहिणी आहे. समाज कार्याची ओढ असणारे हे दांपत्य असून याच समाज कार्यातून त्यांची ओळख-देख झाली, त्यांतून प्रेमाचे बीज रोवले गेले आणि त्याचे रुपांतर लग्न गाठीत झाले. आपण ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत खेळलो-बागडलो त्या मातीचे व समाजाचे ऋण फेडणे आपले परमकर्तव्य आहे याच भावनेतून त्यांचं (एकत्र) सहजीवन सुरु झाले ते आजतागायत अहर्निश सुरु आहे. हे दांपत्य म्हणजे (Made for each other) मेड फॉर इच अदर या तत्वाने बांधले गेले आणि हेत तत्व त्यांनी ‘नोबेल नगरीतील नवल स्वप्ने.’ ही पुस्तक मालिका लिहीतांना स्वीकारले, ते आजतागायत हे पुस्तक कथेच्या रूपातून नोबेल पारितोषिक प्राप्त संशोधन आणि त्या संशोधनाचे मानकरी म्हणजेच संशोधक यांची ओळख सामान्य वाचकांना करुन देणारे गोष्टीरुप पुस्तक म्हणजेच “ नोबेल नगरीतील नवल स्वप्ने ” या कथा केवळ वाचकांनाच भावल्या किंवा विद्यार्थांना आवडल्या असे नव्हे तर प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ ज्यांच्या संशोधनावर व ज्यांच्यावर या कथेचे कथा बीज अवलंबून आहे खुद्द त्या संशोधकांनाही भावाल्या यांतच या पुस्तकाचे यश दडले आहे.\n1996 पासून या पुस्तकाचे लेखन प्रकाशन सुरु झाले, 25 डिसेंबर 2009 ला या कथारुप पुस्तक मालिकेतले चौदावे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केले. एवढे असामान्य कार्य करीत असलेल्या दांपत्याची ओळख आमच्या वाचकांना करुन द्यावी या साठी मी, नंदिनी-सुधीर च्या घरी गेलो. पूर्वीची ओळख होतीच, शिवाय त्यांच्या बरोबर ‘कणाद’च्या कार्यात कर्तव्य यात्रेत गाडी बरोबर नळ्याची यात्रा भूमिका बजावत असल्याने, आम्हाला एकमेकांची ओळख करुन-घेण्याची किंवा देण्याची गरज नव्हती. या वेबसाईटसाठी तुमची मुलाखत हवीय म्हटल्यावर त्यांनी कोणतेच आढेवेढे घेतले नाहीत.\nकथारूपातून हे नोबेल संशोधन कां द्यावेसे वाटले आणि अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचे संशोधन कथा रुपातून सादर कसे करता त्यावेळी दोघांनाही आळीपाळीने, तू-तू; मी-मी न करता जी माहिती सांगितली ती मी शब्दब��्ध करतोय. माहिती सांगताना सुद्धा कुठे अडथळा नाही – अगदी स्वच्छ चित्र त्यांनी उभे केले.\nसाधारणपणे आँक्टोबरच्या दुस-या आठवड्यापासून नोबेल पारितोषिकांची घोषणा व्हायला सुरुवात होते. ती घोषणा झाल्यानंतर, त्या संशोधनाची व संशोधकाची सखोल माहिती- मग ते भौतिक असो, रसायनशास्त्र असो की वैद्यकशास्त्र, ती सगळी इत्थंभूत माहिती सुधीर गोळा करणार. वाच-वाचून त्याचं चर्वण तो करणार, त्यांचा अर्थ माहित करणार, त्यांच्यावर मनन-चिंतन करणार. सोप्या भाषेत ती माहिती तो नंदिनीला सांगणार. पहिल्या सांगण्यांतून नंदिनीला ती माहिती कळली तर उत्तमच अन्यथा, त्या संपूर्ण माहितीचे आकलन होईपर्यंत ते समजेल या स्थितीला येईपर्यंत ती सुधीरला अनेक प्रश्न विचारेल. त्या प्रश्नांच्या उत्तरातून तिचे समाधान होईल तेव्हांच तिची प्रश्नांची सरबत्ती संपेल आणि नंतरच त्या अवघड कार्यातून सुधीरची मुक्तता होईल. सुधीरकडून माहितीचा चेंडू नंदिनीच्या कोर्टात गेल्यानंतर सुधीरचे कार्यक्षेत्र संपले. पुढचे कार्य नंदिनीचे मिळालेली शास्त्रीय माहिती, मग नंदिनी आपल्या कल्पकतेने, शब्द गुच्छात गुंफणार, तो शब्दगुच्छ मग कथारुपात साकारणार, हे लिहीतांनाच माझा शब्दसाठा संपला असे मला वाटतेय. नंदिनीला तर कथेत गोवायचे होते. त्या शब्दांना महत्वाचे म्हणजे कथाबीजातील थोडाही अर्थ बदलू नये याची तिला काळजी घ्यावी लागायची. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी नवीन कथा तिला जन्माला घालायची असते. उपलब्ध कथेत कथाबीज/कथासूत्र बसवायचे नव्हते. बरे कालावधी किती कमी जेमतेम दोन महिने या काळात नवीन कथा सुचणे त्या कथेत ते कथाबीज चपखल बसवणे खरे तर तारेवरची कसरत परंतु नंदिनी त्यांत इतकी तरबेज झालेली आहे की वाचकांना पुढे अनेक वर्षे नवनवीन कथा वाचायला मिळतील असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे अवघड माहिती सोपी करुन सांगणारा सुधीर आणि त्या वैज्ञानिक माहितीला कथेचे कोंदण देणारी नंदिनी दोघेही खरोखरच अजब मेंदूचे वल्ली म्हणावे लागतील. माहिती गोळा करण्यापासून वाचनीय मनोरंजक कथेत रुपांतरीत होई पर्यंतच्या कालखंडाला सुधीर-नंदिनी ने फलित अँड्या पासून मोहक फुलपाखरु यांत रुपांतरीत होण्याचीजी प्रक्रिया आहे. त्यांच्याशी तुलना केली आहे. नोबेल पारितोषिक साहित्य, म्हणजे अंडी, त्याचे वाचन करुन ते सोपे सुटसुटीत करणे म्हणजे अळी किंवा स्थिती, आणखी सोपे, कथारुपात बसवण्यासाठी शब्द रचना-स्थित्यंतर म्हणजे कोषावस्था आणि सहजसुदर शब्दात साकारणारी कथा म्हणजे मोहक –रंगीबेरंगी उडणारे फुलपाखरु. कल्पनाच अप्रतिम आहे. म्हणून म्हणतो कधी कधी मला वाटते की त्यांच्या मेंदूतील जीवरसायनाचे विश्लेषण करुन पहावे म्हणजे कळेल की त्यांचा मेंदू एवढा तल्लख कां\nइतक्या संस्कारातून बाहेर पडलेले पुस्तक वाचनीय, मनोरंजक न झाले तरच नवल, ही सारीच पुस्तके इतकी प्रसिद्ध झाली की समाजातील प्रत्येक घटकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांना तर ते आवडलेच परंतू शिक्षकांनी ही त्याची उपयुक्तता विषद केली भरपूर कौतुक केले, व्यवसायाने इंजिनियर असलेल्या वाचकाने पत्र लिहून लेखकद्वयाची स्तुती केली. राज्य सरकारचे उत्कृष्ठ वाड्गमाचे पारितोषिक तीन वेळा सलग प्राप्त झाले. या पेक्षा जास्त वेळा देत येत नाही याचा खेदहि परीक्षा मंडळाने व्यक्त केला अन्यथा दरवर्षी त्यांना पारितोषिक हमखास मिळाले असते. स्वत: नोबेल पारितोषिक विजेते जॉन वॉकर आणि पॉलनर्स यांनी त्यांचे अभिनंदन केले. जॉन वॉकर तर म्हणाले, आमच्या संशोधनास अस्सल महाराष्ट्रीय उपमा, कथारूप देण्यांत झाले. पॉल नर्स यांनी तर “ माझे संशोधन तात्काळ मराठीत उपलब्ध करुन दिल्याबद्दल नंदिनी-सुधीरचे अभिनंदन” पॉल नर्स 2002 साली भारतात आले होते, 2001 चे त्यांना वैद्यकातले नोबेल पारितोषीक मिळाले होते. एवढ्या लवकर माझे संशोधन मराठीत उपलब्ध करुन दिल्या बद्दल लेखकांचे कौतूक त्यांनी केले. एवढेच नव्हे तर आश्चर्य व्यक्त केले.\nवर्लमान पत्रांनी या कार्याची दखल घेतली. टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, फ्री प्रेस जर्नल, या सारख्या इंग्रजी दैनिकांनी, तर औटलूक सारख्या नियतकालिकाने त्यांच्या कार्याचे कौतूक केले. दूरदर्शनने मुलाखत घेतली. केवळ देशातील वर्तमान पत्रांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असे नव्हे तर भारताबाहेरुन डॅग ब्लॅगेट हा स्वीडीश प्रतिनिधी, खास भारतात आला आणि त्याने नंदिनी-सुधीरची मुलाखत घेतली ऑफिशियल गेटवे या स्वीडनच्या वर्तमानपत्रातून त्यांच्यावर एक विशेष लेख प्रसिद्ध केला. आपल्या कडील काही वर्तमानपत्रांनी तर आवडलेले काही परिच्छेद जशास तसे प्रसिद्ध केले. एखादे कार्य मनापासून केल्या नंतर त्याचे फलित काय होते ते आपल्या समोर आ���े.\nवास्तव आयुष्यात नंदिनी, सुधीरची अर्धांगी आहे. त्याच स्वरुपाची भूमिका नंदिनी-नोबेल नगरीची... पुस्तकाच्या लेखनाच्या बाबतीत स्वीकरली, पार पाडली. असेच म्हणावे लागेल. केवळ कथा आवडतात आणि त्याच स्वरुपात त्या सुरुवातीच्या काही पुस्तकात केवळ कथाच प्रसिद्ध करण्यांत आल्या परंतु वाचकांच्या अपेक्षा वाढल्या मग त्यांनी काही सूचना केल्या. त्या योग्य वाटल्या म्हणून लेखक व प्रकाशकांनी ‘नोबेल नगरीतील नवलस्वप्ने’मध्ये नवीन माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला. कथा सोबत, टीपा देणे सुरु झाले. शास्त्रज्ञांची माहिती द्यायला सुरुवात केली. कोणीतरी सुचवलेकी रंगीत चित्रे टाका, त्या प्रमाणे कार्यवाही करण्यांत आली. आणि आता प्रसिद्ध होणा-या पुस्तकांतून त्यांचा समावेष करण्यांत आला. ग्रंथाली दरवर्षी त्यांच्या वाचक दिनी म्हणजेच 25 डिसेंबरला या पुस्तकाचे प्रकाशन करते त्यामुळे लेखकांबरोबरच ग्रंथालीचाही हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा आहे यांत तीळमात्र शंका नाही.\n‘नोबेल नगरीतील नवलस्वप्ने’ हे कथारुप पुस्तक लिहून प्रकाशित करायला त्यांनी सुरुवात केली ते 1996 पासून परंतु या दोघांचाहि पहिला लेख प्रसिद्ध झाला. तो त्यांच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या कार्याला खरीगती मिळाली ती, ‘कणाद विज्ञान प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केल्यापासून संस्था पंजीकृत झाली ती 80 च्या दशकात परंतु त्यापूर्वी पाच वर्षे ते लेखन करत होते. ग्रामीण भागातील जी वृत्तपत्रे आहेत, खास करुन जिल्हा ठिकाणाहून प्रसिद्ध होणा-या वर्तमानपत्रांना ते विज्ञान लेखन पाठवायचे, काही वर्तमानपत्रे ते लेख छापायचे, ‘कणाद’च्या लेखकांना काही वर्तमानपत्रे श्रेय द्यायची, कधी नाही. तरीही नाऊमेद होता ते लेखन पाठवायचे, नंतर नंतर ती वर्तमानपत्रे लेख छापायची परंतु श्रेय नाही, मोबदला नाही. अशा स्थितीत मग त्यांना लेख पाठवणे अशक्य झाले आणि काही काळ नंतर हा उपक्रम बंद पडला आपल्या कडील वर्तमानपत्रे मोफत साहित्य प्रसारीत करण्यात पटाईत आहेत. मोबदला तर सोडाच परंतु लेखकांची नाव ही तळटीप मध्ये ते देत नाहीत हे पुन्हा एकदा पटल्या नंतर ग्रामीण भागातील वर्तमानपत्रांना मोफत साहित्य पाठवणे त्यांनी खंडीत केले.\nविज्ञान प्रसार झाला पाहिजे, समाजोन्नतीत आपला हातभार असला पाहिजे म्हणून मग कणाद ने मोफत कार्यशाळा सुरु केली ती NTS म्हणजे नॅशनल टॅलेंट सायन्सला बसणा-या विद्यार्थ्यांसाठी त्याला नांव देण्यात आले. रविवार शाळा स्वत: सुधीर NTS शिष्यवृत्ती धारक आहे. ही कार्यशाळा जवळजवळ दोन वर्षे रूईया महाविद्यालयात घेण्यात आली. त्या नंतर ती बंद करण्यांत आली कारण, चालना देण्याचा हेतू सफल झाला होता आणि कमर्शिअल क्लासेस सुरु झाले होते. मात्र NTS मार्गदर्शन बंद नव्हते ते करस पॉ़डन्स पद्धतीने म्हणजे पोस्टाद्वारे सुरु झाले. ज्यांनी नांव नोंदणी केली अशा विद्यार्थ्यांना पोस्टद्वारे दर महिन्याला विशिष्ट साहित्य पाठवण्यांत यायचे. परीक्षा झाल्यावर, परीक्षेत पास झालेल्यांना एकत्र बोलऊन दोन दिवसाचे मुलाखत शिबिर घेतले जायचे.\nसुधीर –नंदिनी ‘कणाद’ चा कणा होते, आहेत आणि राहतील महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक वर्षभर त्यांच्या विज्ञान पुरवणीत अऩोख्या स्वरुपाचे लेखन कणादच्या ‘टीमवर्क’ ने केले. त्यांत या दोघांचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा होता. दोघांच्याही डोक्यातून अफलातून अशा कल्पना निघायच्या त्यांतलीच एक कल्पना म्हणजे शालेय शिबीर मुलांच्या/विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबीर म्हणजे अफलातून जादूची कांडी होती. या शिबीरात सकाळी प्रवेश करणारा मुलागा/मुलगी, संध्याकाळी शिबीर संपल्यानंतर भाराऊन आणि आनंदी होऊन जायचा, वेडगळ दिसणारा, सुस्त यांतून काय मिळणार अशी मानसीक अवस्था घेऊन येणारा मुलगा/मुलगी चक्क विज्ञान गीत गुणगुणत परतायची अशी शिबीरे कणादने एक वर्षात अनेक ठिकाणी घेतली आणि प्रत्येक शाळा पुन्हा असा कार्यक्रम सादर करण्यासाठी, शिबीर घेण्यासाठी दुस-या वर्षीही निमंत्रीत करत असे. या शिबीराची संपूर्ण संकल्पना, सुधीर नंदिनी आणि शशिकांत धारणे यांची असायची शैक्षणिक मार्गदर्शनाचे शिबीर ही दुसरी संकल्पनाहि त्यांचीच. यां शिबीरात सकाळी प्रवेश केलेला मुलगा/मुलगी एक नवीन आशा, आकांक्षा यांनी प्रेरीत होऊन जायचा. नवीन काहींतरी गवसलं अशीच त्या सा-यांची धारणा असायची कारण व्यवसाय मार्गदर्शन मिळालेले असते. आकाशवाणीसाठी त्यांनी विपूल लेखन केले. नंदिनीने आकाशवाणी मुंबईसाठी ‘परिसर’ लेखन केले. ते श्रोत्यांना इतके भावले की – सुमारे 10-15 वर्षानंतर ते आजही अधून मधून पुन:प्रसारीत केले जाते. त्यांनी विज्ञान विभागासाठी विपूल लेखन केले. संगणकाच्या महाजाल���विषयी सुधीरने लिहीलेले रुपक अत्यंत कल्पक आणि मनोरंजक होते. दूरदर्शनवर त्यांनी किलबील कार्यक्रमात नाटक, लोकनाट्य, संगीत नाटक असे प्रकार हाताळले. ते ही कार्यक्रम उत्कृष्ठ दर्जाचे होते. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन दूरदर्शनने गौरवले.\nदिव्याचा विकास, दिवटी, पणती आणि दिवा या स्वरुपात जसा झाला तसे त्यांच्या लेखनाचे व्हावे अशी अपेक्षा नंदिनी-सुधीर व्यक्त करतात. त्यांचे लेखन नव्या माध्यमाशी नाते जोडण्याच्या प्रयत्नात आहे. अँनिमेशन, वेबसाइट हे नवीन प्रकार हाताळण्याचा आणि आपल्या मूर्तकल्पना सामान्य वाचक/श्रोता/प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. आपण त्यांना फक्त शुभेच्छा देऊ. बाकी ते आणि काल दोघे आपोआप कार्यरत होतात हा अनुभव आहे.\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nनाट्यकलाकार - डॉ. शरद भुथाडिया\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-skipper-virat-to-break-these-records-in-sl-odi-series/", "date_download": "2018-08-14T13:35:57Z", "digest": "sha1:LPJW4L6N7X3KN23POG5LYWH5HHFJMKQT", "length": 10498, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ५: श्रीलंकेविरुद्ध होणार हे ‘विराट’ विक्रम ! -", "raw_content": "\nटॉप ५: श्रीलंकेविरुद्ध होणार हे ‘विराट’ विक्रम \nटॉप ५: श्रीलंकेविरुद्ध होणार हे ‘विराट’ विक्रम \nभारतीय संघ आता कसोटी मालिकेमध्ये श्रीलंकेवरील दणदणीत विजयानंतर रविवारपासून ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका लंकेत खेळाणार आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाने व खेळाडूने अनेक विक्रम मोडले. आता भारतीय कर्णधार विराट कोहलीला या एकदिवसीय मालिकेत ही काही विक्रम मोडण्याची संधी आहे.\nकसोटी मालिका विराटने फलंदाज म्हणून विशेष गाजवली नसली तरी एकदिवसीय मालिका ही विराटसाठी यादगार ठरणारी असू शकेल. या मालिकेत विराट काही खास विक्रम करणार आहे ज्यासाठी भारतीय दिग्गजांना अनेक वर्ष आणि अनेक सामने खेळायला लागले. अशाच या विक्रमांची ही यादी.\n१. ५० वेळा नाबाद\nभारतीय कर्णधार आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात २९८ सामने खेळला आहे . या सामन्यांमध्ये तो आतापर्यंत ४८ वेळा नाबाद राहिला आहे. जर तो या पाच सामन्याच्या मालिकेत फलंदाजीला येऊन २ वेळा नाबाद रहायला तर तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ५० वेळा नाबाद राहण्याचा विक्रम करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावे आहे, तो ११८ वेळा नाबाद राहिला आहे.\n२००८ ते २०१७ या त्याच्या आतापर्यंतच्या आंतररराष्टीय कारकिर्दीत २९८ सामन्यात विराटने १४,६६३ धावा केल्या आहेत. जर तो या मालिकेत ३६७ धावा करू शकला तर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो भारताचा ७वा फलंदाज बनेल.\n३. ३०० आंतररराष्ट्रीय सामने\nविराट कोहलीने २००८ पासून ते आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात २९८ सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतला दुसरा सामना त्याच्या आंतररराष्टीय कारकिर्दीतील ३००वा सामना असणार आहे. भारताकडून ३०० आंतररराष्टीय सामने खेळणारा तो १२ खेळाडू बनेल. भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक म्हणजेच ६६४ आंतररराष्टीय सामने खेळले आहेत.\n४. सचिननंतर भारताकडून सर्वाधिक आंतररराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज\nआपल्या सर्वानाच माहित आहे की सचिन तेंडुलकरने भारताकडून खेळताना आंतररराष्टीय कारकिर्दीत १०० शतके लगावली आहेत. पण भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शतके लागवण्याचा विक्रम भारताची भिंत राहुल द्रविडच्या नावे आहे. त्याने आंतररराष्टीय कारकिर्दीत ४८ शतके लगावली आहेत. तर विराटने आतापर्यंत आंतररराष्ट्रीय कारकिर्दीत ४५ शतके केली आहेत. जर तो या मालिकेत आणखीन ३ शतके करू शकला तर तो द्रविडच्या ही पुढे जाईल.\n५. ५०वा टी२० आंतररराष्ट्रीय सामना\nएकदिवसीय मालिकेनंतर भारत श्रीलंकेत एक टी२० सामना खेळणार आहे. हा सामना विराटचा टी२० कारकिर्दीतील ५० सामना असणार आहे. त्याने आतापर्यंतच्या टी२० सामन्यात १७४९ धावा केल्या आहेत ज्यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटची सरासरी टी२०मध्ये ५३ ची आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट १३५ चा आहे.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/category/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T14:25:25Z", "digest": "sha1:2K5VL2HQZX5ZHU5UI3DX2NRIIRIRSNLZ", "length": 15885, "nlines": 159, "source_domain": "palakneeti.org", "title": "मानवी नाती | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nविचार करून पाहू - शिस्त कशाशी खातात\nनीलिमा गोखले, मंजिरी निंबकर\nपरंपराजन्य श्रमघृणा आणि श्रमप्रतिष्ठा\nकिशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व चिकित्सक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांन��� शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे. शिक्षणाचे सांस्कृतिक राजकारण, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांच्या अभ्यासात त्यांना विशेष रस आहे. भारत ज्ञान विज्ञान समुदायासोबत त्यांनी एक दशकाहून अधिक काळ शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.\n‘अरे, तुझी बायको/आई घरात नाहीये मग तू जेवायचं काय करतोस मग तू जेवायचं काय करतोस” भारतीय मध्यमवर्गीय समुदायात कुठल्याही पुरुषाला कधीही विचारला जाणारा प्रश्न. त्यामागं काही गृहितकं- एक म्हणजे स्वयंपाक हे स्त्रियांचं जन्मसिद्ध काम आहे (हे फक्त काम आहे, कौशल्य किंवा ज्ञान नाही), दुसरं म्हणजे हे काम पुरुषांनी करायचं नसतं, तिसरं म्हणजे हे काम ते करू शकत नाहीत, चौथं म्हणजे स्त्रीवर्गाच्या अनुपस्थितीत क्वचित प्रसंगी हे काम करायला हरकत नाही (कुणाची” भारतीय मध्यमवर्गीय समुदायात कुठल्याही पुरुषाला कधीही विचारला जाणारा प्रश्न. त्यामागं काही गृहितकं- एक म्हणजे स्वयंपाक हे स्त्रियांचं जन्मसिद्ध काम आहे (हे फक्त काम आहे, कौशल्य किंवा ज्ञान नाही), दुसरं म्हणजे हे काम पुरुषांनी करायचं नसतं, तिसरं म्हणजे हे काम ते करू शकत नाहीत, चौथं म्हणजे स्त्रीवर्गाच्या अनुपस्थितीत क्वचित प्रसंगी हे काम करायला हरकत नाही (कुणाची), इत्यादी इत्यादी. यादी अजूनही लांबवता येईल (नव्हे, ती तशी आहेच.) पण यामागचं सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे श्रमांचा अनादर.\nतुमच्यासारखे वडील पायजेल होते\n१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठी\n० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी\n६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी\n१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठी\nमॉडर्न फॅमिली या मालिकेतलं कॅमरिन आणि मिचेल हे एक गे जोडपं- मिच आणि कॅम. लिली ही त्यांची व्हिएतनामीज दत्तक मुलगी. आज दोघांनी लिलीच्या डॉक्टर बाईंना घरी जेवायला बोलावलंय. गप्पा चालू असताना दीडेक वर्षांची छोटी लिली डॉक्टर बाईंकडे पाहून तिचा आयुष्यातला पहिला शब्द उच्चारते- ‘मॉमी’ (मिचच्या शब्दांत सांगायचं तर- Every gay father’s worst nightmare) मिच आणि कॅमच्या पायाखालची जमीनच सरकते.\nशिकतं घर आणि बाबा\n‘घर शाळेत आणि शाळा घरात शिरली पाहिजे. आई–बाबांनी शिक्षक आणि शिक्षकांनी आई–बाबा बनलं पाहिजे,’ हा विनोबांचा शिक्षणविषयक विचार मला खूप आवडतो. शिक्षण अर्थपूर्ण आणि आनंददायी बनवण्यासाठी हे खूपच उपयुक्त ठरू शकतं. माझे आई–बाबा दोघंही शाळेत शिक्षक होते. पालक म्हणून भूमिका बजावताना त्यांच्यातलं शिक्षकपण घरीसुद्धा जागं असायचं हे मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे.\nआम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो...\nमाझं काम माझं पालकपण - लेखांक ११ - के. सहदेवन\nमी लहान असल्यापासून घरातल्या सगळ्यांना, शेजार्‍यांना सतत संघर्ष करतानाच पाहत आलो. एखाद्या प्रसंगी नव्हे तर आयुष्यभर त्यांची जगण्याची लढाई चालूच असे. तेव्हापासून मला समाजातला अन्याय दिसत राहिला आहे.\nनवक्षितिज : ‘विशेष’ प्रौढांच्या आनंदी आयुष्यासाठी\nस्वत:चं मूल ‘विशेष’ आहे, हे स्वीकारणं कोणत्याही आई-वडिलांना कठीण असतं. समाजाचा विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधांचा अभाव, त्यांच्यामुळे कुटुंबावर येणार्‍या मर्यादा, बंधनं अशा अनेक कारणांमुळं स्वत: ते मूल आणि त्याचं कुटुंब -असलेला अवकाशही हरवून बसतं. अशा प्रसंगी दैवाला, नशिबाला दोष देत, रडत बसायचं की आहे त्या परिस्थितीत त्या मुलाला आनंदी, स्वावलंबी, जास्तीत जास्त सकस आयुष्य कसं देता येईल यासाठी प्रयत्न करायचे नीलिमाताईंनी दुसरा मार्ग स्वीकारला.\n‘विशेष’ लेकीसाठी अदितीसाठी जे जे करता येणं शक्य आहे ते ते जीव ओतून केलं, पण त्या तिथंच थांबल्या नाहीत. अदितीला जे जे मिळालंय आणि जे तिला मिळायला हवं असं वाटतंय ते ते सर्व तिच्यासारख्या इतर मुलांनाही मिळायला हवं यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. नवक्षितिज हे त्याचं मूर्तरूप.\nवैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर माझं लग्न झालं. पती चंद्रशेखर हेही डॉक्टरच. लग्न झाल्यावर आम्ही ठरवलं होतं की आपल्याला दोन मुलं हवीत. मुलगा-मुलगी काहीही चालेल. दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलांना वाढवायचा आनंद आम्हाला घ्यायचा होता. लग्नानंतर दोन वर्षांनी नूपुरच्या रूपानं एक गोंडस बाळ आमच्या घरात जन्मलं. तिच्या बाललीलांचा, तिच्या वाढविकासाच्या प्रत्येक टप्प्याचा मनसोक्त आनंद आम्ही घेत होतो. त्यानंतर तीन वर्षांनी अदितीचा जन्म झाला. आम्ही खुशीत होतो. पण लवकरच आमच्या लक्षात आलं की मान धरणं, कुशीला वळणं, रांगणं, बसणं, वाढीचे हे टप्पे उशिरा होताहेत.\nबालकांची लैंगिक सुरक्षा : एक उपेक्षित प्रश्‍न\nमला आपल्या सर्वांशी काही बोलायचं आहे. गेले काही दिवस मी एका विषयावर अभ्यास कर���े आहे. या अभ्यासात मला काय दिसलं, त्यातून काय सुचलं, ते मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. पालकनीतीमधून गेली सव्वीस वर्षं सातत्यानं आपली गाठ पडते आहे, त्यामुळे त्याच वाटेनं आपल्यापर्यंत पोचायचा प्रयत्न मी करते आहे.\nमूल हवे -अव्यंग (लेखांक - ८)\nसोसायटीच्या अंगणामध्ये छोटी आरोही तिच्या बारा-तेरा वर्षाच्या उदयनबरोबर हसत खेळत चालली होती. उदयनची चाल वाकडी होती, पाठीला बाक होता, हात आखुड होता, डोक्याचा आकारही वेगळाच होता, दातही वाकडं होतं, कानामागं ऐकण्याचं यंत्र होतं, समोरून पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातही दोष होता असं दिसलं. ह्या सगळ्यासकट तो आरोहीबरोबर हसत खेळत, गप्पा मारत चालला होता बोलताना अडखळत होता पण चेहर्‍यावर निरागस आनंद होता.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2018-08-14T13:16:16Z", "digest": "sha1:V27IBGWUGCXF3JM4ULFQAKDCWK422UX5", "length": 18238, "nlines": 703, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल १७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.\n<< एप्रिल २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n६९ - बेड्रियाकमची लढाई - व्हिटेलियस रोमन सम्राटपदी.\n१४९२ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.\n१५२१ - मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.\n१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.\n१८९५ - माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.\n१९३५ - सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.\n१९४१ - दुसरे महाय���द्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.\n१९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.\n१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.\n१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.\n१९६१ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.\n१९७० - चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.\n१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.\n१९७३ : कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.\n१९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह जिंकली.\n१९८६ - सिसिली आणि नेदरलँड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.\n२००२ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.\n५९३ - जोमेइ, जपानी सम्राट.\n१४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास\n१७३४ - तक्सिन, थायलंडचा राजा.\n१७५६-ब्रिटिशांविरोधात तमिळनाडू भागात उठाव करणारा धीरन चिन्नामलाई\n१८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते\n१८९४ - निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.\n१८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज\n१९१६: सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ’सिलोन’ हे नाव बदलून ’श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलमंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले.\n१९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदू\n१९७२ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७४ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.\n१९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया\n१०८० - हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.\n१७११ - जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.\n१७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन\n१८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स\n१८९१ - अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.\n१९३६ - चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.\n१९४४ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री\n१९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.\n१९९०-राजा केळकर संग्रहालयाचे संचालक दिनकर गंगाधर केळकर\n१९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक\n१९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.\n२००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक\n२००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.\n२०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा\n२०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.\n२०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा\n२०१७- 117 वर्षांच्या एमा मोरेनो या जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे इटलीमध्ये निधन झाले. एकोणिसाव्या शतकात जन्म झालेल्या बहुदा त्या शेवटच्या जिवंत व्यक्ती होत्या.\nबीबीसी न्यूजवर एप्रिल १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट १३, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१८ रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pmo-takes-note-of-what-happened-in-loan-waiver-process-272905.html", "date_download": "2018-08-14T14:17:47Z", "digest": "sha1:XRYRVC35RCTO4WTGXMTTPRUGFQRNNGXW", "length": 11675, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्ड घोळाची थेट 'पीएमओ'कडून दखल, राज्याकडे मागितला अहवाल", "raw_content": "\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्या��र आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nकर्जमाफी प्रकियेतील आधार कार्ड घोळाची थेट 'पीएमओ'कडून दखल, राज्याकडे मागितला अहवाल\nकर्जमाफीच्या प्रक्रियेत 183 जणांना एकच आधार कार्ड नंबर लिहिला गेला होता\n28 ऑक्टोबर: कर्जमाफी देण्याच्या प्रक्रियेत आधार क्रमांकाचे घोळ झाल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. त्याची दखल आता थेट पंतप्रधान कार्यालयानं घेतलीय. पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारला विचारणा केलीय.\nकर्जमाफीच्या प्रक्रियेत 183 जणांना एकच आधार कार्ड नंबर लिहिला गेला होता. तर अनेकांच्या आधार कार्डनंमध्ये 6च आकडे लिहिले होते.आधार कार्डची माहिती चुकीची भरल्याने योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कशी असा सवाल विचारला जातोय. यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारला विचारणा केल�� आहे. याबाबत राज्याच्या आयटी विभागानं स्पष्टीकरण दिलं होतं पण त्यावर पीएमओचं समाधान झालं नाही. या घोळामुळे डिजीटल इंडियाच्या संकल्पनेला धक्का बसलाय. त्यामुळे पीएमओनं याची दखल घेतलीय. आणि राज्य सरकारकडे जाहीर नाराजी व्यक्त केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: loan waiverआधार कार्डमहाराष्ट्र\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nतुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/09/geographyqusanspart2.html", "date_download": "2018-08-14T13:20:22Z", "digest": "sha1:BDG4H2QKJN7O5ZLZQSUEL4TOBZMSC5IQ", "length": 12816, "nlines": 194, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "भूगोल प्रश्न उत्तरे - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nGeography भूगोल प्रश्न उत्तरे - भाग २\nभूगोल प्रश्न उत्तरे - भाग २\n५१. मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते\n५२. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधीक प्रमाणात आढळते\n५३. अमरावती जिल्ह्यातून जाणा-या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात\n५४. बाळापुर हे इतिहास प्रसिध्द ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे\n५५. जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते\n५६. शिरपूर हे जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे\n५७. पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे\n५८. यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते\n५९. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे\n६०. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे\n>>> नांदेड व यवतमाळ\n६१. यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो\n६२. चिख���दरा हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतात आहे\n६३. हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात\n६४. श्री शिवाजी लोक कला विद्यापिठ कोठे आहे\n६५. लातूर जिल्हा पुर्वी कोणत्या जिल्ह्यात होता\n६६. जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता\n६७. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत\n६८. गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे\n६९. जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे\n७०. विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे\n७१. गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे\n>>> पैठण - औरंगाबाद\n७२. जायकवाडी जलाशयाचे नाव काय\n७३. गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे\n७४. शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे\n७५. दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते\n७६. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे\n७७. घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे\n७८. शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते\n७९. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे\n८०. खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत\n८१. पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे\n८२. धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे\n८३. वेरुळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे\n८४. अखंड शिल्पातले कैलास मंदीर कोठे आहे\n८५. मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली\n८६. वॉटर अँड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे\n८७. श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे\n८८. महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे\n८९. कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे\n९०. मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला\n९१. दौलताबाद जवळील देवगीरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे\n९२. शिखांच्या ग्रंथसाहित्यामध्ये कोणत्या संताचे वाड्.मय समाविष्ठ आहे\n९३. बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे\n९४. देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे\n>>> अजंठा रांगा भाग १\n९५. गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती\n९६. बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे\n९७. मराठवाडयात कोणत्या जिल्ह्यात अधिक तेल गिरण्या आहेत\n९८. यावल घराण्याची राजधानी कोणती होती\n९९. औरंगजेबाची समाधी कोठे आहे\n१००. महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/no-need-to-take-permission-of-husband-for-abortion-272896.html", "date_download": "2018-08-14T14:35:52Z", "digest": "sha1:DMARHE2QXJJGQOSHFBW6QTH2LM5ASHKB", "length": 12048, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही-सुप्रीम कोर्ट", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nगर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही-सुप्रीम कोर्ट\nपंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं तसा निर्णय २०११ सालीच दिला होता. तो निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला. पत्नीला गर्भपाती करायचा असेल, कायद्यात बसत असेल, आणि डॉक्टरांकडून संमत असेल तर गर्भपात करता येईल, त्यात पतीची परवानगी घेण्याची आवश्यकताच नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं.\nदिल्ली,28 ऑक्टोबर: गर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असा महत्त्वाचा निर्णय काल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.गर्भपात करायचा की नाही हा अधिकार सर्वस्वी पत्नीचा आहे त्या पती हस्तक्षेप करू शकत नाही.\nपंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं तसा निर्णय २०११ सालीच दिला होता. तो निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला. पत्नीला गर्भपाती करायचा असेल, कायद्यात बसत असेल, आणि डॉक्टरांकडून संमत असेल तर गर्भपात करता येईल, त्यात पतीची परवानगी घेण्याची आवश्यकताच नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं एका खटल्यात असा निर्णय दिला होता. महिला हे मुलं जन्माला घालण्याचं यंत्र नाहीयेत. असं निरीक्षण कोर्टानं तेव्हा नोंदवलं होतं. त्यानंतर महिलेचा पती सुप्रीम कोर्टात गेला. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टांन हस्तक्षेप करायला नकार दिला आणि हायकोर्टाचा निर्णय काम ठेवला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2018/01/ca01jan2018.html", "date_download": "2018-08-14T13:20:42Z", "digest": "sha1:LFMAAGK2RJJINTKK6E56ZKPSKFX5SRUW", "length": 17774, "nlines": 125, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १ जानेवारी २०१८ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १ जानेवारी २०१८\nचालू घडामोडी १ जानेवारी २०१८\nदेशात डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती पालिका प्रथम\nस्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवून प्रतिक्रिया देण्याबाबतच्या डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. असा मान मिळविणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच शहर ठरले आहे.\nभद्रावती नगरपालिकेच्या या प्रक्रियेमध्ये साडेचार हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले. त्यातील पावणेचार हजार नागरिक दररोज तक्रारी अपलोड करीत असून स्वच्छता अभियानात आपला सहभाग दर्शवीत आहेत.\nभद्रावती शहराची स्पर्धा छत्तीसगढमधील सरायपल्ली या २० हजार लोकसंख्येच्या शहरासोबत होती. १५ दिवसांपासून हे शहर प्रथम क्रमांक टिकवून होते. या काळात सरायपल्ली व भद्रावती शहरातील गुणांचा फरक हा पाच ते १० हजारांच्या दरम्यान होता.\nमात्र तीन दिवसांच्या सलग सुट्यांमध्ये भद्रावतीकरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने २५ डिसेंबरला हा फर�� केवळ १८० गुणांचा राहिला. अखेर त्यावर २७ डिसेंबरला भद्रावती शहराने सरायपल्ली शहरावर दोन हजार गुणांची आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकाविला.\nअटल इनोव्हेशन मिशनच्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात\nनिती आयोगाच्या 'अटल इनोव्हेशन मिशन' अंतर्गत सुरू केलेल्या 'अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश असून, निती आयोगाने नुकतीच या संबंधीची घोषणा केली.\nनिती आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ११ शाळांचा समावेश असून, मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी १० आणि नाशिक जिल्ह्यातील ५ शाळा समाविष्ट आहेत.\nसहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने 'अटल टिंकरिंग लॅब' उभारण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी देशातील ९२८ तर, राज्यातील ७५ शाळांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता.\nअंदमानाने प्रथम ध्वजारोहणाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा केला\n३० डिसेंबर २०१७ रोजी अंदमान व निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ साली केलेल्या प्रथम ध्वजारोहणाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा केला गेला.\n३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या मदतीने अंदमान-निकोबार बेटांवर पहिल्यांदा भारताचा तिरंगा फडकवला होता आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूहांना ब्रिटिश राजवटीपासून मुक्त म्हणू घोषित केले.\nविश्वनाथन आनंदने जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली\nभारतीय विश्वनाथन आनंद हा सौदी अरबच्या रियाध शहरात खेळल्या गेलेल्या 'जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद २०१७' स्पर्धेचा विजेता ठरला आहे. ते हा किताब जिंकणारे सर्वाधिक वय असलेले (४८ वर्षे) खेळाडू ठरलेले आहेत.\nआनंदने यापूर्वी २००३ साली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे जागतिक विजेतेपद पटकावले होते. त्याने रशियाच्या व्लादिमिर फेदोसिव्हवर मात करून जागतिक विजेतेपद पटकावले.\nविश्वनाथन आनंदने जागतिक ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले\nसौदी अरबच्या रियाध शहरात खेळल्या गेलेल्या 'जागतिक ब्लिट्ज बुद्धिबळ विजेतेपद २०१७' स्पर्धेत विश्वनाथन आनंदने कांस्यपदक पटकावले आहे.\nविश्वनाथन आनंदने कांस्यपदकासाठी फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर लाग्रेव याचा पराभव केला. या स्पर्धेचे सुवर्णपदक नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने तर रौप्यपदक रशियाच्या सरगेई कारजाकिन याने पटकावले.\nजितू रायने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले\nकेरळच्या तिरुवनंतपुरममध्ये आयोजित ६१ व्या 'राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद' स्पर्धेच्या पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारचे विजेतेपद जितू रायने पटकावले आहे.\nजितू रायने यात २३३ गुणांचा नवा राष्ट्रीय विक्रम स्थापन केला आहे. त्यापाठोपाठ ओमकार सिंहने रौप्य तर जय सिंहने कांस्यपदक पटकावले.\nलष्कर संघात जितू राय, जय सिंह आणि ओमप्रकाश मिथेर्वाल यांनी १६५८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ वायुदलाने रौप्य तर पंजाब संघाने कांस्यपदक जिंकले.\nनेपाळची एव्हरेस्टवर एकट्याने चढाई करण्यास बंदी\nनेपाळने पर्वतारोहींना एव्हरेस्ट आणि अन्य शिखरांवर एकट्याने चढाई करण्यावर बंदी आणलेली आहे.\nशिवाय, दोन्ही पायांनी अधु आणि अंध पर्वतारोहींना चढाई करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. पर्वतारोहण सुरक्षित बनविण्यासाठी आणि चढाई दरम्यान होणारे मृत्यू कमी करण्याकरिता नियमांमध्ये ही दुरूस्ती करण्यात आली.\nसंशोधक प्रतिभा गई यांना ब्रिटनचा 'डेमहुड' सन्मान\nयॉर्क विद्यापीठामधील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतिभा लक्ष्मण गई यांना रसायनशास्त्र व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या त्यांच्या सेवेसाठी ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांच्या हस्ते 'डेमहुड' सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.\nप्रा. प्रतिभा लक्ष्मण गई यांनी एक असा मायक्रोस्कोप तयार केला आहे, ज्यामध्ये आण्विक पातळीवर रासायनिक प्रतिक्रियांना पाहता येते.\n'क्वीन्स न्यू इयर्स ऑनर्स लिस्ट २०१८' या यादीत भारतीय वंशाच्या ३३ व्यक्तींचा समावेश आहे. यात ९ जणांना 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर', १६ जणांना 'मेंबर्स ऑफ द ब्रिटिश एंपायर' आणि ७ जणांना 'ब्रिटिश एंपायर मेडल' तसेच कुलदीप सिंह भामरा यांना 'क्वीन्स अॅम्बुलन्स सर्व्हिस मेडल' जाहीर झाला आहे. ब्रिटनला दिलेल्या त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ हा गौरव देण्यात आला आहे.\nहे सर्व पुरस्कार २०१८ सालच्या वर्षभरात रॉयल कुटुंबाकडून दिले जातील.\n१९१७ साली स्थापन झाल्यापासून आतापर्यंत चार भारतीय वंशाच्या महिलांना 'डेमहुड' सन्मान देण्यात आला आहे. अन्य तीन मध्ये धारच्या महाराणी लक्ष्मी देवी (१९३१), शिक्षणतज्ज्ञ आशा खेमका (२०१४) आणि वैद्यकीय शिक्षक परवीण कुमार (२०१७) यांचा समावेश आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jaikwadi-dams-door-open-1351", "date_download": "2018-08-14T13:31:06Z", "digest": "sha1:3PA2B3GTRSF3BGQZVOEGD453LALS2X7I", "length": 17797, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, jaikwadi dams door open | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनऊ वर्षांनंतर उघडले जायकवाडीचे दरवाजे\nनऊ वर्षांनंतर उघडले जायकवाडीचे दरवाजे\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nऊर्ध्व भागातील आवक आवक मोठ्या प्रमाणात सुरू राहिल्यास व प्रचलन आराखड्यानुसार आजघडीला 98 टक्‍के साठा असण्याचे निर्धारण याचे संतूलन राखेपर्यंत हा विसर्ग सुरू राहण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.\nजायकवाडी, जि. औरंगाबाद ः जायकवाडी प्रकल्पात अचानक ऊर्ध्व भागातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रकल्पाची पाणीपातळी 97 टक्‍क्‍यांच्या पुढे गेली. यामुळे गुरुवारी (ता. 21) मध्यमात्री आधी दिलेल्या सूचनेनुसार पहाटेची वाट न पाहता प्रकल्पातून गोदावरी पात्र���त प्रारंभी 10 हजार क्‍युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला.\nहा विसर्ग शुक्रवारी (ता.22) सकाळी 13 हजार करण्यात आला होता. तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडीचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याआधी प्रशासनाकडून शुक्रवारी (ता.22) सकाळी 7 वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे अठरा वक्राकार दरवाजे अर्धा फूट वरती उचलण्यात आले.\nया वेळी कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड, तहसीलदार महेश सावंत, सहायक अभियंता अशोक चव्हाण, उपकार्यकारी अभियंता नंदकिशोर भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड आदींसह कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 34 हजार क्‍युसेकने आवक सुरू होती तोवर प्रकल्प व तालुका प्रशासनाने निर्णय घेतला नव्हता. 98 टक्‍क्‍यांपर्यंत प्रकल्प गेल्यानंतरच विसर्ग सुरू होईल अशी तयारी प्रशासनाकडून सुरू होती.\nमुळा धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आल्याने रात्रीतून आणखी पाणी दाखल होईल ही शक्‍यता गृहीत धरून जायकवाडीतून पाणी विसर्गाचा निर्णय रात्रीच घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गावोगावी दवंडी देऊन नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असा संदेश पाठवून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. प्रशासनाकडून आधीच पाणी सोडून खबरदारी घेतली जात आहे.\nतीन हजार क्‍युसेकने विसर्ग वाढला\nगुरुवारी रात्री 10 हजार क्‍युसेकने सुरू केलेला विसर्ग शुक्रवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास 13 हजार क्‍युसेक करण्यात आला होता. तर प्रकल्पात 27 हजार क्‍युसेकच्या क्षमतेने ऊर्ध्व भागातून पाण्याची आवक सुरू होती व पाणीसाठा 98.07 टक्‍के होता अशी माहिती जायकवाडीवरील नियंत्रण कक्षातून देण्यात आली.\nजायकवाडीतून 12 वर्षांपूर्वी 27 जुलै 2005 रोजी 1 लाख 16 हजार क्‍युसेक विसर्ग करण्यात आला होता. त्याचबरोबर 2 ऑगस्टपर्यंत चार वेळा दरवाजे उघडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा वर्षभराने 3 ते 12 ऑगस्ट 2006 मध्ये 2 लाख 50 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.\nत्या वेळी ऊर्ध्व भागातून तब्बल 2 लाख 80 हजार क्‍युसेक पाण्याची आवक सुरू होती. त्यानंतर 12 व 13 सप्टेंबर 2008 रोजी 1 लाख 50 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या घटनेनंतर तब्बल 9 वर्षांनी गुरुवारी (ता.21) जायकवाडीतून विसर्���ाची वेळ आली.\nमांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले\nउस्मानाबाद मांजरा धरणाचे सहा दरवाजे शुक्रवारी (ता.22 ) सकाळी उघडण्यात आले आहेत. धरणाच्या कार्यक्षेत्रात पाऊस सुरू असून, पाण्याची आवक वाढत असल्याने पाण्याचा 148 क्‍युसेक एवढा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या धरण 99 टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मांजरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nदृष्टिक्षेपात जायकवाडी (ता. 22)\nविसर्ग 13, 584 क्‍युसेक\nजायकवाडी पाणी धरण पाऊस\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्हो��्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/wreath-laying-ceremony-of-bsf-head-constable-prem-sagar-259667.html", "date_download": "2018-08-14T14:38:12Z", "digest": "sha1:SLZIQG4A2HFRD5IT43XPW622D34ZDUH3", "length": 8973, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शहीद प्रेम सागर यांना अखेरचा निरोप", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\n���खेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nशहीद प्रेम सागर यांना अखेरचा निरोप\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या\nVIDEO : कोब्राला वाचवण्यासाठी 'तो' विहिरीत उतरला\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/120706", "date_download": "2018-08-14T13:43:28Z", "digest": "sha1:W55G452XQXBRVWMHOOEIY6TYB7LM7WOZ", "length": 13733, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "आंदोलनाकडे पदाधिका-यांनी पाठ फिरवल्याची दखल घेणार अजित पवार | eSakal", "raw_content": "\nआंदोलनाकडे पदाधिका-यांनी पाठ फिरवल्याची दखल घेणार अजित पवार\nआंदोलनाकडे पदाधिका-या���नी पाठ फिरवल्याची दखल घेणार अजित पवार\nगुरुवार, 31 मे 2018\nबारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातच इंधन दरवाढीविरुध्द केलेल्या आंदोलनाकडे पदाधिका-यांनी पाठ फिरवल्याची दखल अजित पवार आपल्या बारामती भेटीत कशी घेतात या बाबत आता कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बारामतीत आयोजित आंदोलनाकडे बहुसंख्य प्रमुख पदाधिका-यांनी पाठ फिरविली. पक्षाने ज्यांना पदे दिली त्या पदाधिका-यांकडे या आंदोलनासाठी वेळच नसल्याचे चित्र दिसल्याने राष्ट्रवादीच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.\nबारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातच इंधन दरवाढीविरुध्द केलेल्या आंदोलनाकडे पदाधिका-यांनी पाठ फिरवल्याची दखल अजित पवार आपल्या बारामती भेटीत कशी घेतात या बाबत आता कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बारामतीत आयोजित आंदोलनाकडे बहुसंख्य प्रमुख पदाधिका-यांनी पाठ फिरविली. पक्षाने ज्यांना पदे दिली त्या पदाधिका-यांकडे या आंदोलनासाठी वेळच नसल्याचे चित्र दिसल्याने राष्ट्रवादीच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.\nमाध्यमांनीही या घटनेची दखल घेतल्याने आता अजित पवार या बाबत काय नेमके मतप्रदर्शन करतात या कडे सर्वांचेच लक्ष आहे. अजित पवारांचे बारामती तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व आहे, मोदी लाटेत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने बारामतीकरांनी त्यांना विधानसभेत पाठविले. त्यांच्या कार्यपध्दतीविषयी सामान्य माणूस समाधानी असला तरी ज्यांना पदे दिली त्यांचा जनसंपर्क पार तुटल्याने लोकांना प्रत्येक काम करुन घेण्यासाठी अजित पवारांपर्यंत जावे लागते, अशी लोकांची तक्रार आहे.\nराष्ट्रवादीची राज्याची धुरा अजित पवारांनी स्वताःच्या खांद्यावर घेतलेली असल्याने बारामतीत पदाधिका-यांनी लोकसंपर्क ठेवत कामे करावी ही त्यांची अपेक्षा असते, पण अजित पवारांची पाठ फिरल्यावर पदाधिकारी संघटनेला फारसे महत्व देत नसल्याचे अधोरेखीत झाले आहे. रविवारी (ता. 3) नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त पवार बारामतीत येत असून ते या बाबत काय भूमिका मांडणार या बाबत उत्सुकता आहे. दूध संघाच्या शरद सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-08-14T14:18:58Z", "digest": "sha1:BA6A34VQPJUQJXYN7Z7CZN2WOILXJCYV", "length": 12776, "nlines": 93, "source_domain": "palakneeti.org", "title": "खेळघर मित्र मेळावा | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nखेळघराच्या मित्रांना खेळघराची प्रत्यक्ष झलक अनुभवायला मिळावी, यासाठी एक कार्यक्रम आखला आहे. दि. १०/०३/२०१८ रोजी खेळघरात, सायंकाळी ४-९ या वेळात शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन पहाण��, खेळघरातील मुलांशी गप्पा, त्यांच्याकडून विज्ञानाचे प्रयोग, वैज्ञानिक खेळणी बनवायला शिकणे असा विविधांगी कार्यक्रम आखला आहे. खेळघरासमोरील प्रश्न कसे सोडवता येतील याबद्दल संवाद साधण्यासाठीही या कार्यक्रमात विशेष वेळ राखून ठेवला आहे. या कार्यक्रमात आपण आपल्या मित्र –परिवारासह जरूर सहभागी व्हावंत अशी विनंती आहे.\nआणखी काही नव्या लोकांना खेळघराशी जोडून घेता यावे यासाठी तुमच्या परिचयातल्या लोकांशी जरूर संपर्क साधावा. त्यासाठी काही वेगळा मजकूर या मेल सोबत जोडला आहे.\nसविस्तर माहितीसाठी खालील पत्र वेळ काढून वाचावंही विनंती\nया क्षणी आपल्याशी संवाद साधतांना तीन वर्षापूर्वी खेळघरासमोर आलेला समर-प्रसंग आठवतो आहे. आठ वर्षे सातत्यानं खेळघराला आर्थिक मदत केल्यानंतर टाटा ट्रस्टनं ही मदत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आमच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. याचा कामावर परिणाम होतोय की काय अशी भीती मनात उभी ठाकली होती.\nपरंतु या काळात आपल्याकडून मिळालेल्या भक्कम आधारावर आम्ही या प्रसंगातून तगून गेलो . दरम्यान नऊ महिन्यानंतर टाटा ट्रस्टने आणखी तीन वर्षाकरिता खेळघराला आर्थिक मदत दिली. या तीन वर्षात खेळघराचे काम वाढले, बहरले, स्थीर-स्थावरही झाले. लक्ष्मीनगर मधील मुला-पालकांपर्यंत अधिक नेमकेपणानं पोचता येणे शक्य झाले. तसेच JCB,CEQUE, Bharat Forge LTD, Gyanprakash Foundation अशा संस्थांच्या माध्यमांतून महाराष्ट्रभरातल्या अनेक शिक्षण–कार्यकर्त्यांपर्यंतही पोचता आले.\nमात्र आजचा प्रश्न मागच्यापेक्षाही गंभीर आहे. या पुढील काळात टाटा ट्रस्टची मदत मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. आज घडीला कुठलीच ठामेठोक आर्थिक मदत मिळेल अशी दिशा डोळ्यांसमोर नाही. विविध CSR च्या माध्यमातून मदत मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु त्यांच्या निकषांनुसार आजवरच्या कामाच्या दिशेत कॉम्प्रमाईज न करण्याचा निर्णय खेळघराने घेतला आहे.\nया पुढील काळात व्यवस्थापकीय कामांसाठी खेळघराच्या आजवर साठवलेल्या निधीवरच्या व्याजाचा उपयोग करता येईल. तसेच खेळघर विस्तार प्रकल्प, प्रशिक्षणांच्या मानधनातून चालू राहील. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे तो लक्ष्मीनगरमधील पहिली ते बारावी या वयोगटातल्या १५० मुले आणि त्यांच्या पालकांबरोबरच्या कामासाठीच्या निधीचा यासाठी मात्र मित्र-मंडळीच्या मदतीवरच ���वलंबून रहावे लागणार आहे. हा खर्च आज घडीला वर्षाला सुमारे १५,००,०००/- आहे.\nखेळघराची सर्वात जमेची बाजू म्हणजे माणसं खेळघरावर जिवापाड प्रेम करणारे आणि कामात स्वयंसेवी सहभाग घेणारे कार्यकर्ते आणि मुलांना अतिशय प्रेमानं शिकवणारे शिक्षक असा आमचा २० जणांचा एकसंध गट ही खेळघराची खरी ताकद आहे.\nया जोडीला आम्हाला आधार आहे तो दरवर्षी नेमानं ठराविक रकमेची किंवा वस्तूंची मदत करणाऱ्या आपल्या सारख्या मित्र-मैत्रिणींचा तुमच्या अतिशय व्यस्त दिनक्रमामध्येही खेळघराची आठवण तुमच्या मनात जागी असते याची प्रचिती आम्हाला अनेकवार आली आहे.\nआज पुन्हा एकदा तुमची मदत मागण्यासाठी हे पत्र लिहित आहे. तुमच्याकडून यथाशक्ती मदत खेळघराला मिळेल हा विश्वास आहेच त्याबरोबरच तुमच्या परिवारातल्या मंडळीना, मित्र – सहका-यांना खेळघराची ओळख करून देता यावी यासाठी दि.१०/०३/२०१८ रोजी, ५ ते ९ या वेळेत खेळघर मित्र -मेळाव्याचे आयोजन केले आहे. या निमिताने आपण सर्वांनी भेटावे, विचाराचे आदान प्रदान करावे, खेळघराच्या मुला-शिक्षकांबरोबर एक सायंकाळ घालवावी असे मनापासून वाटते आहे. या मेळाव्यात आपल्याला खेळघरातल्या मुला-मुलीशी संवाद साधायची, खेळायची, त्यांच्याकडून विज्ञानाचे प्रयोग शिकायची संधी आहे.\nआजच वेळ राखून ठेवा आणि जरूर जरूर या मित्र - मेळाव्यात सहभागी व्हा तुम्ही येऊ शकाल ना, आणखी कुणाला बरोबर आणाल याबद्दल फोनवर बोलूच.\nवेळ - ४ ते ९\nस्थळ - खेळघर, शुभदा जोशी,\nगुरुप्रसाद अपार्टमेंट, २३, आनंदनिकेतन सोसायटी, कर्वेनगर, पुणे - ४११०५२.\nफोन नंबर - ०२०- २५४५७३२८, ९८२२८७८०९६, ९७६३७०४९३०, ९८२२०९४०९५.\nवाचन जत्रेच्या निमित्ताने... ›\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-08-14T13:17:30Z", "digest": "sha1:SIEBXZXEPRADERABL5G6KOST4MCFP22Z", "length": 8897, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शारांत - विकिपीडिया", "raw_content": "\nशारांतचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५,९५६ चौ. किमी (२,३०० चौ. मैल)\nघनता ५८.७ /चौ. किमी (१५२ /चौ. मैल)\nशारांत (फ्रेंच: Charente; ऑक्सितान: Charanta) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शाराँत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पस्चिम भागात वसला असून येथून वाहणार्‍या शारांत नदीवरून त्याचे नाव पडले आहे.\nकोनिअ‍ॅक नावाची ब्रँडी ह्याच भागात उत्पादित केली जाते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nशारांत · शारांत-मरितीम · द्यू-सेव्र · व्हियेन\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/Hair-straightening-che-dushprinam", "date_download": "2018-08-14T13:52:10Z", "digest": "sha1:QZWTCKXRP3L3E3CZVQYPTILQOIQTTVJI", "length": 14722, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "अति प्रमाणात केसांचे स्ट्रेटनिंग केल्यामुळे हे दुष्परिणाम होतात. - Tinystep", "raw_content": "\nअति प्रमाणात केसांचे स्ट्रेटनिंग केल्यामुळे हे दुष्परिणाम होतात.\nसौदर्यांचे काही निकष मानले जातात त्यात लांबसडक, काळेभोर, सरळ केसही आलेच. अर्थात केस लांबसडक असो किंवा छोटे असो त्यावर काही ना काही स्टाईल केली जाते. अगदी वेण्यांचे प्रकारापासून मोकले सोडण्यापर्यंत अनेक प्रकार केले जातात. केस मोकळे सोडताना ते सरळ हवे असा हट्टच असतो काही जणींचा. अधुनिक सौदर्योपचारात अनेकविध प्रकारे स्टाईलही केल्या जातात आणि त्यासाठी विविध उपचार केले जातात. स्ट्रेटनिंग हा त्यापैकी एक लोकप्रिय प्रकार. कोणत्याही अनैसर्गिक गोष्टींचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. कारण या उपचारांमध्ये थोडीतरी रसायने वापरली जातात किंवा ते करताना काही रसायने बाहेर पडतात त्यामुळे साहाजिकच केस खराब होतात.\nस्ट्रेटनिंग मुळे केस अगदी सरळसोट दिसत असले तरीही अशा केसांची काळजीही घ्यावी लागते. शिवाय त्याचे काही दुष्परिणाम होतात.\nस्ट्रेटनिंग दिसायला आकर्षक दिसले तरी त्याचा एक दुष्परिणाम लगेचच केसावर दिसतो तो म्हणजे केस अत्यंत कोरडे होतात. स्ट्रेटनिंग करताना उष्णता आणि रसायने यांचा वापर करावाच लागतो. पण त्यामुळे केसातील नैसर्गिक तेले प्रभावित होतात. केसांची लवचिकता, मऊपणा कमी होतो. त्यामुळे केस रुक्ष आणि गुंतलेले दिसतात.\nस्ट्रेटनिंग करताना केस कोरडे पडतात त्यामुळे ते कुरळे होतात त्याहीपेक्षा विस्कटल्यासारखे दिसतात. त्यामुळे स्ट्रेटनिंगने मिळालेला चांगला लूक खराब होतो. असे केस नीट लावणे किंवा त्यांची देखभालही अवघड असते. हवाही जर कोरडी असेल तर केसाची अवस्था अजूनच जास्त खराब होते. सतत स्ट्रेटनिंग केल्याने हे दुष्परिणाम वाढतात त्यामुळे स्ट्रेटनिंग न करता केसाला कंडिशनर लावावे. केसाचे पोषण होऊन ते मऊ होण्यासाठी केसाला हेअर मास्कही लावता येतो.\nहेअर स्ट्रेटनिंगचा हा सर्वात वाईट परिणाम म्हणून केस गळणे याकडे पहावे लागेल. अगदी योग्य काळजी घेऊनही आणि स्वच्छता राखूनही केस गळण्याची समस्या स्ट्रेटनिंग मध्ये जाणवू शकते. केस सरळ करण्यासाठी हॉट आयर्न वापरली ज���ते त्यामुळे केसाच्या उतींना धक्का बसतो त्यामुळे केस गळती सुरु होते. एकदा केस गळायला सुरुवात झाली की मग पुन्हा पूर्ववत होण्यास नक्कीच जास्त कालावधी लागतो. तसेच केसाला फुटी फुटण्याचे प्रमाणही वाढते. जास्त वेळा केस qवचरणे, सतत ड्रायरचा वापर करणे, ओल्या केसाची स्टाईल केल्याने केसाला फुटी फुटतात.\nस्ट्रेटनिंग केल्याने केसाची चमक कमी होते. केस कोरडे पडल्याने चमकही कमी होते आणि ते निरोगीही दिसत नाहीत. डोक्याची त्वचा कोरडी पडल्याने नैसर्गिक तेलही कमी प्रमाणात बाहेर पडते. केसाचा मऊपणा कमी झाल्याने केस कोरडे आणि निर्जिव दिसू लागतात. केसाला नैसर्गिक चमक येण्यासाठी अव्हाकाडो तेल किंवा अॅकप्पल सायडर व्हिनेगर लावावे.\nस्ट्रेटनिंग करतान केसाचा नैसर्गिक पोत बदलावा लागतो त्यासाठी रसायने वापरावी लागतात. पण या रसायनांच्या वापराचा दुष्परिणाम म्हणजे डोक्याच्या त्वचेला खाज सुटते आणि कोंडा जास्त प्रमाणात होतो. त्याशिवाय डोक्याच्या त्वचेमधून नैसर्गिक तेल बाहेर पडतच असते त्याचा या कोंड्याशी संपर्क होऊन संसर्ग होण्याचा धोकाही असतो. काही वेळा बुरशीजन्य संसर्गही होतो. अशा वेळी त्वचारोग तज्ज्ञ किंवा हेअर एक्सपर्टचा सल्ला घ्यावा लागतो.\nस्ट्रेटनिंग केल्याने फॉर्मलडिहाईड गॅस निघतो ज्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. केस मुलायम करण्यासाठी काही उत्पादनांमध्ये फॉर्मलडिहाईड गॅस निघतो. फ्लॅट आयर्न आणि ब्लो ड्रायर्स मध्ये हा गॅस असतो. त्यामुळे सतत केल स्ट्रेटनिंग केल्यास त्वचा, डोळे, नाक आणि फुफ्फुसात जळजळ होते. यातील काही हानीकारक रसायनांमुळे कर्करोगही होऊ शकतो.\nएकदा स्ट्रेटनिंग केल्यानंतर केसाचा मूळ पोत हरवतो. ते पुन्हा पुर्वीसारखे होत नाहीत. सतत हॉट आयर्नचा वापर केल्याने केसांचा मूळ पोत कायमस्वरुपी बदलून जातो. केस सरळसोट होतात मात्र योग्य काळजी न घेतल्यास ते वाईट दिसतात. शिवाय केसाची कोणतीही रचना करताना सरळ केसावर जी योग्य दिसेल तीच करावी लागते. अन्यथा केस खूप वाईट दिसतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/stone-mining-digging-123597", "date_download": "2018-08-14T13:45:46Z", "digest": "sha1:YMY3IYCHTOVVV4TSKVXZK6A7CSCA5YZ7", "length": 14633, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Stone mining digging रात्रं-दिन उत्खनन | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 जून 2018\nपिंपरी - मोशी, चऱ्होली, चोविसावाडी येथील दगड खाणींची क्षमता संपल्यामुळे एक जानेवारी २०१९ पासून येथील उत्खनन बंद करण्याचे खनिकर्म विभागाने गेल्या महिन्यात जाहीर केले. तेव्हापासून खाणींमधून रात्रं-दिन उत्खनन आणि खडी मशिन व खडी, डबर, चुरा वाहतूक करणारी वाहनेही सुरू आहेत. आतापर्यंत जमीन सपाटीपासून दीडशे फूट खोल उत्खनन झालेले आहे.\nपिंपरी - मोशी, चऱ्होली, चोविसावाडी येथील दगड खाणींची क्षमता संपल्यामुळे एक जानेवारी २०१९ पासून येथील उत्खनन बंद करण्याचे खनिकर्म विभागाने गेल्या महिन्यात जाहीर केले. तेव्हापासून खाणींमधून रात्रं-दिन उत्खनन आणि खडी मशिन व खडी, डबर, चुरा वाहतूक करणारी वाहनेही सुरू आहेत. आतापर्यंत जमीन सपाटीपासून दीडशे फूट खोल उत्खनन झालेले आहे.\nशहरात मोशी, चऱ्होली, चोविसावाडी या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दगड खाणी आहेत. त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून उत्खनन सुरू आहे. काही जण अनधिकृतपणे उत्खनन करून क्रशर मशिन चालवीत आहेत. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. अनधिकृत क्रशरचालक, मालक आणि दगड, खडी, डबर, चुरा वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने अनेकदा कारवाई केलेली आहे. दंड आकारला आहे. अनेकदा केवळ कारवाईचा फार्सही केला जात आहे. त्यामुळे क्रशर व वाहनचालक मालकांना मोकळे रान मिळत आहे.\nमात्र मोशी-चऱ्होली पट्ट्यातील उत्खनन प्रमाणापेक्षा झाले असल्याचे भूगर्भ तज्ज्ञांच्या निष्कर्षात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या एक जानेवारीपासून येथील खाणीतून उत्खनन बंद करण्यात येणार असल्याचे खनिकर्म विभागाने गेल्या महिन्यात जाहीर केले. हा निर्णय लागू होण्यास केवळ साडेसहा महिने बाकी आहेत. शिवाय पावसाळ्यामुळेही उत्खननात अडथळे निर्माण होतील, या शक्‍यतेने रात्रं-दिन उत्खनन सुरू आहे.\nमोशी- गिलबिलेनगर परिसरात जमिनीच्या सपाटीपासून सुमारे दीडशे फूट खोलपर्यंत उत्खनन झालेले आहे. त्यामुळे मोठमोठ्या खाणी तयार झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेपर्यंतही उत्खनन केल्याने रस्ता रहदारीस धोकादायक झाला आहे. अशा आशयाचे सूचना फलकही महापालिकेने गिलबिलेनगरमध्ये लावले आहेत. तरीसुद्धा या रस्त्याने गौण खनिज वाहतूक करणारी वाहने धावत आहेत.\nदृष्टिक्षेपात खाणी व क्रशर\nमोशी परिसरात एकूण २८ खाणी आणि १४ क्रशर होते. त्यापैकी नऊ खाणी आणि आठ क्रशर चालू असल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात आठपेक्षाही अधिक क्रशर या भागात चालू असल्याचे ‘सकाळ’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळून आले.\nतब्बल १५० फूट खोल उत्खनन\nमोशी येथील खाणी या गायरान आणि खासगी जमिनीत आहेत. गायरान जमीन महापालिकेकडे हस्तांतरित केलेली असल्याने देखभालीची जबाबदारी त्यांची आहे. याबाबत महापालिकेला महिन्यापूर्वी पत्र पाठविले आहे. खासगी जमीन मालकालाही पत्र पाठविले आहे.\n- संजय भोसले, नायब तहसीलदार\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nबिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात\nकणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/ghati-hostel-doctor-alcohol-treatment-doctor-134412", "date_download": "2018-08-14T13:24:56Z", "digest": "sha1:B7OQVSG5HFLUBYJ4AZSETGSJ7I6TTHCG", "length": 14570, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "ghati hostel doctor alcohol treatment doctor घाटीच्या वसतिगृहात ‘अल्कोहोलिक’ उपचार | eSakal", "raw_content": "\nघाटीच्या वसतिगृहात ‘अल्कोहोलिक’ उपचार\nसोमवार, 30 जुलै 2018\nऔरंगाबाद - हजारो तज्ज्ञ डॉक्‍टरांना घडवणाऱ्या व लाखो रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (घाटी) नावलौकिक धुळीस मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. यूजी हॉस्टेलकडे प्रशासनाचा काणाडोळा झाल्याने अस्वच्छतेने कळस गाठला, तर येथे कुणाचाही धाक नसल्याने सर्रास ओल्या पार्ट्या होत आहेत. त्यामुळे अभ्यासू भावी डॉक्‍टरांची कुचंबणा होत आहे.\nऔरंगाबाद - हजारो तज्ज्ञ डॉक्‍टरांना घडवणाऱ्या व लाखो रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (घाटी) नावलौकिक धुळीस मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. यूजी हॉस्टेलकडे प्रशासनाचा काणाडोळा झाल्याने अस्वच्छतेने कळस गाठला, तर येथे कुणाचाही धाक नसल्याने सर्रास ओल्या पार्ट्या होत आहेत. त्यामुळे अभ्यासू भावी डॉक्‍टरांची कुचंबणा होत आहे.\nघाटी प्रशासनाकडे तक्रार केली तर तुमची अटेंडन्स नाही, दारू पिऊन पार्ट्या करता, तोडफोड करता, तर कशा सुविधा द्यायच्या असा सवाल केला जात असल्यामुळे अभ्यासू विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. जास्त नखरे दाखवले तर परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी भी��ीही दाखवण्यात येत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी परिस्थिती आहे. कुणीच टोकत नसल्याने गैरप्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. बाहेरून चमकणारे वसतिगृह आतून अस्वच्छ व असुविधांचा निवारा आहे.\nपदवी शिक्षणासाठी बांधलेल्या २३५ व ४० रूमच्या या दोन्ही वसतिगृहांची इमारत जुनी आणि काहीशी जीर्ण असली तरी सुधारणेसाठी वाव आहे; मात्र त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. स्वच्छता आरोग्यासाठी गरजेची आहे असा संदेश डॉक्‍टर देतात; मात्र इथे भावी डॉक्‍टरच अस्वच्छतेच्या विळख्यात आहेत. दोन मजली वसतिगृहात प्रत्येक कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सिगारेटचे थोटकं, दारूच्या बाटल्या पडून आहेत. बाथरूमची दुरवस्था, बाह्यपरिसराची साफसफाईची तर कायमची बोंब आहे.\nशंभरजण जलजन्य आजारांचे शिकार\nवसतिगृहात गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थी लूज मोशनने त्रस्त आहेत. उपचार घेऊनही परत-परत तोच त्रास होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. असा त्रास होणाऱ्यांची संख्या शंभरावर पोचली आहे. तरी स्वच्छता, स्वच्छ पाणी यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.\nवॉर्डन कोण, हेच माहीत नाही\nवसतिगृहात वॉर्डन कोण, हेच येथील विद्यार्थ्यांना माहीत नाही. सहायक वॉर्डन म्हणून काम पाहणारे बंधपत्रित सहायक प्राध्यापकांनी मध्यंतरी समस्या सोडवण्यावर भर दिला होता; मात्र त्यांचा बॉण्ड संपत आल्याने गेल्या महिनाभरापासून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोण राहते कोण येते काय प्रकार इथे सुरू आहेत विद्यार्थ्यांना काही समस्या आहेत का विद्यार्थ्यांना काही समस्या आहेत का हेही विचारायला कोणी नाही. त्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती आहे.\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/rickshaw-driver-saved-womans-life-111066", "date_download": "2018-08-14T13:54:25Z", "digest": "sha1:E6V5RXPAAQTRX4K3WLA76J4QJNE4U2IQ", "length": 15246, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "rickshaw driver saved Woman's life रिक्षावाल्याने देवदूत बनून वाचविले महिलेचे प्राण | eSakal", "raw_content": "\nरिक्षावाल्याने देवदूत बनून वाचविले महिलेचे प्राण\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nमुंबई - 'दिल के हम अमीर है' या उक्तीप्रमाणे हृदय असणाऱ्या एका रिक्षाचालकाने हृदय विकाराचा झटका आलेल्या महिला वकीलाचे प्राण वाचविले. त्याबाबत वकिलाने पैसे देऊ केले असता रिक्षाचालकाने ते नाकारले आणि माणुसकी जिवंत असल्याची साक्ष दिली.\nमुंबई - 'दिल के हम अमीर है' या उक्तीप्रमाणे हृदय असणाऱ्या एका रिक्षाचालकाने हृदय विकाराचा झटका आलेल्या महिला वकीलाचे प्राण वाचविले. त्याबाबत वकिलाने पैसे देऊ केले असता रिक्षाचालकाने ते नाकारले आणि माणुसकी जिवंत असल्याची साक्ष दिली.\nसुमिता जगताप या वकिलाला जानेवारीत कुर्ला येथे हृदय विकाराचा झटका आला होता. यानंतर सुमारे अडीच महिन्यांनंतर सुमिता यांनी त्याचा शोध घेतला. विनोद सरोदे असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे. देशात घडत असलेल्या अनेक घटनांमुळे माणुसकी हरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकांच्या असहायते��ा फायदा घेतला जात आहे. अशा परिस्थितीत माणुसकी जिवंत असल्याची ही घटना कुर्ला येथे घडली आहे.\nमुलुंडमधील सुमिता या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कुटुंब न्यायालयात गेल्या होत्या. जात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हृद्याची धडधड वाढू लागली. त्यावेळी कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून कोणाला न सांगता त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी न्यायालयाच्या जवळून कुर्ला स्थानकाकडे जाण्यासाठी शेअर रिक्षा पकडली. या रिक्षात अगोदरपासूनच दोन प्रवाशी होते. सुमिता यांची तब्येत अजून खालावत गेली. आजूबाजूच्या दोन्ही प्रवाशांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. रिक्षा कुर्ला स्थानकापर्यंत पोहचली. तिथपर्यंत जगताप यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. दोन्ही प्रवाशी लक्ष न देता निघून गेले. सुमिता रिक्षातून बाहेर पडताही येत नव्हते. आपण हे जग सोडतोय की काय असे त्यांना वाटू लागले होते.\nरिक्षाचालक असलेला विनोद यांचे लक्ष याचवेळी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्यांना जवळील पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल केले. सरोदे यांनी विल चेअरमध्ये बसवून आपत्कालीन विभागात जगताप यांना नेले. नेत असताना जगताप यांनी माझ्या बहिणीला बोलवा, असे सरोदे यांना सांगितले. तसे सरोदे यांनी फोनद्वारे त्यांच्या बहिणीला कळविले. बहीण येईपर्यंत त्यांची काळजी घेत सरोदे रुग्णालयात होते.\nसुमिता यांना राजावाडी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथील डॉक्टरांनी सांगितले की, ''तुम्ही रुग्णाला वेळेवर आणले, नाहीतर आम्हाला त्यांना वाचवता आले नसते''. काही दिवसांनंतर उपचार घेऊन त्या घरी परतल्या.\nदोन महिने घरी विश्रांती घेतल्यावर त्यांनी रिक्षाचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण सरोदे या देवदूताची भेट होत नव्हती. पाच दिवस जगताप कुर्ला पश्चिम येथील शेअर रिक्षा स्टँड जवळ रिक्षाचालकाला शोधत होत्या. अखेर पाच एप्रिल रोजी त्या चालकासारखा एक जण त्यांना दिसला. मग विचारपूस केली असता त्या रिक्षाचालकाने तो मीच असल्याचे सांगितले. तेव्हा जगताप यांना त्याचे नाव कळाले. आपले प्राण ज्या व्यक्तीने वाचविले तो देवदूत भेटला म्हणून त्यांनी सरोदे याचे आभार मानले.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nबिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात\nकणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5327-raj-modi-cartoon-on-scheme-jpg", "date_download": "2018-08-14T13:16:31Z", "digest": "sha1:SAKCWMWL2EC6YBWENX2QVZQEDTXYOTWJ", "length": 4522, "nlines": 126, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राज ठाकरे यांच्या कुंचल्याचा मोदींना फटकारा, साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज ठाकरे यांच्या कुंचल्याचा मोदींना फटकारा, साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबूकवर व्यंगचित्र पोस्ट केलंय. या व्यंगचितांत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.\nसरकारच्या साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या आहेत असं या चित्रपटात दाखवण्यात आलंय. बीजेपी सरकार हे नुसतं घोषणा करणारं सरकार आहे. त्यांनी काही काम केलं नाहीय असं त्यांनी या व्यंगचित्रात दाखवत सरकारवर टीका केली आहे.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-08-14T13:15:54Z", "digest": "sha1:AVJS3UVCTR5L5S756SHJQMSAQRR572GH", "length": 4587, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ८८० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ८८० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८५० चे ८६० चे ८७० चे ८८० चे ८९० चे ९०० चे ९१० चे\nवर्षे: ८८० ८८१ ८८२ ८८३ ८८४\n८८५ ८८६ ८८७ ८८८ ८८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ८८० चे दशक\nइ.स.च्या ९ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/734", "date_download": "2018-08-14T13:22:04Z", "digest": "sha1:WAXBCHIPEZHZMTXKMYI72ENHUOG62VUE", "length": 7662, "nlines": 57, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अकोले | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावरची शेजारची मोठी गावे आहेत. नातेपुते हे पुणे-पंढरपूर या किंवा जुन्या महाड-पंढरपूर या रस्त्यावर आहे. तसेच ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. ते सातारा जिल्ह्यात 1930 पर्यंत होते. त्��ापुढे पूर्वीचा माणदेशी परिसर. बोलीभाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा तशाच. गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशात. वार्षिक सरासरी पाऊसमान चारशे ते पाचशे मिलिमीटर. परंतु सध्या नीरा उजव्या कालव्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली आहे.\nमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई\nचोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्‍ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी उभे राहून अनेक किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर उत्तर एकच - महाराष्ट्रातील सर्वोच्च माथा, कळसुबाईचं शिखर ती सारी मजा शिखरावर उभे राहून अनुभवता येते.\nकळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. शिखराची उंची पाच हजार चारशे फूट म्हणजेच एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर. सह्याद्रीच्‍या रांगेत पाच हजार फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्‍यांपैकी ‘घनचक्कर’च्‍या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. दुस-या क्रमांकावर ‘साल्हेर’वर असलेले ‘परशुराम मंदिरा’चे शिखर (१५६७ मीटर) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर' तो ट्रेक तीन तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. शिखरापर्यंत पोचण्यासाठी ट्रेकिंग आणि पादचारी असे मार्ग आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून सहा किलोमीटरवर असलेल्‍या बारी गावापासून सुरू होतो. नाशिक - इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. कळसुबाई पुण्‍यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला रंधा धबधबा आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे समुद्र नाला हे घनदाट जंगलही त्याच भागात आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/05/administration-of-india-after-1857-revolt.html", "date_download": "2018-08-14T13:20:26Z", "digest": "sha1:R6T2YX4TONNCOOP5OKE3BL7TFSMMQGO4", "length": 28808, "nlines": 142, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory १८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती\n१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती\n०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल 'लॉर्ड कॅन्न्निंग'ने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून 'राणीचा जाहीरनामा' वाचून दाखविला.\n०२. १८५८ च्या कायद्यानुसार भारताची प्रशासनव्यवस्था इंग्लंडचा राजा कडे सोपविण्यात आली. भारताचा शासन प्रमुख गवर्नर जनरल याचे पदनाम बदलून त्यास व्हाईसरॉय असे नाव देण्यात आले.\n०३. व्हाईसरॉयच्या मदतीसाठी व त्यास सल्ला देण्यासाठी ५ सदस्यांचे 'एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल' नियुक्त करण्यात आले. कौन्सिलचा सल्ला स्वीकारणे व नाकारणे यासंबंधीचा पूर्ण अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला.\n०४. कायदे विषयीसंबंधी 'इम्पिरियल लेजीस्लेटिव्ह कौन्सिल' तयार केले. पुढे 'इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१' नुसार व्हाईसरॉयला कौन्सिलमध्ये ६ ते १२ सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले. कौन्सिलने मंजूर केलेले कायदे व्हाईसरॉयच्या संमतीशिवाय मंजूर होत नसत.\n०५. इंग्लंडच्या मंत्रिमंडळात 'भारतमंत्री' या नव्या मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली. भारतमंत्र्यावर भारताच्या प्रशासनाची जबाबदारी टाकण्यात आली. भारतमंत्र्यांच्या मदतीसाठी १५ सदस्यांचे 'इंडियन कौन्सिल' देण्यात आले. भारतमंत्री लंडनमध्येच वास्तव्य करीत. परंतु त्याचा वेतनाचा खर्च भारत सरकारच्या खजिन्यातून करण्यात येत असे.\n०६. व्हाईसरॉयने भारतमंत्र्याच्या आदेशानुसारच निर्णय घेतले पाहिजेत असे बंधन घालण्यात आले. १८७० नंतर व्हाईसरॉय व भारतमंत्री यांच्यात तात्काळ संपर्क व्हावा म्हणून भारत ते लंडन अशी थेट केबल सेवा प्रस्थापित करण्यात आली.\n०७. भारतामध्ये प्रांत पाडण्यात आले. बंगाल, मद्रास, आणि मुंबई हे प्रांत 'प्रेसिडेन्सी' म्हणून ओळखण्यात येऊ लागले. प्रेसिडेन्सीचे प्रशासन ब्रिटिशांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय कौन्सिलकडे सोपविण्यात आले. इतर प्रांताचे कारभार लेफ्टनंट गवर्नर व चीफ कमिश्नर यांच्याकडे सोपविण्यात आले. चीफ कमिश्नरची नियुक्ती व्हाईसरॉय करीत असे. इतर प्रांतांपेक्षा प्रेसिडेन्सी प्रशासनास जास्त अधिकार होते.\n०८. इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१ नुसार प्रशासनात विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीका��ण्यात आले. त्यामुळे 'प्रांतिक एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल'लाच लेजीस्लेटिव्ह कौन्सिलचे रूप देण्यात आले. लेजीस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये ४ ते ८ अशासकीय ब्रिटीश व हिंदी सदस्यांची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले. अर्थात, लेजीस्लेटिव्ह कौन्सिल हे निव्वळ सल्लागार मंडळ होते. अंतिम अधिकार केंद्राकडेच होते.\n०९. इंडियन कौन्सिल एक्ट, १८९२ नुसार केंद्रीय लेजीस्लेटिव्ह कौन्सिलच्या सदस्यत्वामध्ये १२ ते १६ सदस्यांची वाढ करण्यात आली. हे सर्व शासकीय सदस्य होते.\n१०. सर्व प्रांतिक सरकारे भारत सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली होती.या काळात प्राप्तीकर सुरु करण्यात आला. सर्व आयातीवर १०% आयातकर लादण्यात आला. मिठावरील कर वाढविण्यात आला. या काळात वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याची प्रथा सुरु करण्यात आली.\n* स्थानिक शासन पद्धत\n०१. १८१६ व १८१९ साली स्थानिक शासनासाठी काही नियम मंजूर केले.\n०२. १८५८ नंतर ब्रिटिशांनी नगर पालिका व जिल्हा लोकल बोर्ड अशा संस्था स्थापन करण्यास स्थानिक जनतेला उत्तेजन दिले.\n०३. १८६४ ते १८६८ दरम्यान देशात स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आली. या संस्थांच्या सदस्यांची नियुक्ती सरकारकडून करण्यात आली. संस्थांच्या अध्यक्षपदी डिस्ट्रीक्ट मैजिस्ट्रेटची नियुक्ती करण्यात आली.\n०४. लॉर्ड मेयोने १८७० साली स्थानिक स्वराज्य संस्थानच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. सर्व प्रांतात म्युन्सिपल एक्ट मंजूर करून शासकीय व अशासकीय सदस्य असलेल्या समित्या तयार करण्यात आल्या. मात्र प्रत्येक समितीच्या अध्यक्षपदी शासन नियुक्त शासकीय सदस्य असेल याची दक्षता घेण्यात आली.\n०५. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांना बरेच स्वातंत्र्य दिले. मे, १८८२ मध्ये सरकारने लोकल बोर्डातील अशासकीय सभासदांची संख्या वाढविली. ग्रामीण व नागरी लोकल बोर्डात एक सामंजस्य निर्माण केले.\n०६. कलकत्ता, मद्रास व मुंबई येथील महापालिकांचे कार्यक्षेत्र व कामकाज इतर जिल्ह्यांच्या नगरपालिकांपेक्षा सर्वस्वी वेगळे होते. १८ व्या शतकाच्या अखेरीस या महानगरांचे प्रशासन व कामकाज सुरळीत व्हावे म्हणून गवर्नर जनरलने प्रतिष्ठित व्यक्तींची 'जस्टीस ऑफ पीस' म्हणून नियुक्ती केली. त्यांना न्यायालयीन कामकाज करता येत होते. त्याचप्रमाणे सफाई कामगार, वॉचमन ���ांच्या नेमणुका करण्याचे अधिकारही देण्यात आले होते.\n०१. लॉर्ड कॉर्नवालीस याने पहिल्यांदा प्रशासनासाठी स्वतंत्र 'सनदी सेवा' स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जे प्रशासकीय नोकर होते त्यांच्यातील भ्रष्टाचाराला कठोरपणे आळा घालण्याचा प्रयत्न केला.\n०२. लॉर्ड वेलस्लीने प्रशासनातील प्रशिक्षणासाठी १८०० साली कलकत्त्यात फोर्ट विल्यम येथे एक कॉलेज सुरु केले. कलकत्त्यातील कॉलेज बंगालमध्ये कंपनीच्या नोकरांना भाषेविषयी शिक्षण देणारे कॉलेज म्हणून १८५४ पर्यंत सुरु होते.\n०३. १८५८ नंतर भारतातील प्रशासकीय सेवेसाठी सनदी नोकरांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे व ब्रिटीश सरकारच्या 'शाही सेवा आयोगा'च्या सल्ल्याने भारतमंत्र्यांचे कौन्सिल करू लागले. 'भारतीय सनदी सेवा आयोगा'तील सर्व सदस्य ब्रिटीश होते.\n०४. १८५३च्या एक्ट नुसार, सनदी सेवांची स्पर्धा परीक्षा देण्याची परवानगी भारतीय लोकांना देण्यात आली. परंतु ही परीक्षा इंग्लंडमध्ये घेण्यात येत होती. त्यामुळे या परीक्षेस फार कमी भारतीय जात असत.\n०५. 'इंडियन सिव्हिल सर्विस एक्ट, १८६१' नुसार प्रशासकीय सनदी सेवेतील काही महत्वाची उच्च पदे फक्त ब्रिटीश नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आली. आय. सी. एस. परीक्षेची किमान वयोमर्यादा १८६० साली २२, १८६६ साली २१ व १८७८ साली १९ करण्यात आली.\n०६. सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय १८६३ साली ब्रिटीश प्रशासकीय सेवेत रुजू झाले. १८६९ साली सुरेंद्रनाथ बैनर्जी, रोमेशचंद्र दत्त आणि बिहारीलाल गुप्ता हे तीन भारतीय आय.सी.एस. परीक्षा उत्तीर्ण झाले.\n०७. १८७० साली आय.सी.एस. परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या भारतीय नागरिकांनाही महत्वाची पदे देण्यास इंग्लंड पार्लमेंटने मंजुरी दिली. परंतु त्यांची निवड न्यायालयीन पदावरच करण्यात आली.\n०८. लॉर्ड लिटनने १८७८-७९ साली प्रशासकीय सनदी सेवांच्या नियमात सुधारणा करून उच्च पदावर नियक्त केल्या जाणाऱ्या जागांपैकी १/३ जागा भारतीय नागरिकांसाठी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आली. ही तरतूद अपेक्षित यश मिळवू शकली नाही म्हणून नंतर ही तरतूद रद्द करण्यात आली.\n०९. लॉर्ड डफरीनने १८६६ साली 'लोकसेवा आयोगा'ची स्थापना केली. चार्ल्स एयिसनच्या अध्यक्षतेखाली या आयोगाने प्रशासकीय सेवांची त्रिस्तरीय योजना संमत केली.\n१०. १९३५ च्या कायद्यामध्ये, ली आयोगाच्या शिफारासीनुसार 'केंद्रीय लोकसेवा आयोग ' व 'प्रांतिक लोकसेवा आयोग' असे दोन आयोग तत्काळ स्थापन करण्यात आले.\n०१. १७४८ साली भारतातील ब्रिटीश हिंदी लष्कराची स्थापना मेजर स्ट्रीन्जर लॉरेन्स या ब्रिटीश अधिकाऱ्याने मद्रास येथे केली. म्हणून त्याला भारतीय लष्कराचा पिता असे म्हटले जाते.\n०२. भारतीय लष्करात एकही भारतीय अधिकारी नव्हता. सर्व अधिकारी युरोपियन होते. भारतीय सैनिकांची जास्तीतजास्त बढती 'सुभेदार' या पदावर केली जात असे.\n०३. १८५७ साली उठावापुर्वी भारतीय लष्करात भारतीय व युरोपियन यांचे प्रमाण ५:१ असे होते. ते उठावानंतर सरासरीने २:१ करण्यात आले. तोफा\nव उत्तम शस्त्रसाठा ब्रिटीशांच्या हातात सोपविण्यात आला. भारतीयांच्या जात व धर्म याच्यावर आधारित पलटणी उभारण्यात आल्या.\n०४. उठावानंतर लष्करात 'मार्शल' व नॉन-मार्शल' असे दोन वर्ग करण्यात आले. ज्या प्रदेशात उठाव झाला होता त्या प्रदेशातील सैनिकांना कमी दर्जाचे अर्थात 'नॉन-मार्शल' असे म्हणण्यात येऊ लागले. तर उठावाच्या वेळी ज्या प्रदेशांनी व टोळ्यांनी ब्रिटिशांना मदत केली त्यांना 'मार्शल' असे संबोधण्यात येऊ लागले.\n०५. १९३२ साली डेहरादुन येथे 'इंडियन मिलिट्री अकॅडमी' व 'रॉयल एअर फोर्स' ही विमानशाखा स्थापन करण्यात आली. १९३४ साली 'रॉयल इंडियन नेव्ही' ही नौदल शाखाही स्थापन झाली. दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैनिकांच्या पराक्रमामुळे भारतीय लष्कराला प्रतिष्ठा प्राप्त झाली.\n०१. कॉर्नवालीसने भारतात पोलिस व्यवस्थेची सुरुवात केली. त्याने १८७१ साली कलकत्त्यासाठी 'सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस' हे पद निर्माण केले. त्याने जिल्ह्याची अनेक ठाण्यात विभागणी केली. प्रत्येक ठाण्यात प्रमुख दरोगा आणि त्याच्या हाताखाली अनेक सशस्त्र माणसे नियुक्त करण्याची व्यवस्था करण्यात आली.\n०२. लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात, 'सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस' हे पद रद्द करण्यात आले. त्याऐवजी प्रत्येक डिव्हीजनवर डिव्हीजनल कमिश्नर किंवा रेव्हेन्यू कमिश्नरची नियुक्ती करण्यात आली.\n०३. १८६१ साली पोलिस एक्ट मंजूर करण्यात आला.त्यानुसार प्रांताचा पोलिस प्रमुख म्हणून 'इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस' या सर्वोच्च अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याचप्रमाणे प्रांतातील प्रत्येक रेंजवर 'डेप्युटी जनरल ऑफ पोलिस' व त्याच्या हाताखाली प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुखपदी 'सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस' नियुक्त करण्यात आले.\n०४. पोलिस व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी पहिले पोलिस कमिशन १९०२ साली नियुक्त करण्यात आले. या कमिशनने प्रत्येक प्रांतात 'क्रिमिनल इन्व्हेस्टीगेशन डीपार्टमेंट' स्थापन करण्याची व केंद्रीय पातळीवर 'सेन्ट्रल इंटेलीजेंस ब्युरो' सुरु करण्याची शिफारस केली.\n०१. वॉरेन हेस्टिंग्जने न्यायालयीन व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा केल्या.\n०२. दिवाणी अदलतीतील निर्णयावर अपील कोर्ट म्हणून कलकत्त्यात सदर दिवाणी अदालत आणि फौजदारी अदालतीतील निर्णयावर अपील कोर्ट म्हणून सदर निजामत अदालत स्थापन करण्यात आली.\n०३. १७७४ साली जिल्हा न्यायालये 'अमील' पदनाम असलेल्या हिंदी न्यायाधीशाकडे सोपविण्यात आली. 'सदर दिवाणी अदालत' रद्द करण्यात आले. 'सदर निजामत अदालत' कलकत्त्याहून मुर्शिदाबाद येथे हलविण्यात आले.१७८१ साली हेस्टिंग्जने नवीन १८ जिल्हा न्यायालये निर्माण केली.\n०४. १८३३ साली मेकॉलेची नवीन कायदेसंहिता निर्माण करण्यासाठी नियुक्ती झाली. लॉर्ड मेकॉले याने १८३६ साली एक कायदा निर्माण केला. त्यास मेकॉलेचा ब्लैक एक्ट असे म्हणतात.\n०५. त्यानंतरच्या काळात १८५९ साली सिव्हील प्रोसीजर कोड, १८६० साली 'इंडियन पीनल कोड', १८६१ साली 'क्रिमिनल प्रोसीजर कोड' या कायदेसंहिता मंजूर करण्यात आल्या. १८६५ साली सदर दिवाणी व सदर निजामत कोर्टाच्या जागी कलकत्ता, मद्रास व मुंबई येथे उच्च न्यायालये स्थापन करण्यात आली.\n०६. १९३५ च्या कायद्यानुसार, प्रांताप्रांतातील वादांचा निर्णय देण्यासाठी १९३७ साली 'फेडरल कोर्ट' स्थापन करण्यात आले.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%AB", "date_download": "2018-08-14T13:16:20Z", "digest": "sha1:V5G7EKI6OAZLX36WYL4L6GHBRS4XGAE5", "length": 13141, "nlines": 679, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेब्रुवारी ५ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< फेब्रुवारी २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\nफेब्रुवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६ वा किंवा लीप वर्षात ३७ वा दिवस असतो.\n१९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.\n१९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.\n१९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले.\n२००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.\n२००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.\n२००० - रशियाच्या सैन्याने चेच्न्यातील ग्रोझ्नी शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले.\n२००४ - इंग्लंडच्या मोरेकांबेच्या खाडीत अचानक मोठी भरती येउन ३५ शिंपले वेचणारे अडकले. त्यातील २३ मृत्युमुखी पडले.\n२००८ - अमेरिकेच्या दक्षिण भागात टोरनॅडोंचा उत्पात. ५७ ठार.\n९७६ - सांजो, जपानी सम्राट.\n१७८८ - रॉबर्ट पील, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१८८९ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी.\n१९४५ - शालट रामपलान\n१९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता.\n१९२० - विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे.\n१९१७ - जबर अल-मुबारक अल-सबाह दुसरा, कुवैतचा अमीर.\n२००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.\n२००३ - गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत.\nसंविधान दिन - मेक्सिको.\nबीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nफेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - (फेब्रुवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट १४, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०१६ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://jivheshwar.com/sali-matrimony/jyotishakadejanyapurvi/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-08-14T14:19:46Z", "digest": "sha1:7JYJO2HM4NAMMSWAMYZYPVUOEHH6N5HT", "length": 8323, "nlines": 103, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - अमावस्या अशुभ दिवस आहे काय?", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeउपवधू-वर कोशज्योतिषाकडे जाण्यापुर्वीअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल असेल तर अशुभ अशी ढोबळ संकल्पना आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात एखाद्या दिवशी भारत हरला तर तो दिवस त्या अनुषंगाने भारताला अशुभ व पाकिस्तानला शुभ झाला. हीच गोष्ट उलट घडली तर तो दिवस भारताला शुभ व पाकिस्तानला अशुभ. सौद्यांमध्ये वा सट्टेबाजी मध्ये एखाद्याचा फायदा हा दुसऱ्याचा तोटाच असतो. त्यामुळे एखाद्याचे शुभ हे दुसऱ्याचे अशुभ असू शकते.\nतुका म्हणे हरिच्या दासा शुभकाळ दाही दिशा अमावस्याच काय पण कुठलाही दिवस अशुभ नाही. दक्षिण भारतात अमावास्या शुभ मानली जाते. कारण अमावस्या म्हणजे सूर्य चंद्र युती. सूर्य चंद्र बरोबरच उगवतात व बरोबरच मावळतात. युतीत ग्रहांची फले वृद्धिंगत होतात. अशी ज्योतिषशास्त्रात संकल्पना आहे. आपल्याकडे मात्र अमावस्या अशुभ मानतात. अजून गमतीची गोष्ट अशी की दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अमावस्येच्या दिवशी असते. म्हणजे एकच दिवस स्थलसापेक्षतेने, व्यक्तिसापेक्षेने शुभ किंवा अशुभ होतो.\nलेखक - प्रकाश घाटपांडे\nस्त्रोत - येथे पहा.\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषद�� फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/inquiries-raj-kundra-virtual-challan-121759", "date_download": "2018-08-14T13:36:35Z", "digest": "sha1:TEHH4VKMBN67I3XAUYJX7WREIB5EYFKA", "length": 12198, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Inquiries by Raj Kundra on virtual challan आभासी चलनप्रकरणी राज कुंद्रा यांची चौकशी | eSakal", "raw_content": "\nआभासी चलनप्रकरणी राज कुंद्रा यांची चौकशी\nबुधवार, 6 जून 2018\nमुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आठ तास चौकशी केली. पुण्यातील आभासी चलनप्रकरणी ही चौकशी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nमुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आठ तास चौकशी केली. पुण्यातील आभासी चलनप्रकरणी ही चौकशी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nसंशयित व्यवहारांबाबतची माहिती मिळाल्यानंतर \"ईडी'ने संशयावरून कुंद्रा यांना समन्स पाठवले होते. समन्स पाठविल्यानंतर कुंद्रा यांनी सकाळी ईडीच्या झोन-2 च्या कार्यालयाला भेट दिली. त्याच्यावर मनी लॉण्डरिंग केल्याचा संशय आहे. पुण्यातील गेम बिटकॉईन प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याच्यामार्फत कुंद्राने बिटकॉईन खरेदी केल्याचा संशय आहे. कुंद्रा यांच्या सहभागाबाबत \"ईडी'ने ही चौकशी केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गेम बिटकॉईनचा अनेक बॉलिवूड तारकांनी प्रचार केला होता. त्याबाबतच्या चित्रफिती ईडीच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात काही बॉलि��ूड सेलिब्रिटींची नावेही पुढे येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nया प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित भारद्वाज आणि त्याचा भाऊ विवेक भारद्वाज यांनी आठ हजार गुंतवणूकदारांची दोन हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जून 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत ही फसवणूक झाली होती. पाच एप्रिलला पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याप्रकरणी भादंवि कलम 406, 420, 409, 120(ब); तसेच महाराष्ट्र प्रोटेक्‍शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर (एमपीआयडी) कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2010/02/trace-original-location-of-email-via.html", "date_download": "2018-08-14T14:20:17Z", "digest": "sha1:QFAJLRM5M3XCFDRY6KOTNM6IUK6VBSET", "length": 5865, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "ईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / संगणक / ईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा.\nईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा.\nईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती कशी मिळवावी याबद्द्ल एका वाचकाने माझ्याकडे विचारणा केली होती. नेटभेटच्या इतर वाचकांच्या माहितीसाठी मी येथे एका लेखाच्या स्वरुपात याचे उत्तर देत आहे.\n१. Gmail मध्ये आलेल्या ईमेलला ओपन करुन डाव्या बाजुला असलेल्या पर्यांयापैकी Show original हा पर्याय निवडा आणि आलेल्या स्क्रीप्ट मध्ये\nRecevied : from हा मजकुर सर्च करा.\n२. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे एक IP Address दीसेल. हा IP Address ज्या संगणकावरुन ईमेल पाठविला गेला त्या संगणकाचा असतो.\n३. http://www.ip2location.com/free.asp या साईटवर जाउन सदर IP Address बद्दल अधिक माहिती मिळवता येते.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा. Reviewed by Salil Chaudhary on 10:31 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.transformativeworks.org/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/?lang=mr", "date_download": "2018-08-14T14:32:50Z", "digest": "sha1:2LFVL2D5OUGSQ4WKBIXVD2SEAYALYDZ7", "length": 8837, "nlines": 98, "source_domain": "www.transformativeworks.org", "title": "भाषांतर समिती – परिवर्तनात्मक रसिककलामंडळी", "raw_content": "\nतुम्ही मद्दत कशी करू शकता:\nभाषांतर समिती एक सर्व स्वयंसेवक समिती आहे, ज्या मधील सदस्ये जगाच्या वेगवेगळ्या देशातून आले आहेत. आमची मुख्य जबाबदारी म्हणजे OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)च्या सामग्री व प्रकल्पांबद्दल मराठी मधून माहिती देणे. आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)च्या आदि समिती व स्वयंसेवक दलांना मद्दत करतो आणि इंग्रजी न बोलनाऱ्या रसिकांशी व वापरकर्त्यांशी संवाद साधतो.\nह्या समितीमध्ये दोन उपसमित्या आहेत– अनुवादक व स्टाफ. अनुवादक भाषा संघांमध्ये काम करतात; ते अनुवाद करतात व अनुवाद झालेल्या गोह्स्तीनच पुरावा वाचन करतात. स्टाफ भाषा समितींना समन्वय करतात व औपचारिक गोष्टींची काळजी घेतात जस की डॉकुमेंटस तयार करून ती अपलोड करणे, डेडलाईन ट्रॅक करणे, नवीन अनुवादकांची मुलाखत घेणे व नवीन स्वयंसेवकांना ट्रेन करणे.\nआमच्याकडे 34 भाषा संघ आहेत: अरबी, बंगाली, ब्राझिलियन पोर्तुगीज, कॅटलान, चीनी, क्रोएशियन, चेक, डॅनिश, डच, युरोपियन पोर्तुगीज , फिलिपिनो, फिनिश, फ्रेंच, जर्मन , ग्रीक, हिब्रू, हंगेरियन , इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, लॅटीव्हीयन, मराठी , मलाय, मराठी, नॉर्वेजियन, पोलिश , रशियन , सर्बियन, स्पॅनिश , स्वीडिश , तुर्की, व्हिएतनामी आणि वेल्श. आम्ही नवीन भाषा संघ सुरू करण्यासाठी नेहमीच संध्या शोधत असतो\nभाषांतर समिती OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) व त्याच्या प्रकालपांसाठी भाषांतर करते ज्याच्यात संस्थेच्या प्रमुख वेबसाइटचा व Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वाविप्रचा समावेश होतो. आम्ही OTWच्या प्रकलपांबरोबर सुद्धा काम करतो जस की Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) घोषणा आयात करते, s, OTWचे सदस्यत्व मोहीमआणि चित्रफीत उपशीर्षके.\nआम्ही नियम आणि तक्रारनिवारण समिती व समिती-संवाद समिती सोबत देखील काम करून त्यांना आलेल्या संदेशांचं व विनान्त्याचं भाषांतर करून त्यांना इंग्रजीमध्ये नसलेल्या टिप्पण्यांना उत्तर देण्यासाठी मद्दत करतो.\nटीम मराठी ५ जुलै २०१५मध्ये स्थापन झाली व सध्या या टीम मध्ये १ स्वयंसेवक आहे. ही टीम OTWच्या वेबसाइटवर कार्य करतात, AO3 FAQs, आणि समिती-संवाद समिती आणि नियम आणि तक्रारनिवारण समिती बरोबर उत्तर द्यायला AO3 वर काम करते.\nजर तुम्हाला आमच्या भाषांतर समितीबद्दल, आमच्या टीमसबद्दल जाणून घ्यायचा असेल किंवा तुम्हला आमच्य���बरोबर स्वयंसेवक म्हणून काम करायच असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा— आम्हाला तुमच्याकडून ऐकायला नेहमीच आवडतं.\nया जगाच्या नकाश्यावर OTWच्या भाषांतर समितीच केंद्रीकरण दाखवल आहे. (ऑगस्ट २०१७ पर्यंतच) ज्या देशांमध्ये जास्त वापरकर्ते आहेत त्या देशांना गडद रंग दिला अहे. केवळ जे वापरकर्ते या नकाशावार्ती दिसण्यासाठी राजी होत. (फक्त त्यांचाच समावेश इथे आहे.) नकाशावर राष्ट्रीयत्व, अथवा निवासस्थानी स्थ्तीती दाखवली आहे, स्वयंसेवकाच्या म्हणण्यावर.\nआपण फरक बनविण्यात मदत केलो\nनवीन OTW धन्यवाद-आपण भेटी सह बंद दर्शवा\nआपल्या देणग्या रसिक-इतिहास जतन करतो\nOTW वित्त: 2018 बजेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/5185-be-careful-when-you-click-selfie", "date_download": "2018-08-14T13:17:10Z", "digest": "sha1:I6YCPU5RPNMG3AMBNZUH6DRXMAX6CMF6", "length": 6164, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "तूम्ही सेल्फी काढताय मग सावध - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतूम्ही सेल्फी काढताय मग सावध\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nदिवसांतून कितीवेळा सेल्फी घेणं तुम्ही पसंद करता. किंवा सेल्फी घेतला नाही तर तुम्ही बैचेन होता का मग हा रिसर्च तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे.\nलंडनच्या नॉटिंघम ट्रेंट युनिर्व्हसिटी आणि तामिळनाडूच्या त्यागराजार स्कूल ऑफ मॅनेजमेंटने आपल्या रिसर्चवर सांगितलं की, हा रिसर्च इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड अॅडिक्शनमध्ये प्रकाशित झाला आहे.\nभारतात फेसबुकचा सर्वाधिक वापर केला जातो. सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांहून जास्त भारतात आहे. मार्च 2014 ते सप्टेंबर 2016 या कालावधी दरम्यान 127 मृत्यू सेल्फीमुळे झाले आहेत आणि 127 मृत्यूपैंकी 76 मृत्यू हे भारतात झाले आहेत. सेल्फी काढणे हा गमतीचा भाग न राहता आता हा आजार बळवत आहे. आणि हा आजार भारतात सरसावत आहे .\nदिवसांतून 3 वेळा सेल्फी घेणं, मात्र सोशल मीडियावर तो सेल्फी शेअर न करणं किंवा सतत सेल्फी सोशल मीडियावर शेअर करणं ही या आजाराची लक्शने आहेत.\nसेल्फीच्या नादात गमावला जीव; चार दिवसानंतर आंबोलीच्या दरीतून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश\nदोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच\n‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी या राशीच्या लोकांना मिळु शकत त्यांना त्यांच खरं प्रेम\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/10/IndiasRoleInInternationalPolitics.html", "date_download": "2018-08-14T13:21:38Z", "digest": "sha1:5M5NKAXRSO4JFS5XGHZP3TDHO5E5RNKP", "length": 34872, "nlines": 148, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका\nस्वातंत्र्यपूर्व काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका\n०१. ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकल्याबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला (१८८५).\n०२. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी कारवायांसाठी भारतास तळ म्हणून वापरण्यास हरकत घेण्यात आली (१८९२).\n०३. इंग्रजांच्या खलीफाविरोधी धोरणाचा निषेध म्हणून भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.\n०४. १९२० मध्ये आयरिस लोकांच्या स्वातंत्र्यलढ्यास पाठिंबा देण्यात आला,\n०५. १९२८ मध्ये ईजिप्त, सिंरिया, पॅलेस्टाईन आणि इराक यांचे त्यांच्या साम्राज्यविरोधी संघर्षाबद्दल अभिनंदन करण्यात आले.\nस्वातंत्र्योत्तर काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका\n०१. स्वातंत्र्योत्तर काळात, प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रांत ठराव संमत करून घेऊन, इंडोनेशिया, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जीरिया इ. आफ्रिकी आशियाई देशांच्या मुक्तीसाठी वातावरण तयार करण्यात भारताने उल्लेखनीय कामगिरी बजाविली.\n०२. या भूमिकेतूनच १९५६ मध्ये इंग्लंड व फ्रान्स यांनी सुएझ कालव्यासंबंधी केलेल्या सैनिकी हस्तक्षेपास भारताने विरोध केला\n०३. वसाहतींना स्वातंत्र्य मिळावे, असा एक ठराव संयुक्त राष्ट्राने करून त्याची अंमलबजावणी कितपत होते, हे पाहण्यासाठी एक २४ सदस्यांची समिती नेमली आहे. भारत हा या समितीचा प्रमुख सदस्य आहे.\n०४. वसाहतवादाप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाविरुद्ध जागतिक लोकमत संघटित करण्यासाठी भारताने खूप प��रयत्न केले आहेत\n०५. नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यापासून त्याची धुरा पंडितजी अखेरपर्यंत सांभाळीत होते.\n०६. भारताची भौगोलिक स्थिती, रशिया व चीनशी असलेले निकटत्व लक्षात घेता, शीतयुद्धाच्या संदर्भात त्याने स्वीकारलेली तटस्थतेची भूमिका स्वाभाविक वाटते.\n०७. एकीकडे भारताचे आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी आणि समताधिष्ठित स्थापन करण्यासाठी रशियाच्या आदर्शाविषयी वाटणारे आकर्षण, तर दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवादाच्या भारतीय नेतृत्वावरील पगडा, या दोन ध्रुवांतून मार्ग काढण्यासाठीही अलिप्ततावादी धोरण भारतास स्वीकारार्ह वाटले असावे.\n०८. भारतातील लक्षणीय मुस्लिम लोकसंख्या, त्यांच्या धार्मिक निष्ठा आणि खनिज तेलाविषयी भारताचे परावलंबित्व लक्षात घेता, मध्य आशियात भारताने अरब देशांस अनुकूल धोरण स्वीकारले यात नवल नाही.\n०९. धोरणाचे समर्थन करण्यासाठी कितीही मोठमोठी तत्त्वे सांगितली, तरी अखेरीस देशहिताच्या दृष्टीतूनच परराष्ट्रीय धोरण ठरवावे लागते, असे नेहरूंनी म्हटले आहे आणि हे हित कोणते हे ठरविण्याबाबत नेहरूंचे नेतृत्व सर्वांनी मान्य केल्याचे दिसते.\n१०. परराष्ट्रीय धोरणासंबंधी भारताने सतत अलिप्ततावादाचा पुरस्कारकेला आहे. १९७७ नंतर सत्तारूढ झालेल्या जनता पक्षानेही खरी खुरी अलिप्तता हेच आपले धोरण राहील, असे जाहीर केले आहे.\n११. ढोबळमानाने अलिप्तता याचा अर्थ कोणत्याही सैनिकी गटात सामील न होता, प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रश्नावर स्वतंत्रपणे निर्णय घेणे, असा केला जातो.\n१२. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या आणि बड्या राष्ट्रांनी स्थापिलेल्या सैनिकी युतींच्या संदर्भात हे धोरण ठरविले गेले होते. एखाद्या गटात शिरल्यामुळे दुसऱ्या गटाचा रोष ओढवून आपली सुरक्षितता धोक्यात येते; दोन सैनिकी गटांच्या स्पर्धेतून युद्धाचा संभव वाढतो, तेव्हा अलिप्त राहून दोन्ही गटांत सामंजस्य घडवून आणून शांतता प्रस्थापित करणे हे अधिक श्रेयस्कर, असे नेहरूंना वाटत होते.\n१३. सुरक्षेतून शांतता स्थापन करण्याऐवजी शांततामय सहजीवनातून सुरक्षितता साध्य करण्यावर त्यांचा भर होता. तीव्र शीतयुद्धाच्या काळात अनेक प्रसंगी (कोरियन युद्ध, इंडोचायना संघर्ष, सुएझचा पेचप्रसंग) भारताने दोन्ही पक्षांत समझोता घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणून भारताची तटस्थता ही पारंपरिक तटस्थतेप्रमाणे नकारात्मक नाही, असे नेहरू म्हणत.\n१४. हे धोरण अंमलात आणण्यासाठी अलिप्त राष्ट्रांच्या परिषदा घेऊन त्यांतून आंतरराष्ट्रीय राजकारणात व संयुक्त राष्ट्रांत एक तिसरी शक्ती निर्माण करण्यात भारताचा हातभार लागला. अशा परिषदा बेलग्रेड (१९६१), कैरो (१९६४), लूसाका (१९७०), अल्जिअर्स (१९७३) आणि कोलंबो (१९७६) येथे भरविण्यात आल्या.\n१५. आपल्या धोरणासाठी संयुक्त राष्ट्रांचा वापर करण्यावर या राष्ट्रांनी भर दिला. नवजात राष्ट्रांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी संयुक्त राष्ट्राने साह्य करावे, असा आग्रह भारताने धरला. अंकटॅड (UNCTAD), आशियाई विकास बँक यांसारख्या संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.\n१६. या नवोदित राष्ट्रांच्या कारभारात बड्या राष्ट्रांच्या हस्तक्षेपास वाव असू नये, यासाठी संयुक्त राष्ट्राचे शांतिसैन्य उभारण्यास भारताने इतर अलिप्त राष्ट्रांबरोबर मदत केली.\n१७. तथापि संयुक्त राष्ट्रासंबंधीचे भारताचे धोरण आदर्शवादी कल्पनांवर आधारलेले नसून राष्ट्रहिताच्या पायावरच उभारलेले आहे, हे विसरून चालणार नाही.\n१८. काश्मीरसंबंधी कडू अनुभव आल्यावर भारताने आपले द्विराष्ट्रीय प्रश्न स्वतः होऊन संयुक्त राष्ट्रांकडे नेले नाहीत. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या द्विराष्ट्रीय प्रश्नांबाबत संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपास विरोध दर्शविला आहे.\n१९. स्वहितास हानिकारक वाटणारे संयुक्त राष्ट्रांचे ठराव (आण्विक प्रसारबंदी ठराव) फेटाळून लावण्यात संकोच केला नाही. आपल्या धोरणाचे एक साधन या दृष्टीनेच भारताने संयुक्त राष्ट्रांकडे पाहिले आहे\n२०. अलिप्ततेच्या या संकल्पनेविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. भारताने राष्ट्रहितास आवश्यक वाटेल तेव्हा त्यास मुरड घातली आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारताने अमेरिकेकडून लष्करी मदत घेतली. तसेच चीनमधील गुप्तवार्ता कळाव्यात, म्हणून भारतीय प्रदेशात आण्विक यंत्र ठेवण्याची त्यास परवानगी दिली. १९७१ मध्ये संभाव्य भारत-पाक युद्धात चीनने हस्तक्षेप करू नये, या उद्देशाने रशियाशी करार केला\n२१. भारतीय नेत्यांना सुरुवातीच्या काळात पाकिस्तानकडून आपणास सर्वात जास्त धोका आहे, असे वाटत होते. या काळातील संरक्षणव्यवस्था या दृष्टीतूनच उभी करण्यात आली होती.\n२२. पाकिस्तानने अमेरिकेशी युती केल्यावरही, स्वसामर्थ्याच्या बळावर त्याचे संभाव्य आक्रमण परतवून लावू शकू, असा विश्वास भारतास वाटत होता.\n२३. भारताची संरक्षक दले शस्त्रास्त्रांसाठी इंग्लंडवर अवलंबून होती, त्यामुळे पाश्चात्त्य देशांशी दुरावा निर्माण झाला, तरी भारताने त्यांच्याशी आपले संबंध तोडले नाहीत.\n२४. चीनमधील राजकीय अस्थैर्य आणि हिमालयाचा अडसर लक्षात घेता, चीनकडून आपणास धोका आहे, असे भारतीय नेत्यांस वाटले नाही. नेपाळ, भूतान व सिक्कीम यांच्याशी जवळचे संबंध स्थापन करून व चीनशी मित्रसंबंध जोडून त्या भागाची सुरक्षितता वाढविता येईल, असेही त्यांना वाटले.\n२५. त्यामुळे या काळात चीनमधील साम्यवादी शासनास राजनैतिक मान्यता देऊन, संयुक्त राष्ट्रांत साम्यवादी चीनला प्रवेश मिळावा, म्हणून भारताने प्रयत्न करून, चीन-अमेरिका (कोरियामधील) युद्धात मध्यस्थी करून चीनशी स्नेहसंबंध स्थापन केले. १९५४ मध्ये चीनशी झालेल्या करारातील पंचशील तत्त्वांमुळे भारतास आणखीनच सुरक्षित वाटले.\n२६. चीनच्या १९६२ च्या आक्रमणानंतर याबाबत भारतीय नेत्यांचे चीनसंबंधीचे मूल्यनिर्धारण कसे चुकीचे होते, हे दृष्टोत्पत्तीस आले. त्यानंतर पाकिस्तान व चीन या दोन्हींपासून संरक्षण करण्याची आवश्यकता भारतास निर्माण झाली. चीनने अणुस्फोट केल्यानंतर ही जाणीव अधिकच तीव्र झाली.\n२७. रशिया-चीन दुफळी लक्षात घेता १९६२ नंतर भारताचे परराष्ट्रीय धोरण रशियाकडे जास्त झुकू लागल्याचे दिसते. भारताने रशियाकडून महत्त्वाच्या क्षेत्रांत लष्करी व आर्थिक साह्य मिळविले. शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठीही रशियाची मदत मिळाली.\n२८. अणुतंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी मात्र भारताने कॅनडा व अमेरिका यांकडून साह्य मिळविले. या क्षेत्रातही स्वावलंबी होण्यासाठी १९७४ मध्ये भारताने अणुस्फोट केला. तथापि अद्यापही युरेनियमसाठी भारत अमेरिकेवर अवलंबून आहे. आर्थिक आणि लष्करी क्षेत्रांतील दोन्ही बड्या राष्ट्रांच्या साह्यामुळे भारताच्या अलिप्ततावादास एक नवी दिशा प्राप्त झाली.\n२९. भारत-पा�� १९७१ च्या युद्धानंतर भारताने चीन व पाकिस्तान यांच्याशी सर्वसामान्य संबंध स्थापन करून, परराष्ट्र धोरणावर व संरक्षणव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे; तसेच शेजारच्या सर्व राष्ट्रांसंबंधी असलेले प्रश्न सोडविण्याचे आवर्जून प्रयत्न केले आहेत. १९७७ नंतर या प्रक्रियेस अधिकच गती प्राप्त झाली आहे. शेजारच्या सर्व राष्ट्रांशी स्नेहसंबंध निर्माण केल्यानेच अलिप्त व स्वतंत्र धोरण आखता येते, असे हे धोरण सुचविते.\nभारत व संयुक्त राष्ट्रसंघ\n०१. दुसऱ्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी सैनफ्रान्सिस्को येथे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यासाठी १९४५ मध्ये बैठक बोलावली. त्या बैठकीस उपस्थित असलेल्या राष्ट्रांपैकी भारत हे एक राष्ट्र होते.\n०२. भारतास स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचे सभासदत्व आपोआप मिळाले. मात्र पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळविण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागला. भारताला संयुक्त राष्ट्र संघात संस्थापक सदस्याचा दर्जा आहे.\n०३. पंडित नेहरू यांनी ५ मे १९५० रोजी न्यूयॉर्क येथील युनोच्या रेडीओवरून युनोविषयी भारताची भूमिका स्पष्ट केली.\n०४. युनोच्या सुरक्षा परिषदेतील नकाराधिकाराबाबत भारताने नेहमीच विरोधी भूमिका घेतली आहे. केवळ कायम सदस्यांना व्हेटोचा अधिकार देण्यात आल्याने त्यांचे युनोच्या इतर सर्व सदस्यांवर विनाकारण वर्चस्व राहते.\n०५. युनोचा पाया विस्तृत असावा या भूमिकेतून सर्व स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रांना युनोचे सदस्यत्व देण्यात यावे, असे भारताने आपले मत व्यक्त केले होते.\n०६. माओ-त्से-तुंग च्या लाल चीनचा युनोच्या सदस्यत्वाचा अर्ज अमेरिकेने नकाराधिकार वापरून फेटाळला. त्यावेळी भारताने अमेरिकेच्या या कृतीचा निषेध केला. १९६२ सालापासून चीन भारताचा शत्रू झाला होता. तरीही भारताने चीनला सदस्यत्व देण्याचा आग्रह केला.\n०७. भारताने आशिया व आफ्रिका खंडातील नवीन स्वतंत्र झालेल्या देशांचा एक आफ्रो-आशियाई गात बनविला. त्यातील सर्व देशांना युनोचे सदस्यत्व मिळवून दिले. अलिप्त राष्ट्रांच्या गटात आफ्रो-आशियाई राष्ट्रांचा समावेश झाल्याने अलिप्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर 'तिसरी शक्ती' निर्माण झाली. त्यांनी युनोच्या व्यासपीठावर प्रभावी दबदबा निर��माण केला. युनोतील सुमारे दोन तृतीयांश मते भारत पुरस्कृत अलिप्त राष्ट्रांच्या पारड्यात आली.\n०८. भारताने आतापर्यन्त युनोमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. १९४८ मध्ये कोरियाच्या प्रश्नावर नियुक्त करण्यात आलेल्या 'युनो कमिशन'चे अध्यक्षपद भारताकडे सोपविण्यात आले होते.\n०९. सुएझ कालव्याच्या मालकीवरून इजिप्त व इंग्लंड-फ्रान्स यांच्यात १९५६ साली संघर्षात्मक परिस्थिती उद्भवली. त्यावेळी युनोने नियुक्त केलेल्या मंडळाला भारताचा पाठिंबा होता. या मन्डळाने सुएझ प्रकरणात इंग्लंड व फ्रांस आक्रमक आहेत असे जाहीर केले. त्यांनतर आमसभेत इजिप्तची भूमिका मांडण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता.\n१०. त्यांनतर युनोच्या आमसभेने इजिप्तसाठी युनायटेड नेशन्स इमर्जन्सी फोर्सची नियुक्ती केली. त्या फोर्सचे सक्रिय सभासदत्व भारताकडे आले.\n११. युनोच्या आमसभेची पहिली महिला अध्यक्षा म्हणून पंडित नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांची नियुक्ती झाली होती. भारताचे युनोमध्ये महत्वाचे स्थान असल्याची निदर्शक ही घटना होती.\nशेजारील राष्ट्राशी भारताचे संबंध\n०१. सुरुवातीपासूनच भारताचे शेजारील देशांशी संबंध समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहेत.भारत व चीनमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये स्पर्धा व सहकार्य या दोन्ही पलूंचा समावेश होतो. या संबंधांमध्ये धोरणात्मक अविश्वास ( Strategic ) हे आव्हान दिसून येते.\n०२. सीमापार नद्यांच्या पाण्याचा वापर, व्यापार असमतोल, सीमा प्रश्न, व्यापार व गुंतवणुकीसाठी संपर्क प्रस्थापना यासारखे द्विपक्षीय मुद्दे दिसून येतात. तसेच भारत व लगतच्या प्रांतावर गंभीर परिणाम करू शकणाऱ्या कठीण (Hard) व मृदू (Soft ) सत्ता वाढवण्याचे प्रयत्न चीनकडून केले जात आहेत.\n०३. भारत-पाकिस्तान संबंध नेहमीच संदिग्धतेमध्ये अडकलेले दिसतात. सीमावाद, दहशतवाद व काश्मीर प्रश्न हे ज्वलंत मुद्दे नेहमीच प्रभावी ठरलेले आहेत. अभारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरक्षाविषयक विविध चिंता आणि बदलते संबंध लक्षात घेता या देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये संपूर्ण परिवर्तन घडून येण्यासाठी बराच काळ जावा लागेल.\n०४. भारत व अफगाणिस्तानमधील संबंध सलोख्याचे राहिले आहेत. पण २०१५ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर नवीन अध्यक्ष अश्रफ घनी भारताबरोबर घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्यासाठी तितकेसे उत्सुक नसल्याचे दिसते. कारण अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम चीनला भेट दिली. अफगाणिस्तान भारतासाठी ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य आशिया व पश्चिम आशियाचे प्रवेशद्वार असल्याने सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहे.\n०५. अफगाणिस्तानबरोबरचे संबंध भारताने २०११ मध्ये सामरिक भागीदारी कराराद्वारे आणखी दृढ बनवले. भारताने या प्रदेशात शांतता व स्थर्य प्रस्थापित करण्यासाठी आधारभूत संरचना आणि संस्थात्मक बांधणीसाठी २ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम खर्च केली.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/blind-muslim-couple-made-chant-jai-shri-ram-west-bengal-106989", "date_download": "2018-08-14T13:55:19Z", "digest": "sha1:42NYEKCY4P3HIRZA6BY536QDQ6WWW4AF", "length": 12919, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "blind Muslim couple made to chant Jai Shri Ram in West Bengal अंध मुस्लिम दाम्पत्याला बोलण्यास भाग पाडले 'जय श्रीराम' | eSakal", "raw_content": "\nअंध मुस्लिम दाम्पत्याला बोलण्यास भाग पाडले 'जय श्रीराम'\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nअंदालमध्ये काही तरुणांनी आम्हाला गाठले. त्यांनी माझी टोपी खेचली. तुम्ही मुस्लिम असूनही हिंदूबहुल वस्तीत प्रवेश केला, असे सांगत त्या तरुणांनी आम्हाला बेदम मारहाण केली. माझ्या पत्नीने विनवणी केली. पुन्हा या भागात येणार नाही, असेही सांगितले. मात्र, यानंतरही त्या तरुणांनी मारहाण सुरुच ठेवली. मी आंधळा असून फक्त भीक मागण्यासाठी आलो. मी कोणालाही त्रास देत नाही. मला जाऊ द्या असे सांगूनही ते थांबले नाहीत.\nकोलकत��� : हिंदू बहुल भागात प्रवेश केला आणि माझा एवढाच दोष होता की मी मुस्लिम आहे. त्यांनी मला जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले हे सर्व कथन केले आहे एका अंध मुस्लिम दाम्पत्याने.\nपश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील अंदल भागात राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. अंध असलेले 67 वर्षीय अबूल बशर हे पत्नी बेदनाबीबी (वय 61) भीक मागण्यासाठी हिंदू बहुल भागात गेल्यानंतर त्यांच्याबाबत ही घटना घडली. पाणावलेल्या डोळ्यांसह त्यांनी या घटनेचे कथन केले. त्यांची पत्नीही अंध आहे.\nया अंध दाम्पत्याला हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम आणि जय माँ तारा असा जयघोष करण्यास भाग पाडले. पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि राणीगंज येथे रामनवमीच्या यात्रेवरुन दंगल झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. बशर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली.\nबशर यांनी सांगितल्यानुसार, अंदालमध्ये काही तरुणांनी आम्हाला गाठले. त्यांनी माझी टोपी खेचली. तुम्ही मुस्लिम असूनही हिंदूबहुल वस्तीत प्रवेश केला, असे सांगत त्या तरुणांनी आम्हाला बेदम मारहाण केली. माझ्या पत्नीने विनवणी केली. पुन्हा या भागात येणार नाही, असेही सांगितले. मात्र, यानंतरही त्या तरुणांनी मारहाण सुरुच ठेवली. मी आंधळा असून फक्त भीक मागण्यासाठी आलो. मी कोणालाही त्रास देत नाही. मला जाऊ द्या असे सांगूनही ते थांबले नाहीत. त्या तरुणांनी आम्हाला ‘जय श्रीराम, जय माँ तारा’ असे बोलण्यास भाग पाडले. जर ‘जय श्रीराम’ असा जयघोष केला नाही तर ठार मारु अशी धमकी त्या तरुणांनी आम्हाला दिली.\nराष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी चेतन तुपे\nपुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून, या पदाची पताका महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्या खांद्यावर...\nलोकसभा निवडणुकीत कोणाशीही युती नाही: चंद्रशेखर राव\nहैदराबाद : लोकसभा निवडणुकाच्या आधी सर्व भाजप विरोधी पक्ष एकत्र येण्याची चिन्हे दिसत असताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख...\nमनमानमध्ये पांडेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी\nमनमाड - दिल्ली येथे समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून घटना जाळणाऱ्या...\nमनमाड- इंदूर रेल्वेसाठी 515 कोटींचा निधी\nधुळे : राज्य सरकारने नियोजीत मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी आपल्या वाटेचा आर्थिक हिस्सा देण्यास मान्यता दिली. यात हिस्स्याची एकूण 515 कोटी, तर...\nMaratha Kranti Morcha: मराठा- धनगर- मुस्लिमांचे आरक्षणात ऐक्‍य..\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर आता धनगर आरक्षणाचा उद्रेक झाला असून, मराठा क्रांती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/book/export/html/11", "date_download": "2018-08-14T14:23:49Z", "digest": "sha1:XHZXVGOIXJWVQV3OPTT65RJ4UQHVR4CX", "length": 48449, "nlines": 85, "source_domain": "palakneeti.org", "title": "वाटचाल", "raw_content": "\nशिक्षण वंचितांपर्यंत पोचावं, ते आनंदाचं व्हावं या उद्देशानं ‘पालकनीती परिवार’ या संस्थेनं सुरू केलेला ‘खेळघर’ हा एक प्रकल्प. पुण्यातील कोथरूडच्या लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील सुमारे एकशेपन्नास मुलं या उपक्रमात सहभागी आहेत.\nखेळ्घरच्या 2010 ते 2013 या काळातील अहवाल\n१९९६ साली संजीवनी बरोबर आणखी सहा जणांनी एकत्र येऊन \" पालकनीती परिवार \" या संस्थेची स्थापना केली .पूर्वी आर्कीटेकट म्हणून व्यवसाय करणाऱ्या शुभदा जोशी ह्या संस्थेच्या विश्वास्तांपैकी एक आहेत . १९९४ पासून त्या पालकनीती मासिकाच्या कामाशी जोडल्या गेल्या . या कामातून सभोवतालच्या परिस्थितीकडे संवेदनक्षमतेने बघायची सुरुवात झाली होती . शुभदा जोशीच्या घराजवळच \"लक्ष्मीनगर\" ही बांधकाम कामगारांची झोपडवस्ती वसली आहे. ही वस्ती डोंगरउतारावर असल्यान सरकारमान्य होऊ शकत नाही. इथे आगदी छोट्या - छोट्या पत्र्याच्या झोप्द्यातून माणस- मुल राहतात .वीज -पाणी-संडास इतक्या मुलभूत सुविधाही त्यांना अभावानेच मिळतात.\nआई -वडील दोघंही दिवस -दिवस कामानिमित्त बाहेर असतात. मुल घरात एकटीच .मग लहानांना सांभाळण्यासाठी मोठ्यांना शाळा राहून जातात. शाळेत घातली तरी आणा -पोचवायला पालकांना वेळ नसत���,जरुरीच्या वस्तू विकत आणयला पैसा नसतो, मुल शाळेत जातात ना,ह्याकडे लक्ष देण शक्यच नसते. खेरीज शाळांतल्या दमदातीच्या वातावरणात मुल रमत नाहीत. ह्या सगळ्या कारणांनी मुल शिक्षणापासून वंचित राहतात. आजूबाजूला दारू, भांडण- मारामाऱ्या- -शिवीगाळ -टगेगिरी-जुगार यासारख्या गोष्टीनी भारलेल जग. या वातावरणाचे मुलांवर निश्चितच वाईट परिणाम होतात.त्यांची काहीच चूक नाही, तरी हि मुल तिथ आहेत,दारिद्र्याशी झुंजताहेत, कष्ट्ताहेत.याच कारण केवळ त्याचं नशीब किवा प्रयत्नांचा अभाव एवढाच नाही. याचं मुख्य कारण आहे पशाकडे पैसा नेण्यार्या आजच्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये .ही व्यवस्था जरी आपण बनवली नसली तरी यातली विषमता आपल्याला अस्वस्थ बनवते .एकीकडे जन्माने वरच्या मानल्या गेलेल्या जातीत -वर्गात मिळालेल्या स्थानामुळे या व्यवस्थेचे अनेक फायदेही आपसुख आपल्या पदरात पडतात. त्यामुळे ज्यांना हे फायदे मिळत नाहीत त्याच्यासाठी आपणच काहीतरी करायला हव अस आम्हाला तीव्रतेन वाटल, पालकनीती मासिकाच्या माध्यमातून मुलांच्या हक्कांबद्दल , बाल्मानसाबद्दल ,शिक्षणासंद्र्भातल्या संशोधनाबद्दल सातत्यान विचार होत होता त्यामुळे कामाची दिशा स्पष्ठ होत गेली.\nयातूनच १९९६ मध्ये शुभदा जोशी यांच्या राहत्या घरात लक्ष्मीनगर मधल्या मुलांच्यासमवेत संस्थेच 'खेळघर' सुरु झाले .काम करता करता या मुला -मुलींचं वास्तव ,अडचणी समजावून घेण शक्य झाल.त्यांना शिकण्याची गोडी लागावी, शिकण्यासाठीच्या विविध क्षम्ताचा विकास व्हावा ,याशी काय करायला हव नि काय अजिबात करायला नको या बाबतीत आमचे विचार स्पष्ठ होऊ लागले.\nहळूहळू समविचारी व्यक्तींचा जट जमू लागला आणि अनेक पातळ्यांवर कामाची सुरुवात झाली.खेल्घारत्या मुलांची संख्या वाढली .१९९८ साली लक्ष्मिनगर्मध्ये पालकांच्या मदतीने एका पत्र्याच्या शेडमध्ये 'आंनद्सकुल ' सुरु झाले. मुलांना शिकण्यातला आनद समजावा म्हणून वयोगटाप्रमाणे खेळघर, अभ्यासवर्ग , संवादवर्ग ,सहली,शिबीर असे अनेक उपक्रम सुरु झाले. २००३ मध्ये शुभदा जोशींच्या घराशेजारी ऐका स्वतंत्र सदनिकेत खेलघरच स्थलांतर झाल .मुलांना खेळायला ,वाचायला,अभ्यासाला स्वतंत्र जागा मिळाली. आता या कमी नौ पूर्णवेळ व दहा अर्धवेळ कार्यकत्यांचा सहभाग आहे.\nइतक्या वर्षाच्या या कामानंतर आता खेळघर च्या काम���तून आम्हाला काय साधायचे आहे याची काहींशी स्पष्टता आली आहे.\nनेमक्या या टप्प्यावर ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ या संस्थेच्या निधीची (फंडिंगची) मुदत संपली. एका बाजूला खर्च वाढून बसलेले नि दुसरीकडे अपुरा निधी. वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीजकडे, कॉर्पोरेटस्कडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २००६ साल या प्रयत्नात गेलं. जवळची पुंजी संपत चालली होती. आहे ते काम चालू ठेवण्यासाठी निधी अत्यंत आवश्यक होता. पण त्याबरोबरच हे काम आणखी पुढे नेण्याच्या अनेक दिशाही खुणावत होत्या.\nलक्ष्मीनगरमधल्या फक्त ऐंशी मुलांपर्यंत पोचणं पुरेसं नव्हतं. या कामातून जमा झालेल्या अनुभवाच्या पुंजीच्या जोरावर खेळघरासारखी आणखी कामं सुरू करू शकू असा आत्मविश्वास वाटत होता. तसंच याच वस्तीतल्या शालाबाह्य मुलांबरोबर काम करायची निकडही जाणवत होती. खेळघरातल्या दहावी पास झालेल्या मुलांना सोडून द्यायला जीव धजावत नव्हता.\nया संदर्भात सर रतन टाटा ट्रस्टशी पुन्हा साकल्यानं बोलणं केलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, या सार्‍या नव्या आव्हानांसह आधीच्या कामासाठीचाही आर्थिक भार उचलण्याची ट्रस्टने जबाबदारी घेतली. एवढेच नव्हे तर वेळोवेळी त्यांच्याबरोबर होणार्‍या चर्चांमधून प्रोत्साहन तर मिळालंच त्याबरोबर मार्गदर्शनही मिळालं.\nनवी आव्हाने, नवे प्रकल्प\nचर्चा आणि विचारांती सध्याच्या खेळघराच्या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी योजना आखल्या, तसेच काही नवी कामे सुरू करायचेही ठरवले.\nआम्ही तीन नवे प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. तिन्ही दिशा आम्हाला पूर्णपणे नवीन होत्या.\n- नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून बाहेरच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण\n- शालाबाह्य मुलांची व पालकांची शाळेत जाण्याची मानसिकता तयार करणं\n- युवक प्रकल्प (शैक्षणिक मदत आणि जाणिवांचा विकास व युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजविणे.)\nखेळघराचं काम मुलांबरोबरचं, त्यामुळे मोठ्यांच्या प्रशिक्षणाचं काम हा वेगळाच आयाम होता. शाळेत जाऊ न शकणार्‍या मुलांचे प्रश्न हे शाळेत जाऊन खेळघरात येणार्‍या मुलांच्या प्रश्नांपेक्षा अधिक गंभीर नि वेगळेही आहेत याची जाणीव होती. खेळघरातून मोठ्या झालेल्या तरुणांबरोबरचं काम जरी त्यामानानं सोपं असलं तरी वस्तीतल्या खेळघराबाहेरच्या मुलांबरोबरचं काम आव्हानात्मक होतं.\nचालू खेळघराच्या क���मात भर\nमाध्यमिक गटातल्या मुलींची शाळा सकाळी तर मुलांची शाळा दुपारी असते. सायंकाळी मुलं अभ्यासाला कंटाळतात. मुली मात्र दुपारी घरी जाऊन, जेवून ताज्यातवान्या होऊन खेळघरात येतात. हायस्कूलच्याही शाळा काही मुलांच्या सकाळी तर काहींच्या दुपारी आहेत. खेळघराची वेळ तीननंतरची होती त्यामुळे दुपार शाळेतल्या मुलांवर अन्याय होतोय असे वाटले. म्हणून खेळघर आणि आनंदसंकुल दोन्ही जागी सकाळचे वर्ग सुरू केले.\nखेळघरात हायस्कूलच्या मुला-मुलींच्या सकाळच्या वर्गाची जबाबदारी वाटून घेतली. आनंदसंकुलमधल्या सकाळगटाची जबाबदारी रेशमा लिंगायतने घेतली. आठवी ते दहावी गटाला औपचारिक अभ्यासातल्या मदतीची गरज अधिक असते. या गरजेनुसार सकाळी इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल असे वर्ग सुरू झाले.\nऔपचारिक विषयांच्या अनौपचारिक शिक्षणाची घडी बसवणे\nखेळघरात शिकवल्या जाणार्‍या विविध औपचारिक विषयांचा, त्यातल्या मूलभूत संकल्पनांनुसार आणि टप्प्यांनुसार अभ्यासक्रम ठरवणे, नि त्यातल्या पर्यायी पद्धती शिकणे हा दुसरा उपक्रम.\nगणित - या तीन वर्षांत गणिताच्या कामाला गती आली. आम्ही भारतभरातल्या विविध संस्थांनी तयार केलेली गणिताची साधनं आणली. ती कशी वापरायची याची प्रशिक्षणं घेतली.\nइंग्रजी - २००४ मध्ये यशोधरा कुंदाजींनी अनौपचारिक पद्धतीनं इंग्रजी विषय कसा शिकवावा याचं आमचं वर्षभर प्रशिक्षण घेतलं होतं. त्या सगळ्या साधनांची संगती लावून इंग्रजीचा अभ्यासक्रम तयार केला आहे. यावर्षी इंग्रजी विषयाची जबाबदारी वाटून घेतली आहे.\nइतिहास-भूगोल या विषयासंदर्भात जमतील तेव्हा मुलांचे वर्ग घेण्याबरोबरच तायांबरोबरही त्यांनी संवाद साधला. भाषा नकाशाची, एकलव्यची सामाजिक अध्ययन पुस्तके यावर आधी काम झाले होते. आता संगती - अवेही या संस्थेच्या पाच संचांचा गटाने अभ्यास करून मांडणी झाली. मुलांच्या जाणीवांच्या विकासासाठी हे साहित्य फार महत्त्वाचे आहे.\nविज्ञान - खेळघरात मुलांना विज्ञानातल्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग करून बघून समजावून घेता याव्यात म्हणून छोटीशी प्रयोग शाळा उभी केली आहे.\nऔपचारिक विषयांतील एकसुरीपणा व उपरेपणा जाऊन मुलं मनापासून शिकण्याकडे वळतील, आपल्या जीवनाला जोडून बघून त्यात रस घेतील यासाठी हे काम फार महत्त्वाचं आहे. पूर्वीपेक्षा औपचारिक अभ्यास विषयांची खेळघराची शाखा आता खूपच समृद्ध झाली आहे.\nचालू खेळघराच्या रचनेतले बद्दल\nया सगळ्या प्रयत्नांमुळे मुलांची संख्या वाढते आहे. सध्या ती १५० एवढी आहे. खेळघराची जागा मध्यवस्तीतली आणि लहान आहे. एकाच गटातील मुलांच्या वयात फार फरक असेल तर काही ऍक्टीव्हिटी घेणे कठीण होते.\nया सगळ्या कारणांनी पूर्वीच्या खेळघराच्या उस्फूर्त आणि त्यामुळे काहीशा सैल पद्धती बदलून अधिक नेटकी घडी बसवणे आवश्यक होते.\nत्यासाठी इयत्तेनुसार आम्ही मुलांचे वेगळे गट करून त्या गटासाठीची जागा व वेळ निश्चित केली. एकेका गटाची संपूर्ण जबाबदारी एकेका ताईने घेतली. मुलांच्या अभ्यास संकल्पना, जाणिवांचा विकास याबरोबरच एकूण त्यांच्या शिक्षणाच्या वाटेत येणारे सारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न होतो. पालक, शिक्षक, शेजारी, मुलांची मित्र मंडळी, वस्तीतली दादा-भाई अशा सर्व संबंधित लोकांशी त्यासाठी ताईंना संवाद ठेवावा लागतो.\nखेळघरामधे लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावेत म्हणून दर गुरुवारी २ ते ३ तासांची बैठक असते. सर्व गटांच्या कामाचे आळीपाळीने सादरीकरण आणि त्यावरील चर्चा इथे होते. याला जोडून अभ्याससत्रांची आखणी होते.\nकधी एखाद्या पुस्तकावर किंवा विषयावर चर्चा होते. कधी कधी बाहेरून त्या विषयातल्या तज्ञांनाही आमंत्रण दिले जाते. २-३ दिवसांची सलग कार्यशाळा, शैक्षणिक सहलीही होतात. कर्ता करविता, टीचर, अवेही - संगतीचे संच, IHMP (Institute of Health Management Pachod) ची जीवन कौशल्ये अशा अनेक पुस्तकांचा अभ्यास या गटात झाला.\nतसेच गणित, इतिहास, भाषा नकाशाची, बजेटिंग, रिपोर्ट रायटींग, इ. विषयांवर विषयतज्ञांची सत्रे झाली. तर जेन साहींची सीता स्कूल, ग्राममंगल (ऐना), अक्षरनंदन, निर्माण, open space अशा ठिकाणी शैक्षणिक सहली योजल्या होत्या.\nखेळघरातली विशेषतः लहान मुलं आणि मुली ऍनिमिक असतात. त्याचा त्यांच्या बौद्धिक विकासावर व शारिरिक विकासावर विपरीत परिणाम होतो. खेरीज अनेकदा शाळेतून परस्पर मुलं खेळघरात येतात. त्यांना भूक लागलेली असते त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.\nआहारासंदर्भात मुलांची संपूर्ण गरज भागवणे तर आम्हाला शक्य नाही पण काही किमान तर करता येईल या उद्देशाने आठवड्यातून २ किंवा ३ वेळा मुलांना पौष्टिक खाऊ देण्याचे ठरवले. अनेकदा मुलं मिळूनच हा खाऊ खेळघरात तयार करतात. खेळघराचे काही हितचिंतक यासाठी नियमित देणगी देतात.\nनवा प्रकल्प - नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून\nबर्‍याच जणांना आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं असं वाटतं. पण समविचारी साथीची कमतरता जाणवत असते. अशा मित्रांना खेळघरासारखं काम सुरू करण्यासाठी बळ मिळावं, दिशा मिळावी यासाठी खेळघरानं ३ वर्षांपूर्वी ‘प्रशिक्षण शिबिरं’ घ्यायचं ठरवलं.\nसाधारणतः दिवाळीनंतरच्या काळात ५ दिवसांचे शिबिर असते. आजवर ३ वर्षांत सुमारे १६० लोक या शिबिरात सहभागी झाले. शिबिराची सुरवात खेळघर आणि आनंदसंकुल अनुभवण्यातून होते. भाषा, कला, नकाशाची भाषा, खेळ अशा विविध विभागांमधून ऍक्टीव्हिटी करून बघताना लोकांना खेळघराच्या अनौपचारिक वातावरणाचा आणि पद्धतींचा अनुभव घेता येतो.\n‘शिकण्या’ संदर्भातल्या प्रक्रियेच्या अभ्यासापासून दुसर्‍या दिवशीची सुरवात होते. बालमानसशास्त्र, जाणिवांचा विकास, लैंगिकता शिक्षण, संवादाचे माध्यम या विषयांबरोबरच भाषा, गणित, विज्ञान, अशा अनौपचारिक विषयांसंदर्भातल्या पद्धतींवर पुढील पाच दिवसात काम होतं. खेळघरातील आणि पालकनीती परिवारातली मंडळी विविध सत्रे घेतात.\nया शिबिरांच्या माध्यमातून आता चार नवी खेळघरे सुरू झाली आहेत. BSSK - सांगली, प्रगत शिक्षण संस्था - फलटण, निरामय विकास संस्था - सावंतवाडी या कामांबरोबरच खेळघराच्या युवकगटानेही २ खेळघरे सुरू केली आहेत.\nपुढील २-३ वर्षे आम्ही या नव्या खेळघरांच्या संपर्कात रहातो. त्यांना मदत करतो. याव्यतिरिक्त अनेक संस्थांच्या सध्याच्या अनौपचारिक शिक्षणाच्या कामातही या शिबिराची मदत होते. ह्या प्रकल्पाच्या निमित्तानं आम्ही करत असलेलं कामाचं अधिक बारकाईनं विश्लेषण केलं नि मांडलं. अनेक शैक्षणिक साधने आणि माहितीच्या लिखीत प्रतीही तयार झाल्या.\nनवा प्रकल्प - युवक गट\nदहावीच्या पुढील मुलांबरोबरच्या कामाची कल्पना ही आम्ही सुरवातीच्या काळात केली नव्हती. पण नंतर मात्र आम्हाला जाणवलं की या टप्प्यावर जर मुलांना मदत केली नाही तर एकतर ती पुढे शिकत नाहीत किंवा कलाशाखेत प्रवेश घेतात. त्यामुळे घेतलेल्या औपचारिक शिक्षणाचा त्यांना पायावर उभं रहाण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. म्हणून दहावी पास झालेल्या मुलांना व्यवसाय मार्गदर्शन आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या प्रकल्पाची योजना ठरली.\nदरवर्षी मे-जूनमधे खेळघराच्या मित्र-मैत्रिणींना आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते, त्यातून निधी जमा होतो. या योजनेतनं आजवर २५ मुले उच्चशिक्षण घेत आहेत.\nया बरोबरच मुलांच्या सामाजिक जाणिवांचा विकास व्हावा म्हणून काम होते. वर्ग - जात - लिंगभाव समानता, स्वातंत्र्य, शोषण, राजकारण अशा विविध विषयांवर चर्चा होते. मुलं त्यांचे स्वतःचे प्रकल्प करतात. खेळघरातनं घेतलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांनी सामाजिक काम करण्याची अपेक्षा असते. काही मुलांनी एकत्र येऊन भालेकर वस्ती या कचरा वेचकांच्या वस्तीत खेळघर सुरू केले आहे.\nनवा प्रकल्प - शालाबाह्य वर्ग\nसहा वर्षांच्या पुढच्या, शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी खेळघरानं काम करावं असं फार दिवस मनात होतं. शाळेत न जाणार्‍या मुलांमधे कर्नाटकातल्या स्थलातरितांची संख्या जास्त आहे. भाषिक प्रश्न, गरिबी, धाकट्या भावंडांना संभाळायला मोठ्या बहिणींना घरी थांबावे लागते, अंधश्रद्धा अशा अनेक कारणांनी ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. शाला बाह्य वर्गात गाणी, गोष्टी, खेळ, कला या गोष्टींत ही मुलं रमू लागतात. त्यांच्या मनात शाळेत जाण्याची इच्छा मूळ धरते. मग जूनमधे ताई त्यांचे जन्माचे दाखले मिळवून देतात आणि पालकांचे समुपदेशन करून शाळेत प्रवेश घेतला जातो.\nही मुले शाळेत जातात ना याकडे ताईचे लक्ष असते. शाळेत जाऊन दुपारच्या वेळात ही मुलं खेळघराच्या प्राथमिकच्या वर्गातही येऊ लागतात. गेल्या तीन वर्षांत ह्या गटाची व्यवस्थित घडी बसली आहे. मात्र आम्ही प्रयत्न केले म्हणून सर्व मुलांना विशेषतः मुलींना शाळेत जाणे शक्य होते असे नाही. परिस्थिती जिथे अगदी बिकट असते, आईला घर नि मूल मोठ्या मुलीवर टाकून जाणे भागच असते, तिथे त्या मुलींच्या शिक्षणावर गदा येते.\nया मुलींवर ‘मुलगी’ म्हणून खूप बंधनं असतात. १४-१५व्या वर्षी त्यांची लग्ने होतात. या मुलींना किमान जीवन कौशल्यांचे शिक्षण मिळावे, आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आम्ही गेल्या वर्षी ‘येल्लरू’ (आपण सार्‍याजणी) हा नवीन प्रकल्प सुरू केला. या वर्षी ‘प्राज फाऊंडेशन’ या कंपनीने या प्रकल्पाला आर्थिक मदत देण्याचे मान्य केले आहे.\nआज खेळघर लक्ष्मीनगर मधल्या १५० आणि नव्या खेळघरांच्या माध्यमातून आणखी १५० मुलांपर्यंत पोचू शकले आहे. खेळघरात सलग ३-४ वर्षे नियमित येणार्‍या मुलांमधे निश्चित बदल जाणवतात. त्यांचा व्रात्यपणा कमी होऊन ती शिकण्याकडे वळलेली दिसतात. त्यांच्यात आत्मविश्वास जाणवतो. तायांशी तर ते त्यांना आवडलेल्या - खटकलेल्या गोष्टी मोकळेपणाने बोलतातच पण अगदी परदेशी पाहुण्यांशीसुद्धा बोलायला बिचकत नाहीत.\nनियमित येणारी ९५% मुलं दहावीपर्यंत पोचतात, पास होतात नि त्यांना पुढे शिकण्याची इच्छाही असते. एवढेच नव्हे तर खेळघराकडून आर्थिक मदत मिळवण्याकरता योजलेले निकष पूर्ण करून दाखवतात. युवक गटातल्या तीन मुलांचे गेल्या वर्षी डिप्लोमा इंजिनियरींग पूर्ण झाले. त्यातली दोघे आता डिग्री इंजिनियरींग करताहेत. दोघांना चांगल्या नोकर्या लागल्यात. मुलीही, डिप्लोमा इंजिनियरींग, आर्किटेक्चरल ड्राफ्टस्मन, नर्सिंग, डी.एड., बालवाडी शिक्षिका सारखे कोर्स करताहेत. खेळघरात येणार्या मुलींची लग्ने आता १८ वर्षानंतरच होतात.\nटगेगिरी, व्यसने - गुन्हेगारी ह्या दिशेनं असलेली मुलग्यांची ओढ आता पुष्कळशी कमी झालीये. भिन्नलिंगी आकर्षणांसंदर्भात मुलगे नि मुली आता अधिक जबाबदारीनं वागतात. मुलग्यांपेक्षा मुली अधिक प्रयत्नशील व समजूतदार वागताना दिसतात. खेळघरातून मिळणार्या प्रत्येक संधीचा त्या फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. त्यांचे पालक आता लवकर लग्नाकरता मागे लागत नाहीत उलट दहावीनंतर ३-४ वर्षे शिकवण्याची त्यांची तयारी वाढते आहे.\nखेळघरात आज ३ स्वयंसेवी कार्यकर्ते आणि ७ पगारी कार्यकर्ते पूर्णवेळ काम करतात. ८ जण अर्धवेळ काम करतात. या खेरीज ७ स्वयंसेवी कार्यकर्ते आठवड्यातून २ ते ३ दिवस काही वेळ करता काम करतात. खेळघराकडे असलेल्या दोन्ही जागांतही आता काम मावत नाहीये. वस्तीमधे जागेचा शोध चालू आहे.\nखेळघर विविध पुस्तके, शैक्षणिक साधने, शैक्षणिक उपकरणे, खेळ यांनी समृद्ध आहे. गेल्या वर्षभरात खेळघराला २ पुरस्कार मिळाले. झी २४ तास चा ‘अनन्य पुरस्कार’ आणि ‘गरवारे बालभवनचा पुरस्कार’ या पुरस्कारांमुळे व वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखांमुळे खेळघराचं काम अनेकांपर्यंत पोचते आहे.\nखेळघरातल्या मुला-मुलींमधे सामाजिक भान रुजतंय, सभोवतालच्या समाजासाठी त्यांनाही काही काम करावंसं वाटतंय. मोठ्या मुलांकडून धाकट्यांना प्रेरणा मिळतेय.\nखेळघराचे काम आता एका व्यक्तीभोवती केंद्रित राहिले नाही. पालकनीती परिवाराचे ३ विश्वस्त, २ स्वयंसेवी कार्यकर्ते आणि ३ पगारी कार्यकर्ते अशांचे मिळून ‘कार्यकारी सम���ती’ बनली आहे. कामासंदर्भातले सर्व महत्त्वाचे निर्णय ही समिती घेते. कामांच्या जबाबदार्‍या वाटून घेतल्या जातात.\nइथपर्यंत वाटचाल झाली तरी प्रश्न संपले आहेत असे म्हणता येणार नाही.\n•\tविविध उपक्रमांमुळे खेळघराचा खर्च प्रचंड वाढला आहे. आणि आता सर रतन टाटा ट्रस्टच्या फंडींगची ३ वर्षांची मुदत संपतेय. पुन्हा व्यवस्था करायला हवी. पुन्हा शोध घ्यायला हवा. अनेकदा वाटतं मुलांबरोबरचं काम मागे पडून इतरच व्यवस्थापनाच्या कामात खेळघरातल्या सक्षम कार्यकर्त्यांचा अधिक वेळ जातोय.\n•\tखेळघरातल्या मुलांची संख्या वाढली आहे. नवे प्रकल्प सुरू झाले आहेत त्यामुळे आत्ताची जागा कमी पडते आहे. वस्तीतच आणखी एखादी जागा शोधत आहोत.\n•\tखेळघरात मुलांना दादा मिळत नाही. सगळ्या ताया आणि काकूच. त्याबरोबरच नवीन माणसं जोडली जाताहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी जबाबदारी वाढलीय.\n•\tखेळघराचे काम आता पूर्णपणे शैक्षणिक झाले आहे. वस्तीतल्या सामाजिक प्रश्नांमधे लक्ष घालणे आता शक्य होत नाहीये. कारण बहुतेक वेळा हे प्रश्न वस्तीपुरते मर्यादित असत नाहीत. त्यासाठी व्यापक पातळीवरच्या आंदोलनांशी जोडून घेणं गरजेचं असते. खेरीज हे काम प्रचंड वेळ आणि ताकद खाणारे असते. सामाजिक प्रश्नांमधली गुंतवणूक वाढली की त्यातून पुढे उभी राहणारी आव्हानं प्रसंगी रचनात्मक कामासाठी अडथळा ठरतात. विचारपूर्वक आम्ही शिक्षणाच्या रचनात्मक कामावरच भर द्यायचा असे ठरवले आहे.\nमात्र त्यामुळे आपण मुलांच्या वास्तवापासून, भावविश्वापासून थोडे अंतर राखतो हे स्वीकारावे लागत आहे.\n• ताया-कार्यकर्त्यांचा गट आता खूप मोठा झाला आहे. मिटींग्जमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायला वेळ व अवकाश मिळेनासा झालाय. नवे प्रकल्प, टारगेटस् या कामाच्या ताणामुळे व वेगामुळे लोकशाही पद्धतीनं निर्णय प्रक्रियेसाठी लागणारा वेळ देणं परवडेनासं झालंय.\n• वाढत्या कामाच्या रेट्यामुळे अधिक रचना बद्धतेकडे आम्ही झुकू लागलो आहोत. त्यामुळे उत्स्फूर्ततेला, लवचिकतेला अनेकदा फाटा द्यावा लागतोय.\n• मुलांची मानसिकता घडवण्यासाठी पालकांमधे बदल घडवणे आवश्यक आहे. पुढील काळात पालकांबरोबरचे काम अधिक नेटाने करण्याची गरज आहे.\n• कुमारवयीन - मुले व मुलींमधलं काम हे खेळघराचं वैशिष्ट्य. पण या गटाबरोबर अतिशय ताकदीनं व तयारीनं काम करावं लाग���ं. त्या ताकदीचे कार्यकर्ते तयार होणं हे आव्हानच आहे. कुमारवयीन व युवक गटातील मुला-मुलींची मानसिकता समजावून घेऊन पुढे अधिक सक्षमतेनं काम करण्याकरता खेळघराच्या कार्यकर्त्यांना अधिक सखोल प्रशिक्षणाची गरज आहे.\n• नवी खेळघरे, शालाबाह्य आणि येल्लरू प्रकल्प, युवक गट अशा नव्या प्रकल्पांमुळे कामाचा आवाका वाढतो आहे. त्याबरोबरच आव्हानंही वाढताहेत.\nआता घराजवळ नळ झालेत, ड्रेनेजची सोय झालीये, स्वच्छता गृहे बांधलीयेत, रस्ते झालेत, बहुसंख्य कुटुंबांना रेशनकार्डे, विजेचे मीटर मिळाले आहेत. १५-२० वर्षे वस्तीत रहाणार्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. खेळघराच्या १५ वर्षांच्या, टिकून राहिलेल्या कामामुळे पालकांमधे शिक्षणाविषयीची आस्था वाढलेली जाणवते. खेळघराच्या प्रयत्नातून जवळपास २५ मुलं नि २० मुली स्वतःच्या पायावर सक्षम उभ्या राहिल्यात - राहण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिकणं, चांगली नोकरी मिळवणं, शक्य आहे असा विश्वास त्यांच्या मनात रुजतो आहे.\nतरीही नव्यानं स्थलांतरीत झालेल्या, होत असलेल्या कुटुंबांचं प्रमाण कमी नाही. अजूनही शाळांच्या वेळात रस्त्यांवर दंगा घालणारी अनेक मुले दिसतात. नाक्या-नाक्यावर टगे मंडळी उभी असतात. जुगाराचे डाव मांडून तरुण बसलेले असतात. दारू अजिबात कमी झालेली नाही. सकाळी ७ वाजता गाड्या भरभरून बांधकाम कामांवर जाणार्‍या कामगारांमध्ये अजूनही १०-१२ वर्षांची मुले-मुलीं मोठ्या संख्येने असतात. लक्ष्मीनगरला आता स्वतंत्र पोलिस चौकी मिळालीय. मारामार्‍या - खुनांच्या घटना थोड्याबहुत कमी झाल्यात. पण तरीही राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधी घोषणाबाजी करतात, लहान लहान मुलांनाही या गटांचं आकर्षण वाटतं. त्यांचं अभ्यासातलं लक्ष उडतं. पक्षाच्या पाठबळामुळे मुलांची दादागिरीची वर्तणूक आणखी जोर धरते.\nचार पावलं पुढे गेलं की कामाच्या आणखी पुढच्या दिशा स्पष्ट होतात. थोडा अधिक पुढचा रस्ता दिसतो.\nपण मंजिल दूरच... रहाते ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/market-committee-elections-need-caste-certificate-application-120657", "date_download": "2018-08-14T13:52:25Z", "digest": "sha1:EMTG2SNBJTCNJZRBPYG2DUUHLMKMLDMS", "length": 14058, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Market Committee Elections: need caste certificate for application बाजार समिती निवडणूक: जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास अर्ज ठरणार बाद | eSakal", "raw_content": "\nबाजार समिती निवडणूक: जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास अर्ज ठरणार बाद\nगुरुवार, 31 मे 2018\nसोलापूर - सोलापूर बाजार समितीच्या 18 मतदारसंघासाठी 201 उमेदवारांनी 265 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. 2 जूनपर्यंत उमदेवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. आता उमेदवारांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. मात्र, राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवाराने अर्जासमवेत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारकच आहे. अन्यथा त्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात येणार आहे.\nसोलापूर - सोलापूर बाजार समितीच्या 18 मतदारसंघासाठी 201 उमेदवारांनी 265 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. 2 जूनपर्यंत उमदेवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. आता उमेदवारांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. मात्र, राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवाराने अर्जासमवेत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारकच आहे. अन्यथा त्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात येणार आहे.\nपालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे सुपूत्र नगरसेवक डॉ. किरण देशमुख तसेच माजी आमदार दिलीप माने यांच्यासह त्यांचे सुपूत्र पृथ्वीराज माने यांनी आणि माजी आमदार रतीकांत पाटील यांच्यासह अन्य मात्तब्बर मंडळींनी बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत आली असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुध्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख अशी लढत होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nबाजार समितीचे तत्कालीन सभापती व संचालक (काँग्रेसचे नेते) यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांनी घरातील दुसऱ्या उमेदवाराचा पर्याय शोधला आहे. सध्या बाजार समितीच्या निवडणुकीची सर्व सूत्रे पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानुसार सुरु असल्याचीही चर्चा आहे. सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे आदी नेतेमंडळी पालकमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, आता जातवैधता प्रमाणपत्र असलेल्या सक्षम उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.\n''राखीव मतदारसंघासाठी अर्ज सादर करताना उमेदवाराने अर्जात अनुसूचित जाती-जमाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती अथवा इतर मागासवर्ग यापैकी कोणत्या वर्गात मोडत आहे याची माहिती नमूद करणे आवश्‍यक आहे. उमेदवारी अर्जासमवेत स्वत: प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला जाईल''.\nयशवंत गिरी, सचिव, सहकार निवडणूक प्राधिकरण\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5364-raj-cartoon-rss", "date_download": "2018-08-14T13:17:50Z", "digest": "sha1:BJZUXHGFWWSEMV3JH5BXFD5EDJT6GCE5", "length": 5003, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "“थंडीतलं एक उबदार स्वप्न!” - भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मोहन भागवतांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिप��\n“थंडीतलं एक उबदार स्वप्न” - भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मोहन भागवतांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराचे जवान आणि संघ स्वयंसेवकांची तुलना करणारे बेताल वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. त्यांच्या या बेताल विधानाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याद्वारे चांगलाच समाचार घेतला आहे.\nमोहन भागवतांचे वक्तव्य म्हणजे “थंडीतलं एक उबदार स्वप्न” असल्याचे राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले आहे.\nअतिशय शेलक्या शब्दात राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे मोहन भागवतांवर टीकेची झोड उडवली आहे.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B", "date_download": "2018-08-14T13:15:19Z", "digest": "sha1:4P3DQFTKF5HX2U4JUOSRMAWZM4PLYXFH", "length": 8724, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिलीयन पेसो - विकिपीडिया", "raw_content": "\nया शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेसो.\nचिलीयन पेसो हे चिली देशाचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे.\nकॅनेडियन डॉलर · डॅनिश क्रोन (ग्रीनलँड · युरो (सेंट पियेर व मिकेलो) · मेक्सिकन पेसो · अमेरिकन डॉलर\nअरूबा फ्लोरिन · बहामास डॉलर · बार्बाडोस डॉलर · बर्म्युडा डॉलर · केमन द्वीपसमूह डॉलर · क्युबन पेसो · क्युबन परिवर्तनीय पेसो · डॉमिनिकन पेसो · पूर्व कॅरिबियन डॉलर · हैती गॉर्दे · जमैकन डॉलर · नेदरलँड्स अँटिलियन गिल्डर · त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर\nबेलीझ डॉलर · कोस्टा रिकन कोलोन · ग्वातेमालन कुएट्झल · होन्डुरन लेंपिरा · निकाराग्वन कोर्डोबा · पनामेनियन बाल्बोआ\nअर्जेंटाईन पेसो · बोलिव्हियन बोलिव्हियानो · ब्राझिलियन रेआल · ब्रिटिश पाउंड · चिलीयन पेसो · कोलंबियन पेसो · इक्वेडोरन सेंतावो नाणी · फॉकलंड द्वीपसमूह पाउंड · गयानीझ डॉलर · पेराग्वे गुआरानी · पेरूविय��� नुएव्हो सोल · सुरिनाम डॉलर · उरुग्वे पेसो · व्हेनेझुएलन बोलिव्हार अमेरिकन डॉलर(इक्वेडोर)\nसध्याचा चिलीयन पेसोचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-flower-3000-3500-rupees-aurangabad-maharashtra-2424", "date_download": "2018-08-14T13:28:02Z", "digest": "sha1:DJMZUO5CKTKUDVYT3HNTJB3LU4B2RXYO", "length": 15994, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, flower at 3000 to 3500 rupees in Aurangabad, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबादेत फ्लाॅवर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये\nऔरंगाबादेत फ्लाॅवर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२८) फ्लॉवरची ४७ क्‍विंटल आवक झाली. या फ्लॉवरला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समि���ीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४०३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १००० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.\nऔरंगाबाद : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२८) फ्लॉवरची ४७ क्‍विंटल आवक झाली. या फ्लॉवरला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४०३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १००० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.\nटोमॅटोची आवक १०७ क्‍विंटल तर दर ७०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १६ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या गवार शेंगांचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४४ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.\n४ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगाचा दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या मकाला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २२ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते १२०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४७ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचा दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.\nदुधी भोपळ्याची आवक १३ क्‍विंटल झाली. दुधी भोपळ्याला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६४ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ता कोबीचा दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.\nढोबळ्या मिरचीची आवक ३८ क्‍विंटल तर दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १८ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १७ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिशेकडा तर १८ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबीरचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद बाजार समिती मिरची टोमॅटो भेंडी मका\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा क��रा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiweekly-commodity-rates-market-committee-nashik-maharashtra-3197", "date_download": "2018-08-14T13:31:18Z", "digest": "sha1:T3HMXQ2FQNQ5DXPPO6EINBR42SHZ4I4S", "length": 15835, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,weekly commodity rates in market committee nashik, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकला टोमॅटोच्या दरातील तेजी कायम\nनाशिकला टोमॅटोच्या दरातील तेजी कायम\nमंगळवार, 21 नोव्हेंबर 2017\nनाशिक : जिल्ह्यात टोमॅटो हंगामाने वेग घेतला असून, गत सप्ताहातही टोमॅटोच्या दरातील तेजी कायम असल्याचे चित्र दिसून आले.\nजिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, लासलगाव या बाजार समित्यांसह गिरणारे, वणी, पिंपळनारे या शिवार सौद्यातील बाजारातही टोमॅटोची आवक झाली. या वेळी टोमॅटोच्या प्रति२० किलोच्या क्रेटला ४०० ते ७०० रुपये, तर सरासरी ६०० रुपये दर मिळाले. मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या दरातील तेजी टिकून आहे.\nनाशिक : जिल्ह्यात टोमॅटो हंगामाने वेग घेतला असून, गत सप्ताहातही टोमॅटोच्या दरातील तेजी कायम असल्याचे चित्र दिसून आले.\nजिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, लासलगाव या बाजार समित्यांसह गिरणारे, वणी, पिंपळनारे या शिवार सौद्यातील बाजारातही टोमॅटोची आवक झाली. या वेळी टोमॅटोच्या प्रति२० किलोच्या क्रेटला ४०० ते ७०० रुपये, तर सरासरी ६०० रुपये दर मिळाले. मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या दरातील तेजी टिकून आहे.\nनाशिक जिल्ह्यातून उत्तर भारतासह बांगलादेश, श्रीलंका, दुबई या देशांत टोमॅटोची निर्यात होते. यंदा मागणीच्या तुलनेत आवकेत ६० टक्‍क्‍यांची घट असल्याने टोमॅटोला मागणी कायम असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. नाशिक भागातील टोमॅटो पिकाला मागील महिन्यात जोरदार पावसाने झोडपले. या स्थितीत उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे.\nगिरणारे बाजारात दररोज सरासरी ५० हजार क्रेटची आवक होत असताना टोमॅटोला प्रति२० किलोच्या क्रेटला ४०० ते ७०० असा दर मिळतो आहे. बाजाराची स्थिती येत्या सप्ताहातही कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. येत्या काळात आवक वाढण्याची शक्‍यता नाही. या स्थितीत देशांतर्गत तसेच निर्यातीची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे.\nपिंपळगाव बसवंत या बाजार समितीत टोमॅटोची सर्वाधिक म्हणजे दररोज १ लाख २० हजार क्रेटची आवक होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दररोज किमान ३ लाख क्रेटची आवक झाली. दरम्यान, पावसाने नाशिक भागातील टोमॅटोला झोडपल्यानंतर आवकेत मोठी घट होत गेली. मागील वर्षी टोमॅटो उत्पादकांना खर्च निघेल इतकाही दर मिळाला नाही.\nयंदा नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या टोमॅटोला गतवर्षीच्या तुलनेत चांगला दर मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र यंदा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या स्थितीत सध्याचा दर अजून महिनाभर टिकून राहिल्यास शेतकऱ्यांचा खर्च भरून निघण्यास मदत होईल, असे टोमॅटो बाजारातील जाणकारांनी सांगितले.\nनाशिक टोमॅटो बाजार समिती\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/dombivali-man-robbed-rs-38-lakh-from-5-atms-with-secret-code-260852.html", "date_download": "2018-08-14T14:37:13Z", "digest": "sha1:3R4455REBENQFPTX5GCRQCQFSARCPKBM", "length": 11590, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोंबिवलीत एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच 5 एटीएम लुटले, 38 लाख लंपास", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nडोंबिवलीत एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच 5 एटीएम लुटले, 38 लाख लंपास\nएटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कंपनी यांना एक सिक्रेट कोड देते आणि राकेश पवारनं त्याच कोडचा वापर करत पाच एटीएमखाली केले.\n17 मे : एटीएममध्ये लाखो रुपये भरले जातात. ज्या कर्मचाऱ्यांवर पैसे भरण्याची जबाबदारी असते. त्यांनीच गोलमाल करुन 38 लाख लंपास केल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडल���ये.\nएटीएममध्ये पैसे भरता-भरता...एटीएम खाली करण्याचा भन्नाट प्रकार डोंबिवलीत घडलाय आणि एवढे-तेवढे नव्हे चक्क 38 लाख रुपयांनी एटीएम खाली केले. राकेश पवार, नयन भानुशाली आणि गुप्ता असं या कर्मचाऱ्यांची नावं आहे.\nटीसीपीएल ही कंपनी एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम करते. तर रोकड ने-आण करण्याच काम रायडर सेफगार्डही कंपनी करते. या कंपनीत राकेश पवार काम करायचा. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कंपनी यांना एक सिक्रेट कोड देते आणि राकेश पवारनं त्याच कोडचा वापर करत पाच एटीएम खाली केले.\nडोंबिवलीतल्या पाच एटीएमवर या भामट्यांनी डल्ला मारलाय. कुंपण शेत खातं म्हणतात ते हेच...ज्यांच्याकडे एटीएम भरण्याचं काम होतं त्यांनीच रिकाम केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-254513.html", "date_download": "2018-08-14T14:16:16Z", "digest": "sha1:CR3U4FQMFEVHRZFBW2RXL6M6FNKPS6I5", "length": 14498, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uttar Pradesh Election Results 2017: अखिलेश यादव यांचं काय चुकलं ?", "raw_content": "\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ��्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\n11 मार्च : उत्तर प्रदेश निवडणुकीत पराभवाचा सर्वात मोठा धक्का बसलाय तो अखिलेश यादवांना. स्वच्छ आणि कामसू अशी प्रतिमा असलेल्या अखिलेशना नेमकं काय भोवलं , याबद्दला हा स्पेशल रिपोर्ट\n\"काम बोलता है\", हे घोषवाक्य होतं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलश यादव यांचं. पण मतदारांनी यावर विश्वास ठेवल्याचं दिसत नाही. 2012 मध्ये सपाला 224 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्याच्या अर्ध्याही अखिलेशना जिंकता आल्या नाहीत. सर्वात महत्त्वाचं कारण ��्हणजे अखिलेश यांनी जेवढे दावे केले, तेवढी कामं तिथे झालेली नाहीत हे वास्तव आहे. जी कामं केली, त्याचं मोदींसारखं मार्केटिंग जमलं नाही. \"काम बोलता है\", हे ब्रीदवाक्य फार उशिरा जनतेसमोर आलं.\nयोद्धाच्या भात्यातून घरचेच जर बाण काढून घेत असतील, तर तो काय आणि किती लढणार अखिलेश यादवांची अशीच अवस्था झाली. निवडणुकीच्या तोंडावर परिवारात यादवी माजली. वडील आणि काका जाहीरपणे अखिलेशच्या विरोधात बोलू लागले. नंतर समेट झाल्यावरही मुलायम सिंगांनी मनापासून मुलाचा प्रचार केला नाही. काही ठिकाणी तर काका शिवपाल उघडपणे विरोधी उमेदवाराला पाठिंबा देत होते. त्यामुळे मुलायम सिंहांचे निष्ठावान मतदार अखिलेशपासून दूर गेले हे नक्की.\nकाकांचे प्रताप इथे थांबत नाहीत. 2012 साली अखिलेश सत्तेवर आल्यापासून त्यांच्या वाटेत शिवपाल अडथळे निर्माण करत गेले. कुख्यात गुंडांना मंत्रिपद द्यायला भाग पाडणं असो किंवा पुतण्यावर जाहीर टीका करणं असो.. जनतेपुढे यादव परिवारात कधीच एकी दिसली नाही. अखिलेश म्हणजे शिकाऊ आणि केवळ चेहरा, आणि सत्तेच्या चाव्या वडिल आणि काकांकडे, असंच चित्र निर्माण केलं गेलं.\n60च्या दशकापासून ज्या पक्षाविरोधात मुलायम सिंहांचं अख्खं राजकारण आधारित होते, त्या काँग्रेसशी युती करणंही मतदारांना रुचलेलं दिसत नाही. \"यूपी को साथ पसंद है\", हे आघाडीचं ब्रीदवाक्यही मतदारांना रुचलेलं दिसत नाही. त्यात भर म्हणजे राहुल गांधींची निष्प्रभ आणि पराभूत अशी प्रतिमा. काँग्रेसचा फायदा झाला असेल कदाचित, पण अखिलेशचं नुकसान झालं हे नक्की. असो.. कमी वयामुळे काळ अखिलेशच्या बाजूनं आहे, हे नक्की. आता 2022 मध्ये ते कसे बाऊंस बॅक करतात, ते पाहायचं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nतुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना\nअभी तक \u0003खेलने ��े लिए\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2010/03/time-lapse-video-one-year-in-one-minute.html", "date_download": "2018-08-14T14:19:43Z", "digest": "sha1:2QJ2BX22CFGBN2FEORJTHYUGSIZIQ22H", "length": 3492, "nlines": 60, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Time lapse video - One year in one minute - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/4921-maharashtra-malshej-ghat-thane-government-took-first-step", "date_download": "2018-08-14T13:17:12Z", "digest": "sha1:JI7VNHTGY7RMQK4TQFEOYU53O55ZYVQW", "length": 7531, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "माळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाचे एक पाऊल पुढे - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमाळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाचे एक पाऊल पुढे\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमाळशेज घाटाचे नैसर्गिक सौंदर्य हे फक्त महाराष्ट्रातील लोकांपुरतचं मर्यादित न ठेवता आता भारतभर पसरवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने एक नव पाऊल उचलले आहे. या नव्या विचाराने देशभरातील पर्यटकांना आनंदाचा धक्का बसणार आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने माळशेजचं सौंदर्य हे अधिक खुलवण्यासाठी हालचाली सुरु आहेत.\nया पारदर्शक पूलामुळे पर्यटकांना हवेत चालण्याच��� एक नवा थ्रिल अनुभवता येणार आहे. खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर काळजी घेऊन फोटो काढण्याचीही मुभा असेल.\nमाळशेज घाटातील 700 मीटर खोल दरीवर 18 मीटर लांबीचा पारदर्शक वॉक-वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या तीन वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले जाईल.\nदोन टप्प्यात ही योजना प्रत्यक्षात आणली जणार आहे. पहिल्या टप्प्यात वॉक वेचं बांधकाम, तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, अॅम्पिथिएटर, म्युझिकल फाऊण्टन्स याची रचना केली जाणार आहे. आमदार किसन कथोरे यांनी हा प्रस्ताव मांडला असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.\nमाळशेज घाट पावसाळ्यात पर्यटकांनी फुललेला असतोच मात्र, वॉक वे बांधल्यावर वर्षाचे 365 दिवस इथे पर्यटकांची गर्दी होईल.तसेच, जिल्ह्याच्या महसूलात वाढही होईल आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळही विकसित होईल, असं दुहेरी उद्दिष्ट आहे.\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nयेत्या वीकेंडला नक्कीच गाठा ओव्हरफ्लो भुशी डॅम...\nइकबाल कासकरला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी\nएक करंजी लाख मोलाची; शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jivheshwar.com/msamajdarshan/sali-hospice/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C,%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-08-14T14:15:30Z", "digest": "sha1:3NLKSDAHSCZB7DUSTVNNGCQSGXOFZXTI", "length": 10325, "nlines": 122, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - नियोजित वास्तु-पुणे स्वकुळ साळी समाज,पुणे", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनज्ञातिगृहे / धर्मशाळानियोजित वास्तु-पुणे स्वकुळ साळी समाज,पुणे\nनियोजित वास्तु-पुणे स्वकुळ साळी समाज,पुणे\nपुणे स्वकुळ साळी समाज, पुणे या संस्थेने पुणे (कोंडवा बु. ||) येथे नऊ गुंठे जागा खरेदी केली आहे. त्या जागेवर भव्य वास्तू बांधण्यात येत आहे.\nया वास्तू मध्ये हॉल (कार्यालय), डायनिंग हॉल, विद्यार्थी वसतिगृह व श्री. भगवान जिव्हेश्वर मंदिर बांधण्यात येत आहे. या वास्तूचे बाह्य चित्र जेवढे देखणे आहे, तेवढ्याचं अंतर्गत सुविधाही उत्तम होणार आहेत.\nएकूण बांधकाम ५४४० स्केअर फुटाचे आहे. त्यामध्ये हॉल ३००० स्केअर फुटाचा आहे त्यामध्ये ५००-६०० ची आसन व्यवस्था राहणार आहे. याशिवाय विद्यार्थी वसतिगृह दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर होणार आहे. त्यासाठी एकूण १५ रूम्स राहणार असून त्यामध्ये ५० ते ६० विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे. तसेच डायनिंग हॉल २७०० स्केअर फुटाचा होणार आहे.\nवरीलप्रमाणे सुसज्ज वास्तू बांधण्यासाठी आपल्या समाजातील आर्किटेक्ट श्री. अतुल चं. दिवाणे व सौ. तृप्ती अ. दिवाणे यांची नेमणूक केलेली आहे. वास्तू बांधकामाचा आराखडा पुणे महानगरपालिकेमध्ये सादर केलेला आहे. या बांधकामासाठी अंदाजे १. ०० कोटी खर्च येणार आहे.\nह्या आपल्या वास्तू बांधकामामध्ये प्रत्येक समाज बांधवाचा सहभाग असावा. मोठमोठ्या देणग्या समाज बांधव देत आहेत व देतीलही. परंतु प्रत्येक समाजबांधवास ही वास्तू माझ्या देणगीतून उभी राहिली आहे असे अभिमानाने सांगता यावे म्हणून प्रत्येक कुटुंबाने किमान रु. १०, ०००/- देणगी द्यावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे.\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi-pregnancy.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2018-08-14T13:45:12Z", "digest": "sha1:UG4HV7R7QMK4SYSXVPCCY4VSNVNCEE3K", "length": 12992, "nlines": 92, "source_domain": "marathi-pregnancy.blogspot.com", "title": "प्रेग्नन्सी डायरी: प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर? प्रेग्नन्सी डायरी", "raw_content": "\nप्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर\nआपण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह अथवा निगेटीव्ह कशी येते हे पाहीले.\nआता तुम्हाला कळले आहे की टेस्ट पॉझिटीव्ह आहे.. मग तुम्ही काय कराल :) अर्थातच आनंदाने नाचाल(मनातच :) अर्थातच आनंदाने नाचाल(मनातच) घरच्या माणसांना, मोठ्यांना ही गुड न्युज द्याल. व सुरू होईल सल्ल्यांची मालिका) घरच्या माणसांना, मोठ्यांना ही गुड न्युज द्याल. व सुरू होईल सल्ल्यांची मालिका :) सवय करून घ्या त्याची. ते सत्र काही लवकर संपणारे नाही.\nमी तरी २-३ दिवस पूर्ण ब्लँक झाले होते. जमिनीवर यायला वेळच लागला तसा. आणि अर्थातच थोडीशी भिती/टेन्शन घेऊनच आले जमिनीवर. का तर घरून भरपूर सुचना. जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका. ३ महिने अज्जिबात कोणाला सांगायचे नाही. अजिबात जास्त तणाव येईल अशी कामं, विचार करायचे नाहीत. इत्यादी इत्यादी..\nह्म्म.. सल्ले अजिबात चुकीचे नाहीत. पण फक्त जस्ट प्रेग्नंट झालेल्या मनाला व शरिराला ते जरा विचित्रच वाटतात. कारण आपण तर अगदी आनंदाने हवेत असतो. मात्र आपण सोडून सगळे तसे मोजुन मापूनच बोलत असतात. असे का\nतर पहिल्या ३ महिन्यात miscarriages होण्याची शक्यता ही अधिक असते. होणार्‍या मातेच्या चुकीच्या आहार-विहाराने ते होऊ शकते. मात्र तेव्हढंच कारण नाही. या ३ महिन्यात होणार्‍या मिसकॅरेजेसचे कारण गर्भाशयाची कमकुवतता, बीजांडाचे व स्पर्म्सचे पूर्णतः निरोगी नसणे -थोडक्यात गर्भ weak असणे इत्यादी गोष्टींने होऊ शकते. ही गो��्ट तशी कॉमनच म्हणायची. म्हणूनच आपल्याकडे पहिले ३ महिने कोणालाही बातमी सांगत नाहीत. त्यात नजर लागणे वगैरे भाग नसतो, तर शास्त्रीय कारण आहे. व डॉक्टर्स लोकं सुद्धा ३ महिने पूर्णपणे पार पडल्यावरच प्रेग्नन्सी कन्फर्म करतात.\nत्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये होणार्‍या मातेने स्वतःची काळजी घेणं हे तर ओघाने आलेच. पण त्याचबरोबर या ३ महिन्यांचा इतकाही बाऊ करून दडपण घेण्याची जरूरी अजिबात नाही.\nजसं नॉर्मल रेग्युलर आयुष्य, रूटीन असेल ते चालू ठेवावे. काही जड गोष्टी उचलू नयेत. बाकी नेहेमीचे घरकाम, नोकरी असेल तर ती, चालणे इत्यादी व्यायाम अशा गोष्टी करायला काहीच हरकत नाही. खाणे सुद्धा सर्व प्रकारचे चालू ठेवावे. माझ्या तर डॉक्टरने मला सांगितले होते, कुठलीही गोष्ट बॅन केलेली नाहीये. माफक प्रमाणात सर्व गोष्टी चालतात. फक्त पपई खाऊ नये कारण पपई खाल्ल्यास गर्भाशय आकुंचन पावू शकते ज्याने गर्भपात होण्याची शक्यता वाढते. मांसाहार करणार्‍यांनी मीट हे व्यवस्थित शिजवलेले आहे ना हे पाहावे. व काही प्रकारचे मासे / रॉ फिश खाऊ नयेत कारण त्यात मर्क्युरीचे प्रमाण जास्त असते. कॉफी दिवसातून जास्तीत जास्त एक कप घ्यावी. त्यापेक्षा जास्त कॅफेनचे प्रमाण पोटात जाणे गर्भाच्या दृष्टीने वाईट. त्यामुळे कॉफी बरोबरच सॉफ्ट ड्रिंक्स, चहा, कोको, चॉकलेट्स या गोष्टी मर्यादित घ्याव्यात.\nइत्यादी काही पथ्य सोडली तर नेहेमीसारखा चौरस आहार - भात्,पोळी, पालेभाजी,फळभाजी, कोशिंबीर - असा आहार ठेवावा. जेवण अर्थातच हे सगळे घ्यावे. पण जर जात नसेल तर २ तासांनी उरलेले जेवून घ्यावे. एकंदरीत अनुभव असा आहे की गर्भारपणात भूक तर लागते खूप, मात्र एका वेळेस भरपूर जेवण झाल्यास पोट गच्च होण्याची, गॅसेस होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर २ तासांनी खावे. दुध २ ते ३ ग्लास पोटात गेलेच पाहीजे. तसेच फळे देखील नेमाने खावीत. (यावर माझा नवरा नक्कीच हसेल कारण फळे खाण्याच्या बाबतीत माझी फार ओरड. पण तुम्ही तसे करू नका. )\nसर्वात महत्वाचे ते म्हणजे या काळात किंवा पूर्ण गर्भारपणातच, मन हे अगदी प्रसन्न राहीले पाहीजे. हं, थोडीफार चिडचिड, हळवेपणा, रडारड, एकटेपणाची भावना हे सगळं सगळं जाणवेल. हार्मोन्सचा दोष पण ते नॉर्मल आहे. मी कित्येकदा बळंच रडली आहे ढसाढसा. व ते रडत असताना सुद्धा नवर्‍याला हसत सांगितले आहे की हे मनावर घेऊ नकोस, मला माहीतीय मी उगीच रडतीय. रडावेसे वाटले घ्या रडून. मात्र हे सगळे कन्ट्रोल देखील करता आले पाहीजे. शेवटी आपल्या बाळाच्या तब्येतीसाठी ते महत्वाचे आहे पण ते नॉर्मल आहे. मी कित्येकदा बळंच रडली आहे ढसाढसा. व ते रडत असताना सुद्धा नवर्‍याला हसत सांगितले आहे की हे मनावर घेऊ नकोस, मला माहीतीय मी उगीच रडतीय. रडावेसे वाटले घ्या रडून. मात्र हे सगळे कन्ट्रोल देखील करता आले पाहीजे. शेवटी आपल्या बाळाच्या तब्येतीसाठी ते महत्वाचे आहे त्यामुळे मातांनो, खुष रहा, मस्तपैकी खा मात्र सुस्त न होता व्यायामही करा त्यामुळे मातांनो, खुष रहा, मस्तपैकी खा मात्र सुस्त न होता व्यायामही करा \nखूपच छान ब्लॉग आहे हा. अगदी सोप्या शब्दात नेमकी माहिती देत आहेत. तुमची प्रत्येक पोस्ट माहितीपूर्ण व उप्योगी आहे.\n पुढच्या पोस्ट येवू देत \nमासिक पाली संपली कीती दिवसानी sex केला की गरभ राहतो\nमला माझ्या शेवटच्या मासिक पाली च्या १४ दिवसानंतर पुन्हा मासिक पाली आली. नेहमीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होत आहे. काही काळजीच कारण आहे का, कि नॉर्मल आहे\nखुप छान माहिती. शेयर केल्याबद्दल धन्यवाद.\nइथे इमेल पत्ता भरा व तुमच्या पत्रपेटीत ही सर्व पोस्ट्स वाचा\nप्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/beed/mahavitaran-tills-beed-alive/", "date_download": "2018-08-14T14:29:44Z", "digest": "sha1:7MSA7RGMXQOGZJMXUJSQARTWTMQDEVBJ", "length": 30714, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mahavitaran Tills In Beed Alive! | बीडमध्ये महावितरण टपलयं जिवावर! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पा��ा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nबीडमध्ये महावितरण टपलयं जिवावर\nबीड शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तसेच ताराही लोंबकळल्या आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचे दिसते.\nठळक मुद्देतारा लोंबकळल्या, खांबही वाकले\nबीड : शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तसेच ताराही लोंबकळल्या आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचे दिसते. नागरिकांकडून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्यानंतरही महावितरण याची दुरुस्ती करण्यास उदासिन असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ही गंभीर परिस्थिती पाहता ‘महावितरण टपलंय जिवावर’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. महावितरण मात्र याची गांभीर्याने दखल ���ेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.\nजिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांचे कान उपटले होते. त्यानंतर तरी यामध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप यामध्ये काहीच बदल झालेले दिसून येत नाहीत. महावितरण अधिकाºयांच्या हालगर्जीपणाच आता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात घडण्यापूर्वीच अधिका-यांनी सर्व दुरूस्ती करून घेणे गरजेचे आहे.\nदरम्यान, शहरातील वाकलेले खांब, लोंबकाळलेल्या तारा दुरूस्तीसह रोहित्रांच्या दुरूस्तीसाठी गुत्तेदार नेमले आहेत. परंतु अधिकाºयांना हाताशी धरून हे गुत्तेदार कामच करीत नसल्याचे दिसते. केलेले कामेही दर्जेदार होत नसल्यानेच शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिका-यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.\nअनेकांच्या शेतांमधून वीजपुरवठा करणारे खांब गेलेले आहेत. हे खांब वाकलेले असून, स्पार्किंगमुळे पीक जळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.\nजुन्या तारा झाल्या जीर्ण\nबीड शहरातील बहुतांश भागातील तारा अनेक वर्षांपासून बदलण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या जिर्ण झाल्या आहेत. याचा परिणाम थोडेही वारे आले किंवा पाऊस आला की त्या तुटून पडतात. यामुळे अपघात घडतात. अशा घटना घडल्याची अनेक उदाहरणेही आहेत.\nबीड शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणारे वायरचे बॉक्स उघडे आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. सहयोनगरात प्रेस लाईन परिसरातील हे त्याचे बोलके छायाचित्र दिसत आहे.\nरोहित्रांना पडला वेलीचा विळखा\nबीड शहरात ठिकठिकाणी रोहित्रे आहेत. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे बहुतांश रोहित्रांवर वेलींचा विळखा पाहवयास मिळतो. यामुळे वीजपुरवठ्यात अडचणी येत आहेत. बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरात या रोहित्रावर अशा प्रकारे वेलींनी विळखा घातलेला आहे.\nदुरुस्तीवर कोट्यवधींचा निधी खर्च\nयावर्षी मेंटेनन्ससाठी तब्बल साडे बारा कोटी रूपयांचा आराखडा पाठविण्यात आलेला आहे. या आकडेवारी गतवर्षीही दुरूस्तीसाठी कोट्यवधी रूपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त क���ला जात आहे. कोट्यवधी रूपये खर्चुनही शहरातील परिस्थिती जैसे थे च असल्याचे दिसते. यावरून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम महावितरणकडून केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.\nमहाविरणची कामे करण्यास मागील अनेक वर्षांपासून ठरावीक गुत्तेदारच आहेत. त्यांची आणि अधिका-यांची चांगली ओळख असल्याने ते त्यांना बदलत नाहीत. या ओळखीचा फायदा घेत गुत्तेदार दर्जेदार कामे करीत नाहीत. यामुळे अपघात घडतात. अधिकारीही निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.\nखांब सरळ करण्यास नाही वेळ\nशहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खांब आहेत. त्यामुळे वाहनांच्या घडकेने अथवा इतर अपघातामुळे ते वाकतात. यामुळे वीज पुरवठ्यात अडथळे येतात. असे असतानाही महावितरण याकडे दुर्लक्ष करते.जुने खांब बदलने तर दुरच परंतु वाकलेले खांब सरळ करायलाही महावितरणला वेळ मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.\nआडस येथे एकाच रात्री चोरट्यांनी फोडली सात दुकाने\nसोलापूरच्या कांदा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल\nआरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक\nधनगर आरक्षणासाठी अंबाजोगाईत कडकडीत बंद; बसस्थानकासमोर ठिय्या\nधनगर आरक्षणासाठी माजलगावात चक्का जाम\nMaratha Reservation : बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकर��ोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T13:15:38Z", "digest": "sha1:F2SV2CT47EJMWQDZ3TGLP7LBKQ2UMX32", "length": 17071, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तापी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख महाराष्ट्रातून वाहणारी 'तापी नदी' याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तापी.\nसुरत जवळील तापी नदी\nमध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात\n६७० किमी (४२० मैल)\n७४९ मी (२,४५७ फूट)\nपूर्णा, गिरणा नदी, वाघूर\nउकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण\nतापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश, व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. तापी नदी मुख्य उपनदी पूर्णा\nतापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव मूळतापी\" आहे.\n७२४ कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.\nपूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथू�� झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी,गांधारी नदी, गोतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी,विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलढाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे.\nपूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात,\nबुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.\nपाणलोट क्षेत्रामधील प्रदेश- बडवानी जिल्हा, मध्य प्रदेश,\nअनेर नदी ही मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांतील सातपुडा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर ६०० मीटर उंचीवरील, अक्षांश २१° २३‘ उ./७५° ४५‘ पूर्व, या जागेवर उगवते. जळगाव जिल्ह्यातील वैजापूर हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील शेवटचे गाव आहे. या गावातून वाहणारी अनेर नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमारेषा आहे. पुढे ही नदी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून वाहते. तापीला उजवीकडून मिळणारी ही तापीची सर्वात मोठी उपनदी आहे. नैर्ऋत्य दिशेला ९४ कि.मी. वाहून, अनेर नदी जळगाव जिल्ह्यातील पिळोदा या गावाजवळ तापीला मिळते. अनेर नदीच्या काठावर तोंदे, अजंदे, होळ, नांथे, मोहिदा, वेळोदे, पिळोदा ही गावे आहेत. जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले अनेर धरण हे मातीचे धरण याच नदीवर आहे. अनेर नदीचे खोरे १७०२ चौरस किलोमीटर आकारमानाचे आहे.\nपूर्णा नदी शिवा नदी गोमाई नदी पेंढी नदी\nअरुणावती नदी वाकी नदी अनेर नदी खंडू नदी\nमोसम नदी बुराई नदी उमा नदी गाडगा नदी\nगिरणा नदी आस नदी वाण नदी चंद्रभागा नदी\nनिर्गुण नदी गांधारी नदी मोरणा नदी भुलेश्वरी नदी\nशाहनूर नदी भावखुरी नदी काटेपूर्ण नदी आरणा नदी\nमास नदी उतवळी नदी विश्वामैत्री नदी सिपना नदी\nनळगंगा नदी निपाणी नदी विश्वगंगा नदी कापरा नदी\nगिमा न���ी तितुर नदी वाघुर नदी तिगरी नदी\nपांझरा नदी वाघूर नदी कान नदी सुरखी नदी\nबुरशी नदी गंजल नदी आंभोरा नदी नेसू नदी\nगिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील 'दळवट' या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते.\nवाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून ईशान्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला सितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ — सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अंमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते.\nगिरणा नदीच्या खोर्‍यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते.गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इ. पिके होतात.\nगिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. तसेच गिरणा धरण हे धरणही प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील पांझण धरणयोजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे. वाघूर नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ती तापी नदीची उपनदी आहे. वाघूर नदीचा उगम औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी मध्ये झाला आहे. ही नदी औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांमधून वाहते. भुसावळतालुक्यातील शेळगावजवळ वाघूर नदीचा तापीशी संगम झाला आहे.\nपौराणिक दाखल्यांनुसार तापीला सूर्यकन्या मानले जाते.\nया नदीच्या नावावरून १९१५ साली थायलंड येथील एका मोठ्या नदीचे 'तापी' असे नामकरण केले गेले.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २��� ऑक्टोबर २०१७ रोजी २१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/do-not-use-abuse-words-during-journey-117091900018_1.html", "date_download": "2018-08-14T14:03:32Z", "digest": "sha1:773MFURNHGLFW4KLJTYAJUU4UW3WMEWH", "length": 12771, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यात्रेपूर्वी कधीच अपशब्द बोलू नये | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयात्रेपूर्वी कधीच अपशब्द बोलू नये\nकोणत्याही महत्त्वपूर्ण यात्रेपूर्वी अपशब्द बोलू नये. घरातून बाहेर पडताना नेहमी शुभ, पवित्र आणि मंगळकारी मंत्रांचा उच्चारण केले पाहिजे.\nयात्रेपूर्वी कधी चुकूनही नदी, वारा, पर्वत, आग, पृथ्वी याबद्दल अपशब्द वापरू नये. ही सर्व नैसर्गिक देणगी आहे आणि कोणत्याही नैसर्गिक संपत्तीला हानी पोहचवू नये. प्रकृतीच्या या देणगीचा नेहमी सन्मान करावा. यांचा अपमान म्हणजे सृष्टीचा अपमान करण्यासारखे आहे.\nया गावात शौचालय बांधणे अशुभ\nविधवा का परिधान करतात पांढरे वस्त्र\nआनंदी राहायण्यासाठी करून बघा लिंबाचे हे 5 चमत्कारीक तोटके\nयावर अधिक वाचा :\nयात्रेपूर्वी कधीच अपशब्द बोलू नये\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nएखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\nचांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\nशत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\nवेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\nआजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\nभावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\nवडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\nभावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\nसामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\nप्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-district-bank-anniversary-105505", "date_download": "2018-08-14T13:34:43Z", "digest": "sha1:K7V7JY5J7XLAJZ6TBXDQR352UFHHUWT2", "length": 11301, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur district bank anniversary सोलापूर जिल्हा बॅंकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारोप | eSakal", "raw_content": "\nसोलापूर जिल्हा बॅंकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारोप\nसोमवार, 26 मार्च 2018\nया कार्यक्रमात \" शताब्दी अर्थक्रांतीची\" या स्मरणिकेचे प्रकाशन श्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. काही माजी अध्यक्षांचा सन्मानही करण्यात येणार आहे. नियमित कर्जफेड करणारे साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायटी, सूत गिरण्याचे अध्यक्ष तसेच ठेवीदार यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे\nसोलापूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा समारोप शुक्रवारी (ता. ३०) दुपारी तीन वाजता येथील पार्क मैदानावर होणार आहे.\nमाजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजय देशमुख यांच्या उपस्थितीत हा समारोप होणार आहे. अध्यक्षस्थानी सहकार मंत्री सुभाष देशमुख असतील अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. उपाध्यक्ष जयवंतराव जगताप उपस्थित होते.\nया कार्यक्रमात \" शताब्दी अर्थक्रांतीची\" या स्मरणिकेचे प्रकाशन श्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. काही माजी अध्यक्षांचा सन्मानही करण्यात येणार आहे. नियमित कर्जफेड करणारे साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायटी, सूत गिरण्याचे अध्यक्ष तसेच ठेवीदार यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे , असेही श्री पाटील यांनी सांगितले.\nराहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा\nहुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी....\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nथकीत एफआरपीवर 12 टक्के व्याज द्यावे\nसांगली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या \"एफआरपी'च्या पायाभूत उताऱ्यात \"बेस' बदलल्याने प्रतीटनामागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, दहा...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात प��णी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/4880-ikall-k7", "date_download": "2018-08-14T13:16:45Z", "digest": "sha1:7CXNUEWKH7TQHWOIU5CXX3PBUW5ML77Q", "length": 5039, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "फक्त 315 रुपयांचा फोन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nफक्त 315 रुपयांचा फोन\nऑनलाइन रिटेलर शॉपक्लूजने फक्त 315 रुपये किंमतीचा iKall K71 हा फोन लाँच केला आहे.\niKall K71 हा फोन सिंगल सिम आहे. यामध्ये 1.4 इंच स्क्रिन देण्यात आली असून यामध्ये मोनोक्रोम डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये एलईडी टॉर्चही आहे. या फोनमध्ये 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे.\n315 रुपये किंमतीचा हा फोन एका मर्यादित कालावधीपर्यंतच ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्यास या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही.\nकाही दिवसांपूर्वीच Viva V1 फोन लाँच करण्यात आला होता. त्याची किंमत 349 रुपये इतकी आहे.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nसीमेवरचा मराठा पाहा स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम पाहा रात्री 9.30 वा. फक्त 'जय महाराष्ट्र'वर… https://t.co/4uMzOc0NG6\nमहा���ुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/combined-defense-first-shruti-pune-results-public-service-commission/", "date_download": "2018-08-14T14:27:44Z", "digest": "sha1:EAA4J6LS2X52YA7QI7AR4NUH6U22P7NT", "length": 34422, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The 'Combined Defense', The First Of The Shruti In Pune, The Results Of Public Service Commission | ‘कम्बाइन्ड डिफेन्स’मध्ये पुण्याची श्रुती देशात प्रथम, लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पो��ीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\n‘कम्बाइन्ड डिफेन्स’मध्ये पुण्याची श्रुती देशात प्रथम, लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे.\nपुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. लष्करात ब्रिगेडियर असलेल्या विनोद श्रीखंडे यांची श्रुती मुलगी असून, तिने वडिलांचा वारसा पुढे कायम ठेवला आहे.\nश्रुती सध्या पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेत आहे. ती ५ वर्षांचा लॉचा कोर्स करीत असून, शेवटच्या ५व्या वर्षाला आहे. गेल्या ७ महिन्यांपासून ती सीडीएस परीक्षेचा अभ्यास करीत होती. लेखी परीक्षा व मुलाखत असे या परीक्षेचे स्वरूप आहे. गुरुवारी रात्री उशिरा यूपीएससीच्या संकेतस्थळावर सीडीएस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये मराठमोळ्या श्रुतीने देशात अव्वल येत झेंडा रोवला आहे. ती मूळची साताºयाची असून, गेल्या ७ वर्षांपासून पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे.\nदेशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे, तर व्ही. विक्रम दुसरा व सोहम उपाध्याय तिसरा आला आहे. मुलींमध्ये श्रुतीपाठोपाठ गरिमा यादव दुसरी, तर नोयोनिका बिंदा तिसरी आली. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) एप्रिल २०१८पासून सीडीएसच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. लष्करातील नॉन टेक्निकल स्वरूपाचे हे प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग असणार आहे. ओटीएची ही १०७ वी तुकडी आहे.\nसीडीएस परीक्षेत देशात पहिली आलेली श्रुती लोखंडे लॉ कॉलेजच्या परीक्षेतही सुरुवातीपासूनच\nटॉपर राहात आल्याचे श्रुतीच्या मैत्रिणी शिल्पा पाटील, देविका द्विवेदी यांनी सांगितले. लॉ, सीडीएस परीक्षेचा अभ्यास करण्याबरोबरच कॉलेजमधील इतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये श्रुती सहभागी होत होती, असे त्यांनी सांगितले.\nआयएलएस लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेली श्रुती श्रीखंडे ही सीडीएस परीक्षेत देशात पहिली आल्याचे समजताच तिच्या मैत्रिणींनी लगेच तिच्या घरी धाव घेतली. तिची गळाभेट घेऊन कौतुकाचा वर्षाव केला. आपल्या मैत्रिणीने मिळविलेल्या या यशामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. श्रुतीसोबत त्यांनीही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखती दिल्या. दुपारी त्या सगळ्या जणी आयएलएस लॉ कॉलेजमध्ये आल्या. तिथे सगळ्यांनी एकच जल्लोष केला. कॉलेजच्या प्राचार्य वैजयंती जोशी यांच्यासह सर्वच प्राध्यापकांनी श्रुतीचे मन:पूर्वक अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या.\nडिफेन्समध्ये जायचे असेल तर अभ्य्ाांसाबरोबरच फिजिकल फिटनेस चांगला असणे आवश्यक\nआहे. त्यामुळे मी त्याकडेही नेहमी लक्ष दिले.\nत्यासाठी दररोज ६ ते ८ आठ किलोमीटर रनिंग करायचे. त्याचबरोबर मैत्रिणींसोबत ट्रेकिंगला\nजायचे. लॉ व सीडीएस परीक्षा असा दोन्हीचा\nअभ्यास एकाच वेळी करावा लागत होता. त्यासाठी नियमित अभ्यास केला. सीडीएसच्या परीक्षेसाठी बेसिक पक्के करण्यावर भर दिला, असे श्रुती श्रीखंडे हिने सांगितले.\nआत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा\nमी शाळेत असल्यापासून लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगले होते, ते आता प्रत्यक्षात उतरले आहे. यूपीएससीकडून घेतल्या जाणाºया या परीक्षेला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे. विशेषत: मुलाखतीच्या वेळी तुमचा अधिक कस लागतो, असे श्रुती श्रीखंडे हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nसीडीएसच्या मुलाखतीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्याची तुम्ही कशी उत्तरे देता, किती वेळात त्याला प्रतिसाद देता याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. मी लॉचा अभ्यास करतानाच गेल्या ७ महिन्यांपासून सीडीएस परीक्षेचाही अभ्यास केला. अभ्यासाबरोबरच इतर वाचन, चित्रपट पाहणे आदी छंदही जोपासले. परीक्षेचा फार ताण न घेता आत्मविश्वासाने याला सामोरे गेल्यास निश्चितच यश मिळते, असा विश्वास श्र��तीने व्यक्त केला. लष्करात असलेले वडील, आई तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन व पाठिंबा यामुळेच हे यश मिळू शकल्याची भावना तिने व्यक्त केली.\nमुलींसाठी डिफेन्स हे चांगले करिअर\nश्रुतीने डिफेन्समध्ये यावे अशी माझी इच्छ होती, मात्र त्याबाबतचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मी तिला दिले होते. तिने सीडीएसच्या परीक्षेत देशात प्रथम येऊन मिळविलेल्या यशाबद्दल मला गर्व वाटतो. मुलींसाठी डिफेन्सची सेवा खुली करण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. निश्चितच डिफेन्स हे मुलींसाठी चांगले करिअर ठरू शकेल.\n- विनोद श्रीखंडे, ब्रिगेडिअर\nवटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना\nउद्घाटन कार्यक्रमातील गळतीपात्रावरुन मुख्यसभा वादळी होणार\nपुणे विद्यापीठात शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करा: भाजप शहराध्यक्ष\n'तिने' नाही तर 'त्याने' केली वडाची पूजा\nकुलसचिव भरतीची प्रक्रिया पुन्हा रखडणार\nकेंद्र सरकारने नाणारमध्ये यावे, मग कळेल जनता कशी ठोकरते : सुभाष देसाई\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nआमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल\nगोवारी समाजाला STमध्ये आरक्षण, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय\nअसाही ‘सामाजिक न्याय’ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ठेवणार उपाशी विचित्र आदेशाने खाण्याचे वांदे\nअकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आ���िवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/treatment-woman-it-three-day-60-kilometer-stretch/", "date_download": "2018-08-14T14:26:24Z", "digest": "sha1:IEOOQTMBPHMBIN76ZT2J5I6XZIIBWLWP", "length": 28726, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "For The Treatment Of The Woman, It Is A Three-Day, 60-Kilometer Stretch | महिलेच्या उपचारासाठी ३ दिवस तब्बल ६० किलोमीटरची पायपीट | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nसोलापूर : जिल्ह्यातील थकीत ऊस बील लवकर द्यावे अन्यथा कारखान्यावर कारवाई करावी यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने ढोलबजाओ आंदोलन\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nसोलापूर : जिल्ह्यातील थकीत ऊस बील लवकर द्यावे अन्यथा कारखान्यावर कारवाई करावी यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने ढोलबजाओ आंदोलन\nAll post in लाइव न्यूज़\nमहिलेच्या उपचारासाठी ३ दिवस तब्बल ६० किलोमीटरची पायपीट\nछत्तीसगडमधील दुर्गम भागातील महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने खाटेची कावड करून तिच्या नातेवाईकांनी तब्बल ६० किलोमीटरची पायपीट करुन तिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी दाखल केले.\nलाहेरी (गडचिरोली) : छत्तीसगडमधील दुर्गम भागातील महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने खाटेची कावड करून तिच्या नातेवाईकांनी तब्बल ६० किलोमीटरची पायपीट करुन तिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी दाखल केले.\nमहाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील गरेकल (जि. नारायणपूर) येथील माहरी बोळंगा पुंगाटी ही आजारी पडली. परंतु तिच्या गावापासून जिल्हा मुख्यालय सुमारे ८० किमी अंतरावर असून रस्ता व वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे नातेवाईकांनी तिला गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्याचे ठरविले. त्यासाठी खाटेची कावड करुन त्यात तिला बसविले आणि ९ जानेवारीला गरेकल येथून प्रस्थान केले.\nउपचार सुरू, प्रकृती स्थिर\nगरेकल हे गाव भामरागड तालुक्याच्या सीमेवरून पलिकडे ४० किमी अंतरावर आहे. सीमेपासून लाहेरी २० किमी अंतरावर आहे. ६० किमी अंतर महिला रुग्णासह ६ नातेवाईकांनी तीन दिवसात पार करुन ते गुरूवारी सायंकाळी लाहेरी आरोग्य केंद्रात एकदाचे पोहोचले.\nआरोग्य अधिकारी व कर्मचाºयांनी तिच्यावर लगेच उपचार सुरू केला. त्यानंतर रुग्णवाहिकेने भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीही स्थिर आहे.\nगरेकल येथून निघाल्यानंतर महिला रुग्णासह सहा नातेवाईकांनी दोन ठिकाणी मुक्काम केला. दरम्यान कोसरी (भात) शिजवून प्रवासातच खाल्ले.\nएटापल्ली तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील पद्देवाही येथील महिला सुमन मडावी हिचा मृतदेह १० जानेवारीला विहिरीत आढळून आला होता. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कुटुंबीयांना तिचा मृतदेह बैलबंडीत टाकून रुग्णालयापर्यंत आणावा लागला होता.\nमल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईच्या दौऱ्यावर शरद पवारांना भेटण्याची शक्यता\nमध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता\nदत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारली पोलीस महासंचालकपदाची धुरा\nपोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी 'थर्ड आय' अॅप\nनिलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना पदोन्नती दिलेली नाही, पोलीस महासंचालक कार्यालयाचे स्पष्टीकरण\nविदर्भाला सर्वात जास्त चटके, तापमानवाढीमुळे भारताचा जीडीपी घसरणार\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट\nअज���तदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nआमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल\nगोवारी समाजाला STमध्ये आरक्षण, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय\nअसाही ‘सामाजिक न्याय’ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ठेवणार उपाशी विचित्र आदेशाने खाण्याचे वांदे\nअकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा ���िस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/second-phase-nagpur-metro-will-be-completed-2022/", "date_download": "2018-08-14T14:27:40Z", "digest": "sha1:CUUFAEAHZHZS5BKZO73N7NQH6AVCJOPJ", "length": 33198, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Second Phase Of Nagpur Metro Will Be Completed By 2022 | नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा २०२२ पर्यंत पूर्ण होणार | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nनागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा २०२२ पर्यंत पूर्ण होणार\nनागपूर मेट्रो रेल्वेला आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला शहराच्या नवीन विकास केंद्रांना जोडून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.\nठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : डीपीआर तयार करण्यासाठी मागविल्या सूचना\nनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेला आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला शहराच्या नवीन विकास केंद्रांना जोडून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने नागपूर मेट्रोच्या दुस ऱ्या टप्प्याच्या बांधकामासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि औद्योगिक व सामाजिक संघटनांकडून सूचना मागविण्यासाठी हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथुर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख, विविध भागांचे सरपंच आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nबावनकुळे म्हणाले, मेट्रो प्रकल्पासाठी विदेशी आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतले आहे. कर्जाच्या प���र्ततेसाठी प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. यासाठी प्रकल्पाला शहरातील नवीन विकास केंद्राशी जोडावा लागेल. जिल्हा विकास आराखडा (डीपीआर) तयार करताना लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा समावेश करण्यात येणार आहे.\nएप्रिल अखेरपर्यंत डीपीआर बनणार,१० हजार कोटींचा खर्च: दीक्षित\nबृजेश दीक्षित म्हणाले, राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी डीपीआर बनविण्याची जबाबदारी राईटस्वर सोपविली असून एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर काम सुरू होईल. ४८ कि़मी.च्या दुसऱ्या टप्प्यात ३३ स्टेशन राहतील. बहुतांश बांधकाम एलिव्हेटेड राहील. ज्या मार्गावर उड्डाण पूल येईल, त्याठिकाणी डबलडेकर पूल बनविण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात जवळपास १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे.\nप्रारंभी राईटस्चे समूह महाव्यवस्थापक पीयूष कन्सल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मेट्रोच्या विस्ताराकरिता तयार करण्यात येणाऱ्या डीपीआरची माहिती दिली. महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nमेट्रो व्हेरायटी चौक ते वाडीपर्यंत न्यावी\nआ. सुधाकर देशमुख आणि आ. समीर मेघे यांनी मेट्रो वासुदेवनगर ते वाडी, आठव्या मैलापर्यंत आणि व्हेरायटी चौकापासून वाडीपर्यंत नेण्याची सूचना केली. या सूचनेवर आवश्यक निर्णय घेण्यात येईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.\nहुडकेश्वर ते नरसाळापर्यंत तिसरा टप्पा व्हावा\nनगरसेवक मनोज सांगोळे यांनी नारा-नारीपर्यंत मेट्रो नेण्याची सूचना केली. बावनकुळे यांनी तिसऱ्या टप्प्यात मेट्रो नारा, नारी, कोराडी, खापरखेडा, कळमेश्वर, हुडकेश्वर, नरसाळा, उमरेड पांचगांवपर्यंत नेण्याचे आश्वासन दिले.\n४८ कि़मी.च्या दुसऱ्या टप्प्यात ३३ स्टेशन\nदुसऱ्या विस्तारित टप्प्यात मेट्रोचा खापरी ते बुटीबोरी एमआयडीसी इंडोरामा कॉलनीपर्यंतचा १९ कि.मी.चा टप्पा असून या मार्गावर ३३ स्टेशन आणि जामठा परिसर, डोंगरगांव, मोहगांव, बुटीबोरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलनीचा समावेश राहील. पारडी ते ट्रान्सपोर्टनगर या चार कि़मी.च्या मार्गावर तीन स्टेशन आणि अंबेनगर, कापसी, ट्रान्��पोर्टनगर, आसोली हा भाग आणि आॅटोमोटिव्ह चौक तेकन्हान या १३ कि़मी. लांबीच्या मार्गावर १३ स्टेशन आणि खसारा, लेखानगर, कामठी, ड्रॅगन पॅलेस हा भाग, वासुदेवनगर ते वाडी या सहा कि़मी. लांबीच्या मार्गावर दोन स्टेशन आणि रायसोनी कॉलेज परिसर, एमआयडीसी क्षेत्र, आॅर्डिनन्स फॅक्टरी कॉलनी, वाडी, अमरावती रोड तसेच हिंगणा माऊंट व्यू ते हिंगणा तहसील या सहा कि़मी. मार्गावर पाच स्टेशन असून नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, रायपूर, हिंगणा गांव, एमआयडीसी या भागांचा समावेश राहील.\nदोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव\nनागपूरातील इतवारी भागात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू\nनागपूरनजीकच्या कामठी येथे कॅशियरला जखमी करून २.२० लाख रुपये लुटले\nनागपुरात ५१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली\nनागपूर विधानभवन सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात\nनराधमाच्या हातून वाचला एकाचा जीव\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nनागपूर जिल्ह्यात ट्रकने दोन शालेय विद्यार्थ्यांना चिरडले\nशेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’\nसूफी गायन म्हणजे ‘खुदा’ची इबादत’; ‘नूरा सिस्टर्स’ची भावना\nधनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; नागपूर-वर्धा महामार्गावर रास्ता रोको\nशाळा बोलकी झाली अन् किलबिल वाढली\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र प���नरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5311-praniti-shinde-cycle-png", "date_download": "2018-08-14T13:15:04Z", "digest": "sha1:XKJWS5HP5WVACN3IDYBBQOQTKH653QU2", "length": 5139, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून प्रणिती शिंदेनी चालवली सायकल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून प्रणिती शिंदेनी चालवली सायकल\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nसध्या देशभरात पेट्रोल,डिझेल, घरगुती स्वयंपाकाचा गँसची प्रचंड दरवाढ झालीय. यात सातत्याने वाढच होत असून याचा फटका बसून सर्वसामान्य नागरिकांचे बसतोय. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडलंय.\nवाहनचालकांना, मालवाहतुकदारांना यांचा फटका बसून सर्वत्र महागाई वाढली आहे. सतत होणाऱ्या दरवाढ़ीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारच्या या अन्यायी इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धडक मोर्चा कडून मोर्चात सायकल आणि बैल गाडी चालवत सरकारचा निषेध करण्यात आलाय.\nहा मोर्चा कन्ना चौक येथून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याधिकारी कार्यलयापर्यंत काढण्यात आलाय. यावेळी प्रणिती श���ंदेंनी स्वत: सायकल चालवली.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://msobcfdc.org/Photogallery.aspx", "date_download": "2018-08-14T14:03:57Z", "digest": "sha1:GHTFO3D6XOC42EK5HHP6CRE7EINAD6PR", "length": 20486, "nlines": 143, "source_domain": "msobcfdc.org", "title": "महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nउपकंपनी - शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ\nविमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग(महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)\nशासन निर्णय व परिपत्रके\nमा. श्री. जे. पी. गुप्ता (भा. प्र. से. ) यांनी विमुक्त जाती , भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य या विभागाचे मा. सचिव म्हणून पदभार स्विकारला. त्यानिमित्ताने दि . २४/०७/२०१७ रोजी मंत्रालय येथील कार्यालयात मा. सचिवांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देताना महामंडळाचे श्री. अजिंक्य बगाडे, मा.व्यवस्थापकीय संचालक. सोबत मंत्रालयातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभागाचे सहसचिव श्री. भा. र. गावित व महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. सर्जेराव घाडगे.\nछत्रपती शाहु महाराज जयंतीनिमित्त दि.२६.०६.२०१७ रोजी महामंडळाच्या चेंबूर येथील मुख्यालयात छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी.\nजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचेद्वारा पोलीस आयुक्त क्रिडांगण येथे दि.०२.०६.२०१७ रोजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकरिता \"कौशल्य विकास उद्योजकता रोजगार मेळावा - उधम २०१७\" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमादरम्यान ओ. बी. सी. व अपंग महामंडळाच्या स्टॉलला कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. विनयकुमार चौबे - विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व मा. डॉ. रविंद्र सिंघल - पोलीस आयुक्त, नाशिक यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करतांना श्री. शंकर चि. नागरे - जिल्हा व्यवस्थापक, नाशिक.\nमा. ना. प्रा. राम शिंदे, मंत्री - जलसंधारण, राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या दि.३१ मे, २०१७ च्या अधिसूचनेनुसार \"विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण\" या विभागाचे मा. मंत्री म्हणून कार्यभार स्विकारला, त्यानिमित्ताने मा. मंत्री महोदयांचे मंत्रालयातील कार्यालयात अभिनंदन करतांना महामंडळाचे श्री. अजिंक्य बगाडे - मा. व्यवस्थापकीय संचालक, श्री. सर्जेराव घाडगे - महाव्यवस्थापक तसेच श्री. अशोक हांडे - उपमहाव्यवस्थापक तथा लेखाधिकारी.\nदि. १७.५.२०१७ रोजी धुळे जिल्हयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्याप्रसंगी मा. ना. श्री. राजकुमार बडोले, मा. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच महामंडळाचे धुळे जिल्हा कार्यालयाचे श्री. एस.एम. जोशी, जिल्हा व्यवस्थापक व श्री. एस. आर. गुठे, वसुली निरीक्षक.\nमा. ना. श्री. दिलीप कांबळे, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेकडे शासन निर्णय क्र.संकिर्ण-2015/प्र.क्र.92/ महामंडळे, दि. 08 ऑगस्ट, 2016 नुसार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या “अध्यक्ष” पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. सदर प्रसंगी मा. राज्यमंत्री यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करतांना महामंडळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य बगाडे तसेच महाव्यवस्थापक श्री. सर्जेराव घाडगे.\nमा. ना. श्री. राजकुमार बडोले, मा. मंत्री - सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते दि २९/०५/२०१६ रोजी सोलापुर जिल्हाच्या आढावा बैठीकी दरम्यान महामंडळाच्या लाभार्थींना कर्ज रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले ……. सोबत सोलापूर चे जिल्हा व्यवस्थापक श्री. कमलेश भाले.\nश्री. अजिंक्य बगाडे, अवर सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दि. २६. ०५. २०१६ रोजी महामंडळाच्या मा. व्यवस्थापकीय संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार मावळते मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. शरद लोंढे यांचेकडून स्विकारला. त्याप्रसंगी श्री. अजिंक्य बगाडे यांचे स्वागत करतांना श्री. शरद लोंढे.\nभारतरत्न मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल, २०१६ रोजी महामंडळाच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महामंडळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. शरद बी. लोंढे व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी.\n\"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मुंबई, विद्यापीठ, चर्चगेट येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान मंचावर उपस्थित मा. ना. श्री. राजकुमार बडोले, मा. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच महामंडळाचे श्री. आनंद लोमटे, उपमहाव्यवस्थापक व श्री. आर. एम. मेश्राम, सहाय्यक महाव्यवस्थापक तसेच इतर मान्यवर.\nदि. ०९.०१.२०१६ रोजी जिल्हा कार्यालय , नाशिक येथे १९ जिल्ह्यांच्या वसुलीच्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी, मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. शरद लोंढे आणि महाव्यवस्थापक श्री. सर्जेराव घाडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना नाशिक जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शंकर सी. नागरे.\nकेंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या मान्यवर सदस्यांसमवेत दि.०८ जून २०१५ रोजी हॉटेल ताज, मुंबई येथे राज्याचे मा.मुख्य सचिव , मा. प्रधान सचिव – सामाजिक न्याय विभाग तसेच महामंडळाच्या अधिकाऱ्यांची “सूक्ष्म पत पुरवठा योजनेचा प्रभाव” या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी महामंडळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. शरद लोंढे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याप्रसंगाची क्षणचित्रे....\nदि. २०.०४.२०१३ रोजी जिल्हा व्यवस्थापकांकरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करतांना व वसूलीचे बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करतांना श्री. शरद लोंढे, मा. व्यवस्थापकीय संचालक तसेच श्री. सर्जेराव घाडगे, महाव्यवस्थापक व इतर उपस्थित अधिकारी...\nदि. ३१ मार्च २०१५\nश्री. एस. जी. पाटील, (जिल्हा व्यवस्थापक), कोल्हापुर, दि. ३१ मार्च २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले, त्याप्रसंगी मुख्यालयात तत्कालीन मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. सर्जेराव घाडगे, श्री. पाटील यांचा सत्कार करताना.\nदि. २० एप्रिल २०१५\nतत्कालीन मा. व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगली येथील कार्यशाळेला उपस्थित राहण्यापूर्वी जिल्हा कार्यालय, सातारा येथे सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी श्री. व्हि.एस.शिंदे, जिल्हा व्यवस्थापक, सातारा हे व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वागत करताना.\nदि. ३० एप्रिल २०१५\nश्री. यशवंत माळवी, (जिल्हा व्यवस्थापक), भंडारा हे दि. ३० एप्रिल २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले. मुख्यालयात तत्कालीन मा.व्यवस्थापकीय संचालक श्री. सर्जेराव घाडगे, श्री.माळवी यांचा सत्कार करताना.\nमहामंडळाद्वारा सर्व जिल्हा व्यवस्थापकांकरिता सांगली येथे एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमादरम्यान सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात “वसुलीत” उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी /कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगाची क्षणचित्रे ...\nकेंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेतर्फे दि. २४ मे २०१५ रोजी त्र्यंबकेश्वर , नाशिक येथे “अपंग साहित्य वितरण” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमा दरम्यान महामंडळाच्या लाभार्थींना कर्ज वितरण व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रीय महामंडळाच्या मा.व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. किरण पुरी , महाव्यवस्थापक श्री. ए. के. पुनिया तसेच महामंडळाचे अधिकारी....\nप्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी-विंग, पहिला मजला,\nनासर्डी पुलाजवळ,नाशिक-पुणे रोड, नाशिक,\n© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित. | साइट मॅप | संपर्क करा Honoured for india by affix center", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/raising-statue-chhatrapati-kranti-chowk/amp/", "date_download": "2018-08-14T14:28:16Z", "digest": "sha1:FOHFOWAIT2LXWJRGCJCCIJXPUWOWBXKH", "length": 6336, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Raising statue of Chhatrapati in Kranti Chowk ... | क्रांतीचौक येथील छत्रपतींचा पुतळा उंचावणार... | Lokmat.com", "raw_content": "\nक्रांतीचौक येथील छत्रपतींचा पुतळा उंचावणार...\nक्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शहरातील संतप्त शिवप्रेमींनी महापालिका मुख्यालयात ‘हल्लाबोल’केला. त्यामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करून शिवप्रेमींसोबत चर्चा करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी उंची वाढविण्याच्या कामाचे नारळ फोडण्यात येईल.\nलोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शहरातील संतप्त शिवप्रेमींनी महापालिका मुख्यालयात ‘हल्लाबोल’केला. त्यामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करून शिवप्रेमींसोबत चर्चा करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी उंची वाढविण्याच्या कामाचे नारळ फोडण्यात येईल. विविध शासकीय कार्यालयांच्या परवानग्या घेऊन तब्बल ८० लाख रुपये खर्च करून दिमाखदार चौक उभारण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांसह शहरातील शिवप्रेमी तरुण दुपारी ४ वाजता महापालिकेत प्रचंड घोषणाबाजी करीत दाखल झाले. त्यामुळे महापौरांनी सभा काही वेळेसाठी तहकूब करून स्थायी समितीच्या सभागृहात शिष्टमंडळासोबत चर्चा केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवा, असा ठराव दोन वेळेस २०१३ मध्ये घेण्यात आला. आजपर्यंत प्रशासनाने त्यावर कारवाई का केली नाही, असा जाब मनपा पदाधिकारी, अधिका-यांना विचारण्यात आला. महापालिका आर्थिकरीत्या डबघाईस आलेली आहे, मनपाने एनओसी द्यावी, ८० लाख रुपये एका तासात उभे करण्यात येतील. मनपा प्रशासनावर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही, असेही विनोद पाटील, अभिजित देशमुख यांनी सांगितले.\nMaratha Reservation: आकड्यात मोजता न येणारे नुकसान\nMaharashtra Bandh : नांदेडनजीक तिरूपती एक्स्प्रेसवर दगडफेक; विभागातील ११ रेल्वेगाड्या रद्द\nघाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस औरंगाबादेतून अटक\nफसवणूक प्रकरणी अटकेतील माजी आमदार कुशवाहची रत्नागिरीला ३०० एकर जमीन\nवैजापुरात पूर्व वैमनस्यातून दोन गट भिडले; मारहाणीत वृद्धाचा मृत्यू\nखेळताना छतावरून पडल्याने २ वर्षीय चिमुलीचा मृत्यू\nमराठवाड्यात पाऊस लांबल्याने खरीपाची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात\nपंतप्रधान आवास योजनेला ‘घरघर’\nशेतीची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात\nउद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/shravya-shreyas-abhirbhanus-selection-national-championship/", "date_download": "2018-08-14T14:26:12Z", "digest": "sha1:THYRPHXADR7NHET2G7S53QCEIGPLGJIS", "length": 26155, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shravya, Shreyas, Abhirbhanu'S Selection For National Championship | श्राव्या, श्रेयस, अभिरभानू यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nसोलापूर : जिल्ह्यातील थकीत ऊस बील लवकर द्यावे अन्यथा कारखान्यावर कारवाई करावी यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने ढोलबजाओ आंदोलन\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्��ांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nसोलापूर : जिल्ह्यातील थकीत ऊस बील लवकर द्यावे अन्यथा कारखान्यावर कारवाई करावी यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने ढोलबजाओ आंदोलन\nAll post in लाइव न्यूज़\nश्राव्या, श्रेयस, अभिरभानू यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड\nसातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या श्राव्या यादव, श्रेयस निर्वळ, अभिरभानू धारवाडकर यांनी आपापल्या गटात कास्यपदक पटकावले. विशाखापट्टणम येथे ९ ते १२ मार्चदरम्यान होणाºया सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्राव्या यादव हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.\nऔरंगाबाद : सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या श्राव्या यादव, श्रेयस निर्वळ, अभिरभानू धारवाडकर यांनी आपापल्या गटात कास्यपदक पटकावले. विशाखापट्टणम येथे ९ ते १२ मार्चदरम्यान होणाºया सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्राव्या यादव हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. श्रेयश निर्वळ व अभिरभानू हे ज्युनिअर व सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. सातारा येथील स्पर्धेत नकुल पालकर, हर्षिलसिंग डिंगरा, अनिश शुक्ला, अजयसिंग पाल, अंजना शिंदे, आशिष जाधव यांनीही चांगली कामगिरी केली. पदकविजेत्या खेळाडूंचे औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष आ. अतुल सावे, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष अभय देशमुख, जिल्हा संघटनेचे सचिव संदीप जगताप, नामदेव सोनवणे, सचेंद्र शुक्ला, किरण शूरकांबळे, मीनाक्षी यादव, चरणसिंग संघा, भिकन आंबे, सीमा देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.\nवाळूज उद्योगनगरीत कंपन्यांनी वाढविली सुरक्षा; उद्योजक व पोलिसांचा सुरक्षेवर भर\nवाळूज एमआयडीसीतील तोडफोडीचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही : पोलीस आयुक्त\nऔरंगाबाद जिल्ह्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’कडे पालकांची पाठ; वर्���भरात अवघ्या आठ जणांनी घेतला लाभ\nऔरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध\nउस्मानपुरा येथे महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या\nखेळताना छतावरून पडल्याने २ वर्षीय चिमुलीचा मृत्यू\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राह���ल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/h-d-deve-gowda-says-his-party-has-no-hesitation-accepting-congress-president-rahul-gandhi-prime", "date_download": "2018-08-14T13:22:11Z", "digest": "sha1:O4KL3PPFC673DNMKSLZLL345YE4RKKL3", "length": 12910, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "h d deve gowda says his party has no hesitation in accepting congress president rahul gandhi as the prime minister राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मान्य: देवेगौडा | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मान्य: देवेगौडा\nसोमवार, 23 जुलै 2018\nसंयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नसतानाच माजी पंतप्रधान आणि जनता दल (एस) चे नेते एच. डी. देवेगौडा यांनी मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. 'राहुल गांधी हे आम्हाला आगामी पंतप्रधान म्हणून मान्य आहेत,' असे देवेगौडा यांनी जाहीर केले आहे.\nबंगळूरू : संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नसतानाच माजी पंतप्रधान आणि जनता दल (एस) चे नेते एच. डी. देवेगौडा यांनी मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. 'राहुल गांधी हे आम्हाला आगामी पंतप्रधान म्हणून मान्य आहेत,' असे देवेगौडा यांनी जाहीर केले आहे.\nआम्ही आता कर्नाटकमध्ये काँग्रेससोबत सरकार चालवत आहोत, त्यामुळे आम्हाला केंद्रात काँग्रेससोबत सरकार चालवण्यासाठी कुठलीच अडचण नाही. त्याचबरोबर, राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तरी चालतील असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले आहे.\nकाँग्रेसची काल (रविवारी) दिल्लीत बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. त्यापाठोपाठ आज जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी राहुल यांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा दिला. त्यामुळे एक प्रकारे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवून असलेले पुरोगामी लोकशाही आघाडीतील घटक पक्ष आता काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. जेडीएसने पंतप्रधानपदाबाबतची भूमिका स्पष्ट केली असली तरी इतर घटक पक्षांनी अजून आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नेमके चित्र स्पष्ट झाल्या���रच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे काही राजकीय पक्षांचे मत आहे.\nराहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा\nहुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी....\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/love-people-purandhar-says-sharad-pawar-135737", "date_download": "2018-08-14T13:21:58Z", "digest": "sha1:DRDQCCAOUH2EISL7STQT3VZ5BFOHTELK", "length": 13094, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "love from the people of Purandhar says sharad pawar पुरंदरवासीयांकडून भरभरून प्रेम - पवार | eSakal", "raw_content": "\nपुरंदरवासीयांकडून भरभरून प्रेम - पवार\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nपुणे - मी अनेक निवडणुका लढविल्या. मात्र, त्या दरम्यान प्रत्येक वेळेस पुरंदरवासीयांना भेटता आले नाही. तरीही त्यांच्या मतांची शक्ती माझ्या पाठीशी नेहमीच राहिली. अगदी सुप्रियालादेखील त्यांनी सहकार्यच केले. म्हणूनच त्यांना वेळ देणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.\nपुणे - मी अनेक निवडणुका लढविल्या. मात्र, त्या दरम्यान प्रत्येक वेळेस पुरंदरवासीयांना भेटता आले नाही. तरीही त्यांच्या मतांची शक्ती माझ्या पाठीशी नेहमीच राहिली. अगदी सुप्रियालादेखील त्यांनी सहकार्यच केले. म्हणूनच त्यांना वेळ देणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.\nआचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व पुरंदर मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऐंशी वर्षे पूर्ण केल्याबद्दल सासवडचे माजी नगराध्यक्ष जयसाहेब पुरंदरे यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते आदी उपस्थित होते.\nपवार म्हणाले, ‘‘दुष्काळ आणि पुरंदर तालुक्‍याचे नातेच आहे; पण दुष्काळ म्हणून पुरंदरवासीय कधी रडत बसले नाहीत. तर त्यावर मात करत मार्ग काढत राहिले. पुण्या-मुंबईसह देश-विदेशातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. जयसाहेब पुरंदरे हे त्यापैकीच एक नाव. त्यांनीही नगराध्यक्ष झाल्यावर सासवडचा चेहरा-मोहराच बदलला. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सासवडची औद्योगिक क्षेत्रातही प्रगती केली. अनेक हातांना रोजगाराची संधी दिली.’’\nनाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘सत्ता असो वा नसो. प्रश्‍न सोडविण्यासाठी शरद पवार यांची नेहमीच आठवण येते. तेही अनेकांच्या अडचणी सोडवितात. मलादेखील फलटणचे नगराध्यक्ष ते विधान परिषदेचे सभापतिपद त्यांच्यामुळेच मिळाले.\nपुरंदरे म्हणाले,‘‘आमच्या वेळचे राजकारण आणि आजचे राजकारण वेगळे आहे. आमच्या वेळी आंदोलने झाली तरीही एकत्रित बसून चर्चेतून प्रश्‍न सोडवत असायचो. आता मात्र हिंसक आंदोलने चालली आहेत. हे समाजासाठी चांगले नाही.’’\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nरोजगारामुळे ग्रामीण भागातील महिला बनल्या स्वावलंबी\nवडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर ) येथील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक प्रगती साधता यावे यासाठी माजी सरपंच भागवत काटकर व शंकरराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-fitness-raksha-khadse-133830", "date_download": "2018-08-14T13:21:33Z", "digest": "sha1:XT4KRHPKGB6H6JLDGQDTGR66NHBE63AE", "length": 15360, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon fitness raksha khadse नेत्यांचा फिटनेस - प्राणायाम, हलक्‍या व्यायामाने शारीरिक तंदुरुस्तीवर भर : खासदार रक्षा खडसे | eSakal", "raw_content": "\nनेत्यांचा फिटनेस - प्राणायाम, हलक्‍या व्यायामाने शारीरिक तंदुरुस्तीवर भर : खासदार रक्षा खडसे\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nरक्षा खडसे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा. रावेर मतदारसंघाच्या खासदार. दिल्ली, मुंबई, मुक्ताईनगर, जळगाव अशा चार ठिकाणची सातत्याने होणारी धावपळ. अशातही रक्षाताईंनी आपला फिटनेस अगदी उत्तम राखला आहे. पहाटे उठून नियमितपणे योगासने, प्राणायामवर त्यांचा भर असतो. हलका व्यायाम करून, दूध घेतल्यानंतर त्या कामाला लागतात. त्यातूनच त्या त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखत आहेत.\nरक्षा खडसे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा. रावे�� मतदारसंघाच्या खासदार. दिल्ली, मुंबई, मुक्ताईनगर, जळगाव अशा चार ठिकाणची सातत्याने होणारी धावपळ. अशातही रक्षाताईंनी आपला फिटनेस अगदी उत्तम राखला आहे. पहाटे उठून नियमितपणे योगासने, प्राणायामवर त्यांचा भर असतो. हलका व्यायाम करून, दूध घेतल्यानंतर त्या कामाला लागतात. त्यातूनच त्या त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखत आहेत.\n2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्‍याने निवडून आलेल्या रक्षा खडसे खासदार होण्याआधी ग्रामपंचायत सदस्या, जिल्हा परिषद सदस्या व सभापती होत्या. एकनाथ खडसेंकडून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर या संधीचं सोनं केलं, असंच म्हणावं लागेल. खडसे नाव लागले म्हणजे जबाबदारी वाढते. घरी कार्यकर्त्यांचा सारखा रतीब. लोकनेत्याच्या कुटुंबातील सदस्य म्हणून व्यक्तिशः मतदारसंघातही संपर्क राखणे गरजेचे असते. रक्षाताईंच्या बाबतीत तसेच झाले. जिल्हा परिषद सभापतीपदानंतर त्या थेट लोकसभेत रावेर मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या आणि त्यांच्या कामाचा \"कॅनव्हास' वाढला.. सोबतच व्याप व तणावही वाढला. अशाही स्थितीत त्यांनी आपला फिटनेस कायम राखला आहे.\nपहाटे सहा-साडेसहा वाजता उठून त्या प्रारंभी योगा, प्राणायाम करतात. थोडा वेळ असला तर हलका व्यायाम. नंतर तयार होऊन ग्लासभर दूध. मुक्ताईनगरच्या घरी असतील तर सकाळी 9 वाजेपासून घरीच कार्यकर्त्यांशी संवाद, नागरिक-मतदारांचे प्रश्‍न व समस्या समजून घेणे. कामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करणे व अन्य कामे आटोपली जातात. निवासस्थानी असतील तर दुपारी 1 ते 2च्या सुमारास पोळी-भाजीचे जेवण. जेवणात हिरव्या पालेभाज्यांवर भर. मतदारसंघात दौरा असेल तर जेवणाची वेळ चुकते. दौऱ्यात कुठेतरी कार्यकर्त्याच्या घरी भोजन घेण्यास त्यांची पसंती असते. प्रवासातही बाहेरचे, तेलकट पदार्थ वर्ज्य. पदार्थांमध्ये साखर, मिठाचे प्रमाण अत्यंत कमी असते. सायंकाळी थोडा नाश्‍ता, रात्री हलके जेवण, असा त्यांचा नित्यक्रम.\nजळगावी, मुंबई अथवा दिल्लीला असतील तरीही रक्षाताईंच्या या दिनचर्येत कोणताही बदल होत नाही. शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचे असते. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा संगीत ऐकण्याची त्यांची आवड. प्रवासात गाडीत हलक्‍या आवाजातील संगी�� सुरू असते. त्यातून विरंगुळा होतो, मनही शांत राहते. मुलांमध्ये काही वेळ घालवला तरीही ऊर्जा मिळते, असे त्या आवर्जून सांगतात.\nराहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा\nहुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी....\nथकीत एफआरपीवर 12 टक्के व्याज द्यावे\nसांगली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या \"एफआरपी'च्या पायाभूत उताऱ्यात \"बेस' बदलल्याने प्रतीटनामागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, दहा...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/pesifyer-chusni-vaprnyache-dushparinam", "date_download": "2018-08-14T13:54:03Z", "digest": "sha1:DRYHRTR24SD4L2FZXF2HISNKJ63PTMC5", "length": 17404, "nlines": 234, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पेसिफायर (चोखणी) वापरण्याचे दुष्परिणाम. - Tinystep", "raw_content": "\nपेसिफायर (चोखणी) वापरण्याचे दुष्परिणाम.\nजरी पेसिफायर (चुसनी) वापरल्याने होणारे दुष्परिणाम आपल्या सर्वांना ज्ञात आहेत तरीही काहीजण या माहितीला पुर्णपणे दुर्लक्षित करून आपल्या लाडक्या बाळाला शांत करण्यासाठी या चुसनीचा उपयोग करताना दिसतात. सर���वच डॉक्टर या पेसिफायरच्या वापराच्या विरोधात पालकांना वेळोवेळी सजग करत असतातच. यासंबंधी याचे तोटे समजून घेणे आवश्यक आहे.\nएक गोष्ट लक्षात ठेवा की बाळ मोठे होणार आहे तसतसे त्याला त्याची ही सवय मोडणे अपरिहार्य आहे. कधी ना कधी ते सहाजिकच सुटायला हवे म्हणूनच तुमचे बाळ त्यावर अवलंबून होण्याआधी त्याची पेसिफायर वापरण्याची सवय मोडणे आवश्यक आहे.\nजास्त काळ याचा वापर केल्यास बाळाच्या उच्चारांवर परिणाम होऊ शकतो. चुकीच्या मापाची चुसनी दिल्यास बोलणे व उच्चार बिघडतात. नेहमी नेहमी ही चुसनी तोंडात देऊन बाळाला शांत करण्याऐवजी आईने इतर पर्याय शोधले पाहिजेत, जेणेकरून बाळाला त्याची सवय लागणार नाही.\nकाही पालक पेसिफायरवर इतके अवलंबून होऊन जातात की त्याला भुक लागली असेल तरीही पेसिफायर चोखायला देतात, हे पुर्णपणे चुकीचे आहे. पेसिफायरमुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होता. काही पालक शिशूला नको असेल तरीही बळजबरीने बाळाला चुसनी तोंडात देतात, ही अयोग्य पद्धत आहे. बाळ रडायला लागले की त्याला चुसनी तोंडात द्यायची पालकांना सवय लागते, यामुळे त्याला भूक कधी लागली आहे हे आई ला कळू शकत नाही. याहून अधिक या सवयीमुळे बाळाला पुरेसे स्तनपान देताना आईला त्रास होऊ शकतो. हो, पेसिफायर बाळाच्या दुध पिण्याच्या क्रियेमध्ये अडथळे आणू शकते. बाळाला पुरेसे दुध मिळणे बंद होऊ शकते कारण पेसिफायरच्या सवयीमुळे त्याला मातेचे स्तनाग्र नकोसे वाटतात आणि त्याच्या पुरेसे दुध पिण्यात खूप वेळ लागू शकतो.\nपेसिफायर चा सलग वापर तुमच्या बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम घडवू शकतो. यामुळे कानामध्ये इन्फेक्शन (संक्रमण) होऊ शकते. डॉ. हौक यांच्या मते पेसिफायर वापरणाऱ्या बाळांपैकी २९% बाळांना कानाच्या इन्फेक्शनला सामोरे जावे लागते. याचे कारण असे की, पेसिफायर चोखताना अंतर्गत दाब कमी होतो. या इन्फेक्शनचे योग्य वेळी उपचार केले नाहीत तर शिशूच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतात. जर तुम्ही पेसिफायर चा वापर पूर्णपणे थांबवू शकत नसाल तर कमीतकमी हा वापर सलग किंवा खूप काळासाठी नाही होणार याची स्वत:हून काळजी घ्या.\n३) दात खराब होणे.\nचुकीच्या पद्धतीने वापरले जाणारे पेसिफायर बाळाच्या दातांसाठी अयोग्य आहे. ह्याचे परिणाम म्हणजे दात वाकडे वाढणे, हिरड्या सुजणे किंवा दात किडणे असे असू शकतात. हे सर्व खूप काळासाठी पेसिफायर वापरल्यास घडते. लक्षात ठेवा, जितक्या वेळ चुसनी बाळाच्या तोंडात राहील तितके त्यचे उच्चार बिघडतील\nसंयुक्त राष्ट्रांच्या चिल्ड्रेन्स फंड या संस्थेच्या ‘स्टेप नाईन’ व तसेच जागतिक आरोग्य संस्थेच्या मते लहान बाळांना पेसिफायर देणे चुकीचे आहे कारण यामुळे बाळांचा स्तनाग्र निवडण्यात गोंधळ उडू शकतो. पेसिफायरचे स्तनाग्र चोखण्यात आणि मातेचे दुध पिण्यात फरक आहे. पेसिफायर ची सवय आईचे स्तनपान नियमित होण्या आधी लागल्यास बाळाचा कल बदलू शकतो.\nचुसनीचा वापर खूप काळासाठी केल्यास बाळाच्या मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. यामागील कारण असे आहे की बाळ पेसिफायर मुळे चेहेऱ्यावरील हावभाव दाखवण्यात कमी पडते. शिशूचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सुरवातीचे वर्षच महत्वाचे असतात तेंव्हा पेसिफायरचा अधिक वापर तुम्ही वेळीच थांबवा.\nपेसिफायरची सवय न सुटणे.\nतुमच्या शिशूची ही सवय सोडवणे अजून अवघड असते. बाळ रडू लागते किंवा हट्ट धरते. अचानक पेसिफायर वापरणे बंद करणेही कठीण होऊन बसते. अशावेळी हळू हळू त्याचा वापर कमी करून बंद करणे योग्य आहे.\n१) पेसिफायरने शांत करण्याऐवजी बाळाला जवळ घेऊन थोपटा. खात्री करा की दिवसा पेसिफायर चा उपयोग अजिबात होणार नाही.\n२) बाळ लहान असेल ६ महिन्याचे तर त्याची सवय सोडवणे सोप्पे असते, तेच बाळ मोठे असल्यास त्याला यापासून परावृत्त करणे कठीण असते.\n३) बाळ तान्हे असताना पेसिफायर काढून घेणे आणि त्याबदल्यात त्याचे रडणे ऐकून घेण्यात तुमची झोप उडू शकते पण त्याच्या भल्यासाठी हे करणे आवश्यक आहे.\n४) तेच थोड्या मोठ्या शिशूच्या बाबतीत तुम्हाला बराच संयम बाळगावा लागतो आणि तुमचे प्रयत्नही सतत चालू ठेवावे लागतात\n५) हे पेसिफायर तुमच्या बाळाकडून काढून घेतल्यानंतर त्याची होणारी नाराजी आणि चिडचिड यासाठी तुम्हाला तयार रहावेच लागेल. त्याचे आवडते काम त्याच्यापासून काढून घेतले जाते त्यामुळे ह्याची प्रतिक्रिया ते देणारच.\n६) तुमच्यासाठी पेसिफायर काहीही नसले तरी त्याच्यासाठी त्या वयात ते सर्वकाही आहे. त्यामुळे ही बाब समजून घ्या.\n७) सर्वात चांगला मार्ग असं आहे की सुरवातीपासून बाळाला कधी पेसिफायर देऊच नका. आणि स्वत: सुद्धा हे त्याला देण्यापासून परावृत्त करा.\nतुमच्या डॉक्टरांनी जसे सांगितले आहे त्याचप्रमाणे त्याच्याक���े लक्ष दया. बाळाला जवळ घेऊन थोपटणे, त्याला गाणे म्हणणे, त्याचे लक्ष लागण्यासाठी त्याला खेळणे हातात देणे या मार्गांचा तुम्ही पर्याय म्हणून वापर करू शकता. तुमच्या लाडक्या बाळाची पुरेपूर काळजी घ्या आणि त्याला तुमचे लक्ष वेधून घेण्याची गरज पडणार नाही असे बघा. त्याला तुमचा जास्तीत जास्त वेळ देऊन त्याचे योग्य संगोपन करा. त्याच्या भविष्यासाठी ते महत्वाचे आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/barcelona-win-29th-copa-del-rey-title-at-the-madrid-tie/", "date_download": "2018-08-14T13:33:28Z", "digest": "sha1:VZGH5FEGGYWIBUTGX4QOX27APKCISOWQ", "length": 9461, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बार्सिलोनाने केला कोपा डेल रे आपल्या नावे -", "raw_content": "\nबार्सिलोनाने केला कोपा डेल रे आपल्या नावे\nबार्सिलोनाने केला कोपा डेल रे आपल्या नावे\nकाल मध्यरात्री माद्रिद येथे झालेल्या कोपा डेल रे चषकाच्या अंतिम सामन्यात बार्सेलोना संघाने अल्वेस संघाचा ३-१ असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. स्पेनमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या या चषकाला किंग्स कप म्हणूनही ओळखतात.\nसामना सुरवातीपासूनच दोन्ही संघानी सामन्यावर पकड मजबूत करण्याजोर लावला. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला विरोधी संघाच्या खेळाची लय मोडण्याच्या प्रयत्नात हेडर करताना बार्सेलोनाचा डिफेंडर झेवियर मॅस्क्रॅनो जखमी झाला आणि त्याच्यावर सामना सोडून जाण्याची वेळ आली. ३० व्या मिनिटाला नेमार आणि मेस्सी यांनी ड्रिबल करत बॉल विरोधी संघाच्या बॉक्स मध्ये नेला आणि मेस्सीने डाव्या पायाने सुंदर शॉट गोल पोस्टच्या डाव्या बाजूच्या वरील कोपऱ्यात प्लेस करत बार्सेलोनासाठी अंतिम सामन्यातील पहिला गोल केला. मेस्सीचा सीज़न मधील हा ५४ वा गोल होता. संघाला त्याने १-० अशी बढत मिळवून दिली.\nपहिल्या गोल नंतर बार्सेलोना संघाचा खेळ थोडा संथ झाला.अल्वेस संघाला एक फ्री किक मिळाली आणि त्याचा फायदा उठवत थीओ हेर्नन्डेज याने फ्री किक वर गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.\nसामन्याच्या ४५ व्या मिनिटाला नेमारने बार्सेलोनासाठी गोल केला.महान खेळाडू पुकास यांच्या नंतर सलग तीन वर्षे अंतिम सामन्यात गोल करणारा नेमार पहिला खेळाडू बनला. त्याने २०१५, २०१६ आणि २०१७ या तिन्ही वर्षीच्या अंतिम सामन्यात गोल केले आहेत.\nपहिल्या हाफच्या खेळात पंचांनी तीन मिनिटाचा अतिरिक्त वेळ दिला आणि मेस्सीने हाफ मधून बॉलवर ताबा घेत चौघा पाच जणांना चकवून बॉल बॉक्स मध्ये आणला आणि लुईस सुवारेजच्या जागी खेळणाऱ्या पॅको असेसरला पास दिला आणि त्याने संधीचे सोने केले आणि सामन्याचा पहिल्या हाफमध्ये बार्सेलोनाला ३-१ बढ़त मिळवून दिली.\nसामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये आणखी गोल करण्याच्या दोन्ही संघाने संधी बनविल्या पण गोल करण्यात अपयश आले आणि अंतिम सामना बार्सेलोना संघाने जिंकत सलग तिसऱ्यावेळेस चषकवर आपले नाव कोरले. त्यांनी विक्रमी २९ वेळा हा चषक जिंकला आहे.\nबार्सेलोना संघाचे कोच लुईस एंरिके यांचा बार्सेलोना संघा सोबतचा करार समाप्त झाला. त्यांनी करार वाढविण्याच्या प्रस्तावाला नकार दिल्यामुळे त्यांचा बार्सेलोना संघासठीचा विदाईचा सामना होता आणि त्यांना या चषकासोबत एक सुरेख बक्षीस मिळाले असे म्हणता येईल.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/poetry/", "date_download": "2018-08-14T13:57:15Z", "digest": "sha1:CLJGQGA7TBWIQZLA7N4R7KMMVYKEIVZY", "length": 3959, "nlines": 48, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "कविता Archives » Arvind Jagtap", "raw_content": "\nनाना पाटेकर आणि चला हवा येवू दया\nप्रकाशनाची तारीख January 1, 2017 द्वारा अरविंद जगताप\nआज नाना पाटेकर यांचा वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा नामच्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या. हां वही बारीश वही बारीश जो आसमान से आती थी बुन्दों में गाती थी पहाडों से फिसलती थी नदीयों में चलती थी नहरों में मचलती थी ……. आजकल कहीं खो गयी है नामच्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या. हां वही बारीश वही बारीश जो आसमान से आती थी बुन्दों में गाती थी पहाडों से फिसलती थी नदीयों में चलती थी नहरों में मचलती थी ……. आजकल कहीं खो गयी है\nप्रकाशनाची तारीख December 30, 2016 द्वारा अरविंद जगताप\nनववर्ष कविता कुस बदलावी तशी बदलतात वर्षं जांभई सारखा सुरु होतो दिवस लाखो बकरे आणि कोंबड्यांची पुण्यतिथी असते एकतीस डिसेंबरला तरीही एक जानेवारीला कोंबडा आरवतो कसा मागच्या वर्षी रस्त्यावर पडला होता या वर्षी नवरा घरी येऊन पडला या सुखात असतात कित्येक बायका. एक ��ानेवारीचा सूर्य वाट चुकल्यासारखा माणसं शोधत असतो पहाटे पहाटे कचरेवाल्यांचा आनंद गगनात… Read more »\nप्रकाशनाची तारीख December 4, 2016 द्वारा अरविंद जगताप\nदेव चोरला माझा देव चोरला भला थोरला माझा देव चोरला झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला, रोषणाई मधे देव माझा हरवून गेला. नाही उरली भक्ती भाव नाही उरला देव चोरला माझा देव चोरला हरवून गेले संत काल उरलेले थोडे, पावलांचे नसे मोल आज महागले जोडे. टेकू चरणी माथा असा कोण उरला देव चोरला माझा देव चोरला… Read more »\nआपण महाराजांचे मावळे आहोत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/snake-found-police-training-center-solapur-135922", "date_download": "2018-08-14T13:26:10Z", "digest": "sha1:NP4ROU4KKVS7XG263VE6CZRMLWMEMJPT", "length": 11685, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "snake found in police training center at Solapur पोलिस प्रशिक्षण केंद्रात आढळला दुर्मिळ प्रजातीचा रसल कुकरी साप | eSakal", "raw_content": "\nपोलिस प्रशिक्षण केंद्रात आढळला दुर्मिळ प्रजातीचा रसल कुकरी साप\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nपोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी अकबर शेख यांना वसाहत परिसरात शनिवारी सायंकाळी एक वेगळाच साप दिसला. त्यांनी त्या सापाला अगदी शिताफीने बाटलीमध्ये बंद केले आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना कळविले. श्री. क्षीरसागर यांनी पोलिस प्रशिक्षण केंद्रात जाऊन साप ताब्यात घेतला.\nसोलापूर : केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील वसाहतीच्या परिसरात दुर्मिळ प्रजातीचा बिनविषारी रसल कुकरी साप आढळला. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी त्या सापाला सुरक्षितपणे पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडले.\nपोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी अकबर शेख यांना वसाहत परिसरात शनिवारी सायंकाळी एक वेगळाच साप दिसला. त्यांनी त्या सापाला अगदी शिताफीने बाटलीमध्ये बंद केले आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना कळविले. श्री. क्षीरसागर यांनी पोलिस प्रशिक्षण केंद्रात जाऊन साप ताब्यात घेतला. साप पाहिल्यावर तेथील नागरिकांना सापाच्या प्रजातीची माहिती देण्यात आली. हा दुर्मिळ असा रसल कुकरी प्रजातीचा बिनविषारी साप असल्याचे सांगण्यात आले. साधारण दीड फूट लांबीचा साप नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आला. या वेळी श्री. क्षीरसागर यांच्यासह सोमानंद डोके, संतोष धाकपाडे उपस्थित होते.\n2007 मध्ये बाळे परिसरात रसल ���ुकरी साप दिसला होता. त्यानंतर तो आताच दिसला आहे. गवतावरील किडे, आळ्या, नाकतोडे, छोटे बेडूक हे त्याचे खाद्य आहे. हा साप बिनविषारी असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nउमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद\nनवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. उमर खालिद यांच्यावर...\nरत्नागिरीत आढळला दुर्मिळ झीलन साप\nरत्नागिरी - येथील पाटीलवाडी परिसरात झीलन हा दुर्मिळ साप आढळून आला आहे. प्रविण कदम या सर्पमित्राने हा साप पकडून याला जीवदान दिले. हा साप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-on-nashik-gardens-261322.html", "date_download": "2018-08-14T14:37:05Z", "digest": "sha1:TB32276WOROJD422BEUK2KKXIKHW4K2Q", "length": 14470, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिककरांनो, तुमची उद्यानं तुम्हाला विचारताय, में ऐसा क्युं हूँ ?", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांप��सून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nनाशिककरांनो, तुमची उद्यानं तुम्हाला विचारताय, में ऐसा क्युं हूँ \nउद्यानांची काळजी ना नाशिककर घेतायत ना सत्ताधारी पक्ष.... नाशकातलं जर एखादं उद्यानं बोलु लागलं तर कशा आपल्या व्यथा मांडेल... पाहुया आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट नाशिकच्या उद्यानाची आत्मकथा, में ऐसा क्युं हुँ\n23 मे: ठाणं जसं तलावांचं शहर म���हणुन ओळखलं जातं. तसंच नाशिक हे उद्यानांच शहर म्हणून ओळखलं जातं. पण ही उद्यानंच नष्ट होतायत. उद्यानांची काळजी ना नाशिककर घेतायत ना सत्ताधारी पक्ष.... नाशकातलं जर एखादं उद्यानं बोलु लागलं तर कशा आपल्या व्यथा मांडेल... पाहुया आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट नाशिकच्या उद्यानाची आत्मकथा, में ऐसा क्युं हूँ...\nमाझ्या अंगाखांद्यावर लोळणारी चिमुरडी, यांचा कलकलाट, भांडणं.. ही सगळी मला हवीहवीशी वाटणारी, मी नाशकातलं उद्यान...माझी वंशावळ नाशकात इतकी जास्त आहे की नाशकाला एकेकाळी गुलशनबाग म्हणायचे... मला किती अभिमान वाटायचा काय सांगु... पण ती ओळख आता पुसतेय की काय असं वाटतंय मला.. आता उद्यानात चिमुरडी, महिला, वयोवृद्ध हे नाही तर पत्ते पिसणारे, दारू पिणारे येतायत हो.. त्या वासानं मी गुदमरतोय....वृक्षाविंना मी रखरखीत झालोय... नाशिककरांनो मला असं कसं विसरलात हो...\nमाझे आजीआजोबा, आईबाबा लहान मोठी भावंडं मिळून आमची संख्या आहे..477.. नवल वाटलं ना नाशिककरांनो ऐकुन..आमची संख्या वाढतेय..माझी नवी भावंड येऊ घातलीयत.. तवली डोगर, पंचवटी, पेठ रोड भागात 3.36 कोटीचं वन उद्यान होतंय. पंचकला तर 99 लाखांचं वन उद्यान होतंय..खुप चांगलंय पण आमच्या जुन्याजाणत्या उद्यानांच काय हो नाशिककर.. का मी असा झालोय..\nनाशिककरांनो माझ्याकडे पाठ फिरवलीत.. आयांनी आपल्या पोराना मला न भेटायची तंबी दिलीय हो....माझी ही अवस्था का आहे.. मैं ऐसा क्यु हुं\nपालिकेनं आमच्यासाठी 8 कोटींची वारषिक तरतूद केलीय. पण तो पैसा आमच्यावर खर्च होतो का प्रश्न जसा मला पडलाय.. नाशिककरांनो तुम्हाला का नाही पडत... का नाही तुम्ही स्वत आमच्या देखभालीची जबाबदारी घेत का पालिकेला जाब विचारत नाहीत.. अहो राजकारण्यांवर अवलंबुन राहु नका हो.. पक्ष काय.. उन्हाळा पावसाळ्यासारखे सत्तेत येतील जातील पण तुम्ही तर तेच आहात ना..\nनाशिककरांनो माझ्या या अवकळेला तुम्हीच जबाबदार आहात.. तुम्हीच..इतका निलाजरेपणा बरा नव्हे... तुमच्यासाठी नाही पण तुमच्या लहानग्या मुलांसाठी, नातवंडासाठी मला वाचवो हो..\n- तुमच्या कृपेच्या अपेक्षेत\nनाशिकचं मरणकळा आलेलं उद्यानं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nकैद्यांसाठी देवदूत ठरला विद्यार्थी, 'पॉकेटमनी'च्या पैशातून 14 जणांची सुटका\nगांधी विचारांच्या परीक्षेत अरुण गवळी टाॅपर \n'लोकं तुला हसतील पण तू काम करत रहा'\nबुरख्याआड राहणारी नुसरत परवीन झाली आंतरराष्ट्रीय मिसेस इंडिया \nया मराठमोळ्या व्यक्तीनं भारताला मिळवून दिली फिजिक्स आॅलिंपियाडमध्ये 5 सुवर्ण पदकं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-picking-rates-rise-5-rupees-kilogram-jalgaon-maharahtra-2181", "date_download": "2018-08-14T13:20:59Z", "digest": "sha1:2RPOWWTFBICVSFGMPITPMWYGHQ72SXNB", "length": 15569, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, cotton picking rates rise to 5 rupees per kilogram, jalgaon, maharahtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस वेचणीसाठी प्रतिकिलो पाच रुपये मजुरी \nकापूस वेचणीसाठी प्रतिकिलो पाच रुपये मजुरी \nशुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017\nदेशाला सर्वाधिक कापूस महाराष्ट्र देतो. याचा किमान अभ्यास करून केंद्राने मजूरटंचाई, कीटकनाशके, वेचणी, हमीभाव अशा मुद्यांवर व्यापक धोरण ठरवायला हवे. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचा भाव ही संकल्पना कुठलेही सरकार अमलात आणत नाही, याचे मोठे दुःख आहे.\n- कडूअप्पा पाटील, शेतकरी संघटना (जळगाव)\nजळगाव : ढगाळ वातावरण आणि उघडीप यात अडकलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याची वेचणीची कामे सणासुदीतही सुरू आहेत. मजूर उपलब्ध होत नसल्याने यंदा कापूस वेचणीच्या दरात किलोमागे एक रुपये वाढ झाली असून, एक किलो कापूस वेचणीसाठी पाच रुपये मजुरी लागत आहे.\nयंदा दसरा सणालाच पूर्वहंगामी कपाशीमध्ये बोंडे उमलू लागली. उष्णता अधिक असल्याने बोंडे अधिक गतीने उमलली. त्यातच पूर्वहंगामी कपाशी लागवडीचे प्रमाण अधिक असल्याने एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजुरांची गरज निर्माण झाली. मजूरटंचाई निर्माण झाली. नाईलाजाने अगदी जळगाव शहरासह नजीकच्या मोठ्या गावातून रिक्षा, ट्रॅक्‍टरने मोठ्या शेतकऱ्यांनी मजूर आणले. पहिल्या वेचणीनंतर लागलीच दुसरी वेचणी सुरू करावी लागली. कापूस वेचणी सतत सुरू असून, मजूरटंचाईदेखील कायम आहे.\nएक रुपया खर्च वाढला\nमागील कापूस हंगामात कापूस वेचणीसाठी चार रुपये प्रतिकिलो, अशी मजुरी होती. यंदा मात्र सरसकट सर्व शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागत आहे. १० रुपये प्रतितोल (दोन किलो), यानुसार कापूस वेचणीचे काम मजुरांकरवी शेतकरी करून घेत आहेत.\nआदिवासी मंडळी परतल्याने अडचण\nसातपुडा पर्वतातून आदिवासी बांधव मजुरीसाठी पठारावर म्हणजेच चोपडा, जळगाव, यावल व पुढे अगदी भडगावपर्यंत जातात. सोयाबीन कापणी सुरू होताच ही मंडळी आपल्या सातपुडा पर्वतातील घरांकडे परतते. अर्थातच ही मंडळी परतली असून, त्यामुळे आणखी मजूरटंचाई वाढली आहे. आता दिवाळी सणानंतर आदिवासी बांधव पुन्हा मजुरीसाठी परततील. तोपर्यंत मजूरटंचाईचा सामना शेतकऱ्यांना किंवा कापूस उत्पादकांना करावा लागणार आहे.\nमजुरी वाढली, पण दर कमीच\nकपाशी वेचणीसंबंधीची मजुरी वाढली आहे, पण तिला दर मात्र कमीच आहेत. जिल्ह्यात सध्या ४४००, ४५०० रुपये प्रतिक्विंटल, असे दर आहेत. कापसाचा उत्पादन खर्च वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला शासनाचे कापसाचे हमीभाव मात्र दरवर्षी फक्त ५० किंवा ६० रुपये प्रतिक्विंटल, असे वाढवले जात आहेत. त्यातही शासकीय कापूस खरेदी केंद्र कुठेही सुरू नाही, असे कापूस उत्पादकांचे म्हणणे आहे.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्��पुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/ipl-2018-mumbai-indians-get-first-win-against-rcb-110596", "date_download": "2018-08-14T13:40:12Z", "digest": "sha1:XOJCCB3KC5BXEOS4WAJ6VUFX6VWNFIL5", "length": 13121, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "IPL 2018 Mumbai Indians get first win against RCB मुंबईच्या विजयाचा श्रीगणेशा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nमुंबई - दोन बाद शून्यवरून द्विशतकी धावांची फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा ४६ धावांनी पराभव केला आणि यंदाच्य�� आयपीएलमध्ये तीन पराभवांनंतर विजयाचा श्रीगणेशा केला. रोहित शर्मा आणि एविन लुईस यांची तुफानी शतकी भागी मुंबईचे नशीब बदलणारी ठरली.\nमुंबई संघाने प्रथम २१३ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर बंगळूरला ८ बाद १६७ धावांवर रोखले. विराटने नाबाद ९२ धावांची खेळी केली.\nमुंबई - दोन बाद शून्यवरून द्विशतकी धावांची फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा ४६ धावांनी पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये तीन पराभवांनंतर विजयाचा श्रीगणेशा केला. रोहित शर्मा आणि एविन लुईस यांची तुफानी शतकी भागी मुंबईचे नशीब बदलणारी ठरली.\nमुंबई संघाने प्रथम २१३ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर बंगळूरला ८ बाद १६७ धावांवर रोखले. विराटने नाबाद ९२ धावांची खेळी केली.\nसर्वांत वाईट सुरवात होऊनही लुईस आणि रोहित यांनी कच खाल्ली नाही. डाव सावरण्याची जबाबदारी त्यांनी प्रतिहल्ला करून निभावली. क्षेत्ररक्षण मर्यादेच्या षटकांत १८ च्या सरासरीने धावा केल्या. या दोघांनी ११ षटकांत १०८ धावांची भागीदारी केली. या भागीत रोहितचा वाटा नावापुरता होता; परंतु लुईस बाद झाल्यानंतर त्याने सूत्रे हाती घेतली आणि उमेश यादवचे चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावून बंगळूरच्या गोलंदाजीचे खच्चीकरण केले. रोहितने थोडे अगोदर टॉप गिअर टाकला असता तर त्याला शतक करण्याची संधी मिळाली असती.\nसलग दुसऱ्या सामन्यात दोनशेच्या पलीकडे धावा दिल्याचा परिणाम बंगळूरच्या फलंदाजीवर झालेला दिसून आला. मॅक्‍लेनघनने चार चेंडूींत डि कॉक आणि एबी डिव्हिलर्स यांना बाद केले. तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता.\nमुंबई - २० षटकांत ६ बाद २१३ (एविन लुईस ६५ -४२ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार, रोहित शर्मा ९४ - ५२ चेंडू, १० चौकार, ५ षटकार, उमेश यादव २-३६, अँडरसन २-४७) वि. वि. बंगळूर २० षटकांत ८ बाद १६७ (विराट कोहली नाबाद ९२ -६२ चेंडू, ७ चौकार, ४ षटकार, बुमरा २-२८, कृणाल पंड्या ३-२८, मॅक्‍लेघन २-२४).\nगोवारी समाज आदिवासीच, एसटीमध्ये आरक्षण मिळणार\nनागपूर : चोविस वर्षांपूर्वी 114 गोवारींनी दिलेल्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. गोवारी समाज आदिवासीच आहे, असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च...\nदीपिका-रणवीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; 'इथे' होईल सोहळा\nमुंबई - बी-टाउनची सगळ्यात लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणव���र सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या हॉट कपलच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षापासूनच...\n‘सिंचन’ची दैनंदिन सुनावणी सुरू\nनागपूर - बहुचर्चित विदर्भातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले...\nतेथे कर माझे जुळती\n15 ऑगस्ट जवळ आल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरु होते. यावेळी भारतीय स्वातंत्र्याचा 72वा वर्धापनदिन आजची पिढी स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेत...\nसर्वच रुग्णालयांत अवयवदान शक्‍य\nमुंबई - अवयवदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक पावले टाकत आहे. अवयवदानासाठी नोंदणी न झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-e-m5-mark-ii-16mp-14-150mm-silver-price-pjpoox.html", "date_download": "2018-08-14T14:18:40Z", "digest": "sha1:QPSWSRFG276IIAVGU4OKGZRG42S2CVHX", "length": 17792, "nlines": 430, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल��वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर किंमत ## आहे.\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 91,435)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 14 - 150 mm\nअपेरतुरे रंगे F4.0 - F5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nसेन्सर सिझे 4/3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/8000 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस NTSC, PAL\nरेड इये रेडुकशन Yes\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1/3, 1/2, 1 Steps +/- 5 EV\nस्क्रीन सिझे 3 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,037,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 3:2, 16:9, 6:6, 3:4\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nऑलिंपस E म५ मार्क आई १६म्प 14 १५०म्म सिल्वर\n3/5 (2 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5351-solapur-police-station", "date_download": "2018-08-14T13:18:03Z", "digest": "sha1:XUCHLUF3UJE5SR6PJY3JYMOQVQ3ZWZOB", "length": 7568, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पोलिसांवर दरोडेखोराच्या टोळीचा चाकूचा हल्ला - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपोलिसांवर दरोडेखोराच्या टोळीचा चाकूचा हल्ला\nसोलापुरातील खून आणि दरोड्यातील संशयित म्हणून पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दरोडेखोरांनी चाकू हल्ला चढवला. या हल्ल्यात आबू पाशा कुरेशी या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी मोहोळ भागात ही घटना घडली. जखमी पोलिसांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.\nसोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार आणि त्यांच्या पथकाला मंगळवे तालुक्यात घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपी मोहोळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, तीन पथके तयार करून मोहोळ शहरातील विविध भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. रात्री आठच्या सुमारास शिवाजी चौकात तिघे संशयित दुचाकीवरून येत असल्याचे एका पथकाला दिसले.\nया तिघांना अडविण्याचा प्रयत्न पथकातील कर्मचाऱ्यांनी केला. याचवेळी संशयित दरोडेखोरांपैकी एकाने चाकूने अचानक पथकावर हल्ला चढवला. यात पोलीस कर्मचारी सचिन मागाडे, बोंबीलवार आणि लालसिंह राठोड हे जखमी झाले. तर रस्यावरून जाणारे आबू कुरेशी नावाचा इसमही या हल्ल्यात जखमी झाला आणि काही वेळातच त्याने आपला जीव गमावला. हल्ला करून संशयित दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडले तर पळालेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\n...म्हणून जन्मदात्या मातेनेच घेतला जुळ्या मुलांचा जीव\nभाजप आमदाराच्या अरेरावीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nविद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे शिक्षक सापडले हुक्का पार्लरमध्ये\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soyabean-not-arrived-procurement-centres-satara-district-2274", "date_download": "2018-08-14T13:27:02Z", "digest": "sha1:AO6UNN77X42CXJ5OQDX2UWWLMQ5JQE2S", "length": 20842, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, soyabean not arrived at procurement centres, Satara district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजाचक अटींमुळे सोयाबीन घरात ठेवण्याची वेळ\nजाचक अटींमुळे सोयाबीन घरात ठेवण्याची वेळ\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nसातारा ः केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अर्थिक हानी सुरूच आहे. शासनाने शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर आजतागायत एकही क्विंटल सोयाबीनची आवक झालेली नाही.\nसोयाबीन खरेदीसाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, सोयबीन घरात ठेवावे लागत आहे. यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रे असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nसातारा ः केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अर्थिक हानी सुरूच आहे. शासनाने शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर आजतागायत एकही क्विंटल सोयाबीनची आवक झालेली नाही.\nसोयाबीन खरेदीसाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, सोयबीन घरात ठेवावे लागत आहे. यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रे असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nराज्यासह सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात लाखो हेक्‍टर सोयाबीनची लागवड झाली आहे. दिवाळीसारख्या प्रमुख सणास पैसे उपलब्ध करून देणाऱ्या खरिपातील प्रमुख पिकांपैकी एक पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे शेतकरी बघत आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीनला मिळणारे दर, व्यापाऱ्याकडून होत असलेली लूट आणि त्या विरोधात प्रशासनाकडून न झालेली कारवाई, त्यात निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकऱ्���ांत या पिकांबाबत नाराजी वाढू लागली आहे.\nखरीप हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनची खरेदी होणार नसल्याच्या अफवा येऊ लागल्याने शेतकऱ्यांत हे पीक घेण्याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. याबाबत प्रशासानकडून खुलासा केल्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली होती. सध्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांमध्ये पसरलेली अफवा खरी होताना दिसू लागली आहे.\nसोयाबीनला किमान आधारभूत दर हा ३०५० प्रतिक्विंटल प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. मात्र या दरापेक्षा कमी म्हणजेच २५०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनची व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आली. यावरून शेतकरी संघटनेकडून आंदोलने झाल्यावर किमान आधारभूत किमतीपेक्षा सोयाबीन खरेदी केल्यास खरेदीचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना सोयाबीन ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही.\nशेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून सातारा व कराड येथे १६ ऑक्‍टोबरला दोन खेरदी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवर सोयाबीन आणताना सोयाबीन नोंद असलेला सातबारा, एकरी आठ क्विंटल सोयाबीन, आधार कार्ड, बॅंक पासबुक झेराक्‍स बंधनकारक करण्यात आले आहे. या केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी जरी अटी घालण्यात आल्या असल्या तरी त्या आता जाचक ठरत आहेत.\nसाधारणपणे खरिपातील सातबाऱ्यावरील पीकपाण्याची नोंद जानेवारी महिन्यात होत असते. यामुळे सातबाऱ्यावरील पीक पाण्याची अट शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची ठरली आहे. सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन आणताना त्यामध्ये माती, दगड, काडीकचरा स्वच्छ करून आणण्याची अट घालण्यात आली आहे.\nसोयाबीन माती, दगड, काडीकचरा वेगळा करण्यासाठी खूप परिश्रम करावे लागत आहे. एवढे करून अपेक्षित स्वच्छता होत नसल्याने कपात होत असते. यासाठी तुरीला खरेदी केंद्रावर ज्या प्रकारे चाळे लावले जातात त्याच पद्धतीने सोयाबीनला चाळे लावावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.\nसोयाबीन खरेदी करत असताना एकरी आठ क्विंटलची खरेदीची अट घालण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहे आणि दुसरीकडे खेरदी कराव्या लागणाऱ्या सोयाबीनचे एकरी आठ क्विंटल उत्पादनाचा नियम लावत आहे. यावरून प्रकारावरून शेतकऱ्यांबाबत शासन दुटप्पी धोरण राबवत असल्याचे दिसून येत आहे.\nशेतकऱ्यांच्या प्रयत्नातून काढणी सुरू असलेल्या सोयाबीनला एकरी आठ क्विंटलपासून १५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळत आहे. केंद्रावर जर आठच क्विंटल सोयाबीन खरेदी करणार असले तर राहिलेल्या सोयाबीनचे करायचे काय, असा प्रश्‍न निर्माण केला जात आहे.\nसरकार शेतकऱ्यांबाबत दुटप्पी धोरण राबवत आहे. एकीकडे उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत, दुसरीकडे एकरी आठ क्विंटलची अट घालत आहेत. एकूणच शासन शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत. सोयाबीन खरेदीतील जाचक अटी रद्द कराव्यात, तसेच गावागावांत खरेदी केंद्रे सुरू करून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी.\nकेंद्रीय अध्यक्ष, बळिराजा शेतकरी संघटना\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर��व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/08/ca15082016.html", "date_download": "2018-08-14T13:19:51Z", "digest": "sha1:3T4JL6HBIYCOGLXT6TS25GTJHQFAOZDZ", "length": 20343, "nlines": 126, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०१६\nचालू घडामोडी १५ ऑगस्ट २०१६\n* वेगळा रेल्वे अर्थसंकल्प बंद\n०१. देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रेल्वेचा अर्थसंकल्प आता इतिहासजमा होणार आहे. ९२ वर्षांची ही परंपरा २०१७ पासून खंडित होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वीकारल्यामुळे पुढील आर्थिक वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार नाही.\n०२. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अर्थसंकल्प विलीन करण्याच्या प्रक्रियेवर अर्थमंत्रालयाने पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीला आपला अहवा�� ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.\n०३. केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी मंगळवारी राज्यसभेत रेल्वे अर्थसंकल्प विलीनीकरण करण्यासाठी अर्थमंत्र्यांना विनंती केली होती. देशाच्या विकासासाठी हे अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\n०४. रेल्वेला अनुदानावर ३२ हजार कोटी रुपयाच्या वार्षिक खर्चासह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यामुळे जवळपास ४० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. तसेच यासह अतिरिक्त प्रकल्पांच्या विलंबामुळे ते पूर्ण करण्यासाठी १.०७ लाख कोटी रुपयांची गरज आहे. तसेच ४४२ रेल्वे प्रकल्पांसाठी पुढील काम करण्यासाठी १.८६ लाख कोटी रुपयांची गरज आहे. जर विलीनीकरण झाले तर भारतीय रेल्वेला वार्षिक लाभांश देण्यापासून मुक्ती मिळणार आहे.\n०५. जवळपास शंभर वर्षांची जुनी परंपरा संपविण्याचा निर्णय हा मोदी सरकारच्या सुधारणेतील एक महत्त्वपूर्ण अजेंडा असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. विलीनीकरणानंतर प्रवासी भाडय़ामध्ये वाढ करण्यासह अनेक निर्णय यापुढे केंद्रीय अर्थमंत्र्यांना घ्यावे लागणार आहेत.\n* बोल्टची सुवर्णपदकात हॅट्ट्रिक\n०१. जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याने रिओ ऑलिम्पिकमधील १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले आहे. या सुवर्णपदकासह बोल्टने ऑलिम्पिक सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली आहे.\n०२. बोल्टने ही शर्यत ९.८१ सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीत बोल्टपुढे अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिन याचे तगडे आव्हान होते. जस्टिन गॅटलीनने ९.८९ सेकंदांसह रौप्य आणि आंद्रे दी ग्रेसने ब्राँझपदक मिळविले. गॅटलिनने २००४ मध्ये शंभर मीटर शर्यतीत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते\n०३. तंत्रशुद्ध, उत्तेजकविरहित धावपटू म्हणून बोल्टची साऱ्या जगात महान खेळाडू म्हणून ओळख आहे. त्या तुलनेत गॅटलिन हा अनेक वेळा उत्तेजकाच्या आरोपांमुळे बंदीच्या कारवाईस सामोरे गेलेला खेळाडू अशीच त्याची प्रतिमा झाली आहे. एक वर्षांपूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बोल्टने गॅटलिनवर मात केली होती.\n* मायकेल फेल्प्सची निवृत्ती\n०१. फेल्प्सने शेवटच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या शेवटच्या अर्थात ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. ऑलिम्पिक कारकीर्दीतील फेल्प्सचे हे २३वे सुवर्णपदक तर एकूण २८वे पदक (���३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य) आहे. रिओ २०१६ मध्ये हे मायकल फेल्प्सचे पाचवे सुवर्णपदक आहे.\n०२. नॅथन अ‍ॅड्रियन, रायन मर्फी, कोडी मिलर आणि फेल्प्स या अमेरिकेच्या चौकडीने ३ मिनिटे आणि २७.९५ सेकंदांत शर्यत पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडच्या संघाने ३ मिनिटे आणि २९.२४ सेकंदांत शर्यत पूर्ण करत रौप्य तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३ मिनिटे आणि २९.९३ सेकंदात शर्यत पूर्ण करत कांस्यपदक मिळवले.\n०३. कारकीर्दीतील शेवटच्या शर्यतीच्या वेळी फेल्प्सची साथीदार निकोल जॉन्सन आणि त्यांचा तीन महिन्यांचा मुलगा बूमर उपस्थित होते. घरच्यांच्या बरोबरीने अमेरिकेचा महिला जलतरण संघही या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता.\n* पहिला हॅकिंगविरोधी उपग्रह चीनचा\n०१. चीनने जगातील पहिला पुंज संदेशवहन उपग्रह (क्वांटम कम्युनिकेशन सॅटेलाईट) पाठवण्याचे ठरवले असून त्यामुळे वायर टॅपिंग व कॉल चोरून ऐकणे असे प्रकार करता येणार नाहीत. त्याच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनातील माहिती हॅकिंगपासून सुरक्षित राहणार आहे.\n०२. जर उपग्रहाने चांगले काम केले तर हॅकिंगमुक्त संदेशवहन प्रणाली उपलब्ध होईल, असे शिनहुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा उपग्रह काही दिवसांत सोडला जाणार आहे.\n०३. चीन विज्ञान अकादमी व शांघायची इंटरनेट कंपनी अलिबाबा यांनी मिळून जुलै २०१५ मध्ये क्वांटम कॉम्प्युटिंग प्रयोगशाळा तयार केली आहे.\n०४. ही प्रयोगशाळा क्वांटम संगणकाचे प्रारूप तयार करीत असून त्याची गणन क्षमता ५० ते १०० क्वांटम बीट असेल. तो संगणक २०३० पर्यंत तयार होईल.\n०५. गतिमान गणनातही धोका असतो कारण पारंपरिक संगणकातील सर्व माहिती त्यामुळे चोरता येते, पण पुंज यांत्रिकीमध्ये माहितीचे संरक्षण केले जाते, त्यात फोटॉन कणांमध्ये माहिती साठवलेली असते त्यामुळे ती वेगळी काढता येत नाही किंवा त्याची नक्कलही करता येत नाही. त्यामुळे वायरटॅप किंवा माहितीची चोरी हे दोन्ही प्रकार यात शक्य नसतात.\n०६. उलट यात दोन संदेशवहन उपयोगकर्त्यांमध्ये जर संवाद चालू असेल व तिसरे कुणी माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते लगेच समजते. जी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो ती संबंधितांना मिळतच नाही ती स्वनाश पावते.\n०७. चीन असा जगातील पहिला सुरक्षित संदेशवहन उपग्रह तयार करीत असून तो यावर्षांतच पाठवला जाईल. बीजिंग-शां���ाय नेटवर्क त्याचे काम करीत आहे असे चीन विज्ञान अकादमीचे पॅन जियानवे यांनी सांगितले. ते या क्वांटम संदेशवहन उपग्रह प्रकल्पाचे प्रमुख वैज्ञानिक आहेत. दोन हजार किलोमीटरचे हे नेटवर्क अर्थ, इलेक्ट्रॉनिक्स, सरकारी कामकाज यासाठी वापरले जाणार आहे.\n०८. पॅन यांनी सांगितले की, उपग्रह व भूकेंद्रावरून माहितीची सुरक्षित देवाणघेवाण होईल. पॅन यांच्या मते क्वांटम संदेशवहन पुढील दहा वर्षांत आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असेल, त्यामुळे ऑनलाईन बँकिंग व पेमेंट या सेवा सुरक्षित होतील.\n* ८२ जणांना शौर्य पुरस्कार\n०१. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अतुलनीय देशसेवेसाठी ८२ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत.\n०२. भारताच्या ७० व्या स्वांतत्र्यदिनाच्या औचित्यावर सशस्त्र सेना कर्मचारी आणि निमलष्करी दलांच्या सदस्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.\n०३. या पुरस्कारांमध्ये एक अशोक चक्र, १४ शौर्य चक्र, ६३ सेना पदकं, दोन नौसेना पदकं आणि दोन वायुसेना पदकांचा समावेश आहेत.\n०४. हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.\n* अमेरिकेने ऑलिंपिकमध्ये जिंकली १००० सुवर्ण\n०१. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अमेरिकेने आतापर्यंत तब्बल एक हजार सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.\n०२. रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जलतरणात अमेरिकेने महिलांच्या ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकत ऑलिंपिक स्पर्धांमधील हजारावे सुवर्णपदक मिळविले.\n०३. अमेरिकेसाठी पहिले सुवर्णपदक १८९६ च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिहेरी उडी प्रकारात जेम्स कोन्नोलीने मिळविले होते. त्यानंतर अमेरिकेचा सुवर्णपदके मिळविण्याचा धडाका सुरूच आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2009/03/subscribe.html", "date_download": "2018-08-14T14:20:48Z", "digest": "sha1:SKGRVD52DWOYHWZHOGZS5RNPDMCJI7EM", "length": 3485, "nlines": 60, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Get Netbhet, straight in your inbox ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/need-fight-thoughts-phule-ambekar-129060", "date_download": "2018-08-14T13:22:36Z", "digest": "sha1:YJ3LTBAZBXHSNT2CIZCRRKMDUTSX6D4O", "length": 12546, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The need to fight with the thoughts of Phule, Ambekar 'फुले, आंबेकर यांचे विचार घेऊन लढण्याची गरज' | eSakal", "raw_content": "\n'फुले, आंबेकर यांचे विचार घेऊन लढण्याची गरज'\nरविवार, 8 जुलै 2018\nऔरंगाबाद- युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचाच नव्हे तर दलित्तेतरांचाही विचार केला. जीवनाच्या, प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा विचार बाबासाहेबांनी केला आहे. 21 वे शतक चांगले जावे असे वाटत असेल तर महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन लढावे लागेल असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद लुलेकर यांनी रविवारी (ता. 8) औरंगाबाद येथे बोलताना व्यक्त केले.\nऔरंगाबाद- युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचाच नव्हे तर दलित्तेतरांचाही विचार केला. जीवनाच्या, प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा विचार बाबासाहेबांनी केला आहे. 21 वे शतक चांगले जावे असे वाटत असेल तर महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन लढावे लागेल असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद लुलेकर यांनी रविवारी (ता. 8) औरंगाबाद येथे बोलताना व्यक्त केले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मानवमुक्ती तथा आंबेडकरी विचार चळवळीतील समता संगराच्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.\nविभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये, भन्ते उपगुप्त , प्रकाश त्रिभुवन, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. सुशीला मूल जाधव, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार, माजी न्यायमूर्ती डी. आर. शेळके, डॉ. प्रदीप दुबे, डॉ. प्रकाश शिरसट, नंदकुमार नाईक, जनार्दन मस्के, भीमराव सरवदे, डॉ. स्मिता अवचार, डॉ. मिलिंद रणवीर, सुधाकर झीने यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड होते.\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरण���त राहील. पहिली गोष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/fire-loss-130463", "date_download": "2018-08-14T13:23:14Z", "digest": "sha1:S44R4UV7RRN6ETCOIY4CN5ERCMGPWDMN", "length": 11493, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "fire loss मुलाच्या प्रसंगावधानाने आग वेळीच अाटोक्यात | eSakal", "raw_content": "\nमुलाच्या प्रसंगावधानाने आग वेळीच अाटोक्यात\nशनिवार, 14 जुलै 2018\nकोंढवा - कोंढवा-कात्रज रस्त्यावरील बौद्धविहार अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आगीची घटना घडली; मात्र घरात असलेल्या मुलाच्या प्रसंगावधानाने व अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्‍यात आणल्याने\nकोंढवा - कोंढवा-कात्रज रस्त्यावरील बौद्धविहार अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आगीची घटना घडली; मात्र घरात असलेल्या मुलाच्या प्रसंगावधानाने व अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्‍यात आणल्याने\nबौद्धविहार अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटला गुरुवारी (ता. १२) सकाळी आग लागली. फ्लॅटमधील ऋषिकेश मोरे (वय १५) याने सतर्कता दाखवत अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती कळविली. यात तिथेच राहत असलेले जवान गणपत पडये यांची मदत मोलाची ठरली. कोंढवा बुद्रुक येथील अग्निशामक वाहन व देवदूत क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी दाखल झाली. फ्लॅटमधील दूरचित्रवाणी संच, कपाट, वायरिंग व इतर घरगुती वापराच्या साहित्याने पेट घेतला होता. जवानांनी ताबडतोब पाण्याचा मारा करत दहा मिनिटांत आग पूर्णतः आटोक्‍यात आणली. याबाबत ऋषिकेश म्हणाला, की मी झोपलो असताना अचानक काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने मला जाग आली. मी तातडीने अग्निशामक दलास माहिती कळविली व जवानांनी चोख कामगिरी बजावली. या कामगिरीमध्ये कोंढवा अग्निशामक केंद्राचे तांडेल सुभाष जाधव, गणपत पडये, चालक सुखदेव गोगावले, जवान संग्राम देशमुख, विशाल यादव आणि देवदूत क्विक रिस्पॉन्स टीमचे अंबादास घनवट, प्रदीप कोकरे, अविनाश लांडे सहभागी होते.\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nउमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद\nनवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. उमर खालिद यांच्यावर...\nनाशिक पोलिस आयुक्तालयातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nनाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस दलातील अधिकार-कर्मचाऱ्यांसाठीचे \"राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले....\nआडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली\nकेज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/municipal-corporation-regularization-unauthorized-constructions-city-charge-taxation-authority", "date_download": "2018-08-14T13:22:49Z", "digest": "sha1:Q2K5RUXPYZDJAHNQVEX55WKQQ2223R2P", "length": 13801, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Municipal corporation regularization of unauthorized constructions in the city to charge taxation authority शास्तीकराचा अधिकार महापालिकेला - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nशास्तीकराचा अधिकार महापालिकेला - मुख्यमंत्री\nमंगळवार, 24 जुलै 2018\nपिंपरी - ‘‘शास्तीकरासंदर्भात नुकतेच एक विधेयक मंजूर केलेले आहे. प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला द��ण्यात आलेले आहेत,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nपिंपरी - ‘‘शास्तीकरासंदर्भात नुकतेच एक विधेयक मंजूर केलेले आहे. प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला देण्यात आलेले आहेत,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nते म्हणाले, ‘‘शास्तीकराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर संपवणार आहे. यात काही त्रुटी असून त्याबाबत बैठक घेतली आहे. या भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नियमितीकरणाचे शुल्क किती घ्यायचे, याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही.’’\nदेशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा. नवीन पिढीला सुराज्य देण्यासाठी समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवावा लागणार आहे. आषाढी एकादशीला आपण पांडुरंगाचे स्मरण करतो. आज महाराष्ट्रातील १२ कोटी जनता मला विठ्ठल-रखुमाई समान आहेत. त्यांचे दर्शन घेण्याचा योग आज आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. पांडुरंग आपल्या जीवनात आनंद आणो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nपालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘‘गेल्या ४०-५० वर्षांत न झालेली कामे आम्ही पाच वर्षांत केली आहेत. शहराचा पाणीप्रश्‍न चर्चेतून सुटला आहे. भामा-आसखेडचा प्रश्‍न सोडवीत आहोत. मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या माध्यमातून योजना आणून सामान्यांना न्याय दिला आहे.’’\nक्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी संग्रहालयाची माहिती दिली. त्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे यांनी मनोगत व्यक्त केले. एकनाथ पवार यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले.\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच���यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/karbonn-k101-star-white-yellow-price-p4utZR.html", "date_download": "2018-08-14T14:24:18Z", "digest": "sha1:FYJDWDWHUSUZXSUYDSQRXQXHZG7IZCDF", "length": 19681, "nlines": 505, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव किंमत ## आहे.\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव नवीनतम किंमत Jul 25, 2018वर प्राप्त होते\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोवस्नॅपडील, फ्लिपकार्ट, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 920)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव दर नियमितपणे बदलते. कृपया कार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 747 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 1.8 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 256 MB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, Up to 2 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 800 mAh\nटाळकं तिने 5 hrs (2G)\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 240 hrs (2G)\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\nकार्बोन्न कँ१०१ स्टार व्हाईट & येल्लोव\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-14T14:24:42Z", "digest": "sha1:ULEVC3PG2L3ANRCHCDUD52ABJRZ4JBLN", "length": 5137, "nlines": 78, "source_domain": "palakneeti.org", "title": "पुविधाम या शाळेचा परिचय .... | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nपुविधाम या शाळेचा परिचय ....\n‹ आधारशीला या शाळेचा परिचय .... up\nविषय निवडा..उत्सवचंगळवाद चित्र व दृश्यकलाविषयकपर्यावरणपालकत्वपुस्तक परिचयबालशिक्षणबालसाहित्यमाहिती-तंत्रज्ञान मुलांचे आरोग्यवेबसाईट परिचयव्यक्ती परिचयश्रम संस्था परिचय स्वमग्नता० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठीparentingदिवाळी अंकशिक्षकांसाठीभाषा शिक्षणलैंगिकता शिक्षणमूल्य-शिक्षणशिक्षणशिक्षण - माध्यमसंवादकीयसामाजिक प्रश्न राजकीय प्रश्न खेळघरमुलांचा विकासबालकांचे हक्कप्रश्न पालकांचेमानवी नातीस्त्री-पुरुष समानता स्त्रीवादी भूमिका अनुभवात्मककथा-ललितकला, साहित्य, संगीतकविताखेळप्रतिसादसंवादआमिष आणि शिक्षाशिस्तसर्जनशीलतासामाजिक पालकत्वस्पर्धास्वातंत्र्य आणि जबाबदारी\nशब्दानुसार (शब्दानुसार आपण लेख शोधू शकता.)\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/10/ca08october2016.html", "date_download": "2018-08-14T13:21:12Z", "digest": "sha1:A2KSWUNVPF5HHJUX2SJPZCUUDCGRFNOE", "length": 23329, "nlines": 129, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ०९ ऑक्टोबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ०९ ऑक्टोबर २०१६\nचालू घडामोडी ०९ ऑक्टोबर २०१६\nकोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष संतोस यांना शांततेसाठी नोबेल\n०१. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल संतोस यांना शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराकडे जगभरात अतिशय प्रतिष्ठेने बघितले जाते.\n०२. यंदाच्या पुरस्कारासाठी एकूण ३७६ उमेदवारांची नावे चर्चेत होती. वास्तविक गेल्याच आठवड्यात संतोस यांनी जनमतासाठी ठेवलेला शांततेसाठीचा ���रार स्थानिक नागरिकांनी फेटाळला होता. तरीही संतोस यांनी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे.\n०३. ओस्लोमध्ये पत्रकार परिषदेत संतोस यांच्या नावाची भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी घोषणा करण्यात आली. देशातील विस्थापितांचे पुनर्वसन आणि नागरी हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी संतोस यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची निवड करण्यात आली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.\n०४. २०१० मध्ये संतोस यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून शांततेसाठी लढा देणाऱ्या कोलंबियातील जनतेच्या पाठिवर दिलेली कौतुकाची थाप म्हणूनही या पुरस्काराकडे बघितले पाहिजे, असेही समितीने म्हटले आहे.\n०५. दक्षिण अमेरिकेत ५२ वर्षांपासून डाव्या विचारांच्या बंडखोर गटामुळे सुरू असलेल्या युद्धाला सँटोस यांच्यामुळे विराम मिळाला. मात्र ही निवड काही प्रमाणात वादग्रस्त ठरली आहे.\n०६. कोलंबियन यादवी युद्धात २ लाख २० हजार लोक मरण पावले असून, ६० लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत हा लढा दिला आहे. त्यांचा सन्मानही या पुरस्काराने झाला आहे. सँटोस यांनी कोलंबिया सरकार व एफएआरसी बंडखोर यांच्यात शांतता करार घडवून आणला होता.\n२०१८ पर्यंत भारत पाक सीमा होणार सील\n०१. २०१८ पर्यंत भारत आणि पाकिस्तान सीमारेषा संपूर्णपणे सील करु अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. सीमारेषेवरील राज्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी सेक्यूरिटी ग्रीड सुरु करु असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. याद्वारे राज्याराज्यांमधील सीमा रेषेवरील माहिती जमा केली जाईल आणि याचा फायदा होईल असे सिंह यांनी स्पष्ट केले.\n०२. पाकिस्तानला लागून असलेल्या चार राज्यांचे मुख्यमंत्री आणि सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह भारत- पाकिस्तान सीमेवरील सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी जैसलमेरमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यावर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.\nहैतीमध्ये 'मॅथ्यू' चक्रीवादळाचा कहर\n०१. कॅरेबियन देश हैतीमध्ये मॅथ्यू चक्रीवादळाने मोठा कहर केल�� आहे. या वादळाने किमान ९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मॅथ्यू वादळाने संपूर्ण हैती शहर उद्ध्वस्त केले आहे. वादळामुळे हैतीमधील दक्षिण किनारपट्टीवरील रोश ए बातेऊ शहरात सुमारे ५० लोक दगावले आहेत.\n०२. दरम्यान अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात मॅथ्यू वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्लोरिडासाठी आणीबाणीची घोषणा केली आहे.\n०३. हैतीच्या दक्षिण आणि पश्चिम भागाचा संपर्क तुटला आहे. कॅरेबियन देशात मागील एक दशकातील हे सर्वात विध्वंसक व शक्तिशाली वादळ असल्याचे सांगितले जाते. हैती आणि क्यूबामध्ये आपला परिणाम दाखवून या वादळाने बहामास द्वीपसमुहाकडे आगेकूच केली आहे.\n०४. हैतीच्या दक्षिणेकडील एक शहर पूर्णपणे उदध्वस्त झाले आहे. या शहरात सुमारे २३ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. गुरूवारी दुर्गम भागात सरकारी अधिकारी पोहोचल्यानंतर मृतांचा आकडा शंभरच्या वर गेला आहे.\nप्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर बंद\n०१. प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर केल्यास राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे.\n०२. भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश शनिवारी निवडणूक आयोगाने दिले. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित पक्षाची मान्यता रद्द करण्यात येईल, अशा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.\nगुजरातमधून पाकिस्तानला होणारी भाजी निर्यात बंद\n०१. गुजरातमधील शेतक-यांनी पाकिस्तानला टोमॅटो आणि मिर्चीची होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतक-यांचे दिवसाला तीन कोटी रुपयांचा नुकसान होणार आहे.उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.\n०२. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील शेतमालाचा व्यापार करणा-या संघटनेचे सचिव अहमद टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, गुजरातमधून दररोज सुमारे ५० ट्रक टोमॅटो आणि मिर्चीची पाकिस्तानला निर्यात होते. वाघा सीमारेषेवरुन हा भाजीपाला पाकिस्तानमध्ये पाठवला जातो. पण सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन दिवसांपासून हा भाजीपाला पाठवणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले.\n०३. १९��७ नंतर पहिल्यांदाच गुजरातमधील शेतक-यांनी पाकिस्तानला भाजीपाला पाठवणे बंद केले आहे. दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होईपर्यंत आम्ही भाजीपाला पाठवणार नाही असे पटेल यांनी स्पष्ट केले.\nनवीन संशोधनानुसार मानवाचे सरासरी वय १२५ वर्षे\n०१. मानवाचा जगण्याचा जास्तीत-जास्त कालावधी १२५ वर्षांपर्यंत असू शकते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे १२५ वर्षांपेक्षा अधिक जगणे अशक्य असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.अमेरिकेतील अल्बर्ट आइन्स्टाइन वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासकांनी हे संशोधन मांडले आहे.\n०२. १९व्या शतकापासून सरासरी आयुर्मान उंचावले असून संतुलित आहार, हवामान आणि उपचारांच्या सोयींमुळेच हे शक्य झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मानवाच्या जगण्याचा सर्वाधिक कालावधी १२५ वर्षे असून मानवाने तो टप्पा गाठल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले.\n०३. १९९०मध्ये मानवाने १२५ वर्षांचा टप्पा गाठला. संशोधकांनी ४० देशांतील मानवी मृत्यूदराच्या आकडेवारीचा त्याचप्रमाणे लोकसंख्येचा अभ्यास केला.\n०४. १९०० व्या वर्षांपासून या देशांतील आयुर्मानात चढउतार पहायला मिळतात. त्यानुसार मानवाचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे किंवा त्यापेक्षा थोडे अधिक असे होते. त्यानंतर या सरासरी आयुर्मानात वाढ होत गेल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले.\n०५. याच कालावधीत जीवनमान उंचावल्यामुळे आयुर्मानही उंचावले आणि मानवाचे आयुर्मान १०० पेक्षा अधिक झाले. त्यानंतर पुन्हा वेगाने आयुर्मानात घट झाल्याचेही पाहायला मिळाले.\n०६. त्यानंतर संशोधकांनी १९६८ ते २००६ या कालावधीतील ११० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या अमेरिका, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या देशांतील नागरिकांवर लक्ष केंद्रित केले. या नागरिकांचे आयुर्मान १९७० ते १९९० या कालावधीत वाढल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे फ्रान्समधील एका महिलेचे वयाच्या १२२व्या वर्षी निधन झाल्यामुळे संशोधकांनी मानवाचा जगण्याचा अधिकाधिक कालावधी १२५ असल्याचा निष्कर्ष काढला.\nब्रिटनच्या पंतप्रधान पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर\n०१. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर थेरेसा मे या पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये पुढील महिन्यात ७ ते ९ ���ोव्हेंबर या कालावधीत ‘भारत-ब्रिटन टेक-समिट‘ होणार आहे. याच कालावधीमध्ये थेरेसा मे भारतात येण्याची शक्‍यता आहे.\n०२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिटन दौऱ्यात केलेल्या घोषणांमध्ये या द्विपक्षीय तंत्रज्ञानविषयक चर्चासत्राचाही समावेश होता.\n०३. जूनमध्ये झालेल्या ‘ब्रेक्‍झिट‘विषयीच्या मतदानानंतर ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा दिला. यानंतर थेरेसा मे यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली.\n०४. ‘युरोपीय समुदायाबाहेरील ब्रिटनचा विश्‍वासार्ह मित्र‘ अशा शब्दांत थेरेसा मे यांनी भारताचे वर्णन केले होते. ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी भारतासह कॅनडा, चीन, मेक्‍सिको, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने उत्सुकता दर्शविली आहे. तसेच, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबरही हे करार करण्याची सुरवातही झाली आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fertilizer-and-water-management-grape-solapur-maharashtra-1136", "date_download": "2018-08-14T13:38:11Z", "digest": "sha1:SID7VOHDBPYAU4UDCMH7AKRIPK2WUMVM", "length": 14965, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, fertilizer and water management in grape, solapur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज��� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्षामध्ये खत, पाण्याच्या व्यवस्थापनावर द्या लक्ष\nद्राक्षामध्ये खत, पाण्याच्या व्यवस्थापनावर द्या लक्ष\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nसोलापूर : खत, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, कीटकनाशके व बुरशीनाशकांचा प्रमाणीत वापर केल्यास निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळू शकते, असे मत प्रगतिशील शेतकरी अतुल बाबर यांनी शनिवारी (ता.१६) येथे व्यक्त केले.\nसोलापूर : खत, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, कीटकनाशके व बुरशीनाशकांचा प्रमाणीत वापर केल्यास निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळू शकते, असे मत प्रगतिशील शेतकरी अतुल बाबर यांनी शनिवारी (ता.१६) येथे व्यक्त केले.\n‘अॅग्रोवन'च्या वतीने येथे आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात ‘निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन’ या विषयावरील चर्चासत्रात श्री. बाबर बोलत होते. श्री. बाबर म्हणाले, की द्राक्ष हे संवेदनशील आणि नाजूक फळपीक आहे. त्यादृष्टीने त्याच्या नियोजनामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. त्यातही निर्यातक्षम द्राक्षामध्ये त्याची सर्वाधिक गरज आहे. द्राक्षाची काढणी झाल्यानंतर किमान १५ दिवस तरी जमिनीला विश्रांतीची गरज आहे. ती द्यायलाच हवी. त्यानंतर मग छाटणी, विरळणी यासारखी कामे हाती घ्यावीत.\nपाण्याचा, खताचा वापर योग्य पद्धतीनेच व्हायला पाहिजे. आहे म्हणून पाणी देऊन नये, खताचे डोसही योग्य प्रमाणात, गरजेनुसारच द्यावेत, मी स्वतः कीड नियंत्रणासाठी गोमूत्र वापरतो. त्याचे निष्कर्ष चांगले आले आहेत. साधारणपणे फ्लॉवरिंगपर्यंत ते चांगले काम करते. द्राक्षामध्ये जीएचा उपयोग चांगला होतो. मुख्यतः घडाची लांबी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जीएमुळे घडातील पाकळ्यांचं अंतर वाढते, साधारण जीएचा स्प्रे २२-२३ व्यादिवशी घेतो. तर २८ ते ३० दिवसांला शेंडा स्टॉपिंग करतो.\nऐन मणी सेटिंगच्या काळात थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी त्यावर नियंत्रण मिळवायला हवे. घडांची संख्या कमी करताना काडीला सशक्त, निकोप पाहून एका काडीला एकच घड असावा, हे लक्षात घ्यावे.या वेळी त्यांनी द्राक्षातील विविध छोटी छोटी कामे सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगितली. शेतकऱ्यांनीही त्यांना आपल्या प्रश्‍नांची उत्तरे विचारली.\nसोलापूर द्राक्ष अॅग्रोवन डाळिंब प्रदर्शन\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://strategee.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-14T14:14:09Z", "digest": "sha1:2ETUZPSYUJGBAICV3M3VKVY42TX2NRNO", "length": 25419, "nlines": 51, "source_domain": "strategee.in", "title": "राज ठाकरे शरद पवारांसोबत : मुलाखतीला की, निवडणुकीला? – Strategee Consultants", "raw_content": "\nराज ठाकरे शरद पवारांसोबत : मुलाखतीला की, निवडणुकीला\nशरद पवारांची बहुचर्चित मुलाखत पार पडून आठवडा लोटत आला तरी त्याबाबतची चर्चा थांबताना दिसत नाही. ते स्वाभाविकही आहे. दोन भिन्न पक्षाचे भिन्न प्रवाहातील आणि दोन वेगवेगळ्या पिढीतील नेते बोलत आहेत म्हटल्यावर तर त्याचे अन्वयार्थ निघत राहणारच. एकंदरच या मुलाखतीनं महाराष्ट्राचं समाजमन ढवळून निघालं आहे. ही मुलाखत ऐकून काही लोक प्रचंड खुश झाले, तर काही लोक जास्तीच्या अपेक्षा ठेवल्यानं कमालीचे नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अर्थात अशी दुहेरी भावना पुढे आल्यानं ही मुलाखत यशस्वी झाली असं मानावं लागेल. या मुलाखतीतून राजकारणाचं वळण अधिक गुंतागुंतीच्या फेर्‍यात अडकताना दिसत आहे. अर्थात हे मुलाखत घेणार्‍या व देणार्‍याचं यश आहे हे मान्य करावं लागेल.\nया मुलाखतीनं पवारांच्या राजकीय-सामाजिक आयुष्याचा पट किती उलगडला हे पाहणार्‍या-ऐकणार्‍यांच्या राजकीय सामान्यज्ञानावर व एकूण राजकीय दृष्टीकोनावर अवलंबून आहे. मात्र या मुलाखतीनं काही कळीच्या प्रश्नावर नव्यानं विचार करायला जागा निर्माण केली. ते नवीन नाहीत, पण त्यातली पवारांची भूमिका त्यांच्या शैलीप्रमाणे गुंता वाढवणारी नक्कीच आहे. त्यात आरक्षणावरील मत असो किंवा राज ठाकरेंकडून ठेवलेल्या प्रबोधनाच्या भूमिकांचा मुद्दा असो…\nहे व असे जे काही मुद्दे पवारांनी मांडले ते आत्ताच्या राजकीय-सामाजिक पटलावर नव्यानं विचार करायला लावणारे आहेतच. त्याशिवाय ते राजकारणाच्या नव्या फेरमांडणीची नवी नांदी ठरू शकतात.\nराजकारणातील व्यक्तीची कोणतीही कृती व्यापक अर्थानं त्याच्या राजकारणाचा भाग असते, हे गृहीत आहे. त्यातच या मुलाखतीला सुरुवात होण्यापूर्वी सिनेअभिनेते राहुल सोलापुरकर यांनी ही मुलाखत महाराष्ट्राच्या आगामी जडणघडणीसाठी महत्त्वाची ठरणार आहे हे ठसवून सांगताना ते असेही म्हणाले की, आगामी काळातील अनेक गोष्टींची नांदी ही मुलाखत ठरणार आहे. अशा पार्श्वभूमीवर ही मुलाखत अन तिचा राजकीय अन्वयार्थ लावायला हवा. किमान शक्यतांचा अंदाज बांधायला काय हरकत आहे आपण म्हणतो तसं घडलंच असं वाटत नसलं तरी शक्यता नाकारता येत नाहीत, म्हणून राजकीय परिघावरचं चित्र कसं व का बदलू शकतं हे पाहिलं पाहिजे.\nया मुलाखतीनं पवारांचं राजकारण किती उलगडलं यापेक्षा त्यातून नवं राजकारण अधिक घडलं आहे. खरं तर ही मुलाखत जितकी देणाऱ्याची होती, तितकीच ती घेणाऱ्याचीही होती. या मुलाखतीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं काहीतरी घडेल अशी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये खासकरून राष्ट्रवादी काँग्रेस अन मनसे एकत्र येतील अशी प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात सत्ता मिळवायची असेल तर निदान तसं वातावरण निर्माण करावं लागेल. त्याचा भाग म्हणून या शक्यता समजून घ्यायला हव्यात. अर्थात या चर्चेला आत्ता तरी अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र राजकारणात काहीही घडू शकतं. त्याप्रमाणे राज ठाकरेंचा पक्ष राष्ट्रवादी अन काँग्रेस सोबत येण्याच्या शक्यता का आहेत अन्‍ असं झाल्यास काय घडू शकतं\nसध्या राजकीय पटलावर भाजप अस्वस्थ आहे यात शंका नाही. मात्र त्याच वेळी भाजप काहीतरी आगंतुकपणे नवीन मुद्दा पुढे आणू शकतो ही भीती सर्वांच्या मनात आहेच. त्यातच शिवसेना स्वाभिमानासाठी वेगळी लढेल असं एकंदरीत वातावरण आहे. शिवसेना भाजपसोबत गेली तरी मतविभाजनाचा मनसेचा फायदा होईल अशी परिस्थिती नाही. शिवाय मनसेला स्वतंत्र लढण्यासाठी जी क्रयशक्ती लागेल, ती जवळपास ओथंबलेली आहे. शिवसेनेनं मनसेचे मुंबई महापालिकेतील सात नगरसेवक फोडल्यामुळे त्यांच्यातील कटुता वाढलेली आहे. त्यातच शिवसेनेचा आत्ताच राजकीय परिघावर प्रमुख शत्रू तसा भाजपच आहे. मनसेचा वैचारिक भूमिका अन वोट बॅंकेचं राजकारण पाहता शिवसेना राजकीय शत्रू आहेच.\nदीर्घकालीन राजकारणाचा विचार करता शिवसेनेला भाजपच्या आव्हानातून स्वतःला सावरायला भाजपला सत्तेपासून बाजूला तरी करणं किंवा आपल्याच इशार्‍यावर तरी नाचवायचं आहे. शिवसेनेनं युती सरकारविरोधात एवढं बोलून ठेवलं आहे की, त्यांच्या सोबत जाण्याच्या चर्चा त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणार्‍या आहेत.\nअशा परिस्थितीत काँग्रेस अन राष्ट्रवादी हे पक्ष नव्यानं मोट बांधण्याच्या मोडमध्ये नक्कीच आहेत. त्याचा पहिला अध्याय राजू शेट्टींच्या संघटनेशी प्रेम जुळवून आकाराला आला आहे. ज्या राजू शेट्टींनी आजवर ‘जाणत्या राजा’च्या धोरणाचे वाभाडे काढले, तेच राजू शेट्टी आत्ता पवारच शेतीच्या आस्थेचे खरे जाणकार आहेत असं म्हणू लागले आहेत\nत्यामुळे जर राजू शेट्टींशी आघाडी होत असेल तर राज ठाकरेंच्या संदर्भात अपवाद कशाला राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका पक्ष काढल्यापासून सतत बदलत आलेल्या आहेत. त्यामुळे त्या आत्ता बदलणार नाहीत असा दावा तरी कशाच्या भरवशावर करायचा राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका पक्ष काढल्यापासून सतत बदलत आलेल्या आहेत. त्यामुळे त्या आत्ता बदलणार नाहीत असा दावा तरी कशाच्या भरवशावर करायचा राज ठाकरेंना दीर्घकालीन राजकारण करायचं आहे. अलिकडच्या काळात दीर्घकालीन राजकारणाची पूर्वअट सत्तेतील अस्तित्वाच्या चौकटीत घडवली जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंना पक्ष काढून दहा वर्षं ओलांडताना सत्तेच्या दिशेनं जावं लागेल.\nसध्याचा काळ सर्वार्थानं वाढत्या महत्त्वाकांक्षांचा आहे. अशा काळात सत्तेत भागीदारी किंवा किमानपक्षी दबदबा नसेल तर अराजकीय आर्थिक हितसंबध जोपासता येत नाहीत. ते जोपासता आले नाही तर राजकारण करायचं कशावर इथं मुद्दा केवळ पैशांचा नाही. राजकारण करताना मुख्य पाठबळ लागतं ते संघटनेचं. संघटना टिकवायला त्यात वावरणार्‍या कार्यकर्त्याला कोणत्याही स्वरूपाची नड आल्यावर नेत्याचा आधार हवा असतो. तो आधार अनेकदा पैशांच्या पलिकडचा असतो. तो आधार सत्तेत बसलेल्यांकडून मिळवून द्यावा लागतो. या व अशा आधार देण्याच्या जाणीवेचा अन नेणीवेचा जो खेळ असतो, तो खेळायला सत्तेशी कोणतं तरी नातं असावं लागतं. हे नातं मनसेला घट्ट करण्याची वेळ आलेली आहे.\nभाजप मनसेला जवळ करत नाही. शिवसेना ठरवून फटकून आहे, मग पर्याय उरलाय काँग्रेस – राष्ट्रवादी. हे पक्ष पर्यायी सत्तेचा मार्ग आहेत. त्यांनाही मनसेसारख्या शहरी भागी���ाराची गरज आहे. मनसेकडे नाही म्हटलं तरी आठ ते दहा टक्के मतं आहेत. या दोन्ही पक्षांची जिथं जिथं बरी ताकद आहे, तिथं मनसेची साथ मिळाली तर त्यांना सत्तेची मोट बांधायला सोपं जाईल, असं वाटत असावं\nमनसेनं काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाण्याजोगं सध्याचं राजकीय वातावरण आहे. त्याचबरोबर वैचारिक भूमिकांच्या बाजूनं असं एकत्र येण्याच्या शक्यता पडताळल्या पाहिजेत. मनसेनं स्थापनेपासून व्यापक राजकारणाची भूमी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी ते आपल्या पक्षाच्या झेंड्यापासून व्यापकतेचं भान ठेवून होते. हिंदुत्वाच्या मुद्यापेक्षा व्यापक सामाजिक अभिसरण घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो फसला. कारण राज ठाकरेंची जडणघडण शहरी पट्यातील असल्यानं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची मेख कळायला वेळ लागला. शिवाय त्यांच्या मनात कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंची शैली कॉपी करून आपण पुढे जाऊ असं त्यांना वाटत होतं. खरं तर त्यांच्या स्वतंत्र पक्ष काढण्याच्या निर्णयाच्या काळात मोठी स्पेस होती, ती ते भरून काढतील अशी अनेकांना भुरळ पडली होती. पण हे सगळं कागदावर चित्र काढावं तसं होतं.\nमहाराष्ट्राचं राजकारण कळण्यात अन् मन कळण्यात राज ठाकरेंचा बराच वेळ गेला. या काळात राजकारण नावाच्या गुंतागुंतीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. त्यामुळे राज ठाकरेंसमोर आत्ता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरीही एक मात्र आहे राज ठाकरेंना अजून लोक ऐकत आहेत; त्यांची संघटना अजूनही टिकून आहे, पण सत्तेत कुठेही नाही. उरलीसुरली नाशिक पालिका गेलीय. एक आमदार आहे तो पुणे जिल्ह्यातील अन अपघातानं पक्षात आलेला\nअशा परिस्थितीत मनसेला युती किंवा आघाडीच्या राजकारणाचा विचार करावा लागणार आहे. राज ठाकरेंनी कडव्या हिंदुत्वाचा मार्ग केव्हाच सोडलेला आहे. प्रबोधनकार ठाकरेंचा वसा अन वारसा काय आहे, याची त्यांना उत्तम जाणीव आहे. त्यात काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय यांना मुंबई-ठाण्यासारख्या शहरात विस्तारताना अनेक आव्हानं आहेत. त्यांच्याकडे शहरी मानसिकतेला हाताळू शकेल असा नेता नाही. त्यातच सर्वांचा राजकीय विरोधक असलेला भाजप मुंबई पट्ट्यात वाढत आहे. ती वाढ सामाजिक-आर्थिक हितसंबंधांची आहे. त्यात सत्तेच्या वर्तुळाचे व्यापक हितसंबंध घडताना दिसत आहेत. कारण या पट्ट्यात ग��जराती समाजाचं आर्थिक प्राबल्य वाढत असल्यानं भाजपला मोदीप्रणीत विस्ताराच्या काळात रेडिमेड आधार मिळत आहे.\nभाजपच्या या वाढीचा सामना सर्वस्तरावर केला तरच यातून मार्ग काढता येऊ शकतो. राज ठाकरेंना या भागात किमान ऐकायला लोक येतात. काँग्रेस–राष्ट्रवादीची पारंपरिक मतांची काहीएक गोळाबेरीज सोबतीला असेल तर त्याचा फायदा सर्वांना होईल. ठाण्यात राष्ट्रवादीची काहीशी ताकद आहे, तर मुंबईत पारंपरिक मतं काँग्रेसकडे आहेत. या सर्व गोष्टींची सांगड घालून मनसेसोबतचं गणित अधिक नीटपणे जुळू शकतं. राज ठाकरेंचा आघाडीला इतर शहरांतही फायदा होऊ शकतो.\nमहाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात शहरीकरण झपाट्यानं वाढलेलं आहे. नाशिकसारख्या शहरात भुजबळ आत असताना तिथं वाढलेला भाजप थांबवायला मनसेचं इंजिन हातावरील घडाळाला साथ देऊ शकलं तर त्याचा मोठा फायदा होईल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदींच्या कर्तृत्वाचं सोडा त्यांच्या वक्तृत्वाला भिडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी समोर अनेक अडचणी आहेत. त्या राज ठाकरेंच्या रूपानं चुटकीसरशी सुटू शकतात. या सर्व गोष्टी घडत गेल्या तर मनसेला पक्ष म्हणून आकार येईल. मनसेकडे आता संघटना म्हणून पाहिलं जातं, ते पुन्हा राजकीय पक्ष म्हणून पाहिलं जाईल. शिवाय सत्तेत किंवा सत्तेशी नाळ असली की, त्याअनुषंगानं येणारे हितसंबध जपता येतात.\nआधीच नोटबंदीपासून अनेक व्यवसाय अडचणीत आहेत. ते सावरण्यासाठी सगळ्यांनाच संघर्ष करावा लागत आहे. राज ठाकरे व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांना राजकारणासाठी अन त्याअनुषंगानं उद्योग व्यवसायासाठी सत्ताबदलाचा तरी फेरविचार करावा लागेल असं चित्र दिसतं आहे. सत्ता व्यवसायासाठी किती पूरक असते हे कळलेला ‘महात्मा’ म्हणजे रामदेवबाबा त्यांनी नुकतंच असं म्हटलं आहे की, गांधी घराण्याविषयी मनात कटुता नाही. उद्या काँग्रेसनं जरी योग शिबिर आयोजित केलं तर तिकडे जाईन. ही भावना रामदेवबाबांना आत्ताच का सुचली त्यांनी नुकतंच असं म्हटलं आहे की, गांधी घराण्याविषयी मनात कटुता नाही. उद्या काँग्रेसनं जरी योग शिबिर आयोजित केलं तर तिकडे जाईन. ही भावना रामदेवबाबांना आत्ताच का सुचली बदलाचं वारं वाहत असो वा नसो राजकीय शक्यता गृहीत धरून उद्योग व्यवसाय तर करावे लागतातच. पण राजकारण अन उद्योग व्यवसाय करणारांना दोन्हींचं भान ठेवावं लागतं. राज ठाकरे, रामदेवबाबा, शरद पवार या सगळ्यांकडून राहुल गांधी अन् काँग्रेसबद्दल सकारात्मक बोललं जात आहे. ही कशाची नांदी आहे\n← कर्नाटकात काँग्रेस नव्हे, सिद्धरामय्या हीच भाजपपुढील मोठी अडचण\nभारत गणेशपुरेंनी फुले\\आगरकर\\आंबेडकर यांची विज्ञाननिष्ठ परंपरा हास्यास्पद ठरवली आहे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nआपली भाषा निवडा/Choose Language\nऑफिस नं. ९, पहिला मजला,\nसनराईज अपार्टमेंट, चतुःश्रुंगी मंदिराजवळ,\nसेनापती बापट रोड, पुणे – ४१११०६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/09/ca22sept2016.html", "date_download": "2018-08-14T13:19:29Z", "digest": "sha1:5BXJ4T2ZHU3TCJDA42OMQLGHDQPEEXMB", "length": 20819, "nlines": 122, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २२ सप्टेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २२ सप्टेंबर २०१६\nचालू घडामोडी २२ सप्टेंबर २०१६\nपंतप्रधान निवासस्थानाचे नाव 'लोककल्याण मार्ग'\n०१. भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या '७ रेसकोर्स रोड'चे बुधवारी नवी दिल्ली महानगरपालिकेकडून नामांतरण करण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी '७ रेसकोर्स'चे लोककल्याण मार्ग असे नामांतर करण्यात आल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांना दिली.\n०२. '७ रेसकोर्स' या नावात बदल करून '७ एकात्म मार्ग' किंवा ' ७ लोककल्याण मार्ग' असे नामांतर करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, बैठकीअंती सर्वानुमते 'लोककल्याण मार्ग' या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\n०३. '७ रेसकोर्स रोड'वर पंतप्रधानांच्या निवासस्थानासह अनेक प्रसिद्ध राजकीय व्यक्तींची निवासस्थाने आहेत. भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी नामबदलाचा प्रस्ताव नवी दिल्ली महानगरपालिकेकडे सादर केला होता.\nस्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प इतिहासजमा\n०१. रेल्वे अर्थसंकल्प यापुढे स्वतंत्रपणे न मांडण्याच्या निर्णयावर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. देशाचे अर्थमंत्री सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडत असताना त्यावेळीच ते रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींची, नव्या रेल्वेगाड्यांची आणि भाडेवाढीची माहिती यापुढे देणार आहेत.\n०२. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याची प्रथा का बंद करण्यात आली, याची माहिती दिली. सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये रेल्वेबद्दलची माहिती दिली जाऊ शकते. त्यामुळेच आम्ही रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याची पद्धत बंद करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.\n०३. यामुळे रेल्वेच्या विद्यमान रचनेत आणि कार्यपद्धतीत काहीही बदल होणार नाही. त्याचप्रमाणे अर्थसंकल्प मंजुरीची प्रक्रिया अलिकडे आणण्यालाही मंत्रिमंडळाने होकार दर्शविला आहे. त्यामुळे यंदा अर्थसंकल्पी अधिवेशन लवकर होईल. परंतु त्याबाबतचे वेळापत्रक चर्चेनंतर ठरविले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.\n०४. दहा सदस्यांच्या अॅकवर्थ समितीच्या शिफारशीनंतर रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पातून वेगळा करण्यात आला आणि १९२४ पासून तो स्वतंत्रपणे मांडण्यात येऊ लागला. त्यावर्षीपासून तो स्वतंत्रपणेच मांडण्यात येतो आहे. २४ मार्च १९९४ पासून रेल्वे अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण सुरू झाले.\n०५. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अंतरिम सरकारमध्ये असफ अली हे रेल्वेमंत्री होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथाई यांनी पहिल्यांदा रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. तर ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या महिला रेल्वेमंत्री होत्या. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचे वडील जगजीवन राम यांनी सर्वाधिक सातवेळा रेल्वे अर्थसंकल्प मांडला.\n०६. एक एप्रिलपासून सुरू होणारे आर्थिक वर्ष बदलून जानेवारीपासून किंवा भारतीय पद्धतीला अनुकूल कालावधीपासून सुरू केले जावे अशी मागणी असून, त्यासाठी सरकारने समितीही नेमली आहे. ही समिती डिसेंबरमध्ये आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.\n०७. भारतात पहिली रेल्वे १८५३ मध्ये मुंबई-ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. दर वर्षी लोकसभेत घटनेच्या कलम ११२ व २०४ अंतर्गत रेल्वे अर्थसंकल्प मांडला जातो. रेल्वेमुळे एक कोटी ३६ लाख नागरिकांना रोजगार मिळतो.\nकोहिनुर हिरा परत मिळविता येणार नाही - केंद्र शासन\n०१. कोहिनूर हिरा भारताची संपत्ती असला तरी तो ब्रिटनकडून परत मिळवता येणार नाही, अशा शब्दांत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टापुढे हतबलता व्यक्त केली. आं���रराष्ट्रीय कायदे आणि नियमांमुळे भारताचे हात बांधले गेले आहेत. त्यामुळे ब्रिटनमधून कोहिनूर परत आणण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने मंगळवारी यांसंबंधीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.\n०२. कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीला भेट देण्यात आला होता, याचे कोणतेही अधिकृत आणि ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, कोहिनूरशी भारतीय जनतेच्या असलेला भावनिक बंधाची आम्हाला जाण आहे, असे या प्रतित्रापत्रात म्हटले आहे.\n०३. भारत आणि ब्रिटनमध्ये असलेल्या पुरातन आणि कलात्मक वस्तूंसंबंधीच्या कायद्याच्या तरतूदीही १९७२ याप्रकरणात अंमलात आणता येऊ शकत नाही. हा कायदा अंमलात आणण्यापूर्वीच संबंधित वस्तू दुसऱ्या देशात गेली असल्यास या कायद्याच्या अटी लागू करता येत नाहीत.\n०४. युनेस्कोकडूनही याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देण्यात आला आहे. हिरा ब्रिटनला दिल्यानंतर बराच काळानंतर दोन्ही देशांतील करार अस्तित्वात आल्याने याबाबतीत हस्तक्षेप करणे शक्य नसल्याचे युनेस्कोने म्हटले आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गांपेक्षा शिष्टाईच्या मार्गाने प्रयत्न करण्यावर भारताकडून भर देण्यात येणार आहे.\n०५. इंग्लंडकडून काही दिवसांपूर्वीच कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे कोहिनूर भारतात परत आणण्याच्या आशा धुसर झाल्या होत्या.\n०६. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनी घेऊन गेली हे म्हणणे खरे नसून, शीख राजे महाराज रणजितसिंग यांनी तो ब्रिटनला भेट दिला होता, असे सांगत केंद्र सरकारने यापूर्वीही असमर्थता व्यक्त केली होती.\n०७. इंग्रज व शीख यांच्यात झालेल्या युद्धात ब्रिटनने तत्कालीन अविभाजित पंजाबमधील शीख साम्राज्यावर ताबा मिळवला होता. त्यानंतर १८५० साली १०८ कॅरटचा हा हिरा तत्कालीन ब्रिटिश सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया यांना भेट म्हणून देण्यात आला होता.\nनिवड समिती अध्यक्षपदी एमएसके प्रसाद\n०१. भारतीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांची वर्णी लागली आहे. माजी क्रिकेटपटू देवांग गांधी, जतिन परांजपे, सरणदीप सिंग आणि गगन खोडा यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, आशिष कपूर यांना ज्युनिअर निवड समितीत स्थान देण्यात आले आहे.\n०२. बीसीसीआयच्या सचिव पदी अजय शिर्के यांचीही बिनविरोध निवड झाली. 'बीसीसीआय'च्या बैठकीत घेण्यात आलेल्या सर्व निर्णयांची प्रत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीकडेही पाठविण्यात येणार आहे.\n०१. मंगळ ग्रहावर भूकंपादरम्यान पर्वतांच्या घर्षणातून तयार झालेल्या इतर टेकड्यांमध्ये हायड्रोजन वायू विपुल प्रमाणात असण्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. भूकंप निरीक्षणातून मंगळावर श्‍वासोच्छ्वासाठी आवश्‍यक हायड्रोजन मिळू शकतो, असा दावाही संशोधकांनी केला आहे.\n०२. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील संशोधकांनी स्कॉटलंड येथील समुद्रकिनारी भागात बाह्य घर्षणातून सक्रिय झालेल्या पर्वती भागांच्या चिरांच्या भागांचा अभ्यास केला. उपलब्ध हायड्रोजनमुळे सूक्ष्मजीवांच्या विकासासाठी मदत मिळणार आहे.\n०३. या संशोधनातील एक वैज्ञानिक, स्कॉटलंड येथील एबरडीन विद्यापीठातील संशोधक जॉन पर्नेल यांनी सांगितले, की नासा २०१८ मध्ये अंतर्गत मोहिमेच्या योजनेनुसार मंगळावरील भूकंप प्रक्रियांचा अभ्यास करून त्याची आकडेवारी काढणार आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/independence-day-of-bollywood-stars-267315.html", "date_download": "2018-08-14T14:36:39Z", "digest": "sha1:FOC4GVSOR4R64SBWRGS4BBBHDD7ZBZ6T", "length": 13638, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "���्वातंत्र्यदिनाच्या 'ग्लॅमरस' शुभेच्छा", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबॉलिवूडच्या ताऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे ट्विट करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\n15 ऑगस्ट: आज भारताला स्वतंत्र होऊन 70 वर्ष पूर्ण झाली. हा दिवस आज देशभरात उत्साहाने साजरा केला जातोय. मग यात बॉलिवूडचे तारे मागे कसे राहणार बॉलिवूडच्या ताऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे ट्विट करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nटॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमामुळे सध्या चर्चेत आलेल्या अक्षय कुमारने सैनिकांचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना खूप काही झालंय पण अजून खूप काही करणं बाकीही आहे असंही तो म्हणाला आहे.\nतर नवाझुद्दिन सिद्दिकीने या दिवसाला 'महापर्व' म्हणत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nसमस्त देशवासियों को \"स्वतंत्रता दिवस\" के महापर्व की हार्दिक शुभकामनाएं\nअमिताभ बच्चनने 10 सेकंदांचा एक छोटासा व्हिडिओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.\nतर विदेशात रमलेल्या प्रियांकानेही तिचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत तिने तिरंग्याच्या रंगाची ओढणी घातली आहे.\nतर थ्री इडियट्समधल्या व्हायरसने अर्थात बोमन इराणीने आपल्या आईची स्वातंत्र्यदिनाची आठवण सांगत शुभेच्छा दिल्या आहेत.\nफरहान अख्तरने डेहराडूनच्या चेटवूड इमारतीसमोर फोटो काढून शुभेच्छा दिल्या आहेत.या इमारतीवर तिरंगाही फडकतो आहे.\nतर एक कविता आणि स्वत:चा फोटो शेअर करून रितेश देशमुखने शुभेच्छा दिल्या आहेत.\nदेस मेरे देस मेरे - मेरी जान है तू ,\nदेस मेरे देस मेरे - मेरी शान है तू \nतर किंग खाम शाहरूख खाननेही साध्या पण थेट शुभेच्छा दिल्या आहेत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nExclusive- २ महिन्यात आर्चीनं कसं केलं १२ किलो वजन कमी\n'ती माझी खरी हीरो', सोनालीला भेटून भावूक झाले अनुपम खेर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-10-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-116062700016_1.html", "date_download": "2018-08-14T14:02:35Z", "digest": "sha1:NN3NKXDTJLHM6BTRO6WLTOKPTI5Y4QEL", "length": 13386, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भविष्य सूचित करतात हे पक्षी, जाणून घ्या 10 मान्यता | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभविष्य सूचित करतात हे पक्षी, जाणून घ्या 10 मान्यता\nदुनियाभरात हजारो-लाखो प्रकाराच्या धारणा प्रचलित आहे. तसे यामागील सत्य कोणालाच माहीत नाही. खरं म्हणजे हा प्रकार वैज्ञानिक संशोधकाचा विषय असू शकतो किंवा केवळ अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकतं.\nअता श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा परंतु प्राचीन काळातील लोकांच्या अनुभवाने हा मान्यता गडलेल्या गेल्या आहे. येथे प्रस्तुत आहे अश्याच 10 धारणा ज्या पक्ष्यांच्या हालचालींशी जुळलेल्या आहेत.\nयेऊ शकतं भूकंप : टिटहरी, एक लांब चोचीचा किनाऱ्यालगत आढळणारा मोठा पक्षी, ज्या दिवशी झाडावर बसलेला दिसतो त्या दिवशी भूकंप येण्याची शक्यता असते. कारणी हे पक्षी कधी झाडावर राहत नाही ते जमिनीवरच अंडी देतात आणि जमिनीवरच राहतात.\nस्वप्नात मंदिर दिसल्यास हे फल मिळेल....\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nयश मिळवण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी करा हे 3 काम\nका पडतात पाया, जाणून घ्या या संस्काराबद्दल\nकोणत्या तिथीला काय खाणे टाळावे\nयावर अधिक वाचा :\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nएखाद्या जीव��गाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\nचांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\nशत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\nवेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\nआजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\nभावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\nवडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\nभावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\nसामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\nप्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2009/07/download-marathi-songs-download-free.html", "date_download": "2018-08-14T14:19:03Z", "digest": "sha1:TFNTNVMR5MVC7UFUFVN4S7VHAUG7H442", "length": 12829, "nlines": 82, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / भाषा / मराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nइंटरनेटवर मराठी गाणी कुठुन डाउनलोड करायची किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी सर्वोत्तम वेब साइट कोणती हा प्रश्न मला बर्‍याच वाचकांनी विचारला आहे. दुर्दैवाने अशी एकही साइट मला इंटरनेटवर सापडली नाही, जी सर्वच (जुनी आणि नविन) मराठी गाणी एका ठीकाणी उपलब्ध करुन देइल. म्हणुनच मी वाचकांसाठी पाच अशा वेबसाइट्सची यादी बनवीली आहे ज्यावर गाणी डाउनलोड करता येतील किंवा हवे असलेले गाणे इंटरनेटवर नक्की कुठे आहे ते शोधता येइल.\nखाली उल्लेखीलेल्या पाचही साइट्स व्हायरस आणि मालवेअर (संगणकामध्ये लपुन बसणारे काही खोडसाळ प्रोग्राम्स) यांपासुन अतीशय सुरक्षीत आहेत त्यामुळे येथुन डाउनलोड केलेल्या गाण्यांमुळे संगणकास कोणताही धोका नाही. वाचकांना ही यादी उपयुक्त ठरेल आणि आवडेल अशी अपेक्षा \n१. कुलटोड्.कॉम - Cooltoad.com - (याच साइटला कुलगुज्.कॉम Coolgoose.com असे नाव देखील आहे.)\nनावावरुन विचित्र वाटत असली तरी कुलटोड ही एक कामाची साइट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्लीश आणि इतर बर्‍याच भारतीय भाषांमधील गीतांचा हा एक खजीना आहे. कुलटोड वरुन गाणी डाउनलोड करण्यासाठी आधी त्यांचे सभासद व्हावे लागते. एकदा मोफत रजिस्ट्रेशन केले की मग तुम्ही पाहीजे तितकी गाणी डाउनलोड करु शकता.\nकुलटोड वरुन मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकुलटोडवर कलाकाराचे नाव, गाण्याचे नाव, गाण्याची प्रसिद्धी (Popularity) तसेच कुलटोडवर गाणे कीती जुने आहे या निकषांद्वारे (Filters) गाणे शोधता येते. त्यासाठी येथे क्लिक करा.\n२. इस्निप्स्.कॉम - Esnips.com - (नेटभेटच्या नियमीत वाचकांसाठी एव्हाना एस्निप्स ओळखीची झाली असेलच \nइस्निप्स्.कॉम वर देखील गाण्यांचा खजीना आहे. हिंदी गाण्यांचे प्रमाण जास्त असले तरी मराठीतील देखील पुष्कळ गाणी आहेत येथे.फक्त सर्च करा आणि बघा गाण्यांचा ख���ीना कसा समोर येतो ते.\nएका वर्षापुर्वी इस्निप्सवरुन कोणतेही गाणे डाउनलोड करण्याची सोय होती मात्र नंतर MP3 फाइल्स डाउनलोड करण्यावर काही निर्बंध लादण्यात आले. ज्या व्यक्तीने गाणे अपलोड केले आहे त्या व्यक्तीने गाणे डाउनलोड करण्यासाठी परवानगी देणे गरजेचे असते. अर्थात अशी परवानगी बर्‍याच गाण्यांना आधीपासुनच दीलेली आहे. मात्र एखाद्या गाण्यास परवानगी दीलेली नसल्यास अपलोड करणार्‍या व्यक्तीस त्यासाठी मेसेज पाठवता येतो.\nगुगलकाकांनी येथेही नंबर पटकावलाय. मागील एका लेखामध्ये मी गुगलच्या सहाय्याने गाणी कशी शोधावीत ते सांगीतले होते, तेच पुन्हा सांगतो.\nगाणी डाउनलोड करण्यासाठी आधी आपल्या आवडत्या गूगलकाकांच्या वेबसाइटवर जा. (http://www.google.com/ या साइटला मि प्रेमाने गूगलकाका म्हणतो.) गूगलच्या शोधस्तंभावर (google search bar) खाली दिलेली ओळ टाइप करा.\nया ओळीमधे \"गायकाचे/वाद्यवृंदाचे नाव\" काढून त्या जागी तुम्हाला हव्या असलेल्या गायकाचे नाव टाइप करुन एंटर (Enter) करा आणि पहा गूगलकाका कसे आपल्या पेटारयातून गाणी शोधून काढतात ते.\nआलेल्या सर्च रीझल्ट्समध्ये फक्त डाउनलोड लिंक असलेल्या वेबसाइट्सच दीसतील.\nया साइटच्या नावावर जाउ नका, खुप कामाची साइट आहे ही. लुल्लार्.कॉम वर बरेच काही करता येते पण सध्या फक्त गाणी कशी शोधावीत तेवढेच सांगतो. या लिंकवर क्लिक करुन लुल्लार्.कॉम मध्ये गाणी शोधता येतील. तुम्ही शोधत असलेल्यापैकी ९०% गाणी इथे मिळतीलच \nगुगलशी स्पर्धा करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने बिंग हे नवे सर्च इंजीन बनवले आहे. नविनच असले तरी या सर्च इंजीनने चांगलाच जम बसवला आहे. इतकेच नव्हे तर अवघ्या २ महीन्याच्या कालावधीतच याहु सर्चला बिंगने मागे टाकले आहे.\nबिंग.कॉम वर एखादे गाणे शोधायचे असल्यास गाण्याचे नाव किंवा चित्रपटाचे/अल्बमचे नाव किंवा गायकाचे नाव लिहुन पुढे contains:mp3 असे लिहा आणि सर्च करा.\nमला इंटरनेटवर सापडलेले हे पाच सर्वोत्तम आणि सुरक्षीत पर्याय आहेत. असेच अनेक पर्याय इंटरनेटवर उपल्ब्ध असतील. जर तुम्हासही गाणी डाउनलोड करण्यासाठी एखादी भन्नाट माहीत असेल तर वाचकांसाठी कंमेंट्स मध्ये नक्की लिहा.\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय Reviewed by Salil Chaudhary on 11:13 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग ट��प्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/villagers-gathered-together-start-road-127471", "date_download": "2018-08-14T13:20:56Z", "digest": "sha1:KJXENMM2ZLPXHPURKXLMMODSVWNWI7F2", "length": 10078, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "The villagers gathered together to start the road दरड कोसळलेला खांडेपार रस्ता सुरू करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र | eSakal", "raw_content": "\nदरड कोसळलेला खांडेपार रस्ता सुरू करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र\nरविवार, 1 जुलै 2018\nफोंडा येथील केरये - खांडेपार परिसरात आठवड्यापूर्वी दरड कोसळल्याने तेथील महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहन चालकांना तसेच शालेय मुलांना त्रास होत आहे.\nगोवा- फोंडा येथील केरये - खांडेपार परिसरात आठवड्यापूर्वी दरड कोसळल्याने तेथील महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहन चालकांना तसेच शालेय मुलांना त्रास होत आहे.\nही वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आल्याने सुमारे 15 किलोमीटर अंतर जादा वाहतूक करावी लागते. त्यामुळे आज सकाळी खांडेपार ग्रामस्थांनी घटनास्थळी जमा होऊन रस्त्याचे काम त्वरित पुर्ण करुन दुचाकी, हलकी वाहने व मिनी बसगाड्याना सकाळी 7 ते 09 ः 30 दुपारी 12 ः 30 ते 2 ः 30 व संध्याकाळी 5 ते 7 ः 30 या वेळेत पोलिसांच्या मदतीने वाहतूक या खांडेपार रस्त्यावरून सुरू ठेवण्याची मागणी केली.\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nउमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद\nनवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. उमर खालिद यांच्यावर...\nआडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली\nकेज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची...\nप्राथमिक शिक्षण संचालनालयाला 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध\nसोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/you-did-not-praise-prime-minister-thomas-109868", "date_download": "2018-08-14T13:21:21Z", "digest": "sha1:G3RRZ2RLDPCX7CC72RCNDCMRLC6BL4XL", "length": 11356, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "You did not praise the Prime Minister: Thomas आपण पंतप्रधानांची स्तुती केली नाही : थॉमस | eSakal", "raw_content": "\nआपण पंतप्रधानांची स्तुती केली नाही : थॉमस\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nकोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले प्रशासक असल्याची स्तुती आपण केली नसल्याचा खुलासा आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार के. व्ही. थॉमस यांनी केला. यासंदर्भात दिलेल्या खुलाशाच्या पत्रात थॉमस यांनी म्हटले आहे की, मोदी हे चांगले प्रशासक नसल्याचे म्हटले आहे. येथील एका कार्यक्रमात थॉमस यांनी पंतप्रधान चांगले प्रशासक असून, ते आपल्या निर्णयांची माहिती सहकाऱ्यांना देतात, असे म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.\nकोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले प्रशासक असल्याची स्तुती आपण केली नसल्याचा खुलासा आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार के. व्ही. थॉमस यांनी केला. यासंदर्भात दिलेल्या खुलाशाच्या पत्रात थॉमस यांनी म्हटले आहे की, मोदी हे चांगले प्रशासक नसल्याचे म्हटले आहे. येथील एका कार्यक्रमात थॉ���स यांनी पंतप्रधान चांगले प्रशासक असून, ते आपल्या निर्णयांची माहिती सहकाऱ्यांना देतात, असे म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.\nमी काय म्हटले होते पंतप्रधान मोदी यांचे नोटाबंदी, जीएसटी यांसारखे अनेक निर्णय हे चुकीचे आहेत; मात्र ते सक्षमरीतीने व्यवस्थापन करीत आहेत, असे थॉमस यांनी म्हटल्याचे स्पष्ट केले. थॉमस हे संसदीय लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष आहेत. आपले व्यवस्थापन कौशल्य वापरून पंतप्रधान मोदी हे प्रसारमाध्यमांना मॅनेज करतात, ही वाईट परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.\nअस्वस्थ भारतीय प्रवाशाला मदत करण्यास पाकचा नकार\nनवी दिल्ली : तुर्की विमान प्रवासादरम्यान एका भारतीय प्रवाशाला विमानात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर वैमानिकाने पाकिस्तानच्या लाहोर...\nउमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद\nनवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. उमर खालिद यांच्यावर...\nमाझा विवाह पक्षाशी : राहुल गांधी\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विवाहावरून विविध चर्चा सुरु असताना आता स्वत: राहुल गांधी यांनी माझा विवाह पक्षाशी असल्याचे स्पष्ट...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nडोनाल्ड ट्रम्प लावणार होते मोदींचा 'दुसरा' विवाह\nनवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा विवाह लावण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/market-marginal-space-126213", "date_download": "2018-08-14T13:21:08Z", "digest": "sha1:L5LUJJHSKBC4XLEXSVOHBLIBCKJ443DN", "length": 14201, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Market of marginal space मार्जिनल स्पेसचा बाजार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 26 जून 2018\nबेलापूर - मार्जिनल स्पेस खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना भाड्याने देऊन संबंधित दुकानदार वर्षाला लाखो रुपये कमावत आहेत. या विक्रेत्यांवर पालिका आणि सिडको कारवाई करत असताना त्यांचे सामान दुकानात ठेऊन त्यांना पाठीशी घातले जाते. मार्जिनल स्पेसचा अशाप्रकारे गैरवापर वाढल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nबेलापूर - मार्जिनल स्पेस खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना भाड्याने देऊन संबंधित दुकानदार वर्षाला लाखो रुपये कमावत आहेत. या विक्रेत्यांवर पालिका आणि सिडको कारवाई करत असताना त्यांचे सामान दुकानात ठेऊन त्यांना पाठीशी घातले जाते. मार्जिनल स्पेसचा अशाप्रकारे गैरवापर वाढल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nशहरातील इमारतींसमोर मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. या दुकानासमोर नागरिक व पादचाऱ्यांसाठी मोकळी जागा सोडली आहे; परंतु अनेक दुकानदारांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाई करून मार्जिनल स्पेस अतिक्रमण मुक्त केली होती; मात्र त्यांची बदली झाल्यावर काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले आहे. काही दुकानदारांनी वडापाव, पाव भाजी, ज्यूस सेंटर, दाबेली, इडली डोसा, पाणीपुरी यांसारख्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना मार्जिनल स्पेस भाड्याने दिली आहे. त्यातून त्यांना दरमहा हजारो रुपये मिळतात. परंतु यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.\nवाशीतील रेल्वेस्थानकासमोरील भूखंडावर सिडकोने दुकाने बांधली आहेत. या दुकानांमध्ये हॉटेल थाटण्यात आली असून मार्जिनल स्पेसमध्ये टेबल-खुर्च्या मांडण्यात येत आहेत. काही ठिकाणी वातानुकूलिन हॉटेल आणि मार्जिनल स्पेसमध्ये साधे हॉटेल थाटले आहे. हॉटेलच्या बाहेर पानटपरी, वडापाव, समोसा, चहाचा स्टॉल, इडली-डोसा अशा खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी मार्जिनल स्पेस भाड्याने दिली आहे. यातून वर्षाला लाखो रुपये ते कमावत आहेत. पालिका आणि सिडकोच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.\nयंदा शहरातील कोणत���याही व्यावसायिकांना व दुकानदारांना दुकानासमोरील जागेत शेडला परवानगी दिलेली नाही; मात्र तरीही कोणी शेड उभारून जागेचा व्यावसायिक वापर करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.\n- डॉ. एन. रामास्वामी, पालिका आयुक्त\nमार्जिनल स्पेस भाड्याने दिली जात असल्याने ग्राहक व पादचारी यांची गैरसोय होते. काही ठिकाणी धंद्यात टक्केवारी ठरवून कमिशन घेतले जाते. अनेक दुकानदार मार्जिनल स्पेसचा वापर दुकानातील साहित्य व जाहिरातींसाठी करत आहेत. याकडे सिडको आणि पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.\n- विजय पाटील, नेरूळ\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nदहा हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके धोक्‍यात\nजळगाव - गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. श्रावण सरींनी...\nदहा हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके धोक्‍यात\nजळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. श्रावण सरींनी थोडा...\nगतवर्षीच्या तुलने कोयनेत 11 टिएमसी अधिक पाणीसाठी\nपाटण (जि. सातारा) : कोयना भागात 23 जुनपासुन पडत असलेल्या पावसामध्ये काही दिवसांचा अपवाद सोडला तर सातत्य असल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा...\n‘कोयना’त ११ टीएमसी जादा साठा\nपाटण - काही अपवाद वगळता २३ जूनपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा शंभर टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे. पाणीपातळी २१५८.०६ फूट व एकूण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/coppell-co-look-to-push-their-fine-form-forward-at-the-hero-indian-super-league/", "date_download": "2018-08-14T13:34:23Z", "digest": "sha1:6LIXYDEVGFKL3D3A4EDB7OJXLQLHQMLH", "length": 9989, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: नॉर्थईस्टविरुद्ध फॉर्म राखण्याचा जमशेदपूर एफसीचा निर्धार -", "raw_content": "\nISL 2018: नॉर्थईस्टविरुद्ध फॉर्म राखण्याचा जमशेदपूर एफसीचा निर्धार\nISL 2018: नॉर्थईस्टविरुद्ध फॉर्म राखण्याचा जमशेदपूर एफसीचा निर्धार\nजमशेदपूर: जमशेदपूर एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध आज लढत होत आहे.\nजेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावरील या लढतीत फॉर्म कायम राखून पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवण्याचा जमशेदपूरचा निर्धार राहील.\nस्टीव कॉप्पेल यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरने गेल्या दोन सामन्यांत विजय मिळविताना केरळा ब्लास्टर्स आणि दिल्ली डायनॅमोज यांना हरविले आहे.\nमागील तीन सामन्यांत ते प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळले. यात त्यांनी नऊ पैकी सहा गुण जिंकले. आता ते घरच्या मैदानावर परतले आहेत.\nजमशेदपूरने संघटित खेळाच्या जोरावर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. बाद फेरीच्या दिशेने त्यांनी केलेली घोडदौड अनपेक्षित ठरली आहे, पण त्यांना गाफील राहून चालणार नाही.\nयाचे कारण मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा यांच्यापेक्षा जमशेदपूरचे सामने जास्त झाले आहेत. जमशेदपूरला विजय अनिवार्य आहे. त्यांनी तीन गुण मिळविले तर गुणतक्त्यात त्यांच्यापेक्षा खाली असलेल्या संघांवर उरलेले सामने जिंकण्याचे दडपण येईल.\nकॉप्पेल यांनी सांगितले की, घरच्या मैदानावरील चांगला फॉर्म कायम राखण्याची आम्हाला आशा आहे. आता प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. आता तीन गुण जास्त महत्त्वाचे आहेत.\nअखेरच्या काही आठवड्यांमध्ये प्रत्येक सामन्यात आम्हाला विजय अनिवार्य असेल. उद्या जिंकल्यास उत्तमच होईल, पण तसे झाले नाही तर आमच्या महत्त्वाकांक्षा संपलेल्या नसतील.\nनॉर्थईस्टला गेल्या तीन सामन्यांत विजय मिळविता आलेला नाही. अॅव्रम ग्रँट यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. हे निकाल आपल्या बाजूने लागले नसले तरी कामगिरीत सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.\nग्रँट यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही फुटबॉलपटू असता तेव्हा परिस्थिती कशीही असली तरी तुम्हाला खेळ उंचावणे नेहमीच क्रमप्राप्त असते. आम्ही उद्या हेच करू. मागील सामन्यात पुणे सिटीकडून आम्ही एकमेव गोलने हरलो तरी संघाने झुंज चांगली दिली.\nखेळाडू चांगले खेळत असल्याचे तुम्ही पाहू शकता. यापूर्वीच्या सामन्यांत काय घडले ते निराशाजनक होते. यानंतर निकाल काहीही लागले असले तरी आम्ही सामने जिंकण्याचा चांगला दृष्टिकोन प्रदर्शित केला.\nग्रँट यांच्यासमोर काही खेळाडूंच्या दुखापतींची समस्या आहे. कॉप्पेल यांनी सांगितले की, मोसमाच्या या टप्यात प्रत्येक संघासमोर अशी समस्या असेल, पण माझा संघ या लढतीसाठी शंभर टक्के तंदुरुस्त असण्याची आशा आहे.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/letters/madhuri-dixit/", "date_download": "2018-08-14T13:58:32Z", "digest": "sha1:NZYDJADZLR6IXDRNHQQGHUKFDR3CF4RC", "length": 17694, "nlines": 77, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "माधुरी दीक्षित", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख May 18, 2018 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात पत्र\nतुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं. पण लग्न करायचं तर माधुरीशी हे मात्र मी तेंव्हाच ठरवून टाकलं होतं. शाळेच्या वाटेवर वडाचं झाड होतं. आम्ही पाच सहा मित्र त्या झाडाच्या अंगाखांद्यावर वाढलो. शाळा सुटली रे सुटली की आम्ही त्या झाडावर लपून बसायचो.. शाळेतल्या मुली गप्पा मारत हळू हळू त्या वाटेवरून जायच्या. त्या झाडाजवळ आल्या की आम्ही जोरजोरात ओरडायला लागायचो. मोहिनी मोहिनी. त्या मुलींपैकी एक लाल रिबीनवाली मोहिनी बिचारी गोंधळून जायची. नंतर नंतर वैतागून जायची. एकदा तर त्या झाडापासून रडत रडतच घरी गेली होती मोहिनी. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला आता. पण तुला पत्र लिहायच्या निमित्ताने सांगतो तिची एकदा माफी मागायची होती. मनापासून. आज मागतो. तिच्यावतीने तू माफ कर.\nखरंतर माझी बकेट लिस्ट ही अशीच आहे. तेजाबच्या वेळी खुपदा लोक चिल्लर फेकायचे गाण्यावर. आम्ही मित्रांनी चिल्लर गोळा केली होती. सगळे पैसे एकत्र करून भेळ खायची होती आम्हाला. पण मी माझ्याकडची काही चिल्लर तशीच लपवून ठेवली होती. कारण मला दुसर्या दिवशी पुन्हा तेजाब बघायचा होता. त्या मित्रांना आता हे सांगितलं पाहिजे. आणखी एक गोष्ट. भुगोलाचं पुस्तक मोठं असायचं आमचं. बाकी सगळ्या पुस्तकांचे कव्हर फाटून गेले होते. पण भूगोलाच्या पुस्तकाचं कव्हर मात्र अगदी नवीन असल्यासारखं होतं. आईला नेहमी आश्चर्य वाटायचं. पण तिला बिचारीला मी कधीच सांगितलं नाही की त्या कव्हरच्या आत माधुरीचा फोटो आहे. ते कव्हर खराब होणं शक्यच नव्हतं. पण ते सिक्रेट मी आता आईला सांगणार आहे.\nआमच्या शेजारी एक मुलगी रहायची. वृंदा ताई म्हणायचो मी तिला. खूप छान नाचायची. त्यांच्या घरी टेपरेकॉर्डर नव्हता. आमच्या घरी यायची. तेजाब पासून सैलाब पर्यंत सगळी गाणी लावायची. एकटीच नाचायची. पण तिला तिच्या घरच्यांनी गणपतीच्या स्टेजवर पण कधी नाचू दिलं नाही. तिची आई म्हणायची तू काय माधुरी दीक्षित आहेस का माधुरी दीक्षितने देशाला वेड लावलं होतं पण खूप घरातल्या मुलींना माधुरी दीक्षित व्हायची परवानगी नव्हती. सोसायटीच्या सत्यनारायणातसुद्धा जरा कुणी मुलगी लिपस्टिक लावून आली की कुणीतरी म्हणायचं हमखास, बघा लागली स्वतःला माधुरी दीक��षित समजायला. तर आता ती भान हरपून नाचणारी वृंदा ताई आपल्या सासरी पाळणाघर चालवते. दिवसभर पोरांची रडापड. आपल्याला आपल्या लेकरांची रडारड सहन होत नाही. बिचारी लोकांच्या लेकरांना सांभाळत बसते. कधीतरी तिच्या घरासमोर गाडी थांबवायचीय. तिला गाडीत बसवून दूर फिरायला न्यायचंय. मग एखाद्या छान सनसेट point ला गाडी थांबवून मोठ्याने ‘ हमको आजकल है इंतजार, क्कोई आये लेके प्यार’ लावायचं. वृंदाताईला सांगायचं आता नाच मनसोक्त. नाच मन भरून. हो पुन्हा तरुण. हे मला नक्की करायचंय.\nहोस्टेलवर एक मित्र कुठून कुठून सिनेमाची मासिकं आणायचा. त्यातल्याच एका मासिकात माधुरीचा एक फोटो. बहुतेक गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेला. तो त्याने होस्टेलच्या भिंतीवर लावला होता. खरंतर तोपर्यंत त्याच्या रूमकडे आम्ही ढुंकूनही बघायचो नाही. पण त्याने फोटो लावला आणि देवळात व्हावी तशी गर्दी त्याच्या रूममध्ये व्हायला लागली. तो वैतागून गेला होता आमच्यामुळे. एक दिवस त्याने आम्हाला शिव्या घालून हकलून दिलं. आम्ही सगळे हकलून दिले गेलेले मित्र बदला घ्यायच्या निमित्ताने एकत्र आलो. जवळपास चार तास चर्चा केल्यानंतर आम्ही काय केलं असेल तो मित्र दुसर्या दिवशी दाराची कडी लावून आंघोळीला गेला तेवढ्या वेळात आमच्यापैकी एकाने जाऊन फोटोला मिशा काढल्या. हो. चक्क माधुरीच्या फोटोला मिशा काढल्या. आमचा मित्र एवढा संतापला की त्याने सगळ्यांच्या रूमवर लाथा घातल्या. तीन चार दरवाजे तोडले. आणि दोन दिवस खोलीच्या बाहेरच निघाला नाही. नंतर विसरून गेलो. पण एकमेकांशी कधीच बोललो नाही. आता माधुरीचाच मोठा फोटो त्याला गिफ्ट द्यायचा आणि झालं गेलं सगळं विसरून जायचं ठरवलंय.\nलहानपणी एका नातेवाइकांकडे लग्नाला गेलो होतो. तिथून आल्यावर खूप ताप आला मला. औषध घेतलं. पण दिवसभर तापलेला होतो. संध्याकाळी आईने मीठ मोहरी घेतली आणि द्रिष्ट काढली. दुसर्या दिवशी मी बरा झालो. खरतर औषधाचा पण परिणाम असेल ना. पण आईला खात्री होती की माझी द्रिष्ट काढली म्हणून मी बरा झालो. एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनात सगळ्या मुली गवळणी आणि मी कृष्ण होतो. मी पुन्हा आजारी. पुन्हा आईने द्रिष्ट काढली. मी बरा झालो. मग नजर लागते वगैरे मला खरंच वाटायला लागलं. मोठा झाल्यावर आरशाकडे जास्त नजर जायला लागली तेंव्हा लक्षात आलं, आपल्याला कशी काय कुणाची नजर लागेल पण एकू�� आई ज्याप्रकारे नजर उतरवायची ते जाम भारी असायचं. आपल्याला नाही नजर लागणार पण आपल्या माधुरीला नजर लागू नये. कधीच. म्हणून आणखी एक इच्छा आहे. त्या श्रीराम नेनेना एकदा भेटायचंय. नजर कशी काढतात हे त्यांना माहित नसेल. त्यांना शिकवायचंय. एका मोठ्या परातीत पाणी भरून घ्यायचं. घागरीत थोडा जाळ टाकायचा. घागर पाण्यात पालथी घालायची. घागरीत सगळं पाणी ओढलं जातं. जाम भारी आवाज येतात. झालं. नजर काढली. खरंतर हे सगळं खोटं आहे. याचा काही फरक पडत नाही. पण आपल्या माणसासाठी आम्ही किती हळवे असतो एवढच सांगायचं होतं. प्रत्येकाच्या नजरेत माधुरीचं आपलं असं स्वप्न आहे. आणि तरी प्रत्येकाला आपल्या माधुरीला नजर लागू नये असं वाटतं. खरंतर श्रीराम नेनेना भेटून एवढच सांगायचंय की कुठल्याच आवडत्या नटीचा नवरा तिच्या चाहत्यांना आवडत नाही. पण माधुरी कदाचित एकमेव अशी अभिनेत्री असेल जिला खरंच चांगला नवरा भेटला असं तिच्या चाहत्यांना सुद्धा वाटतं.\nबाकी बकेट लिस्ट मोठी आहे. माधुरीने मराठीत सिनेमा करावा असं वाटत होतं. ती इच्छा आता उशिरा का होईना पूर्ण होतेय. आणखी एक इच्छा आहे, माधुरीच्या गालावरची खळी बघून आजही हसावं तर माधुरीसारखं अशी दाद देतो आपण. पण आपल्या घरातही एक माधुरी दीक्षित आहे. तिच्या हसण्याकडे खुपदा दुर्लक्ष होतं. बऱ्याचदा तिच्या नाराज असण्याचं कारण असतो आपण. इथून पुढे घरच्या माधुरीला दिवसातून एकदा तरी दिलखुलास हसू येईल असं वागेन म्हणतो. खऱ्या माधुरीला हे जास्त आवडेल. हो ना तर ही इच्छा पूर्ण करावीच म्हणतो.\nबाकी तुला तेजाबमध्ये पाहिलं होतं तेंव्हाच आमचे अच्छे दिन आले होते. कॉलेजमध्ये अभ्यास करताना तुझा विषय एवढ्या वेळा निघायचा की पहिल्या वर्षाचे दोन विषय निघालेच नाहीत. पुढच्या वर्षी मोठ्या कष्टाने ते विषय निघाले. पण तुझा विषय अजूनही निघतोच आहे. निघतच राहील.\nवाचनीय असे बरेच काही\nती सध्या काय करतेय\nप्रिय किशोर कुमार - August 6, 2018\nप्रिय मम्मी पप्पा - July 5, 2018\nआपल्या पिढीचे बाप… - June 19, 2018\nआपण महाराजांचे मावळे आहोत का\nआपण महाराजांचे मावळे आहोत का\nWritten by अरविंद जगताप\nआपण महाराजांचे मावळे आहोत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/cloth-godown-fire-bhiwandi-113065", "date_download": "2018-08-14T13:51:22Z", "digest": "sha1:CTJP5P2NHLFEZCOLLEKA4VV6ETIWJKUP", "length": 11636, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "cloth godown fire in bhiwandi भिवं���ीत कापड गोदामास आग | eSakal", "raw_content": "\nभिवंडीत कापड गोदामास आग\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील रहानाळ ग्रामपंचायत परिसरातील मनीसुरत-स्वागत कम्पाऊंडमध्ये श्रीहर्ष ट्रान्स्पोर्टच्या कापडाच्या गोदामास रविवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील रहानाळ ग्रामपंचायत परिसरातील मनीसुरत-स्वागत कम्पाऊंडमध्ये श्रीहर्ष ट्रान्स्पोर्टच्या कापडाच्या गोदामास रविवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.\nभिवंडी-ठाणे महामार्गावरील अंजूरफाटा येथील श्रीहर्ष करिअर ट्रान्स्पोर्टच्या गोदामात पक्‍क्‍या कापडाचा माल साठवलेला होता. आज पहाटे दोनच्या सुमारास गोदामांत साठवलेल्या कापडाच्या गठाण, तागे आणि पॅकिंग केलेल्या रोलला आग लागली. स्थानिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. हे पाहून पोलिसांनी ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. त्यांनी पाण्याचा जोरदार मारा केल्यामुळे सकाळी सातपर्यंत आग नियंत्रणात आली. आग लागलेल्या ट्रान्स्पोर्टच्या दुमजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या मोठ्या गोदामास सहा दरवाजे असून त्याचे शटर उचकटून अग्निशमन दलाने रासायनिक द्रव्यमिश्रित पाण्याचा मारा केला, तरीदेखील आग नियंत्रणात येत नसल्याने त्यांनी गोदामाच्या भिंतीला ठिकठिकाणी छिद्रे पाडून चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत सहा तासांत आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. नारपोली पोलिसांनी याबाबत नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्���ांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nउमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद\nनवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. उमर खालिद यांच्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/10/ca11oct2016.html", "date_download": "2018-08-14T13:21:10Z", "digest": "sha1:C52ENUVSYFXOQX6DAHNDH36TU254RFVZ", "length": 22101, "nlines": 125, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ११ ऑक्टोबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ११ ऑक्टोबर २०१६\nचालू घडामोडी ११ ऑक्टोबर २०१६\nअर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर\n०१. ब्रिटिशवंशीय अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंट हॉमस्ट्रॉम यांना प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातील 'नोबेल' पुरस्कार जाहीर करण्यात आला. हार्ट आणि हॉमस्ट्राँग यांच्या अर्थशास्त्रातील कॉन्ट्रॅक्ट थिअरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\n०२. त्यांच्या संशोधनामुळे विमा पॉलिसी, अतिवरिष्ठ पदांवरील व्यक्तींचे वेतन इतकेच नव्हे, तर तुरुंग व्यवस्थापन सुकर झाले आहे. विवादित हितसंबंध सोडविण्यासाठी या करार सिद्धांताचा उपयोग होऊ शकतो. तसेच दिवाळखोरीशी संबंधित घटनात्मक आणि राजकीय धोरणांचा पाया यांच्या संशोधनामुळे घातला गेला.\n०३. कराराचे स्वरूप, त्याची व्याप्ती विशद करून त्याचा आकृतिबंध समोर मांडण्याचे काम 'कॉट्रॅक्‍ट थिअरी' करते. कराराच्या विविध पद्धती व आकृतिबंध का असतात हे उलगडून सांगणे हा या थिअरीचा उद्देश आहे. कामाच्या स्वरूपानुसार वेतन, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण अशा अनेक गोष्टींसाठी या सिद्धांताचा उपयोग होतो. सर्व व्यवस्थेतील संतुलन कायम राखण्याचे काम या दोघांच्या सिद्धांतामुळे झाले.\n०४. नोबेल पुरस्काराची सुरूवात १८९५ साली झाली पण अर्थशास्त्रातील पुरस्कार देण्याची सुरूवात १९६९ साली करण्यात आली. गतवर्षी हा पुरस्कार ब्रिटनचे अर्थतज्ज्ञ अँगस डिटॉन यांना प्रदान करण्यात आला होता.\n०५. आठ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (९, ३६ हजार डॉलर किंवा ८, ३४ हजार युरो) व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\n'शकुंतला' रेल्वे केंद्र सरकारच्या ताब्यात\n०१. शंभरी पार केलेल्या व आजही ब्रिटीश कंपनी 'क्लिक निक्सन'च्या ताब्यात असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर, मूर्तीजापूर-अचलपूर या 'शकुंतला' नावाने परिचित नॅरोगेज रेल्वे मार्गासंबंधीचा ब्रिटिश कंपनीशी असलेला करार अखेर संपुष्टात येणार असून हा मार्ग आता केंद्र सरकारच्या ताब्यात येऊा त्याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.\n०२. देशात 'शकुंतला' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विदर्भातच असलेल्या रेल्वे मार्गांपैकी आर्वी-पुलगाव रेल्वे बंद झाले आहे. उर्वरित २ नॅरोगेज रैल्वेमार्गाचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर करण्यास प्रयत्नानंतर केंद्र सरकारने मान्यता दिली.\n०३. 'शकुंतला'चे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्यासाठी एक याचिकासुध्दा संसदेच्या याचिका समितीसमोर दाखल झाली होती. आता यवतमाळ-मूर्तीजापूर आणि मूर्तीजापूर-अचलपूर हे दोन्ही नॅरोगेज मार्ग ब्रॉडग्रेजमध्ये बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.\n०४. १९१६ मध्ये क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीने या तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यावरही देशातील या तीन रेल्वे गाडया आजही याच कंपनीच्या ताब्यात आहेत.\n०५. यवतमाळ-मूर्तीजापूर हा ११७ कि.मी लांबीचा आणि मूर्तीजापूर-अचलपूर हा १८८ कि.मी लांबीचा रेल्वेमार्ग ब्रिटिश कंपनीच्या ताब्यातून काढून केंद्र सरकारच्या ताब्यात येण्याची ही घटना दीर्घ संघर्षांचा परिणाम ठरणार आहे. या मार्गावर कोळशाच्या इंजिनवर चालणाऱ्या शंकुतला १९९४ नंतर डिझेल इंजिनवर चालू लागल्या.\nरिलायन्स जियोचे जागतिक रेकॉर्ड\n०१. दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवे रेकॉर्ड केले असून, एकाच ��हिन्यात या कंपनीने नवे एक कोटी साठ लाख ग्राहक जोडले आहेत. एवढ्या गतीने ग्राहक जोडण्यात कंपनीने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपलाही मागे टाकले आहे.\n०२. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स जियोने ४-जी सेवेने ही नवी योजना ५ सप्टेबर रोजी सुरू केली. जियोची सध्या वेलकम ऑफर सुरू असून, ती ३१ डिसेंबरपर्यंत आहे. कंपनीने आगामी काळात दहा कोटी ग्राहकांचे लक्ष्य ठेवले आहे.\nनेमबाज जितू रायला चॅम्पियन्स करंडक पुरस्कार\n०१. भारताचा अव्वल नेमबाज जितू रायची आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या चॅम्पियन्स करंडक पुरस्कारासाठी निवड झाली. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात जितूने सर्बियाच्या दामीर मिकेकवर मात करत पुरस्कारावर नाव कोरले. पुरस्काराबरोबर जितूला ५००० युरो बक्षीस रकमेने गौरवण्यात येणार आहे. रायफल प्रकारात रशियाच्या सर्जेय कामेनस्कियची पुरस्कारासाठी निवड झाली.\n०२. चॅम्पियन्स करंडकासाठी विश्वचषक अंतिम फेरीच्या अखेर लढती आयोजित करण्यात येतात. बोल्गाना, इटली येथे आयोजित लढतीत जितूने २९.६ गुणांसह सर्बियाच्या प्रतिस्पध्र्याला नमवले. विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले सर्व स्पर्धक चॅम्पियन्स करंडकाची लढत खेळू शकतात.\n०३. १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर पिस्तूल यापैकी एकाची निवड त्यांना करायची असते. चाळणी तत्त्वावर स्पर्धा होते. चार फटक्यांनंतर सगळ्यात कमी गुणसंख्या असलेला नेमबाज बाहेर पडतो. अंतिम दोन नेमबाजांमध्ये स्पर्धा होते. त्यांचे गुण शून्य होतात आणि तीन स्वतंत्र नेमद्वारे विजेत्याची निवड होते.\nस्वयंचलित इन्सुलिन नियंत्रण यंत्राला अमेरिकेत मान्यता\n०१. अमेरिकेत स्वयंचलित इन्सुलिन नियंत्रण यंत्र तयार करण्यात आले असून, त्याला कृत्रिम स्वादुपिंड असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या मदतीने रक्तातील शर्करेचे निरीक्षण करून वेळीच इन्सुलिन शरीरात सोडता येते. या यंत्राला अमेरिकेने मान्यता दिली आहे.\n०२. मानवी स्वादुपिंड नैसर्गिकरीत्या इन्सुलिन पुरवण्याचे काम करीत असते. हा पुरवठा संथगतीने होत असतो. मधुमेह असलेल्या रुग्णात इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी झालेली असते.\n०३. मिनीमेड ६७० जी हायब्रीड ही बंदिस्त प्रणाली असून, त्यातून रक्तशर्करेवर लक्ष ठेवले जाते व इन्सुलिनचा डोस दिला जातो. १४ वर्षे व त्यापुढील वयोगटातील टाइप-१ मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे यंत्र अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मंजूर केले असून, टाइप-१ मधुमेहाच्या रुग्णांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.\n०४. मिनीमेड ६७० जी हायब्रीड हे कृत्रिम स्वादुपिंड असून, त्यात इन्सुलिनची योग्य पातळी राखली जाते. बाहेरून इन्सुलिन द्यावे लागत नाही. ग्लुकोजची पातळी मोजून आपोआप इन्सुलिन दिले जाते. शरीराला संवेदक लावला जातो व त्यातून ग्लुकोज पातळी मोजली जाते. इन्सुलिनचा पंप शरीराला लावलेला असतो. इन्सुलिन कमी होताच त्यातून कॅथेटरच्या मार्गाने इन्सुलिन सोडले जाते.\n०५. टाइप-१ मधुमेहावर हे उपकरण उपयोगी असून, त्यात आहार व व्यायामाची जोड देणे आवश्यक असते. हे यंत्र १४ वर्षे वयापासूनच्या पुढील लोकांना उपयुक्त आहे.\nजवानांना साथ देणाऱ्या प्राण्यांनाही विशेष पदके\n०१. सीमेवर सामान वाहून नेणे आणि गस्त घालण्यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये जवानांबरोबर खांद्याला खांदा लाऊन चालणाऱ्या प्राण्यांनाही पहिल्यांदाच विशेष पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.\n०२. भारत-चीन सीमेवर तैनात इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) दलाने हा निर्णय घेतला असून, त्यांच्यामार्फत 'ऍनिमल ट्रान्सपोर्ट' आणि 'के 9 (श्‍वान)' ही पदके दिली जाणार आहेत. यासाठी दलाने 'थंडरबोल्ट' या घोड्याची आणि 'सोफिया' या मादी श्‍वानाची निवड केली आहे. आगामी ५५व्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान या दोन्ही प्राण्यांना विशेष पदकाने सन्मानित केले जाणार आहे.\n०३. देशातील नक्षलविरोधी मोहिमांसाठी आणि पायी गस्त घालण्यासारख्या कठीण कामांसाठी पहिल्यांदा बेल्जियम मालीनोइस जातीच्या कुत्र्यांचा दलात समावेश करण्याचे श्रेय आयटीबीपीकडे जाते. त्याचवेळी या दलाकडे पारंपरिक पद्धतीने घोडी, खेचर आणि छोट्या घोड्यांची एक मजबूत प्राणी वाहतूक संस्था आहे, जी ३४८८ किलोमीटर लांब चीन सीमेवर अतिशय उंच भागात पहारा देण्यासाठी जवानांना मदत करते.\n०४. यापूर्वी या प्राण्यांच्या उत्कृष्ट कामासाठी दलप्रमुख किंवा अन्य अधिकाऱ्यांना नियमित प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले जात होते. मात्र, आता पहिल्यांदाच एखाद्या सुरक्षा दलाने यासंबंधी विशेष पदक देण्याचा आदेश काढला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपर���े नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shahrukh-khan-equals-master-balster-sachin-tendulkar-s-record-to-own-3-teams/", "date_download": "2018-08-14T13:31:52Z", "digest": "sha1:3KW2W366OIB65FPSCECZQHNTPOS3SH4T", "length": 7401, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शाहरुखने केली सचिनची बरोबरी -", "raw_content": "\nशाहरुखने केली सचिनची बरोबरी\nशाहरुखने केली सचिनची बरोबरी\nक्रिकेटमध्ये सचिन तर बॉलीवूडमध्ये शाहरुख… दोघांचीही नाव मोठी.. दोघेही जगात सुप्रसिद्ध… तरीही दोघांमध्ये प्रसिद्धीसाठी कोणतीही स्पर्धा नाही. तरीही काल बॉलीवूड किंग शाहरुख खानने सचिनच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आजपर्यन्त ३ प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांच्या लीगमधील संघांची सहमालकी आहे. २०१४ साली इंडियन सुपर लीगची सुरुवात झाली.सचिन यातील केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लब संघाचा सहमालक आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील बांगा बिट्स संघाचा २०१६ पासून सचिन सहसंघमालक आहे तर अगदी ह्या वर्षी प्रो कबड्डीमध्ये नवीन ४ संघ आले त्यातील तामिळ थलाइवा संघाचा सचिन सहमालक आहे.\nकिंग खानही यात अजिबात मागे नाही. क्रिकेट या खेळातील तीन उपखंडात होणाऱ्या वेगवेगळ्या ३ संघांची सहमालकी शाहरुख खानकडे आहे. काल शाहरुख खानने टी२० ग्लोबल लीगमधील केप टाउन संघ विकत घेतला. यापूर्वी आयपीएल मधील कोलकाता नाइट रायडर्स संघाची तसेच कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाइट रायडर्स संघाची सहसंघमालकी शाहरुख खानकडे होती.\nअशा प्रकारे आता या दोनही दिग्गजांच्या नावावर ३-३ संघाची मालकी आहे. त्यात सचिनकडे तीन वेगवेगळ्या खेळातील ��र शाहरुखकडे तीन वेगवेगळ्या खंडातील संघांची मालकी आहे.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5337-body-building-competition-in-mumbai-goregaon", "date_download": "2018-08-14T13:16:37Z", "digest": "sha1:G7G2BQZZF74T4HLQB4KKM3SMNOXSMBXL", "length": 6145, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "युवापिढीला प्रोत्साहन देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धा; विजेत्याला 2 लाखांचे बक्षीस - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nयुवापिढीला प्रोत्साहन देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धा; विजेत्याला 2 लाखांचे बक्षीस\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबृद्धी आणि बळाच्या जोरावर कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो अशीच एक बळाची स्पर्धा गोरेगाव पश्चिम मध्ये असलेल्या न्यू सिद्धार्थ नगर मैदाना मध्ये रंगली घेण्यात आली. ही खुली शरीर सौष्ठव स���पर्धा 11-2-18 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 100 गट सहभागी झाले होते.\nदरवर्षी ही स्पर्ध आयोजित करण्यात येते. युवापिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते त्यांना फिट राहण्याच महत्व कळाव हे या स्पर्धे मागचे वैशिष्ट आहे. ही स्पर्धा शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पाध्ये यांनी आयोजित केली होती त्याच बरोबर विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते या स्पर्धेच उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-254581.html", "date_download": "2018-08-14T14:15:27Z", "digest": "sha1:KHN3Z7DOPIKFKRLNSL3A4S5RPZICND5I", "length": 11804, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "90 मतं मिळालेल्या 'आयर्न लेडी'चा राजकारणाला रामराम", "raw_content": "\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nहक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\n90 मतं मिळालेल्या 'आयर्न लेडी'चा राजकारणाला रामराम\n11 मार्च : मणिपूरमध्ये आयर्न लेडी इरोम शर्मिला यांचा दारुण पराभव झालाय. दारूण पराभवामुळे इरोम शर्मिला यांनी आता राजकारणातून सन्यास घेण्याची घोषणाच केलीये.\nमणिपूरचे मुख्यमंत्री ओक्राम इबोबि सिंग यांना आव्हान देत इरोम शर्मिलाया निवडणुकीत उतरल्या होत्या. पण निकालाअंती त्यांना फक्त 90 मतं मिळाली. ओक्राम इबोबि सिंग हे 10 हजार 740 मतांनी निवडून आले. इरोम शर्मिला यांनी अफस्पा कायद्याच्या विरोधात 16 वर्षं उपोषण केलं होतं. आपण ही लढाई राजकीय पातळीवर लढणार आहोत, असं त्या म्हणाल्या होत्या. एवढंच नाही मुख्यमंत्री होण्यासही आपल्याला आवडेल असंही त्या म्हणाल्या होत्या.\nपीपल्स रिसर्जन्स अँड जस्टीस अलायन्स या त्यांच्या पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली होती. याआधी आपण लोकसभा निवडणूक लढवू, असं इरोम शर्मिला म्हणाल्या होत्या. पण आता मात्र आपण निवडणूकही लढवणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. या पराभवामुळे त्या अत्यंत निराश झाल्यायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nतुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2018/06/luxottica-marathi-business-case-study.html", "date_download": "2018-08-14T14:18:55Z", "digest": "sha1:CMGDO2R7OUMQNWBNE4NQ3B3GPRXA42UO", "length": 6984, "nlines": 66, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "लक्झोटिका | मराठी प्रेरणादायी व्हीडीओ - NetBhet नेटभेट", "raw_content": "\n / लक्झोटिका | मराठी प्रेरणादायी व्हीडीओ\nलक्झोटिका | मराठी प्रेरणादायी व्हीडीओ\nमित्रांनो दररोज आपण एक ग्राहक म्हणून दुकानांमध्ये, मोठमोठ्या मॉल्समध्ये खरेदी करत असताना अनेक ब्रॅण्ड्सची निवड करत असतो. अगदी साधा पांढरा शर्ट जरी विकत घ्यायचा असला तरी त्यामध्ये अनेक ब्रॅंड्समुळे आपण गोंधळून जातो किंवा त्याहीपेक्षा साधं उदाहरण म्हणजे मिनरल वॉटर . अगदी पाण्याचेही अनेक ब्रँड्स असतात, उत्पादन बहुतांशी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या किमती वेगवेगळ्या असतात. ग्राहकांना ही चॉईस सुखावणारी असते.\nपरंतु मित्रांनो बिझनेसच्या दृष्टीने बघितलंत तर चॉईस हे एक मोहजाल आहे. बऱ्याचदा अनेक मोठ्या कंपन्या आपलेच अनेक ब्रँड्स market मध्ये उपलब्ध करून देतात. ग्राहकांना याबाबतीत माहितीही नसते आणि आपल्याला निवडीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत या भ्रमात ते असतात. आणि ग्राहकांना भ्रमात ठेवून अनेक कंपन्या भरपूर नफाही कमावतात.\nमित्रांनो आज मी तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल सांगणार आहे. या कंपनीचं नाव बऱ्याच जणांना माहित नाही पण त्यांच्या जगप्रसिद्ध ब्रँड्सने सारं जग काबिज केलं आहे. चष्मे आणि गॉगल्स बनवणाऱ्या या कंपनीचं नाव आहे लक्झॉटीका.\nचला तर बघूया लक्झॉटीकाने जगभरातील चष्म्याचा व्यवसाय कसा एकहाती ठेवला आहे ते पाहूया.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nलक्झोटिका | मराठी प्रेरणादायी व्हीडीओ Reviewed by netbhet on 21:08 Rating: 5\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/china-viagra-biochemical-pharmaceutical-118051800014_1.html", "date_download": "2018-08-14T14:03:11Z", "digest": "sha1:J5BCCOKOAFM23ULUA3EPV5FHOY4HU4LX", "length": 10658, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चीनमध्ये किमान 14 कोटी पुरुष आहे नपुंसक, औषध तयार करणार्‍या कंपनीचा दावा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचीनमध्ये किमान 14 कोटी पुरुष आहे नपुंसक, औषध तयार करणार्‍या कंपनीचा दावा\nवियाग्रा सारखे औषध तयार करणार्‍या एका कंपनीने दावा केला आहे की चीनमध्ये किमान 14 कोटी पुरुष नपुंसक आहे. या रिपोर्ट नंतर कंपनीच्या शेअर्सने उसळी मारली आहे. हाँगकाँग स्थित वृत्तपत्र साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार हेबेई चांगशान बायोकेमिकल फार्मास्यूट��कलचे शेअर्स शेनझेन शेयर बाजारात काल 10 टक्केच्या अधिकतम दैनिक सीमापर्यंत वाढले आहे.\nकंपनीचे शेअर्स आज देखील मजबूत झाले. साऊथ चाइना मॉर्निंग पोस्ट ने द बीजिंग न्यूजच्या माध्यमाने सांगितले की कंपनीच्या दाव्यात दक्षिणी जियांग्सु प्रांत स्थित एका सहयोगी इकाईच्या घोषणेला देखील सामील करण्यात आले होते. सहयोगी इकाईने घोषणा केली होती की नियामकांनी सिल्डेनाफिल साइट्रेट टॅबलेटच्या उत्पादनाच मंजुरी दिली होती.\nया रसायनाचा वापर वियाग्रामध्ये केला जातो जो नपुंसकताच्या निराकरणामध्ये कारगर आहे.\nकंपनीने दावा केला होता की जर 30 टक्के नपुंसकांनी देखील उपचार केला तर चीनमध्ये या उत्पादाचा\nअरबों युआनचा बाजार आहे.\nचीनमध्ये प्राणी मित्राची फसवणूक, घेतला कुत्रा निघाला कोल्हा\nपैसे मोजून पिंजर्‍यात राहतात या शहराचे लोकं\nतिबेटमधील पवित्रस्थळांना भेट देण्याचा मार्ग मोकळा\nप्रयत्नांच्या प्रकाशात येणारी अपेक्षा\nभारत-चीन सीमारेषेचा परिसरात भूकंप\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/amruta-fadnavis-sing-song-for-aa-ba-ka-movie-117100600003_1.html", "date_download": "2018-08-14T14:02:46Z", "digest": "sha1:W3SKWYWDBXI4TRDX6O6OZBSWA5NPDY4Q", "length": 8202, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमृता फडणवीस यांची नवी इनिंग | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमृता फडणवीस यांची नवी इनिंग\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आता आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करत आहेत. सर्वात आधी गायन क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर आता राजकुमार शेंडगे दिग्दर्शित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या महिला सक्षमीकरणाच्या अभियानावर आधारित बाहुभाषिक चित्रपटाला अमृता फडणवीस या संगीत देणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईस ओव्हर करणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अ ब क' असे असेल.\nहा चित्रपट भारतातील सुमारे 14 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेते यामध्ये छोट्या भूमिकेत दिसतील. देशातील प्रत्येक शाळेत हा चित्रपट दाखवला जाणार असल्याचे वृत्त आघाडीच्या वर्तमानपत्राने दिले आहे. या चित्रपटामध्ये ऑस्करमध्ये नामांकन मिळालेल्या लायन या चित्रपटातील बालकलाकार सनी पवार याची महत्त्वाची भूमिका असेल. हा चित्रपट नेमका कसा असेल याबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा ताणली आहे.\nडोळे फुटले होते का गं झिप्रे\nयावर अधिक वाचा :\nअमृता फडणवीस यांची नवी इनिंग\nअ ब क चित्रपट\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nजहाँ गम भी न हो\nया वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/today-is-your-birthday-113092000002_1.html", "date_download": "2018-08-14T14:01:39Z", "digest": "sha1:UDXNLTVOB3MXS2ULR2WFPAZKQTMQKDLM", "length": 10562, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi Jyotish, Marathi Vastu, Free Astrology | आज तुमचा वाढदिवस आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्या लोकांचा वाढदिवस 20 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 2 असेल. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र ग्रह\nमनाचा कारक असतो. तुम्ही फारच भावुक असता. तुम्ही स्वभावाने शक्की असता. दुसर्‍यांच्या दुःखाने तुम्हाला त्रास होणे ही तुमची कमजोरी आहे. तुम्ही मानसिक रूपेण स्वस्थ असता पण शारीरिक रूपाने कमजोर असता.\nचंद्र ग्रहाला स्त्री ग्रह मानण्यात आले आहे. म्हणून तुम्ही अत्यंत नरम स्वभावाचे असता. तुमच्यात नाममात्राचा अभिमान नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही तुमच्या घाईगडबडीच्या स्वभावावर संयम ठेवले तर तुम्ही फार यशस्वी व्हाल.\nईष्टदेव : महादेव, भैरव\nशुभ रंग : पांढरा, फिकट निळा, सिल्वर ग्रे\nहे वर्ष कसे जाईल\nज्यांची जन्म तारीख 2,11,20,29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अतिउत्तम राहणार आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. नोकरी-व्यवसाय कारणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभ वार्ता कानी पडेल. शत्रू निष्प्रभावी होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत राहतील. दांपत्य जीवन सुखमय राहील.\nमूलांक 2च्या प्रभावातील विशेष व्यक्ती\n* लाल बहादूर शास्त्री\n* थॉमस अल्वा एडिसन\nआज तुमचा वाढदिवस आहे (17.05.2017)\nआज तुमचा वाढदिवस आहे (16.05.2017)\nयावर अधिक वाचा :\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्य���क सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nस्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nउत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा\nपुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...\n15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...\nशिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-bhusawal-railway-train-capton-125397", "date_download": "2018-08-14T13:31:39Z", "digest": "sha1:2NW5B7LH5PB4ZRI2HRO7WYZD7JSGWG5J", "length": 14905, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news bhusawal railway train capton देशभरातील मेल, एक्‍स्प्रेसमध्ये \"ट्रेन कॅप्टन'ची निगराणी | eSakal", "raw_content": "\nदेशभरातील मेल, एक्‍स्प्रेसमध्ये \"ट्रेन कॅप्टन'ची निगराणी\nशुक्रवार, 22 जून 2018\nभुसावळ : धावत्या रेल्वेत प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जागेवरच निकाली काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार \"ट्रेन कॅप्टन'चे नवीन पद निर्माण करून त्याची नियुक्ती केली आहे. मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या सुविधांसाठी ट्रेन कॅप्टनचा रोल महत्त्वपूर्ण असून भुसावळ विभागातून धावणाऱ्या शंभरपेक्षा अधिक गाड्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पॅसेंजर (सामान्य) रेल्वेसाठी मात्र ही सुविधा नाही.\nभुसावळ : धावत्या रेल्वेत प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जागेवरच निका��ी काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार \"ट्रेन कॅप्टन'चे नवीन पद निर्माण करून त्याची नियुक्ती केली आहे. मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या सुविधांसाठी ट्रेन कॅप्टनचा रोल महत्त्वपूर्ण असून भुसावळ विभागातून धावणाऱ्या शंभरपेक्षा अधिक गाड्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पॅसेंजर (सामान्य) रेल्वेसाठी मात्र ही सुविधा नाही.\nप्रवाशांना धावत्या रेल्वेत बऱ्याचदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुरक्षितता, डब्यांमधील बंद पंखा, पाणी नसणे, लाइट न लागणे, शौचालयातून दुर्गंधी येणे, आरक्षित डब्यांमधून अनारक्षित तिकिटांवर प्रवास, वातानुकूलित यंत्रणेत बिघाड, अनधिकृत वेंडर्सकडून चढ्या भावाने खाद्यपदार्थांची विक्री, चोरी, छेडछाड, महिला डब्यातून पुरुष प्रवाशांनी प्रवास करणे अथवा अस्वच्छता अशा एक ना अनेक तक्रारी उद्‌भवतात. डब्यातील तिकीट तपासणीसाकडून (टी. सी.) याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशा सर्व प्रकारांची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने त्यावर उपाययोजना म्हणून रनिंग ट्रेनसाठी \"ट्रेन कॅप्टन'ची नियुक्ती केली. ट्रेन कॅप्टन प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने रेल्वे सुरक्षा बल, विद्युत विभाग, यांत्रिकी विभाग, खानपानसह सर्व विभाग कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून प्रवाशांच्या अडचणी सोडवत आरामदायी आणि सुखकर प्रवासाची रेल्वेची उद्‌घोषणा प्रत्यक्षात येईल.\nभारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांमधील वरिष्ठ आणि अनुभवी कर्मचाऱ्याची ट्रेन कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली आहे. भुसावळ विभागात तिकीट तपासणीस (टी. सी.) सारखा गणवेश घातलेल्या या कॅप्टनच्या दंडावर \"सेंट्रल रेल्वे भुसावळ ट्रेन कॅप्टन' \"आर्म बॅंड' (बॅज) बांधलेला असेल. देशभरातील रेल्वेच्या विविध झोनमध्ये त्या विभागाचे नाव कॅप्टनच्या बॅजवर असेल आणि ठराविक अंतर पार केल्यानंतर बदली कॅप्टन जागा सांभाळणार आहे.\nभुसावळ विभागात ट्रेन कॅप्टनचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे. त्यामुळे मेल आणि एक्‍स्प्रेसमधील तक्रारी लगेच दूर करता येतील. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न आहे.\n- सुनील मिश्रा, वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक मध्ये रेल्वे, भुसावळ\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/planting-tree-name-urvashi-who-died-accident-126882", "date_download": "2018-08-14T13:31:26Z", "digest": "sha1:5CU35V2HSGXVWHIPP373IAHMM3CJQEZF", "length": 14390, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Planting of the tree in the name of Urvashi, who died in the accident अपघातात मृत्यू झालेल्या उर्वशीच्या नावाने शाळेत वटवृक्षाचे रोपण | eSakal", "raw_content": "\nअपघातात मृत्यू झालेल्या उर्वशीच्या नावाने शाळेत वटवृक्षाचे रोपण\nगुरुवार, 28 जून 2018\nमुंजवाड येथील जनता विद्यालयात ६ वी मध्ये शिकणारी आपली मैत्रीण व विद्यार्थिनी उर्वशी अचानक सर्वाना सोडून गेल्यामुळे शाळेत तिच्या आठवणीतून शिक्षक व मित्र-मैत्रिणीचे डोळे म���त्र भरून येत आहेत. तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी उर्वशी नावाच्या एका वृक्षाचे रोपण केले तसेच विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर आहिरे आणि शाळेच्या फलकावर उर्वशीचे बोलके चित्र रेखाटले आहे.\nतळवाडे दिगर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरवाडे वणी शिवारात शनिवारी (ता.२३) रोजी झालेल्या भीषण अपघातात आठ निष्पाप प्रवाशांचा बळी गेला होता. या अपघातात मुंजवाड (ता.बागलाण) येथील उर्वशी मोरे या चिमुकल्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nमुंजवाड येथील जनता विद्यालयात ६ वी मध्ये शिकणारी आपली मैत्रीण व विद्यार्थिनी उर्वशी अचानक सर्वाना सोडून गेल्यामुळे शाळेत तिच्या आठवणीतून शिक्षक व मित्र-मैत्रिणीचे डोळे मात्र भरून येत आहेत. तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी उर्वशी नावाच्या एका वृक्षाचे रोपण केले तसेच विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर आहिरे आणि शाळेच्या फलकावर उर्वशीचे बोलके चित्र रेखाटले आहे.\nउर्वशी म्हणजे अप्सरा, एक सुंदर मुलगी अगदी या स्वर्ग लोकातील उर्वशी अप्सरेप्रमाणे जनता विदयालय मुंजवाड येथे इ. ६ वीच्या वर्गात शिकणारी नावाप्रमाणेच हुशार, नम्र, गोंडस, सुशील मैत्रिणीशी मिळून मिसळून वागणारी शिक्षक व वडीलधाऱ्यांचा तितकाच सन्मान करणारी हे संस्काराचे बाळकडू कुटुंबांतुन,गावातून व शाळेतून तिला मिळाले होते. मुंजवाड गावात सायकल गर्ल म्हणून गावात तिची ओळख होती.\nमुंजवाड गावातील एका सामन्य कुटुंबात जन्मलेली होती. वडील विनायक यांचा वेल्डिंग वर्कशॉपचा व्यवसाय आहे. घरात लाडकी असलेली उर्वशी नातेवाईकंच्या लग्नाला गेली असताना शिरवाडे वाणी शिवरात झालेल्या अपघातात तिच्या दुर्देवी मृत्यू झाला.ही बातमी समजल्यावर मुंजवाड गावावर व विद्यालयात हळहळ व्यक्त केली गेली. उर्वशीच्या मृत्यू नंतर आज (बुधवारी) पाचव्याच दिवशी त्याच अपघातात जखमी झालेल्या उर्वशीच्या आईचे देखील निधन झाले.\nया सर्वांच्या लाडक्या उर्वशीचे स्मरण राहावे म्हणून तिच्या विद्यालयात तीच्या नावाने एक वट वृक्ष लावून त्याला उर्वशी नाव देण्यात आले व कलाशिक्षक दिंगबर आहिरे यांची तिचे बोलके चित्र विद्यालयातील फलकावर रेखाटले आहे. त्यावेळी मुख्याध्यापक एम.एन.शेवाळे विद्यालयातील सर्वशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nरोजगारामुळे ग्रामीण भागातील महिला बनल्या स्वावलंबी\nवडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर ) येथील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक प्रगती साधता यावे यासाठी माजी सरपंच भागवत काटकर व शंकरराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-success-story-anand-niketan-svevagramdist-wardha-3128", "date_download": "2018-08-14T13:29:15Z", "digest": "sha1:H72D63EP4Q5KDCL7YJN2XQ3KMYGUWFGW", "length": 25166, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon Success story of Anand Niketan( Svevagram,Dist- Wardha) | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा\n‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा\n‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा\n‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा\nरविवार, 19 नोव्हेंबर 2017\nस्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता, सहकार्य, सहजीवन अशा मूल्यांची जपणूक व्हावी, यासाठी सेवाग्राम (जि. वर्धा) येथील ‘आनंद निकेतन' शाळा प्रयत्नशील आहे. याचबरोबरीने शेती, ग्रामविकासाला चालना देण्यासाठी आनंद निकेतनने पुढाकार घेतला आहे.\nस्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता, सहकार्य, सहजीवन अशा मूल्यांची जपणूक व्हावी, यासाठी सेवाग्राम (जि. वर्धा) येथील ‘आनंद निकेतन' शाळा प्रयत्नशील आहे. याचबरोबरीने शेती, ग्रामविकासाला चालना देण्यासाठी आनंद निकेतनने पुढाकार घेतला आहे.\nअहिंसक, समता, न्याय, शाश्‍वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन' शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देशात कशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीची गरज आहे याबाबत समिती गठीत झाली. या समितीने बुनियादी शिक्षणाचा (नई तालीम) अहवाल तयार केला. हिंदुस्तानी तालिमी संघाने दोन महिन्यात चौदा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला. त्यावेळच्या प्रांतीय सरकारने आपापल्या राज्यात शाळा सुरू केल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आहे. या शाळांची संख्या ४८ हजारावर होती. बुनियादी शिक्षणाचा अहवाल तयार करण्यात योगदान देणारा डॉ. इ.डब्लू. आर्यनायकम आणि आशादेवी यांचा मुलगा आनंद याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या प्रशिक्षण शाळेला आनंद निकेतन असे नाव देण्यात आले.\nप्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून आणि त्यानंतर दुसऱ्या भाषा टप्याटप्याने शिकविल्या पाहिजे. शरीर, मन आणि आत्मा या तीन बाबींचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. आरोग्य, आपल्या कामाला सन्मान मिळत असेल तर परिपूर्ण शिक्षण मिळते, असे मानले जाते. बुनियादी शिक्षणाला प्राथमिक तर उत्तम बुनियादी म्हणजे बारावीपर्यंतचे शिक्षण होय. उद्योगाभिमूख नाही तर उद्योगमुलक शिक्षण (मध्यवर्ती उद्योगाला धरुन त्यावर आधारीत शिक्षण) देण्यावर या शिक्षणपध्दतीचा भर आहे. आज भारतात केवळ ५०० शाळाच नई तालीम पध्दतीच्या उरल्या असल्याची माहिती संस्थेचे समन्वयक प्रभाकर पुसदकर यांनी दिली.\nआनंद निकेतन ही शाळा १९३८ मध्ये सुरू झाली. परंतु काही कारणास्तव १९७० मध्ये बंद झाली. भुदान आंदोलन सुरू झाल्याने विनोबांनी हे आंदोलन म्हणजेच नई तालीम म्हणत या आंदोलनात सहभागाचे आवाहन केले. या आवाहनानंतर देखील येथे शिक्षण घेण्यास कोणी पुढाकार घेतला नाही. त्यानंतर अनेक वर्ष ही शाळा बंद राहिली. नई तालीमच्या पुनर्जीवनाच्या चर्चा झाल्या आणि २००५ मध्ये पुन्हा शाळा सुुरू झाली. त्यानंतर आजवर ही शाळा सुरू आहे. या शाळेतून बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते, अशी माहिती प्रभाकर पुसदकर यांनी दिली.\nआनंद निकेतन शाळेत शेतकरी, शेतमजूर तसेच सामान्य कुटुंबातील मुले शिकतात. शालेय अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाचा असला तरी श्रमाधारीत अनुभवातील शिक्षण देण्यावर येथील शिक्षणपद्धतीचा भर आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे व्यवस्थापन कळावे, त्यासोबतच शेतमाल विक्रीचाही अनुभव यावा याकरिता परसबाग उपक्रम शाळा राबविते. परसबागेतील पिकांच्या व्यवस्थापनासाठी छोट्या अवजारांचा वापर केला जातो.\nशाळेची वेळ सकाळी दहाची असली तरी मुले त्यापूर्वीच शाळेत पोचतात. परसबागेतील आपल्या वाफ्यात जाऊन पीक व्यवस्थापनाची कामे नित्यनियमाने करतात. यासाठी स्वयंशिस्त जपण्यात आली आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंतचे धडे ही शाळा देते. विद्यार्थी परसबागेतील भाजीपाला विक्रीसाठी बाहेर नेतात. यातून मिळणारा पैसा वर्ग कोशात जमा केला जातो. यातून भाजीपाला बियाणे खरेदी आणि गरजू मुलांना लागणाऱ्या शालेय वस्तुंची खरेदी होते.\nविद्यार्थ्यांना विविध भाज्या, कापूस, मूग, तूर, बाजरी, ज्वारी, मका यांची लागवड करायला शिकवले जाते. विद्यार्थी वाफ्यांमध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यासारख्या भाज्यांची लागवड करतात. परसबागेत काम करीत असताना जमीन मोजमाप व परिमीती काढणे, बागेचा नकाशा काढणे, जमिनीवर भौमितीक आकृत्यांचा उपयोग करीत बागेची रचना आदी गोष्टीही विद्यार्थी शिकतात.\nविविध हंगामामधील कमाल-किमान तापमान, आर्द्रता, विहिरीतील पाणी पातळीचे मोजमाप, नोंदी, आलेख काढणे ही सर्व कामे विद्यार्थी करतात. गांडूळखत, कंपोस्ट खत निर्मिती, द्रवरुप खत निर्मिती, कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय कीडनाशक तयार करुन फवारणी, मित्र किडी- शत्रुकिडींची ओळख, मधमाशा व किटकांचे निसर्गातील स्थान समजूण घेणे, अहिंसक पद्धतीने मध काढण्याच्या पध्दती, अळिंबीची शेती अशी माहिती विद्यार्थांना दिली जाते.\nप्रत्येक मुलाला महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची संधी मिळते. यातून पाकशास्त्र, रसायनशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छता शास्त्र आदींचे धडे विद्यार्थी शिकतात.\nसेवाग्राम परिसरातील हातमाग, शिलाई, चित्रकारिता व इतर हस्तकलांची माहिती विद्यार्थांना व्हावी, याकरिता शाळा विविध उपक्रम राबविते. शाळेत हस्तशिल्प तयार होत नसेल तर संबंधित संस्थेला भेट दिली जाते; त्या ठिकाणी हस्तशिल्प कशी तयार केली जातात याची माहिती विद्यार्थांना दिली जाते.\nविद्यार्थांचे साहित्य, संगीत, नृत्य, हस्तकला अशा व्यक्तिमत्त्व विकासाच्या बाबींवर लक्ष दिले जाते. विद्यार्थांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी कबड्डी, मल्लखांब अशा खेळांवर शाळेने भर दिला आहे.\nदरवर्षी ठरतो नवा उपक्रम\nकचरा व्यवस्थापन हा यंदाच्या वर्षीचा उपक्रम शाळेने ठरविला आहे. या विषयावर विद्यार्थी वर्षभर काम करतात. गेल्यावर्षी पाणी हा अभ्यासाचा उपक्रम होता. जिल्ह्यात पडणारा पाऊस, वाहून जाणारे पाणी असा आराखडा विद्यार्थ्यांनी तयार केला होता. बंगळूर येथील एका संस्थेने या प्रकल्पाला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला होता. नई तालीम ज्ञान रचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्य विकसित करत त्यांचा आत्मविश्‍वास वाढविणारी आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षक, पालकांनी ही शाळा बघायला हवी.\nसेवाग्राम परिसरातील गावांमध्ये स्वच्छता, आरोग्याबाबत जनजागृती.\nजल, मृदसंधारण, पुनर्भरण तंत्रज्ञानाबाबत प्रसार, प्रात्यक्षिके.\nपिकांच्या विविध जातींच्या संवर्धनाबाबत पुढाकार, सेंद्रिय शेतीबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन.\nवर्धा जिल्ह्यातील ५० शाळांच्यामध्ये नई तालीम उपक्रमाची सुरवात.\nसंपर्क : प्रभाकर पुसदकर, ९७६३२२३६७०\nशिक्षण education शाळा शेती ग्रामविकास आरोग्य\nग्रामसभेत विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जि��्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ ���ंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/sat-bara-signature-talathi-will-be-admissible-121465", "date_download": "2018-08-14T13:43:15Z", "digest": "sha1:6ICU2ZFI7LYZ6ALKDFTPSQYQQLR6LMTD", "length": 12317, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sat bara signature of talathi will be admissible तलाठ्यांच्या स्वाक्षरीचे सात-बारा ग्राह्य धरणार | eSakal", "raw_content": "\nतलाठ्यांच्या स्वाक्षरीचे सात-बारा ग्राह्य धरणार\nमंगळवार, 5 जून 2018\nमुंबई - डिजिटल स्वाक्षरीच्या सात-बाराचे तूर्तास कोणत्याही प्रकारचे बंधन करता येणार नसून, तलाठ्यांच्या स्वहस्ते स्वाक्षरी व शिक्‍का मारलेले सात-बारा व्यवहारासाठी ग्राह्य धरता येतील, असे स्पष्टीकरण जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांनी दिले. डिजिटल स्वाक्षरीच्या आग्रहाने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात सात-बारा मिळत नसल्याचे वृत्त \"सकाळ'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते.\nमुंबई - डिजिटल स्वाक्षरीच्या सात-बाराचे तूर्तास कोणत्याही प्रकारचे बंधन करता येणार नसून, तलाठ्यांच्या स्वहस्ते स्वाक्षरी व शिक्‍का मारलेले सात-बारा व्यवहारासाठी ग्राह्य धरता येतील, असे स्पष्टीकरण जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांनी दिले. डिजिटल स्वाक्षरीच्या आग्रहाने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात सात-बारा मिळत नसल्याचे वृत्त \"सकाळ'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते.\nमागील आठवड्यात काही दिवस ई-फेरफार प्रकल्पाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 29 जिल्ह्यांतील संगणकीकृत सात-बाराचे कामकाज पूर्णत: बाधित झाल्याची कबुली जमाबंदी आयुक्‍तांनी दिली आहे. त्यापैकी औरंगाबाद, नांदेड, नंदुरबार, परभणी आणि यवतमाळ हे जिल्हे वगळता इतर सर्व ठिकाणी कामकाज 1 जूनला सुरळीत झाल्याची माहिती आयुक्‍तांनी दिली. दरम्यान, डिजिटल स्वाक्षरीचे सात-बारा वितरण करण्याची योजना 1 मेपासून लागू केली आहे. आजपर्यंत 40 लाख सात-बारा डिजिटल स्वाक्षरीत तयार झालेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील साडेसहा कोटी सात-बारा टप्प्याटप्प्याने डिजिटल स्वरूपात तयार करण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत संगणकीकृत सात-बारावर तलाठ्याने स्वहस्ते स्वाक्षरी व शिक्‍का मारलेले सात-बारा ग्राह्य धरण्यात यावेत, असे जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांनी जाहीर केले आहे.\nसोलापू��� : कर्जमाफीची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून ठप्प झाल्याने त्याचा परिणाम नव्या कर्जवाटपावर होत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील दीड लाख...\nधनगर समाजबांधवकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर\nपरभणी - धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी सोमवारी (ता. 13) जिल्ह्यातील गंगाखेड आणि सेलू तालुक्यात बंद पुकारण्यात आला. तर सोनपेठ...\nदुष्काळ, कर्जमाफीच्या गोंधळामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nजिंतूर : तालुक्यातील दहेगाव येथील एक 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीचा गोंधळामुळे राहत्या घरी विषारी औषध प्राशन...\nधनगर आरक्षणासाठी माजलगाव-धारुमध्ये बंद\nमाजलगाव/धारुर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोमवारी (ता. 13) जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. माजलगाव व धारुर शहरात बंद पाळण्यात येत...\nराष्ट्रीयकृत बँकांकडून शेतीला कर्ज...नको रे बाबा\nयेवला - कर्जमाफी योजना आणि जिल्हा बँकेची आटलेली तिजोरी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी मिळणाऱ्या कर्जाचे तीन तेरा वाजले आहेत.यावर्षी सहकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/gopinath-munde-political-history-devendra-fadnavis-121354", "date_download": "2018-08-14T13:44:56Z", "digest": "sha1:VRMSIZF6XFKJVMQ77W2LCJXN226WET57", "length": 13736, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "gopinath munde political history devendra fadnavis मुंडेंची राजकीय इतिहासात छाप - फडणवीस | eSakal", "raw_content": "\nमुंडेंची राजकीय इतिहासात छाप - फडणवीस\nसोमवार, 4 जून 2018\nबीड - लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वेगळी छाप पाडणारे ठरले. सत्तेशी समझोता नव्हे, तर संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र होता. राजकारणातील गुन्हेगारी, सहकारातील मक्तेदारी आणि अंडरवर्ल्डची दादागिरी संपविण्याचे काम गोपीनाथरावांनी केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथरावांच्या कार्याला उजाळा दिला.\nबीड - लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वेगळी छाप पाडणारे ठरले. सत्तेशी समझोता नव्हे, तर संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र होता. राजकारणातील गुन्हेगारी, सहकारातील मक्तेदारी आणि अंडरवर्ल्डची दादागिरी संपविण्याचे काम गोपीनाथरावांनी केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथरावांच्या कार्याला उजाळा दिला.\nगोपीनाथराव मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी गोपीनाथगडावर आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की मुंडे हे वंचितांचे खरे नेते होते. गृहमंत्री असताना त्यांनी राजकारणातील गुन्हेगारी, सहकारातील मक्तेदारी, खंडणीमुक्त मुंबई अन्‌ अंडरवर्ल्डची दादागिरी संपविण्याचे काम केले. या वेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, मंत्री विजयराव देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आदींची उपस्थिती होती.\nदरम्यान, यावेळी कुस्तीपटू राहुल आवारे, महिला क्रिकेटपटू कविता पाटील, सहारा अनाथालयाचे संतोष गर्जे, ऊस उचलण्याचे यंत्र तयार करणारे गुरलिंग स्वामी यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक उत्थान दिनानिमित्त महिला बचत गटांना कर्जवाटप आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली.\nसातारचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती या कार्यक्रमात एकत्र आले. शिवाय बहीण म्हणून पंकजा मुंडे यांना साथ देण्याचा शब्दही दोन्ही छत्रपतींनी दिला. मुंडे भगिनींच्या मागे दोन्ही छत्रपतींची ताकद आहे, असे खासदार संभाजीराजे म्हणाले; तर मी छत्रपती म्हणून नाही, तर गोपीनाथरावांचा मुलगा म्हणून येथे आलो आहे, असे उदयनराजे म्हणाले.\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/proposal-privatization-municipal-schools-121496", "date_download": "2018-08-14T13:44:43Z", "digest": "sha1:7FAPEOTHZWUKN5PY6RAXNTCL5WKRHGL3", "length": 12488, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "proposal for privatization of municipal schools पुन्हा पालिका शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nपुन्हा पालिका शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव\nमंगळवार, 5 जून 2018\nमुंबई - महापालिकेच्या बंद झालेल्या शाळांचे खासगीकरण करून तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा एकदा शिक्षण समितीच्या पटलावर मांडला आहे. खासगी संस्था आणि कॉर्पोरेटना या शाळा सुरू करण्यासाठी देण्यात येणार असून शाळा वाटप समितीत लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.\nमुंबई - महापालिकेच्या बंद झालेल्या शाळांचे खासगीकरण करून तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा एकदा शिक्षण समि���ीच्या पटलावर मांडला आहे. खासगी संस्था आणि कॉर्पोरेटना या शाळा सुरू करण्यासाठी देण्यात येणार असून शाळा वाटप समितीत लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.\nपालिकेच्या 35 बंद पडलेल्या शाळा खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या शाळांच्या वितरणासाठी धोरणाचा मसुदा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी शिक्षण समितीपुढे मांडला होता. पात्र संस्थेला शाळा देण्यासाठी वाटप समिती आणि त्यानंतर शाळेच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यासाठी मूल्यांकन समिती नियुक्त करण्यात येणार होती. त्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसल्याबद्दल शिक्षण समितीत तीव्र आक्षेप घेण्यात आला होता; मात्र सुधारित प्रस्तावात मूल्यांकन समितीत लोकप्रतिनिधी म्हणून शिक्षण समिती अध्यक्षांचा समावेश करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली आहे. बुधवारी (ता. 6) या प्रस्तावावरच शिक्षण समितीत चर्चा होणार आहे.\nज्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटींहून अधिक आहे, अशा संस्थांनाच शाळा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही संस्था कोणत्याही माध्यमाची शाळा सुरू करू शकते; मात्र राज्य बोर्डाची शाळा सुरू केल्यास त्या विद्यार्थ्यांना पालिकेमार्फत सर्व शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे.\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनाशिक - दिंडोरीच्या पश्चिम भागातील रस्त्यांची वाट\nलखमापूर (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, वाटसरु तसेच परिसरातील...\nआडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली\nकेज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-football/good-luck-sweden-128041", "date_download": "2018-08-14T13:29:07Z", "digest": "sha1:6CKY3SQEL44BANTPETPEV5L433VV5LWE", "length": 14673, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Good luck in Sweden स्वीडनचा सुदैवी विजय | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 जुलै 2018\nसेंट पीटर्सबर्ग : शूरांनाच नशिबाची साथ लाभते असे नव्हे, तर अचानक गोलही लाभू शकतो, याचाच अनुभव स्वीडनला आला. सरस स्वित्झर्लंडविरुद्ध बचावात्मकच पवित्रा घेतलेल्या स्वीडनला एमिल फोर्सबर्ग याच्या गोलने विजयी केले; पण या वेळी नशीब त्याच्यावर प्रसन्न होते.\nसेंट पीटर्सबर्ग : शूरांनाच नशिबाची साथ लाभते असे नव्हे, तर अचानक गोलही लाभू शकतो, याचाच अनुभव स्वीडनला आला. सरस स्वित्झर्लंडविरुद्ध बचावात्मकच पवित्रा घेतलेल्या स्वीडनला एमिल फोर्सबर्ग याच्या गोलने विजयी केले; पण या वेळी नशीब त्याच्यावर प्रसन्न होते.\nचेंडूवरील वर्चस्व विजय देत नाही याचा अनुभव स्वित्झर्लंडला आला. स्विसच्या आक्रमणात भेदकता नव्हती, त्यांचे गोलपोस्टच्या दिशेने चार शॉट्‌स होते; पण त्यापैकी एकावरही गोल होईल असे वाटले नाही. स्वीडननेही क्वचितच आक्रमण केले. या परिस्थितीत फोर्सबर्ग याचा लकी गोल निर्णायक ठरला नसता तरच नवल. त्याचा शॉट मॅन्यूएल ऍकानजी याच्या बुटाला लागून गोलजाळ्यात गेला, त्यामुळे स्विस गोलरक्षकही चकला.\nखरेतर प्रतिस्पर्ध्यांनी प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला होता. सामन्याच्या सुरवातीस बचावात्मक खेळ केल्यामुळे चाहते संतप्त झाले. त्यांनी आपल्याच संघांची हुर्यो उडवली. त्यानंतर प्रतिस्पर्धी काहीसे आक्रमक झाले आणि त्यात स्वीडन काहीसेच वरचढ होते. प्रतिस्पर्ध्यांची नेमबाजी सदोष होती, तसेच बचावावरच भर असल्याने गोलक्षेत्रात बचावपटूंची जास्त गर्दीही होती.\nउत्तरार्धाची सुरवात वेगळी नव्हती. चेंडू प्रामुख्याने मैदानाच्या मध्यभागीच होता. त्या वेळी पेनल्टी शूटआउटवरच निर्णय होणार असे वाटत होते; पण अखेरीस फोर्सबर्गच्या गोलने स्वीडनला आघाडीवर नेले. या गोलनंतर स्वित्झर्लंडने वेगवान प्रतिआक्रमणे केली. भरपाई वेळेत तर स्वीडनचा बचाव कोलमडणार असेच वाटत होते; पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना पेनल्टी किक देण्याचा निर्णय रेफरींनी वारच्या मदतीने फिरवला, पण सामन्याचा निकाल बदलला नाही.\n- स्वीडनचा 1958 नंतर प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेत सलग दोन लढतींत विजय, त्या वेळी उपांत्यपूर्व, तसेच उपांत्य लढतीत सरशी\n- स्वीडन 1994 नंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत\n- एमिल फोर्सबर्ग याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल विश्वकरंडक स्पर्धेत\n- स्वीडनचे विश्वकरंडकातील गेल्या नऊपैकी आठ गोल उत्तरार्धात\n- विश्रांतीस बरोबरी आणि विजय हे समीकरण स्वीडनबाबत विश्वकरंडकात सलग तिसऱ्यांदा, त्याचवेळी विश्रांतीच्या बरोबरीनंतर सामना न जिंकल्याची वेळ स्वित्झर्लंडवर सलग तिसऱ्यांदा\n- स्वित्झर्लंडचा विश्वकरंडक स्पर्धेच्या बाद फेरीत 64 वर्षांत एकही गोल नाही\n- स्वित्झर्लंडने सलग सातवी बाद फेरीतील लढत गमावली\n3 ऑन टार्गेट 4\n37 % चेंडूवर वर्चस्व 63 %\n198 यशस्वी पास 501\n105 एकूण धाव, किमी 103\n1 यलो कार्डस 2\n0 रेड कार्डस 1\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nराष्ट्रभक्ती कृतीतून दिसली पाहिजे : सेवानिवृत्त कर्नल रघुनाथन नांबियार\nदौंड (पुणे) : शिस्त हा लष्कराचा आत्मा आहे. जे कार्य आपण करत आहात ते शिस्तीने, पूर्ण तन्मयतेने व निष्ठेने करावे. राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती आपल्या...\nपाल���कांच्या वाढीव नव्या कामांना जुन्या निविदात मनाई\nकऱ्हाड - पालिकांच्या जुन्या निवीदात नव्यासह वाढीव कामांचा समावेश करून त्याचा कार्यादेश काढणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-maratha-reservation-agitation-maratha-kranti-morcha-134279", "date_download": "2018-08-14T13:16:10Z", "digest": "sha1:FJ7GXZEEXQHXQLD5PMEARQ3QESDHOIL5", "length": 12491, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News maratha reservation agitation Maratha Kranti Morcha चले जाव, चले जाव, राजू शेट्टी चलेजाव | eSakal", "raw_content": "\nचले जाव, चले जाव, राजू शेट्टी चलेजाव\nरविवार, 29 जुलै 2018\nहातकणंगले - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हातकणंगले तहसिल कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी गेले होते. पण यांना संतप्त आंदोलकांनी अक्षरश: हाकलून लावले.\nहातकणंगले - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हातकणंगले तहसिल कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी गेले होते. पण यांना संतप्त आंदोलकांनी अक्षरश: हाकलून लावले.\nआंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत खासदार शेट्टी यांना आंदोलनस्थळी फिरकूही दिले नाही. चले जाव, चले जाव, राजू शेट्टी चलेजावच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.\nमराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी हातकणंगले तहसिल कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने गेले सहा दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारत आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत यासाठी उद्या शंखध्वनी करत त्यांच्या घरावर मोर्चाही काढण्यात येणार आहे.\nदरम्यान एका कार्यक्रमासाठी खासदार राजू शेट्टी आज हातकणंगलेत आले होते. जाता जाता आंदोलकांना भेटून पाठिंबा देण्यासाठी ते तहसिल कार्यालयासमोर गेले. मात्र त्यांचे तिथे आगमन होताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शंखध्वनी करण्यास सुरवात केली. राजू शेट्टी गो बॅक, राजू शेट्टी चलेजाव च्या घोषणा देत शंखध्वनी करण्यात आला.\nआम्हाला तुमची सहानभूमी नको आहे जाता, जाता भेट द्यायचे नाटक कशाला करता, आमचे प्रश्‍न मांडण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे. पाठिंबाच द्यायचा असेल तर राजीनामा द्या अन्यथा इकडे फिरकू नका म्हणत आंदोलकांनी त्यांना अक्षरश: पिटाळून लावले. यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या पुढाऱ्यांचेही यावेळी भंबेरी उडाली.\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nऔरंगाबादेतील तोडफोडीशी मराठा आंदोलनाचा संबंध नाही: पोलिस आयुक्त\nऔरंगाबाद : वाळूज येथे नऊ ऑगस्टला औद्योगिक वसाहतीत झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नव्हता, अशा बाबी तपासातून समोर येत असल्याची माहिती पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4/?date=2018-2-13&t=mini", "date_download": "2018-08-14T13:48:56Z", "digest": "sha1:662CYVK6I4Y6RAO7ZUADJM7W5QCVG2TM", "length": 7708, "nlines": 138, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे या योजनेअंतर्गत तलंगा खरेदीसाठी दरपत्रके मिळणेबाबत. | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे या योजनेअंतर्गत तलंगा खरेदीसाठी दरपत्रके मिळणेबाबत.\nजिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वनिधी विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे या योजनेअंतर्गत 12 आठवडयाच्या तलंगा खरेदी करण्यात येणार आहेत.\nआपले कमीत कमी दराचे 12 आठवडयाच्या देशी / देशी सुधारीत जातीच्या तलंगांचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित दि. 16/01/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.\nकोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2009/05/key-board-shortcuts-for-quick.html", "date_download": "2018-08-14T14:20:51Z", "digest": "sha1:2FB5HBARKNDT5UC7RNSF66MLRJV3SWG6", "length": 9653, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "की बोर्ड शॉर्ट कट्स वापरुन आपला बहुमोल वेळ वाचवा ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / संगणक / की बोर्ड शॉर्ट कट्स वापरुन आपला बहुमोल वेळ वाचवा \nकी बोर्ड शॉर्ट कट्स वापरुन आपला बहुमोल वेळ वाचवा \nनविनच कंप्यूटर शीकणार्‍यांसाठी माउस खुप उपयोगाचा आहे. पण जस जसे तुम्हे \"Pro\" म्हणजेच प्रोफेशनल होउ लागता तसतसे की-बोर्डसचा अधीकाधीक वापर करणे आवश्यक होउ लागते. की-बोर्ड वरचे शॉर्ट कट्स वापरल्याने अधीक वेगाने काम करता येते.\nनेटभेटच्या माध्यमातुन मी की-बोर्डसच्या विविध शॉर्ट कट्स बद्दल सांगणार आहे. कारण नेटभेटचा प्रत्येक वाचक केवळ संगणक साक्षर बनून न राहता संगणक विषयात कुशल झाला पाहीजे हीच आमची मनीषा आहे.\nआज या मालीकेतील पहील्या लेखामध्ये अशाच काही वेळ वाचवणार्‍या टीप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तसं म्हंटले तर या टीप्स थोड्या अ‍ॅडव्हान्स आहेत असे म्हणता येतील. पण मी असे धरून चाललो आहे की काही बेसीक की-बोर्ड शॉर्ट कट्स वाचकांना अवगत असतील. जर तुम्हाला अगदी बेसीक टीप्स देखील हव्या असतील तर कृपया खाली कंमेंट्समध्ये तसे लिहुन आम्हास कळवा.\nसंगणकावर बर्‍याचदा विविध प्रोग्राम्स्/ विंडोज मध्ये एकाच वेळी काम करावे लागते. अशा वेळी एका विंडो मधुन दुसर्‍या विंडो मध्ये जाताना सतत माउस ने त्या त्या विंडोच्या चिन्हावर क्लिक करावे लागते. यामध्ये बराच वेळ जातो. त्यापेक्षा जर की- बोर्ड वरील \"Alt + Tab\" ही बटणे एकत्र दाबली तर अगदी सहजगत्या चालु असलेल्या सर्व प्रोग्राम्स मध्ये फीरता येते. प्रत्येक प्रोग्राम मधुन जाण्याकरीता Alt हे बटण दाबुन ठेवावे आणि आपल्याला हवी असलेली विंडो येइपर्यंत Tab बटण दाबत रहावे.\nवापरुन पहा एकदा. मी पैज लावुन सांगतो की पुन्हा या कामासाठी तुम्ही माउसला पुन्हा हात लावणार नाही.\nसंगणकावर चालु असलेली विंडो अथवा प्रोग्राम जर बंद (Close) करायचा असेल तर \"Alt + F4\" एकत्र दाबावे. समोर चालु असलेला कार्यक्रम त्वरीत बंद होतो.\nआणि चालु असलेला प्रोग्राम/ विंडो तात्पुरती लहान (Minimize) करावयाची असेल तर \"Alt + space + N\" दाबावे.\nबर्‍याचदा ऑफीसमध्ये किंवा कधी कधी घरी देखील संगणकावरील काही काम लपुन छपुन करावे लागते. (मी जास्त स्पष्टीकरण देत नाही, सुज्ञ वाचक जाणतीलच अशी अपेक्षा आहे.) अशा वेळेस कोण��� आल्यास आपण काम करत असलेली विंडो त्वरीत बंद करावी लागते. यासाठी वर दील्याप्रमाणे \"Alt + Tab\" हा उपाय आहेच पण त्यासोबत एक दुसरा पर्यायही उपलब्ध आहे. तो म्हणजे \"Windows key+M\".\nWindows key (विंडोज की) म्हणजे की बोर्डच्या डाव्या बाजुला ctrl (Control) आणि Alt या बटणांच्या मध्ये असलेले आणि मायक्रोसॉफ्टचा लोगो असलेले बटण.)\n\"windows key + M\" हे बटण दाबताच सर्व प्रोग्राम एका क्षणात अद्रुश्य होतात आणि केवळ डेस्कटॉप दीसु लागतो.\nआता लहान केलेल्या (Minimize) केलेल्या सर्व विंडोज पुन्हा एकत्र उघडण्यासाठी \"Windows key+Shift+M\" एकत्र दाबा.\nमला आशा आहे की हे सर्व शॉर्ट कट तुम्हाला नक्की आवडतील आणि उपयोगी ठरतील. या लेखास आपला प्रतीसाद देण्यास विसरु नका.\nकी बोर्ड शॉर्ट कट्स वापरुन आपला बहुमोल वेळ वाचवा \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-series-milk-crises-maharashtra-3222", "date_download": "2018-08-14T13:35:27Z", "digest": "sha1:WVKA2J3UJDTTPUSJARWOMN76OO3EZKPA", "length": 19384, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Series on milk crises in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध धंद्याला बसले ‘जीएसटी’चे चटके\nदूध धंद्याला बसले ‘जीएसटी’चे चटके\nबुधवार, 22 नोव्हेंबर 2017\nविस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ३\nपुणे : दूध धंद्याला सरकारी आश्रय देण्याऐवजी जीएसटीचे चटके सरकारकडून देण्यात दिले जात आहेत. दूध खरेदीदरात अचानक बदल करताना दूध संघ आणि प्रक्रिया उद्योगातील नफ्या-तोट्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे राज्यात दुधाचे खरेदीदर पाडले गेले आणि शेतकऱ्यांची उघड लूट झाल्यामुळे समस्या वाढल्या आहेत.\nविस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ३\nपुणे : दूध धंद्याला सरकारी आश्रय देण्याऐवजी जीएसटीचे चटके सरकारकडून देण्यात दिले जात आहेत. दूध खरेदीदरात अचानक बदल करताना दूध संघ आणि प्रक्रिया उद्योगातील नफ्या-तोट्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे राज्यात दुधाचे खरेदीदर पाडले गेले आणि शेतकऱ्यांची उघड लूट झाल्यामुळे समस्या वाढल्या आहेत.\nदुधाच्या प्रक्रिया पदार्थांवर वाढीव जीएसटी लावल्यास त्याची वसुली डेअरीचालक शेवटी शेतकऱ्यांकडून किंवा ग्राहकांकडूनच करणार होते. तूप आणि बटरवर १२ टक्के जीएसटी लावताच डेअरीचालकांनी खर्चवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दूध खरेदीचे भाव कमी केले. आधीच दूध पावडरचे बाजार कोसळलेले असल्यामुळे डेअरीचालकांनाही शेतकरीविरोधी निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nदूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, की राज्यातील तीन कोटी लिटरपैकी फक्त २७ हजार लिटर दुधाची खरेदी शासन करते. त्यात पुन्हा कोट्यवधी रुपयांचा तोटा होतो व तो सरकारी तिजोरीतून भरला जातो. सरकार कशाच्या आधारे २७ रुपये खरेदी दराची सक्ती करते आणि विक्रीभावदेखील न वाढवण्याचे आग्रह का धरला जातो हेच कळत नाही. या प्रश्नाकडे केवळ राजकीय नजरेने पाहिले जात आहे. डुबले तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीचेच दूध संघ बुडतील अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, हा प्रश्न राजकीय नसून शेतकऱ्यांचा आहे, हे समजून घ्यावे लागणार आहे.\nखासगी डेअरीचालकांना स्वतःच्या नफा-तोटा पत्रकाकडे दुर्लक्ष करून कधीही व्यवसाय करता येत नाही. खासगी डेअरीचालक आज २१ ते २३ रुपये लिटर भाव देत आहेत. उलट संघ सरकारी दर देत नसल्यामुळे कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. खासगी चालकांनी दूध पावडरचा बाजार तेजीत असताना यापूर्वी प्रतिलिटर २८ रुपये दर शेतकऱ्यांना दिला होता. त्या काळात सरकारी दर २२ रुपये इतका असतानाही जादा भाव दिला गेला होता. डेअरीचालकांना सध्याचा खर्च परवडत नसल्यामुळेच आम्ही २७ रुपये दर देऊच शकत नाही, असेही श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले.\nदूध पावडर दराचा फटका\nदूध आणि दुग्धपदार्थनिर्मिती उद्योगाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेतला जात नाही. देशात दरवर्षी शेतकऱ्यांकडून १५५ दशलक्ष टनांची निर्मिती केली जात असल्यामुळे दुग्ध व्यवसायातील उलाढाल साडेसहा लाख कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. देशातील ९ कोटी कुटुंबाचा उदरनिर्वाह डेअरी व्यवसावरच चालतो. दूध पावडरचे दर काही दिवसांत १८५ रुपये प्रतिकिलोवरून १५० रुपयांवर आलेले आहेत. त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर होत असल्यामुळे सरकारने गांभीर्याने या समस्येकडे पाहावे, असेही डेअरी उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.\nतूपनिर्मितीत बसलेला फटका ३२०- २९३\nदूध पावडरनिर्मितीमधील फटका १८५- १५०\nअसलेला फटका २७+३५=६२ रुपये/किलो\nजीएसटीमुळे प्रक्रियायुक्त पदार्थनिर्मिती व शेतकरी वर्गाला फटका\nतपशील जीएसटीच्या आधी जीएसटीनंतरचा दर\nतुपाची किरकोळ विक्री (प्रतिकिलो) ५५० ५५०\nरिटेलरला मिळणारी किंमत ५२४ ४९१\nरिटेलर व डिस्ट्रिब्युटर्सचा नफा १२४ १२४\nएक्सफॅक्टरी म्हणजे डेअरीतील मूल्य ४०० ३६७\nबटरमधून मिळणारे मूल्य ३२० २९३\nशेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा दर २७ २२\n‘तूप, बटरवरील वाढीव जीएसटी हटवा’\nतूप व बटरवरील वाढीव जीएसटी हटवावा, अशी मागणी डेअरीचालकांची आहे. इंदापूर डेअरी तसेच सोनई डेअरीने ही समस्या मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. जीएसटीचा फेरविचार करण्याचे केंद्र सरकार सांगत असले तरी तशी अधिसूचना १४ नोव्हेंबरपर्यंत निघालेली नव्हती. खाद्यतेलाप्रमाणेच बटर आणि तुपावरील कर हा आधीसारखा म्हणजेच पाच टक्के केला तरच शेतकऱ्यांना फायदा होईल, असे डेअरीचालकांचे म्हणणे आहे.\nदूध सरकार जीएसटी शेतकरी तोटा\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांत��ल सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://weltnews.eu/mr/page/553/", "date_download": "2018-08-14T13:42:06Z", "digest": "sha1:HL6ZURIQFVQTB2YBHYGY6NQVI3OKCMOR", "length": 7247, "nlines": 89, "source_domain": "weltnews.eu", "title": "Weltnews.eu – Page 553 – जर्मनी बातम्या, युरोप आणि जागतिक", "raw_content": "\nजर्मनी बातम्या, युरोप आणि जागतिक\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nSeptember 11, 2017 पंतप्रधान निर्माते 0\nमुलभूत भाषा सेट करा\nऑटो बातम्या & वाहतूक बातम्या\nतयार, वस्ती, Haus, बाग, काळजी\nसंगणक आणि दूरसंचार माहिती\nई-व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट बातम्या\nइलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स\nकुटुंब आणि मुले, मुले माहिती, कुटुंब & को\nआर्थिक बातम्या आणि व्यवसाय बातम्या\nकंपनी, राजकारण आणि कायदा\nकारकीर्द, शिक्षण व प्रशिक्षण\nकला व संस्कृती ऑनलाइन\nऔषध आणि आरोग्य, वैद्यकीय विशेषज्ञ आणि निरोगीपणा\nनवीन मीडिया आणि कम्युनिकेशन\nनवीन ट्रेंड ऑनलाइन, फॅशन ट्रेंड आणि जीवनशैली\nप्रवास माहिती आणि पर्यटन माहिती\nक्रीडा बातम्या, क्रीडा आगामी कार्यक्रम\nसंवर्धन, शाश्वत विकास आणि ऊर्जा\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 5 populärsten Projektmanagement-Methoden\nसाहसी शेअर कामगार बर्लिन ताळेबंद कमोडिटी-टीव्ही अनुपालन नियंत्रण डेटा सुरक्षा डिजिटायझेशनचे मौल्यवान धातू आर्थिक नेतृत्व व्यवस्थापन तंत्र पैसा सरकारकडे व्यवस्थापन आरोग्य गोल्ड हॅम्बुर्ग हाँगकाँग हाँगकाँग व्यापार विकास परिषदेच्या (HKTDC) हॉटेल Humor रिअल इस्टेट हे कॅनडा संवाद तांबे प्रेम तरलता वाहतुकीची व्यवस्थापन मेक्सिको नेवाडा Ortung रेटिंग Rohstoff-टीव्ही कच्चा माल चांदी Swiss Resource Telematik कारकीर्द Vertrieb wirtschaft Zink\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 5 populärsten Projektmanagement-Methoden\nकॉपीराइट © 2018 | वर्डप्रेस थीम द्वारे MH थीम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://asetase.blogspot.com/2012/04/blog-post_3005.html", "date_download": "2018-08-14T13:14:00Z", "digest": "sha1:ACJRZZ4J7SLODAGCFKEHA3HIB3UVN4ZN", "length": 10661, "nlines": 51, "source_domain": "asetase.blogspot.com", "title": "असे तसे ..फक्त, जसे सुचेल तसेच.. !: असेच.. काहीतरी..पावसाळ्यातच.. काहीतरी लिहिलेले !!", "raw_content": "असे तसे ..फक्त, जसे सुचेल तसेच.. \nकधी तरी..कसे तरी.. काही तरी.. लिहिलेले... मनाला वाटेल ते...मनाला सुचेल ते...अगदी मनापासून :)\nअसेच.. काहीतरी..पावसाळ्यातच.. काहीतरी लिहिलेले \nपावसाळा आला की माझे असे होते, मन भरून येते आणि काही तरी लिहावेसे वाटते .. खूप काही लिहावेसे वाटते....\nपावसाच्या त्या धारांनी जमिनीवर कोसळताना के��ेल्या नाजून आवाजाने .. त्यांनी भिजवून टाकलेल्या त्या मातीच्या सुंदर सुवासाने .. डबकयातल्या त्या बेडकांच्या नादाने ...भर रस्त्यात साचलेल्या पाण्यात .. निरागसपणे खेळणार्‍या आणि ओहळात सोडलेल्या त्या लहानग्या मुलांच्या कागदी होडीने.. मनाच्या कोपर्‍यात एक हलकेसे हास्य फुलते... आणि .............\nआणि मग.. सुरू होतो .. प्रवास... विचारांचा........... असाच.. .. नकळत.. .. सुरूच राहतो... दर पावसाळ्यात...\nमनातल्या गोष्टी.. मनातले ते विचार.. ते सर्व अगदी न ठरवता .. न सांगता .. न विचार करता .. येत जातात.. आणि बर्‍याच वेळा .. आपण विचार करायला कधी लागलो.. असे आठवत बसतो..\nदिवसाच्या सुरवातीला काही तरी अश्या घडामोडी घडत असतात ज्यामुळे आपला दिवस .. काल ठरवल्या पेक्षा कसा तरी वेगळा जातो..तसाच आठवडा जातो.. जसेच महीने आणि वर्षेही सरतात.. आणि अगदी .. तसेच आयुष्यही ..\nविचार करायला लागल्या क्षणापासूनच आपसूकच काहीतरी जवाबदारी येते.. अगदी छोटी म्हणत म्हणत मोठी होत जाते.\nछोट्याश्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटायला लागतात आणि मोठ्या गोष्टी अगदीच छोट्या .. हे अवघड आहे ...हे सोपे आहे..हे चांगले आहे .. हे वाईट आहे ..असे आपणच आपल्याला समजावत असतो .. वेळ कसा निघून जातो अगदी लक्षातच येत नाही.\nविजेच्या तारेवर बसलेल्या पक्ष्याकडे पहिले की असे वाटते, आपण असे हवे होतो. वाटले तर उडावे.. वाटले तर बसावे.. वाटले तिथे जावे.. राहावे.. आणि आकाशाच्या दिशेने भरारी मारत.. गीत गात .. धुंद व्हावे.\nपावसात भिजत जाणार्‍या दुचाकीच्या मागे बसलेल्या त्या प्रियसी कडे पाहून कधी तिच्या प्रियकराचा सुद्धा कधी कधी हेवा वाटतो.. तर कधी कधी.. त्याच पावसात .. मर्सडिजच्या सीटवर बसून एकटेच जाणार्‍या त्या माणसाचाही... तर कधी.. त्याच पावसात .. आपल्यातच मग्न असलेल्या त्या लहान मुलांचा हेवा वाटतो......आणि मग अगदी अशाच वेळी..फक्त आपल्याच हातात असणार्‍या छत्रीकडे पाहून सभोवतालच्या आठ-दहा डोळ्यातला हेवाही आपलायला दिसतो..\nमग.. परत विचारचक्र सुरू होते.. आनंद म्हणजे नेमके काय हो .. कधी होतो .. (आता तो कुणाला होतो आणि कश्या वेळेस होतो यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात म्हणा )\nपण.. मग, मी काही वेगळा आहे का .छोट्या छोट्या गोष्टी मला कधी कधी खूप आवडतात तर कधी कधी खूप दुखावतात ..भारतातल्या भ्रष्टाचारापासून ते शेजारच्या गोठ्यातल्या बकरीविषयी माझी काही तरी मते आहेत.. प्रत्येकाची ���सतात..मनातल्या अश्या गोष्टी बरेच दिवस मनात राहतात आणि कधी तरी पुन्हा जाग्या होतात..कधी आनंद देतात तर कधी अंतर्मुख करतात.\nबालपणपून केलेल्या त्या खोड्या आणि खाललेला तो मार आठवतो.. शाळेसमोर त्या पहिल्या दिलेल्या सुविचाराच्या वेळेस लटलाटणारे पाय आठवतात... शाळा बुडवून रात्री पाहिलेले ते सर्व चित्रपट आठवतात .. प्रेम म्हणजे नेमके काय हे कळत नसतानाही .. .बालपणीच्या निष्पाप आणि निरागस पहिल्या प्रेमाच्या त्या भावना आठवतात.. कॉलेज मध्ये चुकवलेले ते सर्व लेक्चर्स आठवतात...बाहेरच्या हॉटेलमध्ये बसून चहाच्या घेतलेल्या त्या झुरकया आठवतात.. इंटरव्ह्युसाठीच्या एस्त्री केलेल्या त्या शुभ्र शर्टावर उडलेले ते शिंतोडे आठवतात.. ऑफिसला खोटे कारण सांगून पावसात सर केलेले ते गड आठवतात.. मित्रांसाठी आणि त्यांच्या लग्नासाठी केलेले ते प्रवास आठवतात... दूर शहरातून घरी पोहोचण्यासाठीचे ते शर्थीचे प्रयत्न आठवतात.. जुन्या गोष्टी आठवून भर पावसात गाळलेले ते अश्रु ही आठवतात.. हळुवार सुरू होवून आक्राळ विक्राळ होणार्‍या अश्या त्या पावसातल्या सार्‍या आठवणी आजही अगदी कालसारख्या स्वच्छ आठवतात..\nश्रावणधारांच्या ह्या मोसमात काय जादू असेल ती असेल... मन माझे हे वेड्यागत विचारांच्या चक्राला अजून गती देत सुटते.. आणि आजवर अनुभवलेल्या त्या प्रत्येक पावसाच्या आठवणींचे गाठोडे अगदी अलगद उलगडत जाते .. मग.. अश्याच आठवणींच्या पसार्‍यात मी हरवत जातो.. अगदी नेहमी... दर पावसाळ्यात ...\nखरच .. पावसाळा आला की माझे असे होते, मन अगदी भरून येते आणि काही तरी लिहावेसे वाटते .. खरच .. खूप काही लिहावेसे वाटते..\nअसेच.. काहीतरी..पावसाळ्यातच.. काहीतरी लिहिलेले \nमी आणि माझी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/gautam-gambhir-faces-daughters-bowling-shah-rukh-khan-asks-her-to-bowl-for-kkr/", "date_download": "2018-08-14T13:34:55Z", "digest": "sha1:OVCPXHMWKQEZFOFH5KHKVKRM2RW6QSNO", "length": 7424, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शाहरुख म्हणतो, गंभीरच्या मुलीने केकेआरसाठी गोलंदाजी करावी ! -", "raw_content": "\nशाहरुख म्हणतो, गंभीरच्या मुलीने केकेआरसाठी गोलंदाजी करावी \nशाहरुख म्हणतो, गंभीरच्या मुलीने केकेआरसाठी गोलंदाजी करावी \n काल गौतम गंभीरने आपल्या मुलीच्या शाळेतील एक खास विडिओ शेअर केला होता. ज्यात त्याची मुलगी आझीन त्याला गोलंदाजी करत आहे.\nयाबरोबर त्याने एक खास ट्विट करत लि���िले होते की माझी मुलगी आझीनच्या गोलंदाजीचा सामना तिच्या शाळेत करणे खरंच कठीण काम आहे. शिवाय तिला माहित आहे की आपल्या वडिलांना यष्टीचा बाहेर चेंडू टाकावेत.\nया ट्विटला तब्बल १८१८ रिट्विट आणि १५५८१ लाईक्स मिळाल्या. शिवाय ५०० रिप्लाय आले. परंतु त्यातील एक खास रिप्लाय होता बॉलीवूड किंग खान शाहरुख खानचा.\nशाहरुख म्हणतो, ” तिला आपल्या केकेआर संघात गोलंदाज म्हणून घ्या\nयावर गंभीरने पुन्हा ट्विट करत म्हटले, “शाहरुख भाई ती नक्की खेळेल परंतु त्यासाठी तुम्हाला तिच्या वाढदिवसाला नक्की यावं लागेल. ”\nशाहरुख खान हा केकेआर या आयपीएलमधील संघाचा सहमालक असून गौतम गंभीर संघाचा कर्णधार आहे. जेव्हा गौतम गंभीरला या संघाचे कर्णधार करण्यात आले तेव्हा कुणालाच या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता. परंतु आपण एक यशस्वी कर्णधार आहोत हे गंभीरने पुढे दाखवून दिले होते.\nसध्या हा खेळाडू रणजी सामने खेळण्यात व्यस्त आहे.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ व��्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2018-08-14T13:16:52Z", "digest": "sha1:CLTZFPT5VXX3PUCRNG34RXNQB6G264ZI", "length": 4477, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nसंगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो.\nप्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गिकरण केले जाते .\nकार्यनिष्ठ भाषा (Procedural languages) उदा. सी (C), कोबॉल (COBOL), फोर्ट्रान, बेसिक, एपीएल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2018/01/ca06jan2018.html", "date_download": "2018-08-14T13:20:53Z", "digest": "sha1:7T5HKQOHJPXNYUJ6XD3ECRUGSM33KTRQ", "length": 16598, "nlines": 123, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ६ जानेवारी २०१८ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ६ जानेवारी २०१८\nचालू घडामोडी ६ जानेवारी २०१८\nराष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे निधन\nऱाष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे मुंबईमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.\nठाणे जिल्ह्यातील नेते डावखरे १९९२ सालापासून सलग चारवेळा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडले गेले. १९९८ साली विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सलग १८ वर्षे ते उपसभापती होते.\n६ जानेवारीपासून दिल्लीत 'जागतिक पुस्तक मेळावा २०१८' सुरू\nनवी दिल्लीत ६ जानेवारी ते १४ जानेवारी २०१८ या काळात २६ व्या 'जागतिक पुस्तक मेळावा' चे आयोजन करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे आयोजित हा कार्यक्रम यावर्षी 'पर्यावरण व हवामान बदल' या विषयावर आधारित आहे. यामध्ये जवळपास ४० देशांमधील प्रकाशकांचा सहभाग दिसून येणार आहे. भारतातून ८०० हून अधिक प्रकाशक यामध्ये भाग घेणार आहेत.\n'जागतिक पुस्तक मेळावा' हा कोलकाता पुस्तक मेळाव्यानंतर भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात जुना आणि मोठा पुस्तक मेळावा आहे. पहिल्यांदा १८ मार्च ते ४ एप्रिल १९७२ या काळात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.\n२०१३ सालापासून राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे\nकेंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या १ फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. तसेच आर्थिक वर्ष २०१८-१९ चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी ते ६ एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात घेतले जाणार आहे.\nअतिरिक्त खर्चाच्या माध्यमातून आर्थिक वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने १ फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.\nसंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी रोजी सुरू होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त अधिवेशनाला मार्गदर्शन करतील.\nतसेच ३१ जानेवारी रोजी आर्थिक पाहणी (इकॉनॉमिक सर्व्हे) सादर केला जाण्याची शक्यता आहे. यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान तर दुसरा टप्पा ५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.\nदरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जात होता आणि त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला असतो. मात्र नवे आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होते. तेव्हापासूनच प्रस्ताव राबवता यावेत, यासाठी अर्थसंकल्प महिनाभर आधीच सादर जाणार आहे.\nशिवाय स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची ५० वर्षांपासूनची परंपराही रद्द करण्यात आली आहे. आता रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर न केला जाता केंद्रीय अर्थसंकल्पात सादर करण्यात येतो.\nसमान वेतन धोरण कायदा करणारा आइसलँड पहिला देश\nआइसलँडमध्ये स्त्री-पुरुष यांना समान वेतन द्यावा असा सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा लागू करणारे हे जगातील पहिले राष्ट्र ठरले आहे.\nया नवीन कायद्यानुसार, एकाच नोकरीसाठी पुरुषापेक्षा स्त्रीला कमी वेतन देणे हे बेकायदेशीर ठरणार आहे. कंपनी वा संस्थेतील किमान २५ लोकांना समान वेतन धोरणातंर्गत सरकारद्वारे प्रमाणित ���ेलेले वेतन देण्यात यावे. असे करण्यास कंपनी वा संस्थेने असमर्थता दाखवल्यास त्यांना दंड आकारला जाईल.\nरेल्वेला 'फ्लेक्‍सी फेअर' मधून ६७१ कोटींचे अतिरिक्त उत्पन्न\nराजधानी, शताब्दी आणि दुरांतो यांसारख्या रेल्वेगाड्यांमध्ये 'फ्लेक्‍सी फेअर'पद्धती सुरू केल्यापासून रेल्वेला ६७१ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.\n'फ्लेक्‍सी फेअर' पद्धतीनुसार, रेल्वेतील दर दहा टक्के आसनांची तिकीट विक्री झाल्यानंतर तिकीटदर १० ते ५० टक्के वाढतात. रेल्वेमध्ये फ्लेक्‍सी फेअर पद्धती सप्टेंबर २०१६ मध्ये लागू करण्यात आली.\nरेल्वे आणि प्रवाशांचे हित लक्षात घेऊन 'फ्लेक्‍सी फेअर' पद्धतीबाबत अभ्यास करण्यासाठी रेल्वेने नुकतीच एक समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरच याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. समिती रेल्वेला या भाडेपद्धतीबाबतचे अनेक पर्यायही सुचविणार आहे. त्यानंतर रेल्वेमध्ये सगळीकडे ही भाडेपद्धती वापरण्याचा विचार करण्यात येईल.\nअमेरिकाने पाकिस्तानला दिली जाणारी $1.15 अब्जची मदत बंद केली\nअमेरिकाने दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानला देण्यात येणारी $१.१५ अब्जची सुरक्षा मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nतसेच पाकिस्तानला दिली जाणारी सर्वप्रकारची सैन्य मदत थांबविण्यात आली आहे आणि अमेरिकाने पाकिस्तानला धार्मिक स्वतंत्रतेच्या गंभीर उल्लंघनासंदर्भात विशेष देखरेख यादीमध्ये नोंदवले.\nपाकिस्तान या यादीत समाविष्ट होणारा पहिला देश आहे. या श्रेणीला २०१६ सालच्या एका विशेष कायद्याद्वारा तयार करण्यात आले आहे.\nतब्बल १५० वर्षानंतर ३१ जानेवारीला आकाशात 'निळा चंद्र' दिसणार\n१५० वर्षांत एकदाच असा योग येतो जेव्हा आकाशात निळा चंद्र दिसतो. ३१ जानेवारीला दुसऱ्या पूर्णिमेला एक दुर्मिळ चंद्रग्रहण आढळून येणार आहे, ज्याला 'निळा चंद्र (Blue Moon)' देखील म्हणतात.\nहे वर्ष २०१८ चे पहिले ग्रहण आहे. भारतासह आशियातील काही भागांमध्ये उगवताच ग्रहण दिसणार. मध्य आणि पूर्व आशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात हे दृश्य उत्तम आढळून येणार. यापूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी पूर्ण चंद्रग्रहण दिसले होते.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-wins-the-toss-and-elects-to-bat-first-in-the-4th-odi/", "date_download": "2018-08-14T13:34:04Z", "digest": "sha1:3R4AAX23YZP6FA3PQYWGYHUNSK7GP4TX", "length": 8209, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय -", "raw_content": "\nभारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय\nभारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय\n दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज चौथा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना गुलाबी सामना म्हणून खेळवण्यात येणार आहे.\nस्तनाच्या कर्करोगाची जागरूकता म्हणून हा गुलाबी सामना ओळखला जातो. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करून मैदानात उतरेल.\nदक्षिण आफ्रिका आजपर्यंत गुलाबी सामन्यात पराभूत झालेली नाही त्यामुळे ते आजही हा इतिहास न बदलण्याच्या इराद्याने मैदानांत उतरतील. त्याचबरोबर भारतीय संघही हा सामना जिंकून ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.\nतसेच हा सामना जर भारतीय संघाने जिंकला तर त्यांना भारत प्रथमच दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकण्याचा इतिहास रचेल.\nआजच्या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स पुनरागमन करत आहे. त्यामुळे खाया झोन्डो संघाबाहेर गेला आहे आणि इम्रान ताहीर ऐवजी मोर्ने मॉर्केलला ११ जणांच्या संघात स्थान मिळाले आहे.\nतसेच आज ११ जणांच्या भारतीय संघात श्रेयश अय्यरला संधी मिळाली आहे. त्याला केदार जाधव ऐवजी ११ जणांच्या संघात घेण्यात आलेले आहे.\nअ���ा आहे ११ जणांचा भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, श्रेयश अय्यर.\nदक्षिण आफ्रिका संघ:एडिन मार्करम(कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मोर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरीस, लुंगीसानी एन्गिडी,अँडिल फेहलूकवयो, कागिसो रबाडा\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/when-shahrukh-khan-and-virender-sehwag-changed-the-place/", "date_download": "2018-08-14T13:32:06Z", "digest": "sha1:I5RML6TOZEYDIZB7QVDJIZM4LUNJXLHV", "length": 6613, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि सेहवाग शाहरुखने बदलली खुर्ची -", "raw_content": "\nआणि सेहवाग शाहरुखने बदलली खुर्ची\nआणि सेहवाग शाहरुखने बदलली खुर्ची\nआज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना हिंदी समालोचन कक्षात बॉलीवूड स्टार शाहरुख खान आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवागबरोबर समालोचन करताना दिसला. यावेळी १० षटकांनंतर शाहरुख खान आणि सेहवाग यांनी आपल्या बसायच्या जागा बदलल्या.\nसमालोचन करत असलेल्या आकाश चोप्राने शाहरुख खान आणि वीरेंद्र सेहवाग यांना प्रश्न विचारला की १० षटकांनंतर सामन्यात पाकिस्तानच्या किती धावा झालेल्या असेल.\nयावर किंग खानने ४० च्या आसपास धावा होतील आणि २ विकेट्स गेलेल्या असेल असे भविष्य वर्तविले. तर सेहवागने १ विकेट आणि ४०-५० च्या आसपास धावा असे सांगितले.\n१० षटकांनंतर पाकिस्तान संघाने मजबूत सुरवात करत ५६ धावा केल्या होत्या आणि विशेष म्हणजे पाकिस्तानची एकही विकेट पडलेली नव्हती.\nत्यावर शाहरुख खानने वीरूला जागा बदलण्याचा सल्ला दिला आणि दोघांनी जागा बदलली. जागा बदलून तरी काही होईल अशी अपेक्षा शाहरुखने व्यक्त केली तर मला नाही वाटत असं काही सध्या तरी होईल अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.\nबाजूला बसलेला आकाश चोप्रा हा सर्व प्रकार शांत बसून पाहत होता.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/iquitos-peru-118021900014_1.html", "date_download": "2018-08-14T14:05:12Z", "digest": "sha1:KLZSL7YMF5SIOK74T7WIZRE5662RH73I", "length": 8873, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एकही रस्ता नसलेले अनोखे शहर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएकही रस्ता नसलेले अनोखे शहर\nपेरुतील नैने आणि इटाया या नद्यांच्या संगमावर वसलेले इक्विटोस\nखोर्‍यातील सगळ्यात प्रमुख बंदर आहेच, शिवाय देशातील सगळ्यात मोठे जंगलांचे शहर म्हणूनही त्याची ओळख आहे. या शहराच्या एका बाजूस घनदाट वर्षावने आहेत, तर दुसरीकडे सर्वत्र पाणीच पाणी आहे. त्यामुळे इक्विटोसला पोहोचण्यासाठी हवाई मार्ग किंवा मग होड्यांची मदत घ्यावी लागते. कारण तिथे रस्ता शोधूनही सापडणार नाही. होडीच्या प्रवासासाठी एक आठवडा लागतो व तो तुम्हाला अमेझॉनच्या प्रचंड उकाडा असलेल्या वातावरणातून करावा लागतो. या अनोख्या शहराची एकूण लोकसंख्या सव्वाचार लाख आहे. युरोपीय मिशनरी तिथे येऊन राहण्याआधी ही जागा हजारो वर्षांपासून स्थानिक व पिढीजात शिकारीचा व्यवसाय असलेल्या लोकांचे निवासस्थान होते. तेव्हा हे लोक नदीकिनारी छोट्या वस्त्या करून राहतात. काहींच्या ते, 18 व्या शतकाध्ये ख्रिश्ती मिशनरींनी हे शहर स्थापन केले होते. दुसरीकडे काहीजण मात्र एक शतकापूर्वी या शहराचे अस्तित्व नव्हते असे सांगतात. त्यामागे असा तर्क दिला जातो की, 19 व्या शतकात रबराचा शोध लागला व त्यानंतरच रबराच्या माध्यमातून पैसे कमविण्याची स्पर्धा सुरू झाली. युरोपीय पुरुषांनी स्थानिक महिलांशी विवाह करत तिथे बस्तान मांडले. त्यांच्यातील अनेकजण पुढे रबराचे मोठे उद्योजक झाले. या शहरात भलेही एकही रस्ता नसेल, पण तिथे मोटारसायकल व मोटोकोरोसची कमतरता नाही.\nबॅंकां कमी किमतीची नाणी किंवा नोटा नाकारु शकत नाही\nअसे आहे आयपीएलच्या ११ व्या हंगामाचे वेळापत्रक\nइराणचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर\nमोस्ट वांटेड दहशतवादी आरिज खानला अटक\nभारतात पहिल्यांदाच थिएट�� ऑलिम्पिक्स\nयावर अधिक वाचा :\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nजहाँ गम भी न हो\nया वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/840", "date_download": "2018-08-14T13:22:13Z", "digest": "sha1:X4PDGXZTVJ4ADZDN7KDKSDGCBSAKFGBU", "length": 6545, "nlines": 52, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "देवानंद लोंढे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदेवानंद लोंढे - शून्यातून कोटी, कोटींची उड्डाणे\nहिंगणगाव या छोट्याशा खेडे (तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली ) गावाचे नाव उद्योगक्षेत्रात गाजत आहे ते देवानंद लोंढे या तरुण उद्योजकामुळे.\nगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकताना त्याला मिलिंद सगरे हा मित्र मिळाला. त्यानंतर गावातीलच ‘नारायण तातोबा सगरे हायस्कूल’ येथे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरमधील गारगोटी येथील ‘आय.सी.आय.’ (इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीयरिंग) मध्ये प्रवेश मिळाला. तेथील वसतिगृहात राहण्या-जेवणाचीही सोय झाली. देवानंद नाशिक येथे नोकरी करत असताना त्याची तेथे स्नेहल या मराठा समाजातील तरुणीची भेट झाली आणि त्यांचा आंतरधर्मीय मंगलपरिणय झाला.\nहिंगणगाव एकेकाळी सुजलाम सुफलाम होते. अग्रणी नदीला बाराही महिने पाणी असायचे. वाळूत हातभर उकरले, की झरा पडायचा. बायका नारळाच्या कवटीतून पाण्याने घागर भरायच्या. गावात मारुतीच्या देवळासमोर व बौद्ध वस्तीत असे दोन आड आहेत, पण त्यांचे पाणी सवाळ लागत असे. म्हणून ते वापरासाठी ठेवत. ज्वारी, बाजरी, भुईमूग, मटकी, तूर, तीळ शेतात तर ऊस, मका, हळद, मिरची, कापूस मळ्यात पिकायचे. गावात सुखसमृद्धी होती. लोक आनंदात राहायचे.\nकोणे एकेकाळी गावात कोणी साधू पुरु��� आला होता म्हणे; त्याने चार घरी जाऊन भिक्षा मागितली. कोणी भाकर दिली तर कोणी भाजी. तो पाटावर बसून जेवला. नंतर त्याने हातात कमंडलू घेऊन एका घरात पाणी प्यायला मागितले. घरातील पुरुष मग्रुरीने बोलला. ‘साधुबाबा, अग्रणी नदीला मायंदाळ पाणी हाय, तकडं जा की’ त्याच्या त्या बोलण्यावर साधुबाबा संतापला आणि त्याने शाप दिला, की ‘तुम्हाला पाणी पाणी म्हणावं लागेल’ त्याच्या त्या बोलण्यावर साधुबाबा संतापला आणि त्याने शाप दिला, की ‘तुम्हाला पाणी पाणी म्हणावं लागेल’ अग्रणी नदीचे पाणी नंतरच्या काळात खरोखरीच आटले’ अग्रणी नदीचे पाणी नंतरच्या काळात खरोखरीच आटले नदीचे पाणी विहिरीइतके खोलवर गेले. पाण्याची टंचाई गावपरिसरात झाली. त्या दंतकथेचे तात्पर्य माणसाच्या मग्रुरीकडे बोट दाखवते. हे लक्षात घेतले पाहिजे.\nSubscribe to देवानंद लोंढे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.digambarastro.com/gallery.html", "date_download": "2018-08-14T13:20:25Z", "digest": "sha1:LIN65DZRM7A4NVUU7E6JN3YTDZJQD2KB", "length": 8212, "nlines": 39, "source_domain": "www.digambarastro.com", "title": "Astrologer Digambar - Gallery - DIGAMBAR ASTROLOGER", "raw_content": "\nमंगल दोष कसा पाहाल .\nआपण आपल्या जन्म पत्रिकेतील लग्न कुंडली पहा .जर १,४,७,८,१२, या स्थानात मंगल लिहेलेला असेल तर ती कुंडली मंगळाची आहे असे समजले जाते .परंतु आशा वेळी हा मंगल या स्थानात कोणत्या राशीत आहे हे पाहणे महत्वचे साहे . १)मंगल कर्क राशीत असता मंगल दोष होत नाही .२) मंगल मिथुन किवा कन्या राशीत असता मंगळाचा दोष होत नाही ..३) रवी व मंगल युती असता मंगल दोष होत नाही,४) मंगळ व शक्र हे ग्रह समोरासमोर\nअसतील तर मंगल सौम्य आहे असे समजावे .५) प्रथम स्थानी मेष रासी , चवथ्या स्थानी वृश्चिक राशी ,सातव्या\nस्थानी मकर राशी , आठव्या स्थानी सिंह राशी व बाराव्या स्थानी धनु राशी मंगल असेल तर मंगळाच दोष होत नाही .आपणास समजत नसेल तर जोतीशा कडून जाणून घ्या .\nमंगळाचा दोष किवा प्रभाव कमी करण्यासठी काही उपाय .\n१) मंगल ग्रहाचा मंत्र जप रोज १०८ वेळा करा .\n२) मंगल नव ग्रह शांती होम जाणकार पुरोहीताकडून करा .\n३) साईबाबा चरित्र किवा श्री गजानन महाराज (शेगाव ) पोथी .यातील रोज १ अध्याय वाचा .\n४) मंगल यंत्र .याची रोज पूजा करा .५ ) पोवळे हे रत्न अनुभवी जोतिष जाणकार वाक्तीचा सल्ला घेवून धारण करावे .\nकालसर्प योग या बाबत अनेकांची वेग वेगळी मते आहेत . या ठिकाणी मी जो अनुभव घेतला आहे .गेल्या ४० वर्षात अनेक कालसर्प योग असलेल्या कुंडल्या पाहून अभ्यास करत आहे .या आधारे मी माझे मत या ठीकानी\nआपल्या कुंडलीतील कोणत्या ग्रह योग मुले विवाह केल्या नंतर वैवाहिक जीवनात संघर्ष. ,अथवा विभक्त होण्याची वेळ येते किवा कायदेशीर मार्गाने वेगळे होण्यापर्यंत वेळ येते .ते ग्रह योग खाली देत आहे.\nजर पती वं पत्नी यांचे कुंडलीत १),चंद्र वं मंगल युती असेल २),चंद्र मंगल हे ग्रह समोरासमोर असतील (प्रतियोग )सेल ३ ),शनी वं मंगम युती १,४,८,१२ या स्थानात असेल तर ४ ),शुक्र हा ग्रह शनी वं मंगल यांचे अशुभ योगात असेल तर ५ ),कुंडलीतील सप्तम स्थान पापग्रहाने दुषित झाले असेल तर,तसेच हे ग्रह योग कोणत्या राशी वं नक्षत्रात होतात हे पाहणे मात्व्वाचे आहे .\nवधु वं वर यांचे राशी वरून होणारे योग उदा . अशुभ षडाष्टक , द्वादश योग , राशी मैत्री हे पाहवे, कुंडली तील ग्राहावरून स्वभावाचा अंदाज येतो . स्वभाव, विचार धारा,साधारण जुळतो का\nयाचा अंदाज घ्यावा . हे ग्रह योग आपल्या कुंडलीत असता विवाह ठरविण्या पूर्वी अनुभवी वं जोतिष शास्त्राचे चांगले ज्ञान असलेया माणसाकडून मागदर्शन घ्यावे .\nकालसर्प योग . याच विवाहाशी काही संबंध नाही .घाबरण्याचे कारण नाही .कालसर्प योग हे एक प्रकारचे ग्रह योग आहेत.याचा परिणाम असा आहे के या मुले जीवनात यश मिळण्यासाठी फार मेहनत करावी लागते .कोणतीही गोष्ठ सहज मिळत नाही वं मिळाली तर फार विलंबाने मिळते\nया योगाची शांती विधी करावी.हा विधी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ( नाशिक) या ठिकाणी किवा कोणत्याही शिव मंदिरात केला जातो. हा विधी करण्यासाठी खूप पैसे लागतात ,ज्यांना शक्य असेल त्यांनी करावा . ज्यांना परवडत नाही.त्यांनी हा विधी कर्ज काढून करू नये .हे केल्याने\nआपले नशीब बदलणार नाही हे ध्यानात ठेवावे .साधे सोपे उपया करावेत ,उदा. नियमित शिव मंदिरात जाऊन तीन बेलाची पाने अर्पण करावीत, रोज शिवलीलामृत ग्रंथातील १ अध्याय वाचवा.\nआचरण शुद्ध ठेवावे .नेहमी चंगला विचर करावा ,शक्य असेल तर गरीब वं अपंग यांना अन्न वं वस्त्र दान करावे.असे केल्याने कालसर्प योगाचा अशुभ परिणाम कमी होईल अशी मला खात्री आहे.\nशनी साडे साती चा काळ साधारण सात वर्षे व सहा महिने इतका असतो .शनी एका राशीतून अडीच वर्ष भ्रमण करतो .सध्या शनी धनु राशीत आहे .या मुळे वृश्चिक ,शानि व मकर राशी च्या व्यक्तींना शनीची साडे साती सुरु आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/after-radhika-apte-usha-jadhav-share-stories-casting-couch-industry-112337", "date_download": "2018-08-14T13:47:18Z", "digest": "sha1:6OENDCYLM7ZMXQADTLZ56HSBO66632AE", "length": 12184, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "After Radhika Apte Usha Jadhav Share Stories Of casting couch In The Industry अभिनेत्री उषा जाधवही कास्टिंग काउची शिकार | eSakal", "raw_content": "\nअभिनेत्री उषा जाधवही कास्टिंग काउची शिकार\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nआता राष्ट्रीय पुरस्कार विजेती 'धग'फेम अभिनेत्री उषा जाधव हीने तिच्यासोबत झालेला कास्टिंग काउच प्रकार उघडकीस आणला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काउचचा मुद्दा भडकतोय. श्री रेड्डी या तेलगू अभिनेत्रीने कास्टिंग काउच विरोधात टॉपलेस प्रदर्शन केले होते..दोन दिवसापुर्वी नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी कास्टिंग काउचचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते..बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री राधिका आपटे हिनेही फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काउच बद्दलचे सत्य मांडले होते...आणि आता राष्ट्रीय पुरस्कार विजेती 'धग'फेम अभिनेत्री उषा जाधव हीने तिच्यासोबत झालेला कास्टिंग काउच प्रकार उघडकीस आणला आहे.\nउषा जाधवने खुलासा केला आहे की, इंडस्ट्रीत कास्टिंग काउच म्हणजे सामान्य आहे. मला जर सिनेमासाठी संधी दिली जाईल तर त्याबदल्यात मी समोरच्याला काय देऊ शकते, अशी विचारणाही मला केली गेली. तेव्हा मी त्याला म्हटले की माझ्याकडे पैसे नाहीत. हे ऐकुन तो मला म्हणाला की, 'पैसे नकोय. पण जर प्रोड्यूसर किंवा डायरेक्टरला किंवा दोघांनाही तुझ्यासोबत झोपायचं असेल तर...' हे सगळं बोलताना त्या एजंटने मला घाणेरडा स्पर्शही केला.\nउषाला सिनेमात काम करायचे होते म्हणून ती घरून पळून मुंबईत आली होती. मुंबईत एका कास्टिंग एजंट कडून तिचे लैगिंक शोषण झाल्याचे ती सांगते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nनागपंचमीनिमित्त अभिनव उपक्रम, सफर सापांच्या दुनियेची\nनिफाड - 'शेतकऱ्यांचा खरा मित्र' आणि 'अन्न साखळीतील महत्वाचा दुवा' असलेल्या सापांची केवळ भीती पोटी मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. सापांबद्दल असलेले...\nअवलिया तरुणाची ‘बियाणे बॅंक'\nमोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून...\nदुसरी आणीबाणी येतेय, ती मोडून काढा - उद्धव ठाकरे\nमुंबई - आजपर्यंत प्रसार माध्यमे सरकारवर लक्ष, वचक ठेवत होती; पण आता सरकारच प्रसार माध्यमांवर लक्ष...\nयुथ एक्सचेंज प्रोग्राम 2018-19 रशियासाठी महाराष्ट्रातून पुण्याच्या सर्वेश नावंदेची निवड\nपुणे : रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून 25 युवकांच्या शिष्टमंळाची निवड करण्यात...\nभोसरीत शुक्रवारी महाकवी राजानंद गडपायले पुरस्काराचे वितरण\nभोसरी - येथीव स्वरांजली कलामंचद्वारे महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त दिला जाणारा महाकवी राजानंद गडपायले सर्वौत्तम गायक पुरस्कार प्रतापसिंग बोदडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/driver-death-accident-110063", "date_download": "2018-08-14T13:47:30Z", "digest": "sha1:TUSVD7KQHMQUVZIL2QDCBAQE634XKTXV", "length": 9318, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "driver death in accident विचित्र अपघातात चालक ठार | eSakal", "raw_content": "\nविचित्र अपघातात चालक ठार\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nनाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर आज विचित्र अपघातामध्ये कंटेनरचालकाचा बळी गेला. कंटेनर सुरू ठेवून चालक पत्ता विचारण्यासाठी खाली उतरल्यानंतर उरातामुळे कंटेनर धावू लागला. हे पाहताच कंटेनर रोखण्यासाठी चालक कंटेनरमध्ये चढण्याच्या प्रयत्न करत असतानाच तो कंटेनरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला; ���र कंटेनर तीन दुचाकींचा चुराडा करीत रस्त्यालगतच्या टपरीला धडकला. यात दोन दुचाकीस्वार थोडक्‍यात बचावले; तर टपरीचालक महिलाही वाचली. याप्रकरणी पोलिस माहिती घेत असून, मृत कंटेनर चालकाचे नाव समजू शकलेले नाही.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/843", "date_download": "2018-08-14T13:22:19Z", "digest": "sha1:IJQAIX5SU7PL7BAB7ZDZMNFMG7UGTVQV", "length": 4665, "nlines": 45, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नाना पाटील | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nहिंगणगाव एकेकाळी सुजलाम सुफलाम होते. अग्रणी नदीला बाराही महिने पाणी असायचे. वाळूत हातभर उकरले, की झरा पडायचा. बायका नारळाच्या कवटीतून पाण्याने घागर भरायच्या. गावात मारुतीच्या देवळासमोर व बौद्ध वस्तीत असे दोन आड आहेत, पण त्यांचे पाणी सवाळ लागत असे. म्हणून ते वापरासाठी ठेवत. ज्वारी, बाजरी, भुईमूग, मटकी, तूर, तीळ शेतात तर ऊस, मका, हळद, मिरची, कापूस मळ्यात पिकायचे. गावात सुखसमृद्धी होती. लोक आनंदात राहायचे.\nकोणे एकेकाळी गावात कोणी साधू पुरुष आला होता म्हणे; त्याने चार घरी जाऊन भिक्षा मागितली. कोणी भाकर दिली तर कोणी भाजी. तो पाटावर बसून जेवला. नंतर त्याने हातात कमंडलू घेऊन एका घरात पाणी प्यायला मागितले. घरातील पुरुष मग्रुरीने बोलला. ‘साधुबाबा, अग्रणी नदीला मायंदाळ पाणी हाय, तकडं जा की’ त्याच्या त्या बोलण्यावर साधुबाबा संतापला आणि त्याने शाप दिला, की ‘तुम्हाला पाणी पाणी म्हणावं लागेल’ त्याच्या त्या बोलण्यावर साधुबाबा संतापला आणि त्याने शाप दिला, की ‘तुम्हाला पाणी पाणी म्हणावं लागेल’ अग्रणी नदीचे पाणी नंतरच्या काळात खरोखरीच आटले’ अग्रणी नदीचे पाणी नंतरच्या काळात खरोखरीच आटले नदीचे पाणी विहिरीइतके खोलवर गेले. पाण्याची टंचाई गावपरिसरात झाली. त्या दंतकथेचे तात्पर्य माणसाच्या मग्रुरीकडे बोट दाखवते. हे लक्षात घेतले पाहिजे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/la-liga-can-messi-and-barcelona-stop-real-madrid/", "date_download": "2018-08-14T13:34:09Z", "digest": "sha1:BRPSDBRSJ4SRN655MEXKKQ6E6VGXUG6I", "length": 10313, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मेस्सी आणि बार्सिलोना माद्रीदला विजयापासून रोखू शकतील..?? -", "raw_content": "\nमेस्सी आणि बार्सिलोना माद्रीदला विजयापासून रोखू शकतील..\nमेस्सी आणि बार्सिलोना माद्रीदला विजयापासून रोखू शकतील..\nयंदाचा फुटबॉल मोसम शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. जवळजवळ सर्व लीगचे विजेते निश्चित झाले आहेत. इंग्लीश प्रीमियर लीगचे विजेतेपद चेल्सीने जिंकले तर बुन्डस्लिगा सलग पाचव्या वर्षी बायर्न मुनीकने जिंकला. फ्रेंच लीग म्हणजे लीग १ चे विजेतेपद मोनॅको फुटबॉल संघाने पॅरिस सेंट जेर्मेनची मक्तेदारी संपवत पटकावले.\nपण ला लीगाचे विजेतेपद अखेच्या दिवसाच्या सामन्यांनवर अवलंबून आहे. ला लीगा मधील सर्वोत्कृष्ट संघ असलेले बार्सेलोना आणि रिआल माद्रिद हे आपापले सामने हे वेगवेगळ्या प्रतिस्पर्धीन विरुध्द खेळतील. माद्���िद ९० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर बार्सेलोना ८७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.\nहा सामना जर माद्रिदने जिंकला तर ते २०१२ नंतर प्रथम हे विजेतेपदक मिळवतील. जर हा सामना हरला आणि बार्सेलोनाने त्यांचा समान जिंकला तर गुण समान होतील आणि ला लीगाच्या नियमानुसार विजेतेपद हे गोल फरकांवर न ठरवता दोन्ही संघातील या वर्षीच्या हेड टू हेड निकलावर दिली जाईल. त्यात मागील महिन्यात मेस्सीच्या मॅजिकल शेवटच्या सेकंदात मारलेल्या गोल मुळे बार्सेलोना विजयी झाली होती तर त्यामु़ळे ते विजेते होतील.\nया ५ कारणांमुळे यंदाचे वर्ष ठरले अतिशय लोकप्रिय:\n१. लिओनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा:\n२०१४ विश्वचषकातील अंतिम सामन्यातील पराभव आणि कोपा अमेरिका चषकाच्या सलग २०१५ आणि २०१६ अंतिम सामन्यातील पराभव आणि अर्जेंटिनाच्या जनतेकडून न मिळणारा प्रतिसाद याला कंटाळून त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या आवडत्या खेळाडूला आता फक्त ला लगा मध्ये पाहता येणार म्हणून या लीगने फुटबॉल रसिकांमध्ये उत्सुकता आणली.\n२. बॉलोन डी ऑर साठीचे तिन्ही खेळडू ला लीगा मधील:\nवर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवडलेले तिन्ही खेळाडू हे ला लीगा मधील होते. विक्रमी ५ वेळेचा विजेता लीयोनल मेस्सी, ४ वेळेसचा विजेता क्रीस्तीयानो रोनल्डो, आणि अँतेनिओ ग्रीज्मन हे तिन्ही ला लीगाच्या टॉप ३ संघातील असल्याने सगळ्या फुटबॉल विश्वाचे लक्ष ला लीगा कडे लागले.\n३. मेस्सी, नेमार आणि सुआरेझ त्रिकुटाचा खेळ:\nबार्सेलोना संघ आणि त्यातील हे खेळाडू फुटबॉल रसिकांनमध्ये खूप चर्चेत आहेत. त्यांचा खेळ आणि मैत्री दोन्ही खेळासाठी आणि लीगसाठी पूरक ठरते आहे.\n४. काही वादग्रस्त निर्णय:\nखेळाडूंना दिले गेलेले रेड कार्ड्स आणि नेमारवर घातलेली ३ सामन्यांची बंदी या मुळे लोकांचे लक्ष सातत्याने ला लीग कडे वळाले.\n५. अखेरच्या क्षणापर्यंत विजेत्याची उत्सुकता:\nशेवट्यच्या सामन्यावर स्पर्धेचा विजेता आणि एल क्लस्सीकोत कोण पटकावणार विजेतेपद हे आज दोन्ही सामने झाल्यावर स्पष्ट होईल.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल ���र्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5347-jitendra-avhad-on-mantralay", "date_download": "2018-08-14T13:16:00Z", "digest": "sha1:C6NCA7VL4MSUQVS7WGO4KJ46OUQEAGOE", "length": 4699, "nlines": 126, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लहानपणी मी जम्बो सर्कस पहायला जायचो; महाराष्ट्र सरकार सुद्धा जम्बो सर्कस झालय - जितेंद्र आव्हाड - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलहानपणी मी जम्बो सर्कस पहायला जायचो; महाराष्ट्र सरकार सुद्धा जम्बो सर्कस झालय - जितेंद्र आव्हाड\nजय महाराष्ट्र न्यूज, ठाणे\nलहानपणी मी जम्बो सर्कस पहायला जायचो. महाराष्ट्र सरकार सुद्धा जम्बो सर्कस झालय. म्हणून मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागतात असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलय.\nकाही दिवसांपुर्वी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून हर्षद रावते या तरूणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत.\nकॉसमॉस बँकेवर सायबर ���ल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune-wari/saathchal-cycle-wari-hiv-aids-awakening-130477", "date_download": "2018-08-14T13:17:00Z", "digest": "sha1:5T7HQSJECQPAB3BS7FOUNLANCAGFTLFP", "length": 11293, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal cycle wari HIV Aids Awakening #SaathChal एचआयव्ही, एड्‌सबाबत जागृतीसाठी सायकल वारी | eSakal", "raw_content": "\n#SaathChal एचआयव्ही, एड्‌सबाबत जागृतीसाठी सायकल वारी\nशनिवार, 14 जुलै 2018\nपुणे - आषाढीसाठी हजारो दिंड्या, पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. परभणीचे डॉ. पवन चांडक सायकलवरून वारी करून एचआयव्ही, एड्‌सबद्दल जनजागृती करत आहेत.\nपुण्यातून त्यांनी आज (शुक्रवार) सायकल वारीला सुरवात केली असून, पुणे-आळंदी ते पंढरपूर या मार्गावर ते जनजागृती करणार आहेत.आकाश गीते हे त्यांच्या सोबत असून वारीच्या मार्गात विविध संस्था, गावांतील लोकांशी हे दोघे संवाद साधणार आहेत; तसेच एचआयव्ही, एड्‌सबाधित रुग्णांनाही भेटणार आहेत. डॉ. चांडक यांनी ५ वर्षांपासून सायकल वारीदरम्यान जवळपास ४० हजार किलोमीटरचा प्रवास केला असून, या आजारांबाबत जनजागृती केली आहे.\nपुणे - आषाढीसाठी हजारो दिंड्या, पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. परभणीचे डॉ. पवन चांडक सायकलवरून वारी करून एचआयव्ही, एड्‌सबद्दल जनजागृती करत आहेत.\nपुण्यातून त्यांनी आज (शुक्रवार) सायकल वारीला सुरवात केली असून, पुणे-आळंदी ते पंढरपूर या मार्गावर ते जनजागृती करणार आहेत.आकाश गीते हे त्यांच्या सोबत असून वारीच्या मार्गात विविध संस्था, गावांतील लोकांशी हे दोघे संवाद साधणार आहेत; तसेच एचआयव्ही, एड्‌सबाधित रुग्णांनाही भेटणार आहेत. डॉ. चांडक यांनी ५ वर्षांपासून सायकल वारीदरम्यान जवळपास ४० हजार किलोमीटरचा प्रवास केला असून, या आजारांबाबत जनजागृती केली आहे.\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद���यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nअवलिया तरुणाची ‘बियाणे बॅंक'\nमोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून...\nभामा आसखेड धरणातून आळंदीच्या योजनेला मंजुरी\nआळंदी - ‘‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत आळंदीसाठी २७ कोटींची योजना प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत थेट भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा...\nभीमाशंकरचे दोन लाख भाविकांकडून दर्शन\nभीमाशंकर - श्रावण सरी झेलत दाट धुक्‍यात ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या जयघोषात आज पहिल्या श्रावण सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर (ता. खेड) येथील...\n#MarathaKrantiMorcha 'मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे नको'\nपंढरपूरः मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाच्या कारणावरुन मराठा समाज बांधवांवर झालेल्या कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/wok-food-technology-course-vidya-pratishthan-college-136912", "date_download": "2018-08-14T13:17:13Z", "digest": "sha1:Y6YYQGMPNZFB4DNKHKIA6FJNGVASPS2X", "length": 12503, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wok Food Technology Course in Vidya Pratishthan College विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात व्होक फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमा परवानगी | eSakal", "raw_content": "\nविद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात व्होक फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमा परवानगी\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने बी. व्होक फूड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमास नुकतीच परवानगी दिली. सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.\nबारामती शहर - येथील विद्��ा प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने बी. व्होक फूड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमास नुकतीच परवानगी दिली. सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.\nगेल्या अनेक महिन्यांपासून महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरु करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्या नुसार महाविद्यालयाने प्रस्ताव सादर केला होता. त्याला नुकतीच परवानगी मिळाली. हॉटेल्स, बेकरी, अन्नप्रक्रीया आदी उद्योगात अभिरुची असलेल्या विद्यार्थी व व्यावसायिकांनीही उपयुक्त ठरणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणा-यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र प्राप्तहोईल. सर्टिफिकेट कोर्स इन फूड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा, अँडव्हान्स डिप्लोमा व पदवी या शैक्षणिक प्रणालीत हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.\nअद्ययावत सोयीसुविधा, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार, कुशल मनुष्यबळ अशी विद्या प्रतिष्ठानची ओळख आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, विश्वस्त अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी नवीन अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nराष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी चेतन तुपे\nपुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून, या पदाची पताका महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्या खांद्यावर...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक ���िवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nपोलिस दलाला फरारी व्यक्तींना शोधण्याचे आदेश\nबारामती (पुणे) : जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरारी असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/05/independence-and-partition-of-india.html", "date_download": "2018-08-14T13:19:49Z", "digest": "sha1:FWML2N3SGEJVYUGTNQRZJTMWWRQ2XYXQ", "length": 21566, "nlines": 118, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "भारताचे स्वातंत्र्य व फाळणी - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory भारताचे स्वातंत्र्य व फाळणी - भाग १\nभारताचे स्वातंत्र्य व फाळणी - भाग १\nस्वातंत्र्य चळवळीचा अंतिम टप्पा\n०. १९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला. परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर झाली. तशातच भारतीय जनता आणि सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्याना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.\n०२. दुसरे महायुध्द संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन क्लेमंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वा खालील मजूर पक्षाचे सरकार अधिकारावर आले. भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य देण्याचा मानस पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहीर केला. तसेच तीन ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ (त्रिमंत्री योजना) भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवत असल्याचेही त्यांनी घोषित केले.\n०३. मार्च १९४६ मध्ये इंग्लंड चे त्रिमंत्री मंडळ भारतात आले. लॉर्ड पैट्रीक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व ए. व्ही. अलेक्झांडर हे या मंडळाचे सदस्य होते. भारताबाबतची इंग्लंडची योजना त्यांनी भारतीय नेत्यांपुढे मांडली. तिला 'त्रिमंत्री योजना' असे म्हणतात. ब्रिटिशांच्या शासना खालील प्रांत व संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य स्थापन केले जावे, या संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे, हे संविधान तयार होईपर्यंत भारताचा राज्यकारभार व्हाइसरॉयच्या सल्ल्याने भारतीयांच्या हंगामी सरकारने करावा असे या योजनेचे स्वरूप होते.\n०४. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मंजूर नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून लीगही असंतुष्ट होती. यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णत: मान्य झाली नाही.\n०५. त्रिमंत्री योजनेनुसार संविधान समिती स्थापन करण्यासाठी जुलै १९४६ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. राष्ट्रीय सभेला त्यात प्रचंड बहुमत मिळाले. संविधान समितीत सहभागी होण्यास लीगने नकार दिला. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोराने पुढे मांडण्यास लीगने सुरूवात केली. इतकेच नव्हे तर सनसदशीर मार्ग सोडून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस लीगने जाहिर केला. या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून १६ ऑगस्ट, १९४६ हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून घोषित केला.\n०६. लीगच्या या निर्णयानुसार १६ ऑगस्ट रोजी लीगच्या अनुयायांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. कोलकता शहरात तर रस्तोरस्ती चकमकी झाल्या. त्यात केवळ तीन दिवसांत चार हजार लोक मृत्युमुखी पडले. बंगाल प्रांतातील नोआखालीच्या भागात भीषण हत्या झाल्या.\n०७. हा राक्षसी हिंसाचार थांबवण्यासाठी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले गांधीजी बंगालच्या दौर्‍यावर गेले. जातीय दंगलीचा भयानक वणवा पेटलेला असताना प्राणाची पर्वा न करता गावोगावी पदयात्रा करत लोकांची मने त्यांनी शांत केली. परंतु देशातील परिस्थिती चिघळतच गेली. देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हिंसाचाराचे थैमान चालूच राहिले. देशात असुरक्षिततेचे, तणावाचे व दहशतीचे वातावरण वाढत गेले.\n०८. अशा अराजकाच्या परिस्थितीत गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेल यांनी भारतीय प्रतिनिधींचे हंगामी सरकार स्थापन केले. पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. सुरूवतीला हंगामी सरकारमध्ये सामील होण्यास लीगने नकार दिला होता. परंतु तो निर्णय बदलून ऑक्टोबरमध्ये लीगचे सदस्य हंगामी सरकारमध्ये सामील झाले.\n०९. मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाज करणे अशक्य करावे. असा लीगचा निर्धार होता. यामुळे मंत्रिमंडळात सतत खटके उडू लागले. सरकारचे कामकाज ठप्प होऊ लागले. देशातील वाढत्या अराजकाला व हिंसाचाराला आवर घालणे हंगामी सरकारला जड जाऊ लागले. राजकीय तणाव पराकोटीला गेला.\n१०. 'भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून १९४८ पूर्वी सोडून देईल', असे\nब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केले. त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले.\n११. मार्च १९४७ मध्ये लॉर्ड लुई माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली.\n१२. भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दु:सह होती. देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता. परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले. यामुळे फाळणी शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली. अतिशय नाइलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला.\n०१. २ सप्टेंबर १९४६ रोजी भारताच्या हंगामी सरकारच्या मंत्रीमंडळाचे प्रमुख म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अखंड भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली. पण यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या.\n०२. माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.\n०३. स्वातंत्र्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ पासून १९४८ पर्यंत लॉर्ड माउंटबटन भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल बनले. त्यानंतर चक्रवर्ती राजगोपालाचारी भारताचे दुसरे व पहिले भारतीय गव्हर्नर जनरल बनले.\n०५. नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्��� सभागृहात १४ ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती. मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला. त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला.\n०६. या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले. ते म्हणाले, 'अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत. मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल'. या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.\n०७. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते. शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते. भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या नथुराम गोडसे याने ३० जानेवारी, १९४८ रोजी केली. हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले\nभारताचे स्वातंत्र्य व फाळणी - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nफाळणीनंतरच्या समस्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्���ा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/new-feature-of-instagram-276921.html", "date_download": "2018-08-14T14:37:58Z", "digest": "sha1:27AWRS2FCEQVTF4XOK5RCBBR7PGMML6J", "length": 12812, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ राहणार इन्स्टाग्राम स्टोरीज", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nचोवीस तासांपेक्षा जास्त वेळ राहणार इन्स्टाग्राम स्टोरीज\nआत्तापर्यंत इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज‌नां चोवीस तासांची मर्यादा होती, पण आता इन्स्टाग्रामच्या लेटेस्ट अपडेटनंतर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज या वेगळ्या प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह होणार आहेत.\n13 डिसेंबर : फेसबुकचा फोटो शेअरींग अॅप आणि इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअरींग या फिचरमध्ये काही बदल करण्यात आलेत. आत्तापर्यंत इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज‌नां चोवीस तासांची मर्यादा होती, पण आता इन्स्टाग्रामच्या लेटेस्ट अपडेटनंतर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज या वेगळ्या प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह होणार आहेत. हे अपडेट अँड्रॉइड आणि iOS साठी उपलब्ध आहे.\nऑटो सेव्ह होणार इन्स्टाग्राम स्टोरी\nअर्चिव(संग्रहीत केल्या) प्रमाणे इन्स्टाग्राम स्टोरीज अकाउंटच्या एका प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह राहतील. खरं तर इन्स्टाग्राम हा असा सोशल स्पेस आहे जिथे यूजर्स आपल्या खाजगी जीवनाशी संबंधी काही अविस्मर्णीय क्षण शेअर करू शकतात पण चोवीस तासांची मर्यादा असल्याने स्टोरीज कायमच्या नाहीशा होतात, या समस्यांवर तोडगा म्हणून हे नवीन फिचर इन्स्टाग्राम घेऊन आलंय.\nक्लाउडमध्ये सेव्ह होणार इन्स्टास्टोरी\nया नवीन फिचरमुळे यूजर्सनां त्यांच्या आवडत्या स्टोरीज फोन मेमरीमध्ये सेव्ह करण्याची गरज लागणार नाही. ऑटोमॅटिक सेव्ह स्टोरी फीचरमुळे इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या सर्व स्टोरीज ऑटोमॅटिक क्लाउड स्पेसमध्ये सेव्ह होतील. जिथे यूजर्स ते फोटो आणि व्हिडिओ प्राइव्हेटमध्ये बघू शकतात आणि शेअरही करू शकतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Instagraminstastorynew featureअपडेटइन्स्टाग्रामइन्स्टाग्राम स्टोरीज\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\nआता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत\nPHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद \nPHOTOS : भारतासाठी व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय,'हे' फिचर बदलले\nही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो\nट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2009/12/google-goggles-visual-search.html", "date_download": "2018-08-14T14:20:12Z", "digest": "sha1:WRZVJW5WYZDWACZCU5Z6TAORZPJYKX5E", "length": 8703, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "\"Google Goggles\" Visual Search - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nगुगल काकांनी नुकताच एक नविन अप्लिकेशन लाँच केले आहे. या अप्लिकेशनचे नाव आहे \"गुगल गॉगल्स\" . गुगल गॉगल्स ही अफलातुन सेवा म्हणजे गुगलने ईंटरनेट क्षेत्रात केलेली क्रांती आहे.\nगुगल गॉगल्स म्हणजे इमेज सर्चचाच एक प्रकार आहे. पण नेहमीप्रमाणे संगणकावरुन नव्हे तर मोबाईल फोन वरुन. सध्या हे अप्लिकेशन फक्त गुगलच्या Android ( अँड्रोईड) या ऑपरेटींग सीस्टमवर चालणार्‍या मोबाईल फोन्सवरच काम करते मात्र लवकरच iPhone व इतर स्मार्ट फोन्सवर देखील ही सुविधा उपलब्ध होइल.\nगुगल गॉगल्स म्हणजे नक्की काय आहे\nगुगल गॉगल्स म्हणजे मोबाईल कॅमेर्‍याच्या सहाय्याने केले जाणारे विज्युअल सर्च (Visual Search). गुगल गॉगल हे अप्लिकेशन मोबाईलमध्ये चालु करुन ज्या गोष्टीची माहीती हवी आहे तीचा फोटो काढला की गुगल आपल्या करोडो ईमेजेसच्या डेटाबेसमधुन मिळत्याजुळत्या ईमेजेस शोधुन काढते. एवढेच नव्हे तर त्या गोष्टीशी संबंधीत इंटरनेटवरील माहीती लगेच मोबाईलवर उपलब्ध करुन देते.\nसमजा तुम्ही एका मॉलमध्ये काही सामान विकत घेत आहात. समोर असलेल्या एकाच उत्पादनाच्या दोन ब्रॅंड्सपैकी कोणता निवडावा याबाबत संभ्रमीत झाला असाल तर फक्त खिशातुन मोबाईल बाहेर काढुन दोनही ब्रँड्सच्या पाकीटांचा फोटो काढा. काही क्षणांतच त्या दोनही ब्रॅंड्सची पुर्ण माहीती लगेचच मोबाइलवर उपलब्ध होइल.\nगुगलने याआधी गुगल मॅप्स आणि स्ट्रीट व्ह्यु या अपल्या उपक्रमाअंतर्गत पुर्ण जगाचे स्कॅनींग करुन ठेवलं आहे. एखाद्या रस्त्य���वर कोठे चुकला असाल तर तेथील काही लँडमार्क्सचा फोटो काढला तर गुगल गॉगल लगेचच ती जागा, तेथील वैशीष्ट्ये, आसपासची माहीती सर्व मोबाईलवर दाखवेल.\nपुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो काढा, लगेचच त्या पुस्तकाची माहीती, किंमत, समीक्षा सर्व सर्व माहीती होइल. व्हीजीटींग कार्डचा फोटो काढलात तर त्या व्यक्तीची ईंटरनेटवरील सर्व माहीती काही क्षणांतच तुमच्यासमोर येइल. असे अनेकविध उपयोग आहेत या अप्लिकेशनचे.\nअजुनही हे अप्लिकेशन बाल्यावस्थेतच आहे त्यामुळे सर्वच ईमेजेसवर हे काम करत नाही. मात्र येत्या एक दोन वर्षात मोबाईलद्वारे ईमेज सर्च ही एक अत्यावश्यक गरज होउन जाईल यात शंका नाही.\nगुगल काकांनी नेहमीप्रमाणे काळाची पावले लवकरच ओळखली आहेत. आगे आगे देखो होता है क्या \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/12/blog-post_22.html", "date_download": "2018-08-14T13:19:04Z", "digest": "sha1:HZNXIPA4C23XXD72LIURCURPQ2OCOSDK", "length": 23341, "nlines": 144, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १७ & १८ डिसेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १७ & १८ डिसेंबर २०१६\nचालू घडामोडी १७ & १८ डिसेंबर २०१६\nएल्फिन्स्टन रोड आता प्रभादेवी\n०१. मुंबईतील एका विमानतळाचा व एका रेल्वेस्थानकाचा नामविस्तार आणि दुसऱ्या एका रेल्वेस्थानकाचे नामांतर करण्यास शुक्रवारी विधानसभेत एकमताने मंजुरी दिली.\n०२. विधानसभेने मंजूर प्रस्तावानुसार 'छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई' याचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मु���बई' असा करण्यात येणार आहे.\n०३. छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वेस्थानकाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, असा करण्यात येणार आहे, तर एल्फिन्स्टन रोड या रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ‘प्रभादेवी’ असे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.\n०४. सीएसटी स्थानकाचे आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे नाव होते.\nतृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी कोची येथे देशातील पहिली निवासी शाळा\n०१. शैक्षणिकक्षेत्रात प्रगत असलेल्या केरळमध्ये या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल उचलले गेले असून केरळमधील कोची येथे देशात प्रथमच तृतीयपंथीय मुलांसाठी निवासी शाळेची स्थापना होणार आहे.\n०२. या शाळेचे नाव सहज आंतरराष्ट्रीय विद्यालय असे असून येथे तृतीयपंथीय मुलांना राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती या तृतीयपंथीय कार्यकर्त्या विजयराज मल्लिका, माया मेनन आणि फैसल सीके यांनी दिली.\n०३. या विद्यालयात सुरुवातीला १० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार असून मुक्त शाळा पद्धतीच्या अभ्यासक्रमानुसार हे विद्यार्थी १० किंवा १२ वीची परीक्षा देतील अशी माहिती देण्यात आली आहे.\n०४. या शाळेचा शुभारंभ ३० डिसेंबरपासून होणार असल्याची माहिती कल्की सुब्रमण्यम यांनी दिली. ट्रांस इंडिया फाउंडेशनच्या सहा कार्यकर्त्या ही शाळा चालविणार आहेत.\n०५. या शाळेसाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी एक अपंग आहे आणि एक परराज्यातील आहे.\nस्थलांतरात भारत पहिल्या क्रमांकावर\n०१. अन्य देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या नागरिकांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. १.५६ कोटी भारतीय परदेशात राहत असल्याची बाब 'प्यू रिसर्च'च्या अहवालातून समोर आली आहे.\n०२. तर इतर देशाच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित नागरिक राहतात.\n०३. जागतिक लोकसंख्येच्या ३.३ टक्के लोक आंतरराष्ट्रीय प्रवासी असल्याचेही यात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.\n०४. यात म्हटले आहे की, २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३५ लाख भारतीय संयुक्त अरब अमिरातमध्ये राहतात. स्थलांतरित राहत असलेला हा जगातील सर्वात मोठा दुसरा भाग आहे.\n०५. मेक्सिको - अमेरिकेशिवाय संयुक्त अरब अमिरात आणि पार्शियन खाडीत अन्य देशांत राहणाऱ्या भारतीयांची संख्या गत दशकात वाढली आहे.१९९० मध्ये ही संख्या २० लाख होती, २०१५ मध्ये ८० लाख झाली. तेलाने समृद्ध असलेल्या या भागात बहुतांश लोक उत्पन्नाच्या आशेने गेलेले आहेत.\nक्यूपार्टिनोच्या महापौरपदी सविता वैद्यनाथन\n०१. कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टीनो शहराच्या महापौरपदी प्रथमच भारतीय वंशाची अमेरिकी महिला निवडून आली आहे.\n०२. अ‍ॅपलच्या मुख्यालयामुळे हे शहर जगभर ओळखले जाते. सविता वैद्यनाथन यांनी क्यूपर्टीनोच्या नव्या महापौर म्हणून गेल्या आठवड्यात शपथ घेतली.\n०३. एमबीए पदवीधारक सविता यांनी माध्यमिक शाळेत गणिताच्या शिक्षक म्हणून तसेच व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून काम केले आहे.\nज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग कालवश\n०१. नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग यांचे मेरिलँड येथे मंगळवारी निधन झाले. शिलिंग यांनी हार्वर्ड तसेच मेरिलँड विद्यापीठात प्राध्यापकी केली होती.\n०२. शिलिंग यांना २००५मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल देण्यात आले होते.स्पर्धात्मक परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या गणितीय गेम थिअरीचा त्यांनी प्रभावी वापर केला होता.\n०१. राज्य सरकारने नगराध्यक्षांचे अधिकार वाढविणारे महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५, यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता सादर केलेले विधेयक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुमताच्या आधारावर मंजूर केले.\n०२. या विधेयकानुसार आता नगराध्यक्षांना पहिल्या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून सभेचे संचालन करता येईल. तसेच उपाध्यक्षाच्या निवडणुकीत समान मते पडल्यास निर्णायक अतिरिक्त मत देण्याचा अधिकारही नगराध्यक्षांना राहणार आहे.\nडॉ. माशेलकर 'एनएआय'चे फेलो\n०१. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अमेरिकेच्या प्रतिष्ठीत नॅशनल अॅकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्सचे (एनएआय) फेलो म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.\n०२. 'एनएआय' ही संस्था अमेरिकी पेटंट मिळवलेल्या जगभरातील नामवंत संशोधकांची फेलो म्हणून निवड करते.\n०३. 'एनएआय'चे फेलो म्हणून निवड झालेले डॉ. माशेलकर हे भारतात राहून संशोधन करणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. २०१६ या वर्षासाठी 'एनएआय'ने जगभरातील १७५ ज्येष्ठ शास्त्रज्ञांची फेलो म्हणून निवड केली असून, त्यात भारतामधून डॉ. माशेलकर यांचा एकमेव सहभाग आहे.\n०४. बौद्धिक स्वामित्व हक्क या विषयामधील योगदान आणि सर्जनशीलतेच्या चळवळीच्या उभारणीसाठी डॉ. माशेलकर यांची एनएआयचे २०१६ या वर्षाचे फेलो म्हणून निवड झाली आहे.\n०५. बोस्टन येथे सहा एप्रिल २०१७ रोजी होणाऱ्या सहाव्या वार्षिक समारंभात डॉ. माशेलकर यांचा फेलो म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.\nरॉ प्रमुखपदी अनिल कुमार तर आयबीचे राजीव जैन\n०१. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुप्तचर संघटना रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ) आणि देशांतर्गत गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांच्या नव्या प्रमुखांच्या नियुक्त्या शनिवारी करण्यात आल्या.\n०२. रॉच्या प्रमुखपदी अनिल कुमार धसमना तर आयबीच्या प्रमुखपदी राजीव जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांचाही कार्यकाळ प्रत्येकी दोन वर्षांचा असेल.\n०३. धसमना हे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मध्य प्रदेश केडरचे असून केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात विशेष सचिव होते. त्यांनी रॉमध्ये २३ वर्षे सेवा बजावली आहे.\n०४. जैन हे १९८0 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते झारखंड केडरचे असून आयबीमध्येच विशेष संचालक पदावर कार्यरत होते. दिनेश्वर शर्मा यांच्याकडून १ जानेवारी रोजी ते कार्यभार स्वीकारतील.\nरावत नवे लष्करप्रमुख तर धनोआ हवाई दलाचे प्रमुख\n०१. भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने आज लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली.\n०२. तर नवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचे नाव जाहीर केले आहे.\n०३. सध्याचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे या महिनाअखेरीस निवृत्त होत असून, रावत हे त्यांची जागा घेतील. दोन महिन्यांपूर्वीच रावत यांच्याकडे लष्कराचे उपप्रमुखपद सोपविण्यात आले होते. १९७८ मध्ये गोरखा रायफल्समधून रावत यांनी लष्करातील सेवेस सुरवात केली होती.\n०४. लष्करप्रमुख कोण असेल, हे ठरविण्याचा केंद्र सरकारचा अधिकार असला तरी रावत यांच्याहून वरिष्ठ असलेल्या दोन अधिकाऱ्यांना डावलून त्यांना लष्करप्रमुखपद दिले आहे.\n०५. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा हे ३१ डिसेंबरला निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी धनोआ यांची ��ियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n०६. धानोआ सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या लढाऊ विमानांमधून उड्डाण केले असून, कारगिल युद्धावेळी रात्रीच्या अनेक मोहिमांमध्येही त्यांनी थेट सहभाग घेतला आहे.\nएमसीए अध्यक्षपदाचा पवारांचा राजीनामा\n०१. लोढा समितीच्या शिफारशीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\n०२. लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ७० वर्षांची कमाल मर्यादा निश्‍चित केली आहे.\n०३. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व शिफारशी मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्वीकारल्या असल्याचे सांगण्यात येत असून, आता त्यांच्या राजीनाम्याबाबत व्यवस्थापन समिती निर्णय घेणार आहे.\n०४. शरद पवार हे यापूर्वी दोनवेळा एमसीएचे अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमन म्हणूनही कामगिरी बजावली होती.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/feed?start=4950", "date_download": "2018-08-14T13:14:29Z", "digest": "sha1:PVTAEP4DNRGNH4P73CKF3SF3QXFBR2KP", "length": 5566, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसुयोग्य वधू; 'विडी कार्ड' मुलींसाठी खूप मोठं वरदान\nसांस्कृतिक शहर नशेच्या आहारी\n9 सेकंदात पूर्ण करतात 50 मीटर अंतर, हे आहेत साताऱ्याचे हुसेन बोल्ट\n\"हत्येचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा\" अश्विनीच्या कुटुंबियांची मागणी\nसांगलीत कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांकडून शस्त्रक्रिया\nसोलापुरात महिलांचा गौरव, आयुक्तालयाचा कारभार नारी शक्तीच्या हाती\nकोल्हापूर महापालिकेचा पाणी पुरवठा खंडीत, 21 कोटींची थकबाकी\nलग्नसमारंभात गेलेल्या तरुणीचा पाय घसरुन मृत्यू\nपुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून, संसाराला ‘ति’चा हातभार\nदादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेवरुन वाद, ब्राह्मण सहासंघाने काढली दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा\nपुणे पालिका आयुक्तांची बदली\nशेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास गेला; जुन्नरमध्ये आगीत 6 एकर ऊस जळून खाक\nऐन परिक्षेत विद्यार्थीनींची विवस्त्र तपासणी\nराज्य परिवहन मंडळाच महिला प्रवाशांना अनोखं गिफ्ट\nसाताऱ्यातील बावधन गाव बगाड यात्रेसाठी प्रसिद्ध; यात्रेत भाविकांकडून गुलालाची उधळण\nबालगंधर्वची विल्हेवाट लावायची आहे का अभिनेते अमोल पालेकरांचा सवाल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/11-tourists-pune-arrested-molesting-two-minors-goa-120409", "date_download": "2018-08-14T13:23:27Z", "digest": "sha1:BEHZWNYMEUYGE3CWD3Y6D4WYKSUVJQQE", "length": 10566, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "11 tourists from Pune arrested for molesting two minors in Goa अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील 11 जणांना अटक | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील 11 जणांना अटक\nबुधवार, 30 मे 2018\nउत्तर गोव्यातील बागा समुद्र किनाऱ्यावरील एका हॉटेलमध्ये या दोघी मुली त्यांच्या पालकांसह बसल्या होत्या. त्यावेळी या गटाने तेथे येऊन या मुलींचा विनयभंग केला.\nपणजी : गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील 11 जणांना दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पीडित दोघी चुलत बहिणी असून, 11 जणांच्या गटाने या दोघींचा समुद्राजवळ विनयभंग केला.\nउत्तर गोव्यातील बागा समुद्र किनाऱ्यावरील एका हॉटेलमध्ये या दोघी मुली त्यांच्या पालकांसह बसल्या होत्या. त्यावेळी या गटाने तेथे येऊन या मुलींचा विनयभंग केला. तसेच त्यांनी मुलींचे फोटोही काढले. जेव्हा त्यांचे फोटो काढले जात असल्याचे समजल्यानंतर त्यांनी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. मात्र, तेव्हा त्यांनी कानाखाली मारली आणि त्यानंतर मारहाण करण्यास सुरवात केल���, असे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nदरम्यान, पीडित अल्पवयीन मुली 17 आणि 16 वर्षांच्या असून, त्यांच्या विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. यातील आरोपी राज्यातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nऔदुंबर पलूस तालुक्‍यातील श्री क्षेत्र औदुंबर सुमारे सहाशे वर्षांपूर्वी वसले असावे. श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास केल्याचे सांगितले जाते....\nपर्यटकांचा ओढा पश्‍चिम साताऱ्याकडे\nसातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि...\nकोकणात जोरदार पावसाचा इशारा\nविदर्भ, मध्य महाराष्ट्रातही सरी कोसळणार पुणे - पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात जोरदार, तर मध्य...\nदारूबंदीनंतर ताडोबाकडे विदेशी पर्यटकांची पाठ\nनागपूर - चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ताडोबा-अंधारी...\nबोपगाव एसटीचे वेळापञक सुरळीत करा\nपुणे : महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणुन पुणे जिल्ह्यातील बोपगांव येथील श्री क्षेञ कानिफनाथ गड प्रसिदध आहे. पुणे शहर व जिल्ह्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/important-contribution-misal-reach-delhi-ramdas-athavale-127563", "date_download": "2018-08-14T13:24:05Z", "digest": "sha1:P5TGQK4QYR2BRU3CCI6IDDCRUJU2FTND", "length": 16284, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "important contribution for misal to reach Delhi - Ramdas Athavale दिल्लीपर्यंत पोहचविण्यात मिसाळ यांचा मोलाचा वाटा- रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\nदिल्लीपर्यंत पोहचविण्यात मिसाळ यांचा मोलाचा वाटा- रामदास आठवले\nरविवार, 1 जुलै 2018\nवालचंदनगर : एम.बी.मिसाळ हे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजकार्य करणारे कार्यकर्ते होते. मला दिल्लीमध्ये पोहचविण्यात त्यांचा मोला��ा सहभाग असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.\nजंक्शन येथील सामाजिक कार्यकर्ते एम.बी.मिसाळ व सचिन कांबळे यांच्या दुचाकीचा 19 एप्रिल रोजी अपघात झाला होता. या अपघातामध्ये कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला व मिसाळ यांचा 19 जून रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज रविवार (ता. 1) रोजी जंक्शन (ता.इंदापूर) येथे सर्वपक्षीय शोक सभेमध्ये आयोजन केले होते.\nवालचंदनगर : एम.बी.मिसाळ हे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजकार्य करणारे कार्यकर्ते होते. मला दिल्लीमध्ये पोहचविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.\nजंक्शन येथील सामाजिक कार्यकर्ते एम.बी.मिसाळ व सचिन कांबळे यांच्या दुचाकीचा 19 एप्रिल रोजी अपघात झाला होता. या अपघातामध्ये कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला व मिसाळ यांचा 19 जून रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज रविवार (ता. 1) रोजी जंक्शन (ता.इंदापूर) येथे सर्वपक्षीय शोक सभेमध्ये आयोजन केले होते.\nयावेळी, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर आंबेडकर, इंदापूचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, आरपीआयचे सोलापूरचे राजा सरवदे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पीपल रिपब्लीकन पक्षाचे संजय सोनवणे, आरपीआरयचे पुणे जिल्हाचे अध्यक्ष सुर्यंकांत वाघमारे, दादासो धांडोरे, पंचायत समिती सदस्या शैला फडतरे, जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, सुरज वनसाळे, भाजपचे माऊली चवरे उपस्थित होते.\nयावेळी आठवले यांनी सांगितले की, एम.बी मिसाळ सर्व समाजातील नागरिकांना जोडणारा पँथर होता. कुटूंबाकडे दुर्लक्ष करुन समाजाच्या नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. वालचंदनगर गाव हे पँथरचा बालेकिल्ला होता. माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पँथर वाढविण्यासाठी व नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मला दिल्लीमध्ये पोचविण्यामध्ये त्यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्याकडे आरपीआयच्या पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती. ���श्‍चिम महाराष्ट्रामध्ये मन जोडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक अपघातील निधनामुळे लढवय्या पँथर हरपला असून कुंटूबावरती आघात झाला आहे.\nएम.बी.मिसाळ यांचे अपुरे राहिलेले सामाजिककार्य त्यांचा मुलगा आतीष पूर्ण करेल. आज पँथर सारख्या लढवया कार्यकर्त्यामुळे आरपीआय पक्ष संपूर्ण देशामध्ये झपाट्याने वाढत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त करुन एम.बी.मिसाळ यांना श्रद्धांजली अपर्ण केली. एम.बी.मिसाळ यांचे चिरंजीव आतीष मिसाळ यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.\nस्मारक, सभागृहासाठी निधी देणार - आठवले\nएम.बी.मिसाळ यांचे सामाजिककार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी स्मारक अथवा सभागृह उभारण्यासाठी 15 ते 20 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आठवले यांनी केली.\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/cryptokidnapping-sacm-lose-3-billion-usd-of-bitcoin-at-gujar-1077423.html", "date_download": "2018-08-14T14:08:23Z", "digest": "sha1:4BDIOOWU2MHKHGSHRS4QMGW7222Z3L22", "length": 6394, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड; राजकारणी, पोलीस, व्यवसायिकांचा समावेश | 60SecondsNow", "raw_content": "\nगुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड; राजकारणी, पोलीस, व्यवसायिकांचा समावेश\nगुजरातमध्ये सुमारे ३ अब्ज डॉलर इतक्या महाकाय रकमेइतका घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. हा घोटाळा बिटकॉइनशी संबधीत असल्याचे प्रथमदर्शनी वृत्त आहे. हा घोटाळा इतका मोठा आहे की, तो सध्या चर्चेत असलेल्या पीएनबी घोटाळ्यालाही मागे टाकतो. पीएनबी घोटाळा केवळ १.३ अब्ज रूपयांचा आहे. या घोटाळ्यात राजकीय नेते, व्यावसायिक आणि पोलिसांचाही समावेश असल्याचे पुढे येत आहे.\n...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचे आव्हान\nमध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या, असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले होते.\nस्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन\nदेश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी साजरा करायला हवा, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. रविना सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोखठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येते. या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो.\nब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने तिघांना चिरडले\nलंडनमधला सर्वाधिक सुरक्षित भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/shivsena-target-bjp-on-nashik-illegal-temple-construction-co-1078382.html", "date_download": "2018-08-14T14:09:33Z", "digest": "sha1:ZEJ3TZ6R75SAXLTBNMN7RRBUKF6JWAUI", "length": 6490, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "'शहरातील मंदिरे वाचवता येत नाहीत, भाजप राम मंदिर काय बांधणार' | 60SecondsNow", "raw_content": "\n'शहरातील मंदिरे वाचवता येत नाहीत, भाजप राम मंदिर काय बांधणार'\nमहाराष्ट्र - 2 days ago\nमंदिराचे शहर म्हणून नाशिकची देशभर ओळख आहे. मात्र याच कुंभनगरीतील 574 मंदिरांवर हातोडा मारण्याची महापालिका तयारी करत आहे. त्यासाठी महापालिकेने 71 धार्मिकस्थळांना नोटीस बाजावली आहे. त्यावरुन शिवसेनेने भाजप शहरातील मंदिरे वाचवू शकत नाही. हे राम मंदिर काय बांधणार, अशी खोचक टीका केली. याप्रकरणी शिवसेने रस्त्यावर उतरणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.\n...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचे आव्हान\nमध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या, असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले होते.\nस्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन\nदेश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी साजरा करायला हवा, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. रविना सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोखठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येते. या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो.\nब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने तिघांना चिरडले\nलंडनमधला सर्वाधिक सुरक्षित भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chalisa.co.in/tag/%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2018-08-14T14:17:33Z", "digest": "sha1:AQS6ZDTUZLM4O2PG23VNVTU4OKJGHSUP", "length": 23241, "nlines": 121, "source_domain": "chalisa.co.in", "title": "फडणवीस व कांबळ्यांसाठी ब्राह्मणांच्याही शौर्यकथा!! Archives - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection | Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\nPosts Tagged ‘फडणवीस व कांबळ्यांसाठी ब्राह्मणांच्याही शौर्यकथा\nरोखठोक-फडणवीस व कांबळ्यांसाठी ब्राह्मणांच्याही शौर्यकथा\nमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण. त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री दिलीप कांबळे यांनी ब्राह्मणांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ब्राह्मण डरपोक किंवा घाबरट असे ज्यांना वाटते त्यांनी ब्राह्मणांच्या निवडक शौर्यकथा समजून घेतल्या पाहिजेत\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस ही ब्राह्मण व्यक्ती बसली आहे, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री दिलीप कांबळे यांनी ब्राह्मण समाजावर ‘डरपोक’पणाचे ताशेरे मारले आहेत. एका प्रसंगात त्यांनी गर्वाने सांगितले आहे की, ‘‘मी घाबरणार नाही. घाबरायला मी ब्राह्मण आहे काय’’ कांबळे यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज नाराज झाला व त्यांनी पुण्याच्या रस्त्यावर श्री. कांबळे यांचा निषेध केला. महाराष्ट्राचे राज्य श्री. देवेंद्र फडणवीस चालवीत आहेत व राजकीय अनुभव कमी असतानाही त्यांनी राज्य बेडरपणे चालवले आहे. खडसे, तावडे, शेलार, फुंडकर असे बहुजन समाजातील पक्षातील नेते सभोवती असतानाही श्री. फडणवीस दिल्लीच्या आशीर्वादाने राज्य करीत आहेत. श्री. बाबासाहेब भोसले यांच्यापेक्षा फडणवीस यांचे राज्य नक्कीच चांगले आहे. त्यामुळे ब्राह्मणांचे राज्य बरे नाही व ते डरपोक आहेत असे बोलणे निदान महाराष्ट्रातील ब्राह्मणवर्गावर तरी अन्यायाचे ठरेल. ‘जात नाही ती जात’ असे विधान नेहमीच तोंडावर फेकले जाते. देशातील जातीप्रथेस ब्राह्मण समाज जबाबदार असल्याचे सांगितले जाते; पण राजकारण्यांनी सारा देश मंडल आयोगाच्या आधाराने कधीच जातीय चौकटीत वाटला. त्यामुळे जाती नष्ट करा असे सांगण्याची सोय उरलेली नाही. शेवटी या देशात समाजसुधारणांचा आग्रह धरणारे जसे फुले-आंबेडकर होते तसे प्रबोधनकार ठाकरे, सुरबा नाना टिपणीस होते.\nजोतिबा फुले यांनी १८७३ मध्ये ‘गुलामगिरी’ या मथळय़ाखाली लिहिलेल्या लेखात ‘जातीभेदांचे थोतांड’ असा शब्दप्रयोग वापरला. त्यांचा सर्व रोख ब्राह्मणविरोधी होता. जोतिबांच्या मते ब्राह्मण समाजाने ‘आपल्याला वंशपरंपरा लाभ व्हावा’ यासाठी शूद्र, अतिशूद्र यांच्यात वाद निर्माण केले. उद्योगधंद्यांप्रमाणे जातीचे वाटप केले. १८१८ मध्ये पेशवाई विसर्जित झाली. पेशवाईत जातीभेदासंदर्भात सर्व दुष्ट प्रकार अस्तित्वात आले होते. त्या स्थितीवरचे पहिले प्रहार लोकहितवादी देशमुखांनी म्हणजे एका ब्राह्मणानेच मोठय़ा धाडसाने केले होते. नंतर महादेव गोविंद रानडे यांचे युग सुरू झाले.\nत्याच कालखंडात टिळक, आगरकर उदयास आले. लोकमान्य टिळकांनी राजकीय सुधारणांवर भर दिला. आगरकरांनी सामाजिक सुधारणांवर भर दिला. जातीभेद निर्मूलनासाठी आगरकरांनी जितक्या परखडपणे आपले विचार मांडले तितके त्या काळात कुणीच मांडले नाहीत. आगरकर हे ब्राह्मण, पण त्यांनी बेडरपणे हे सर्व केले व त्याबद्दल त्यांच्यावर हल्ले झाले आणि पुण्यात त्यांची जिवंतपणीच प्रेतयात्रा काढली.\nमंत्री श्री. दिलीप कांबळे यांनी ‘मी घाबरायला ब्राह्मण आहे काय’ असे विचारले म्हणून फक्त देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील काही संदर्भ देतो. छत्रपती शिवाजीराजांनंतर ज्यांनी मराठा साम्राज्य अटकेपार वाढवले व ज्यांच्या तलवारीचा धाक मोगलांना राहिला ते पहिले बाजीराव हे ब्राह्मण, पण जात त्यांच्या शौर्याच्या आड आली नाही. १८७८-७९ च्या सुमारास इंग्रज सत्तेविरुद्धचा क्रांतिध्वज आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या खांद्यावर घेतला. इंग्रजांचे राज्य हाणून पाडण्यासाठी सरकारी नोकरीत असतानाही वासुदेव बळवंतांनी हा उठाव केला. निशाणबाजीचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी पुण्यात एक वर्गही गुप्त रीतीने चालविला होता. टिळकांचे मनही फडक्यांच्या क्रांतिकल्पनेने भारावून गेले होते. इतके की, वासुदेव बळवंतांनी सुरू केलेल्या निशाणीबाजीच्या वर्गात टिळकही शिक्षण घेण्यासाठी जात असत. टिळक हेच पुढे ब्रिटिशांचे साम्राज्य गदागदा हलवणारे असंतोषाचे जनक ठरले.\nसेनापती बापट हे ब्राह्मण होते, पण त्यांनी ‘बॉम्ब’ची विद्या हिंदुस्थानात आणली. ब्रिटिश पार्लमेंटवर बॉम्ब टाकताना ते घाबरले नाहीत. टिळकांच्या क्रांतिकारक विचारांपासून पुणे परिसरातील तीन क्रांतिकारक चापेकर बंधू देशासाठी क्रांतिकार्य करून फासावर गेले. हे चापेकर बंधू ब्राह्मण होते व न डगमगता ते फासावर गेले.\nकाळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह करणारे साने गुरुजी कोण होते ‘मेरी झाशी नही दुंगी’ असे आव्हान देऊन ब्रिटिशांविरोधात समशेर गाजवणारी झाशीची राणी ब्राह्मणच होती. महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ज्यांची निवड केली ते विनोबा भावे तरी कोण होते ‘मेरी झाशी नही दुंगी’ असे आव्हान देऊन ब्रिटिशांविरोधात समशेर गाजवणारी झाशीची राणी ब्राह्मणच होती. महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ज्यांची निवड केली ते विनोबा भावे तरी कोण होते वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ब्रिटिश सोल्जरांच्या लाठय़ा खाणाऱया विनोबांचे शौर्य व संयम थक्क करणाराच होता.\nक्रांतिकारकांचे शिरोमणी विनायक दामोदर सावरकर यांची ब्रिटिशांनी इतकी दहशत घेतली की, त्यांना दोन जन्मठेपा ठोठावून त्यांची रवानगी अंदमानला केली. सावरकर हे बेडर व निर्भय होते. जातीने ते ब्राह्मणच होते. त्यामुळे ब्राह्मण घाबरतात हे मत मला मान्य नाही. लोकमान्य टिळकांचे सहकारी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे सशस्त्र क्रांतीच्या कल्पनेने इतके भारावले होते की, एखादा शस्त्रांचा, बंदुकांचा कारखाना काढता येईल काय याची चाचपणी करण्यासाठी ते नेपाळला गेले होते.\nहिंदुस्थानच्या सैन्यात गुजराती व जैन नाहीत, पण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाचे तरुण मोठय़ा प्रमाणात आहेत व त्यांनी प्रसंगी हौतात्म्यही पत्करले आहे. गांधीहत्येचा मी निषेध करतो, पण देशाच्या फाळणीविरोधात भूमिका घेऊन गांधीहत्या करणारे पंडित नथुराम गोडसे व त्यांचे सहकारी करकरे, आपटे वगैरे मंडळी ब्राह्मण होती. बिर्ला हाऊसमध्य��� गांधींवर गोळय़ा झाडूनही गोडसे पळून गेले नाहीत. ते शांतपणे तेथेच पोलिसांची वाट पाहत उभे होते. या कृतीसाठीही मोठे धाडस लागते.\nकॉ. डांगे खरा वीर\nहिंदुस्थानात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना श्रीपाद अमृत डांगे यांनी केली, पण स्वातंत्र्यलढ्यातील ते एक क्रांतिकारक होते. मिरज बॉम्ब खटल्यात त्यांनी सात वर्षे तुरुंगवास भोगला व ब्रिटिशांच्या बंदुका आणि दडपशाहीची पर्वा न करता ते लढत राहिले. स्वातंत्र्यानंतरही ते बेडरपणे कामगारांचे नेतृत्व करीत राहिले. डांगे हे जन्मतः ब्राह्मण पण कर्माने क्षत्रिय होते. डांगे म्हणजे एक जबरदस्त असे तुफान होते. राज्यकर्त्यांना धडकी भरवणारी अनेक भाषणे व कृती कॉ. डांगे यांनी केली. कॉ. डांगे यांचे एक जोरकस भाषण मला आठवते. हिंदुस्थानात कम्युनिस्टांचे पहिले राज्य केरळमध्ये स्थापन झाले. केरळच्या या कम्युनिस्ट सरकारने दंगलखोर जमावावर गोळीबार करून पाच दंगलखोरांना ठार केले होते. प्रजा समाजवादी पक्षाने कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. कम्युनिस्ट सरकारने गोळीबार करता कामा नये अशी आरोळी बुद्धिमंतांनी ठोकली. कम्युनिस्ट सरकारवर चारही बाजूंनी टीकेचा प्रहार सुरू झाला. अशावेळी मुंबईत सुंदराबाई हॉलमध्ये तंग वातावरणात कम्युनिस्टांची जाहीर सभा झाली.\nश्री. नीळकंठ खाडिलकर वर्णन करतात त्याप्रमाणे सिंहाच्या रुबाबात कॉम्रेड डांगे व्यासपीठावर आले. आपल्या शांत पण ठाम सुरात त्यांनी गर्जना केली, ‘‘आमच्या सरकारने पाच दंगलखोरांना गोळ्या घालून ठार मारले आहे. याबद्दल आमचा राजीनामा मागणाऱ्या प्रजा समाजवाद्यांना मी नम्रपणे सांगत आहे की, आमच्या राज्यात ५०० दंगलखोर चाल करून आले तर ५०० ठार मारले जातील आणि एकालाही पळू दिले जाणार नाही’’ या वाक्यानंतर सभागृहात ढगांच्या गडगडाटासारखा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि केरळमधील दंगलीचा बीमोड झाला. कॉ. डांगे यांनी ते करून दाखवले.\nया सगळय़ा शौर्यकथांमध्ये महाराष्ट्रातील दलित समाज आणि बहुजन समाजाचेही योगदान राहिले आहेच. देशाच्या सुरक्षेसाठी या समाजातील शूरवीरांनी आपले रक्त सांडले आहे. आपल्या संरक्षण दलांमध्येही या समाजातील देशभक्त तरुण मोठय़ा संख्येने कालही होते आणि आजही आहेत.\nमी स्वतः जातपात मानत नाही हे पहिले व मी ब्राह्मण नाही हे दुसरे; पण जात ही जन्��तःच चिकटून येत असली तरी शौर्याच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. गोवा आणि उत्तर प्रदेशात सरळ जातीय प्रचार झाला. उत्तर प्रदेशातील वीसेक टक्के ब्राह्मणांची मते मिळतील म्हणून काँग्रेसने शीला दीक्षित यांना तेथे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पाठवले, पण उपयोग झालाच नाही. महाराष्ट्रात सर्वप्रथम ब्राह्मण मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना करण्याचे धाडस शिवसेनाप्रमुखांनी दाखवले. जातीपेक्षा त्यांनी अनुभव आणि कर्तृत्वाला महत्त्व दिले व आता श्री. फडणवीस राज्य करीत आहेत. त्यामुळे समस्त ब्राह्मणवर्ग भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे हासुद्धा जातीयवादच आहे. पण त्याच सरकारातले एक मंत्री दिलीप कांबळे ब्राह्मणांना डरपोक म्हणतात व एकही प्रमुख ब्राह्मण सत्य सांगण्यासाठी धाडसाने उभा राहिला नाही हा डरपोकपणा आहे. ब्राह्मणांच्या काही शौर्यकथा मी सांगितल्या. सत्य सांगण्याची हिंमत रक्तात असावी लागते सत्य सांगणे व आचरण करणे हे ‘चिंतन’ करणे व ‘बौद्धिक’ घेण्याइतके सोपे नाही.\nCategories: Uncategorized\tTags: फडणवीस व कांबळ्यांसाठी ब्राह्मणांच्याही शौर्यकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/460", "date_download": "2018-08-14T13:24:26Z", "digest": "sha1:SG4ODCGI6MUSYSCYBZ2ZI6WLQ7Z4VUEQ", "length": 4515, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चंद्रशेखर नेने | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्र दगडांचा नव्हे, समृद्ध वारशाचा देश - डॉ. दाऊद दळवी\nसपना कदम आचरेकर 06/11/2013\n“महाराष्ट्र हा भारतातील समृद्ध प्रदेश होता. तो ‘दगडांच्या देशा म्हणावा’ असा कधीही दरिद्री नव्हता आणि सुदैवाने आजही नाही. म्हणूनच या प्रदेशाला फार मोठा सांस्कृतिक परंपरा लाभली.” अशा शब्दांत इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी यांनी महाराष्ट्राच्या संपन्नतेविषयीच्या सर्वसाधारण समजुतीला छेद दिला. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’, ‘सानेकेअर ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथाली’ यांच्या विद्यमाने आयोजित ‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’च्या दुस-या पर्वात दादर - माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात डॉ. दळवी यांची मुलाखत झाली. दाऊद दळवी यांनी राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काही महाविद्यालयांतून काम केले. ते ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्यांची मुलाखत कॉर्पोरेट अधिकारी व तंत्रसल्लागार चंद्र��ेखर नेने यांनी घेतली. दळवी यांनी मुख्यत: महाराष्ट्रामधील लेण्यांच्या रूपातील समृद्ध इतिहास उपस्थितांसमोर उलगडून मांडला.\nSubscribe to चंद्रशेखर नेने\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-08-14T14:33:17Z", "digest": "sha1:D7BHMO7RSFORHQFO35LKWXBTHF5CN5LM", "length": 6479, "nlines": 86, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "ओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची शक्यता - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी ओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची शक्यता\nओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची शक्यता\nओरल सेक्समध्ये एचआयवी आणि एड्सची भीती भलेही नसेल, पण घशाच्या कॅन्सरची शक्यता मात्र असल्याचे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे. एका अहवालानुसार, घशाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. त्याला ओरल सेक्सचे वाढते प्रमाणही काही अंशी जबाबदार आहे.\nया अहवालानुसार, तंबाखू आणि दारू पिणे या कारणांपेक्षाही ओरल सेक्सदरम्यान संक्रमित होणारा ह्यूमन पॅपिलोमावायरस (एचपीवी) घशाच्या कॅन्सरसाठी अधिक कारणीभूत ठरतो.\nप्रत्येक वर्षा या कॅन्सरचे सुमारे सहा हजार रूग्ण सापडतात. त्यात ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुरूषांची संख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, येत्या दहा वर्षात एचवीपीमुळे घशाचा कॅन्सर होणा-या रुग्णांची संख्या सर्वात अधिक असेल.\nतज्ज्ञांच्या मते, १९६० ते ७० च्या दरम्यान लोकांच्या सेक्स बिहेवियरमध्ये लक्षणीय बदल झाला. हा त्याचाच परिणाम आहे. आम्ही आमच्या क्लिकनिकमध्ये घशाचा कॅन्सर झालेले जे रोगी पाहिले आहेत त्यात एचवीपीमुळे घशाचा कॅन्सर होणारे रोगी अधिक असल्याचे युनिवर्सिटी ऑफ शिकागो मेडिकल सेंटरचे ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. एजरा कॉहेन यांनी सांगितले.\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/user/5928", "date_download": "2018-08-14T13:23:50Z", "digest": "sha1:DNUGWBCD6ICM6Y2E52AUUJXB36D3ANYE", "length": 2491, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अश्विनी देवधर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअश्विनी अनिल देवधर या पुण्याच्या रहिवासी आहेत. त्या गाण्याचे क्लास घेतात. त्यांनी कथ्थक व शास्त्रीय गाण्याचे शिक्षण घेतले आहे. देवधर यांनी आकाशवाणीच्या रत्नागिरी व सातारा केंद्रांवर विविध कार्यक्रम केले आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/651", "date_download": "2018-08-14T13:22:33Z", "digest": "sha1:CM73GV4WPA5R3HC72KKH7IWZYEDJWWJZ", "length": 19590, "nlines": 87, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ई-लर्निंगला मिळाला मराठी साज | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nई-लर्निंगला मिळाला मराठी साज\nएखाद्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आपला निवृत्तीचा काळ विश्रांती किंवा इतर कारणांसाठी द्यावा, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र आपण घेतलेले शिक्षण आणि केलेले कार्य याचा उपयोग इतरांना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत व्हावा यासाठी निवृत्तीनंतरही कार्य करत राहण्याचा विचार करणा-या व्यक्ती विरळा.\nपुण्यातील USS च्या संचालिका उषा देव यांनी संगणक क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी निवृत्तीनंतर सुरू केलेले कार्य प्रेरणादायी आहे. उषा, साहिल आणि सलील (साहिल आणि सलील ही उषाताईंच्या दोन मुलांची नावे) या तीन नावांच्या आद्याक्षरांवरून उषाताईंनी आपल्या कंपनीचे नामकरण USS असे केले आहे. USS च्या माध्यमातून ‘मूडल’ या ई-लर्निंगच्या सॉफ्टवेअरचा मराठीत अनुवाद करून उषाताईंनी मराठी विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळवून दिला आहे.\nकुटुंबातल्या एखाद्या मुलीने इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशन सारखा विषय घेऊन अभियंता व्हावे, ही बाब ऐंशीच्या दशकातल्या सुशिक्षित कुटुंबासाठीही अप्रुपाची होती. शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असल्या तरी समाजाचा दृष्टिकोन विकसित झालेला नव्हता. पण शिक्षणाला पूरक असे घरातील वातावरण, इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या वडिलांचा व्यापक दृष्टिकोन आणि शिक्षणाविषयीची आत्मीयता यांतून उषा देव (म्हणजे लग्नापूर्वीच्या उषा पुरुषोत्तम विद्वांस) यांनी आपलं अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शालेय शिक्षण मुंबईत तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेऊन उषाताईंनी 1975 साली शिष्यवृत्ती मिळवून अभियांत्रिकीची पदवी घेतली. पुढे, लग्नानंतर पती वासुदेव (राजा) अनंत देव यांच्याबरोबर कॅनडाला जाण्याचा योग आला आणि कॅनडातल्या ओटावा विद्यापीठातून 1978 साली उषाताईंनी अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ओटावा विद्यापीठात त्यांनी कॉम्प्युटर ऍनालिस्ट म्हणून काम केले. याच विद्यापीठात सुमारे आठ वर्षे त्यांनी कॉम्प्युटर सायन्स हा विषय शिकवलासुध्दा.\nपुढे, पुण्यात आल्यानंतर काही काळ एमआयटी संस्थेत अध्यापनाचे काम त्यांनी केले. 1988 ते 2009 या काळात पुण्यातील नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरमध्ये त्यांनी विविध विभागांची जबाबदारी सांभाळली. या ठिकाणी सिनिअर टेक्निकल डायरेक्टर या उच्च पदापर्यंत त्यांनी मजल मारली. या काळात विविध विभाग त्यांनी सांभाळलेच; पण कामाच्या निमित्ताने, देशभरात भ्रमंतीही केली. 2009 साली स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी USS च्या माध्यमातून स्वत:चे काम करायला सुरूवात केली.\nइंटरनेटवर आधारित प्रशिक्षण कोर्सेस चालविण्यासाठी 'मूडल' हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. हा जागतिक पातळीवरील प्रकल्प असून शिक्षणाच्या सामाजिक चौकटीला पाठबळ देणे हा या सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश आहे.जीएनयूच्या चोकटीनुसार 'मूडल' हे सॉफ्टवेअर ओपन सोर्स वर्गवारीत मोडते, त्यामुळे हे इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. मुख्यत्त्वेकरून 'मूडल' सॉफ्टवेअरचे स्वामित्त्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत परंतू तरीदेखील 'मूडल' हे सॉफ्टवेअर वापरण्यात एक वेगळया प्रकारची स्वातंत्र्य चौकट आणि लवचीकता अतिरिक्त ठेवण्यात आली आहे.\n'मूडल' हा शब्द मॉडयुलर ऑब्जेट या शब्दाच्या अपभ्रंशातून निर्माण झाला आहे. मॉडयुलर ऑब्जेक्ट म्हणजे ओरिएण्टेड डायनामिक लर्निंग एनव्हायर्मेंट. शैक्षणिक थेओरिस्ट आणि प्रोग्रॅमर्स यांना मुख्यत्त्वेकरून या सॉफ्टवेअरचा मोठा फायदा होतो. अशा प्रकारे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांना जसे हवे तसे या सॉफ्टवेअरच्या आधारे शिकता येऊ शकते किंवा शिक्षकांना शिकवता येऊ शकते. उषाताईंनी 'मूडल'चे मराठी भाषांतर केले. याकामी विशाखा आणि धनश्री या सहका-यांची त्यांना मदत झाली. 'मुडल' साईटवर भाषा या सदराखाली हे सर्वांना उपलब्ध आहे. पंचाऐशी भाषांमध्ये हे सॉफ्टवेअर उपलब्ध असून 'मूडल'वर आधारित साईटची संख्या 48 हजार 682 इतकी आहे. जगभरातल्या 211 देशांमधील कोट्यावधी लोक 'मूडल'चा वापर करतात. आजमितीला या सॉफ्टवेअरचा वापर करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.\n'मेंटल ऍबिलीटी आणि लॉजिकल थिंकिंग' या विषयात ई-लर्निंगद्वारे उषाताई प्रश्नावली उपलब्ध करून देत आहेत. शिक्षण क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने उषाताईंनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणक्षेत्रात करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा त्यांचा प्रयत्न आहे. या सगळ्याचा मराठी मुलांना अधिकाधिक फायदा व्हावा असा उषाताईंचा उद्देश आहे. 'मूडल'च्या संदर्भातील कोणतीही मदत उषाताई इच्छुकांना करू शकतात.\nशिक्षणाबद्दल उषाताईंना असलेली तळमळ त्यांना शांत बसू देत नाही. त्यामुळे एम.सी.ए. किंवा एम.ई. करणा-या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट गाईड म्हणून त्या मार्गदर्शन करत असतात. या विद्यार्थ्यांसाठी भरपूर क्लासेस असतात मात्र तिथे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल याची खात्री उषाताईंना वाटत नाही. त्यामुळेच आपल्या या मार्गदर्शन वर्गाचे स्वरूप कमर्शियल क्लासमध्ये करायचे नाही, हे त्यांनी आधीच ठरवून टाकले आहे.\nस्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीजसाठी उषाताईंनी USS तर्फे विविध संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. त्यामध्ये लॉजिस्टिक्स, कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट (सीआरएम), एण्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) आणि वेअर हाऊस मॅनेजमेंट यांचा समावेश होतो. USS ही कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि नॉव्हेल कंपनीची सिल्व्हर पार्टनर आहे. मोनो (Mono) हे नॉव्हेल या कंपनीने विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. त्यात मु्ख्यत्वेकरून ��ॉटनेटची संगणक प्रणाली लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वापरता येऊ शकते. USS अशा प्रकारचे कार्य नॉव्हेल आणि त्यांच्या ग्राहकांसाठी प्रामुख्याने करत आहे.\nइंग्रजी आणि मराठी वाचनाची आवड असलेल्या उषाताईंना भरतकामामध्ये अधिक रूची आहे. गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे योग आणि प्राणायाम केल्यामुळे आपली मन:शक्ती टिकून आहे, यावर त्यांचा खास विश्वास. निसर्गप्रेमी उषाताईंचा भटकंती हा आणखी एक जिव्हाळयाचा विषय. आपले सगळे व्याप सांभाळून त्यांनी ही आवड जपली आहे. सिमन्तिनी कानडे यांच्याबरोबर 1971 पासूनची म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काळापासून असलेली उषाताईंची मैत्री कायम आहे. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मिळालेली या मैत्रिणीची साथ त्यांना मोलाची वाटते. सहा वर्षांपूर्वी पती वासुदेव यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढणे स्वाभाविकपणे अवघड गेले. आज आपल्या मुला-नातवंडांबरोबर उषाताई समाधानी जीवन जगत आहेत.\nशिक्षणावर विश्वास आणि आपल्या कामावर जीवापाड प्रेम हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. निवृत्तीनंतरही कामाचा व्याप\nसांभाळणा-या उषाताई आज वयाच्या 56 व्या वर्षी चिनी भाषेचे शिक्षण घेत आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात पीएच.डी. करण्याचा त्यांचा मानस पूर्ण होवो\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathakrantimorcha-government-has-given-us-stones-our-hands-says-maratha-morcha-133391", "date_download": "2018-08-14T13:26:47Z", "digest": "sha1:GHQXB6PRATAJAS2UYZCGERV7VAOP5UEV", "length": 13937, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha The government has given us stones in our hands says maratha morcha 'सरकारनेच आमच्या हातात दगड दिला'; मुंबईतील बंद मागे | eSakal", "raw_content": "\n'सरकारनेच आमच्या हातात दगड दिला'; मुंबईतील बंद मागे\nबुधवार, 25 जुलै 2018\nसरकारनेच आमच्या हातात दगड दिला आहे. आम्ही गेल्या वर्षात राज्यभर शांततेत मोर्चे काढले. परंतु, त्याची सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. सरकारनेच आम्हाला हातात दगड घ्यायला भाग पाडले आहे. या हिंसक गोष्टींना सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असे मत आज मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी मुंबईतील बंद मागे घेत असल्याचे सांगितले.\nमुंबई : सरकारनेच आमच्या हातात दगड दिला आहे. आम्ही गेल्या वर्षात राज्यभर शांततेत मोर्चे काढले. परंतु, त्याची सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. सरकारनेच आम्हाला हातात दगड घ्यायला भाग पाडले आहे. या हिंसक गोष्टींना सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असे मत आज मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी मुंबईतील बंद मागे घेत असल्याचे सांगितले.\nनवी मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या परिसरातील बंद अद्याप मागे घेतला नसल्याचे स्थानिक समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. दादर येथील शिवाजी मंदिर येथे मुंबई क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली. यामधे मुंबई बंद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला . गेल्या वर्षात राज्यभर मोर्चे काढूनही सरकारने लक्ष दिले नाही आणि त्यामुळेच आता मुक नाही तर ठोक मोर्चे काढायची वेळ आली आहे हे सरकारनेच दाखवले आहे. दोन वर्षे काम केल्यानंतर जर काहीच पदरात पडत नसेल तर ही सर्वात मोठी शोकांतिका असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.\nआज दिवसभर मुंबईत मराठा क्रांती मोर्चातर्फे बंद पाळण्यात आला होता, आणि या बंदमुळे कोणाला त्रास झाला असेल तर त्या लोकांची माफी मागून, तो स्थगित करण्यात येत असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, ठाणे, मुंबई आणि उपनगरामध्ये शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. तसेच ठाणे आणि उपनगरातील मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.\nमराठा क्रांती मोर्चातर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर मराठा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी ठरवून घेतलेला हा निर्णय होता. आज मराठा समाजाने मुंबई फक्त कुठला पक्षच नाही तर एखादा समाजही मुंबई बंद करु शकतो हे दाखवून दिले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा\nहुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी....\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-133248", "date_download": "2018-08-14T13:26:22Z", "digest": "sha1:3NSRHKNHK7AS2QB4KGK7CUGLJ7XPZILV", "length": 19855, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation #MarathaKrantiMorcha मराठ्यांचा पुन्हा एल्गार | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha मराठ्यांचा पुन्हा एल्गार\nबुधवार, 25 जुलै 2018\nमराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन; शाळा, दुक��ने बंद\nकोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारलेल्या क्रांती ठोक मोर्चाने शहरात आज उत्स्फूर्त बंद राहिला.\nमराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन; शाळा, दुकाने बंद\nकोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारलेल्या क्रांती ठोक मोर्चाने शहरात आज उत्स्फूर्त बंद राहिला.\n‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा’ अशा जयघोषात निघालेल्या दुचाकी फेरीने दुपारनंतर दुकाने पटापट बंद झाली. शहर परिसरातील शाळाही बंद राहिल्या. हक्कासाठी आलोय लढायला दसरा चौकात, अशी शाहिरी गर्जना देत बेमुदत ठिय्या आंदोलनास दसरा चौकात सुरुवात झाली आणि ‘एक मराठा लाख मराठा’च्या गर्जनेने चौक दिवसभर दणाणून गेला. दरम्यान, दुपारनंतर व्यवहार पूर्ववत झाले. आरक्षणासाठीचा लढा तीव्र करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे काल (ता. २३) बेमुदत ठिय्या आंदोलन जाहीर केले.\nसोशल मीडियावर महाराष्ट्र बंदचा मेसेजही फिरत होता. विद्यार्थी वाहतूक रिक्षा चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. परिणामी पालकच मुलांना शाळेपर्यंत घेऊन गेले. मात्र, शाळा प्रशासनाने अधिकृत सुटी जाहीर न करता पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुलांना शाळेत सोडावे, असे सांगितले. पालकांनी तणावाची स्थिती लक्षात घेत मुलांना घरी नेणे पसंत केले. शाळांना अघोषित सुटी जाहीर झाल्याची स्थिती होती.\nग्रामीण भागासह कसबा बावडा, उपनगरांतून कार्यकर्ते दसरा चौकात सकाळीच मराठा बांधव दाखल झाले होते. राजारामपुरीतून दुचाकी फेरीही दसरा चौकात आली. यानंतर तेथूनच शहरातील व्यवहार बंद करण्याची हाक दिली. तेथून हातात भगवे झेंडे, डोक्‍यावर भगव्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष केला. उमा टॉकीज, आझाद चौक ते टेंबे रोडच्या दिशेने फेरी निघाली असताना मार्गावरील दुकाने पटापट बंद झाली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते पापाची तिकटी मार्गावर दुचाकी फेरी येत असल्याचे पाहताच दुकानांची शटर ओढली. छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, लुगडी ओळ ते महाराणा प्रताप चौकातून घोषणा देत ही फेरी आईसाहेब महाराज पुतळा येथून पुन्हा दसरा चौकात आली. याच वेळी पावसाने हजेरी लावली. तरीही कार्यकर्ते भिजत आक्रमक होऊन ‘दुकाने बंद करा’, असा इशारा देत मध्यवर्ती बस स्थानकाकडे रवाना झाले. त्यामुळे बघता बघता शहरातील व्यवहार बंद झाले.\nनागपंथी डवरी समाजाच्या मोर्चास दसरा चौकातून सुरुवात होणार होती. येथे युवक, महिला, मुले, नागरिक आले होते. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची मराठा समाजाने दक्षता घ्यावी, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे माईकवरून करण्यात येत होते. तसेच सकल मराठा समाजाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने असून, कोणीही तोडफोड करू नये, असेही सांगितले जात होते. याच वेळी येथून जाणाऱ्या रुग्णवाहिकांना वाट करून दिली जात होती.\nरंकाळा टॉवर येथे टायर पेटविले\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक मराठा तरुणांनी रंकाळा टॉवर येथे दुपारी साडेचार वाजता टायर पेटवून संताप व्यक्त केला. बिनखांबी गणेश मंदिर व महाद्वार रोड येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला. आयसोलेशन रोड परिसरातून तरुणांनी फेरी काढून लोकांचे लक्ष वेधले. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात क्रांती ठोक ठिय्या आंदोलन सकाळी सुरू झाले. येथून कार्यकर्त्यांनी शहर परिसरातून फेरी काढली. तीनपर्यंत येथे भाषणे झाली. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र, रंकाळा टॉवर येथे तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होऊन एकत्र आले. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा दिल्या. घोषणा देणारे तरुण पाहून परिसरातील लोकांनी गर्दी केली. तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकारविरोधात रोष व्यक्त केला. जाऊळाचा गणपती ते शालिनी पॅलेस मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली.\nराजस्थानी जैन समाजाने ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. भविष्यातील सर्व आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे सांगण्यात आले. समाजाचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, नगरसेवक ईश्‍वर परमार, जवाहर गांधी, राजेश निंबाजीया, मोहन ओसवाल, प्रकाश ओसवाल, माणिक ओसवाल, कांतिलाल ओसवाल आदी उपस्थित होते.\n‘केएमटी’चे नुकसान अडीच लाखांचे\nआजच्या बंदमुळे केएमटीचे सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले. बंदची स्थिती पाहता केएमटीने ९८ गाड्या रस्त्यावर उतरविल्या. दुपारी कागलमध्ये मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरल्याने गोकुळ शिरगावपासून कागलकडे जाणारी वाहतूक थांबविली.\nबंदवेळी केएमटीला लक्ष्य केले जाते, मात्र आज एकाही गाडीचे नुकसान झाले नाही. शाळा महाविद्यालये बंद राहिल्याने त्या��ाही परिणाम प्रवासी संख्येवर दिसून आला.\nऊठ मराठ्या खवळून मर्दा\nशाहीर दिलीप सावंत यांनी शाहिरीतून मराठा आरक्षणाची मागणी केली. ऊठ मराठ्या खवळून मर्दा, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या शाहिरीने बांधवांच्या अंगावर रोमांच उभे केले. शाहीर तृप्ती सावंत हिने रणरागिणी ताराराणी यांचा पोवाडा सादर केला.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/gujarat-fortunegiants-a-more-dominant-and-strong-side-to-win-this-contest-against-telugu-titans-tonight/", "date_download": "2018-08-14T13:32:52Z", "digest": "sha1:TMONUA22NOPEJHL77VLF5UF733TLZOKX", "length": 8988, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तेलुगू टायटन्स विरुद्ध गुजरात संघाला विजयाची जास्त संधी -", "raw_content": "\nतेलुगू टायटन्स विरुद्ध गुजरात संघाला विजयाची जास्त संधी\nतेलुगू टायटन्स विरुद्ध गुजरात संघाला विजयाची जास्त संधी\nआज इंटर झोनल चॅलेंजर वीकमधील दुसऱ्या दिवशी गुजरात फॉरचूनजायन्टस आणि तेलुगू टायटन्स एकमेकांविरुद्ध भिडणार आहे. गुजरात संघाने घरच्या मैदानावरील सर्व सामने जिंकले आहेत तर विरोधी संघ तेलुगू टायटन्स घरच्या मैदानावर सलग ५ सामने हरला होता.\nतेलुगू टायटन्स संघ सध्या खूपच बिकट परिस्थितीतून जात आहे. या संघाकडं राहुल चौधरी, राकेश कुमार, निलेश साळुंके यांच्या सारखे प्रभावी खेळाडू असून देखील हा संघ पराभवाच्या छायेतून बाहेर पडू शकत नाही आहे. या संघाने खेळलेल्या ८ सामन्यांपैकी ६ सामन्यात हार पत्करली आहे तर एक सामना जिंकला आहे. एक सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश मिळाले आहे. या मोसमाच्या उद्धघाटनाचा सामना या संघाने जिंकला होता. त्यानंतर हा संघ\nसामना जिंकू शकला नाही. राहुल चौधरी,राकेश कुमार ,विशाल भारद्वाराज आणि निलेश साळुंके यांच्या कडून चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.\nगुजरातचा संघ सध्या खूप चांगल्या लयीत आहे. या संघाची खरी ताकद डिफेन्स आहे. या संघासाठी राइट आणि लेफ्ट कॉर्नर खेळणारे दोन्ही इराणियन डिफेंडर फझल अत्राचली आणि अबोझर मिघानी खूप चांगला खेळ करत आहेत. सचिन आणि रोहित गुलिया हे रेडींगमध्ये संघासाठी गुण मिळवत आहेत. सचिन या मोसमात गुजरातला गवसलेला उत्तम रेडर आहे. सचिनने घरच्या मैदानावर झालेल्या सर्व सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. याचा फायदा गुजरातसंघाला होऊन गुजरात संघ सामने जिंकत आहे. रोहित गुलियाने यु मुंबा विरुद्ध उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.\nमहेंद्र राजपूत हा गुजरात संघाचा आणखी एक रेडर, जेव्हा संधी मिळते तेव्हा उत्तम कामगिरी करतो आहे. या संघाचा कर्णधार सुकेश हेगडेचा रेडींगमधील खराब फॉर्म ही फक्त या संघासाठी चिंतेची बाब आहे.\nआजच्या सामन्यात गुजरात संघाला विजयाची जास्त संधी असणार आहे. कारण मागील सामन्याप्रमाणे जर या संघाने खेळ केला तर आजचा सामना देखील गुजरातचा संघ जिंकेल. राहुल आणि राकेश यांच्याकडून तेलुगू टायटन्सचे पाठीराखे चांगल्या खेळाची अपेक्षा तर करत आहेतच पण विजयाची देखील अपेक्षा करत आहेत.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो ���ंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/protest-against-murder-of-gauri-lankesh-269288.html", "date_download": "2018-08-14T14:36:17Z", "digest": "sha1:K44FI2WM7PFF2ZUUD6I5MUROOSBS34NH", "length": 12056, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nगौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध\nत्यांच्या हत्येचा निषएध करणारे मोर्चे देशभरात निघत आहे. मुंबई पुण्यातूनही त्यांच्या हत्येचा निषेध होतो आहे.\n06 सप्टेंबर: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या हा कटच असल्याचं कर्नाटकच्या कायदा मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या हत्येचा देशभरातून निषेध केला जातोय .\nकर्नाटकातल्या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादिका गौरी लंकेश यांची काल बंगळुरूत निर्घृण हत्या करण्यात आली. त्या लंकेश पत्रिके मासिकाच्या त्या संपादिका होत्या. उजव्या राजकारण्यांविरोधात त्यांनी बरंच लिखाणही केलं होतं. रेणुका शहाणे यांनी ट्विटरवरुन हत्येचा निषेध केला आहे.' एक पुरोगामी, योग्य आवाज अज���ञात हल्लेखोरांनी दाबला. गौरी लंकेश यांच्या आत्म्याला शांती मिळो.दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांना कुणी मारलं'असं ट्विट त्यांनी केलं .\nत्यांच्या हत्येचा निषेध करणारे मोर्चे देशभरात निघत आहे. मुंबई पुण्यातूनही त्यांच्या हत्येचा निषेध होतो आहे. काँ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी मेधा पानसरे यांनीही निषेध व्यक्त केला आहे. पुरोगामी विचारांच्या व्यक्तीची हत्या होण्याची कर्नाटकातली ही दोन वर्षातली दुसरी घटना आहे. या आधी ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015ला हत्या करण्यात आली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2010/11/netbhet-emagazine-november-2010.html", "date_download": "2018-08-14T14:19:47Z", "digest": "sha1:7K4SGEKPRCUBHUNCZMEPY4AEVMKUSBP6", "length": 5301, "nlines": 80, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Netbhet eMagazine November 2010 - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nवाचकहो, नेटभेट ई-मासिक नोव्हेंबर २०१० चा अंक प्रसिद्ध झाला आहे. नेटभेटच्या इतर अंकांप्रमाणेच हा अंकही आपल्या निश्चीतच पसंतीस उतरेल याची आम्हांला खात्री आहे.\nया अंकातील लेख -\nभारत - एक मार्केटींग कॉलनी\nआपण हिला पाहिलेत का\nमासिकामध्ये ज्यांचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत अशा सर्व ब्लॉगर्सचे अभिनंदन आणि अनेक धन्यवाद.\nनेटभेट ई-मासिक व संकेतस्थळाबद्दलच्या आपल्या सूचना, प्रतीक्रीया व प्रतीसादांचा ओघ असाच चालू असुद्यात ही नम्र विनंती.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्��ा द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/2445", "date_download": "2018-08-14T13:21:54Z", "digest": "sha1:Z5J6MQLFCDI3TUODPQUGXA5XOIY25BSO", "length": 15330, "nlines": 114, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय\nसोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अरण येथील ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, १ जानेवारी २००० रोजी करण्यात आली. ग्रंथालयामध्ये नऊ हजार पुस्तके आहेत. वाचनालयाने सुरुवातीपासून वाचकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचनालयाच्या वतीने १८ एप्रिल २००३ या दिवशी पुस्तकप्रेमी अरणभूषण हरिभाऊ नाना शिंदे यांची ग्रंथतुला करण्यात आली. ती सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रंथतुला असल्याचे त्यावेळी बोलले गेले. वाचनालय ‘ब’ वर्गात आहे.\nवाचनालयाने वाचकांना पुस्तके, नियतकालिके व वृतपत्रे उपलब्ध करून देण्याबरोबर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम योजले. वाचनालयाने ग्रंथप्रदर्शन, काष्ठशिल्प प्रदर्शन, नाना स्पर्धा, मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, गुणवंतांचे सत्कारसोहळे; तसेच, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून व वाचनालयाच्या वतीने इंटरनेट सेवा उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांच्या मनामध्ये आस्थेचे स्थान निर्माण केले आहे.\nवाचनालयाच्या वतीने ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘रणजितसिंह मोहि���े-पाटील आदर्श ग्रंथालय’, ‘ग्रंथालय सेवक’, ‘ग्रंथालय कार्यकर्ता’ व ‘साहित्य पुरस्कार’ देण्यास २००४ पासून सुरुवात झाली आहे. हे पुरस्कार २००४ या वर्षी जिल्हा पातळीवर देण्यात आले, ते २००५ या वर्षी पुणे विभागीय पातळीवर देण्यात आले, तर २००६ या वर्षापासून प्रत्येक वर्षी राज्यपातळीवर देण्यात येत आहेत. पुरस्कार वितरणाच्या सातत्यपूर्ण दिमाखदार सोहळ्यांमुळे अरणच्या ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे.\nरणजितसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून वाचनालयाच्या इमारतीसाठी पाच लाख रुपयांचा निधी २००५-०६ मध्ये दिला. त्यामुळे वाचनालयाची दोन मजली आकर्षक इमारत उभी राहिली. ‘संत सावता माळी विद्यालया’च्या ‘हरित-सेना विभागा’च्या सहकार्याने इमारतीभोवती झाडे लावून व वाढवून वाचनालयाच्या वतीने ‘झाडे लावू, झाडे जगवू’ हा संदेश देण्यात आला.\nवाचनालयाच्या वतीने तालुकास्तरीय वाचनालय कार्यशाळा घेण्यात येतात. ‘सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघा’ची अधिवेशनेही वाचनालयाने यशस्वीपणे घेतली आहेत. वाचनालय सार्वजनिक वाचनालयांचे मार्गदर्शन केंद्र म्हणूनच सर्वांना परिचित होत आहे. अनेक मान्यवरांनी वाचनालयाला भेटी दिल्या आहेत. C.B.I.चे उपसंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, I.A.S. रोहिणी भाजीभाकरे, I.A.S. रमेश घोलप, ग्रंथालय संचालक बी.आर. सनान्से, ऑलिम्पिक खेळाडू रिनाकुमारी आदींनी निमित्तानिमित्ताने वाचनालयाला भेट देऊन प्रशंसोद्गार काढले. I.A.S. रमेश घोलप यांच्या जडणघडणीत वाचनालयाचा मोलाचा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक तरुणांना वाचनालयाचा चांगला फायदा झाला आहे.\nचित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले, तर कवी विठ्ठल वाघ यांनी वाचनालयाच्या इमारतीमध्ये तीन दिवस मुक्काम ठोकून व इमारतीभोवती स्वहस्ते वृक्षारोपण करून वाचनालयास शुभेच्छा दिल्या. ग्रंथालय क्षेत्रात कार्य करणारे व करू इच्छिणारे कार्यकर्तेही तेथे येत असतात. केवळ अरणमधील नव्हे तर आसपासच्या गावांतील नागरिकदेखील वाचनालयाचे सभासद होतात.\nवाचनालयास ‘सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघा’च्या वतीने देण्यात येणारा ‘सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील ‘ब’ वर्ग आदर्श ग्रंथालय’ पुरस्कार मिळाला आहे. हे ग्रंथालय आदर्श पद्धतीने चालवल्यामुळे ग्रंथालयाचे कार्यकर्ते हरिदास रणदिवे यांना ‘महाराष्ट्र शासना’चा ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार मिळाला आहे. रणदिवे यांनी ‘सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघा’चे बिनविरोध अध्यक्ष दोन वेळा, ‘पुणे विभाग ग्रंथालय संघा’चे अध्यक्ष व ‘महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघा’चा संचालक अशी पदे भूषवली आहेत.\nवाचनालयाची विविध ठिकाणी उपकेंद्रे सुरू करणे, वाचनालयाच्या वतीने ‘संत साहित्य अभ्यासकेंद्र’ व इंटरनेटने सुसज्ज ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र’ सुरू करणे असे वाचनालयाच्या संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे.\n- ग्रंथमित्र हरिदास रणदिवे\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nश्रीधर फडके - सद्गुणी कलावंत\nसंदर्भ: संगीतकार, श्रीधर फडके, चित्रपट गीते, सुधीर मोघे\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: कृतार्थ मुलाखतमाला, रामदास भटकळ, मुलाखत, रत्‍नाकर मतकरी, पॉप्‍युलर प्रकाशन\nसंदर्भ: शिलालेख, सोलापूर तालुका, सोलापूर शहर\nसमृद्धी रणदिवे - वंडर गर्ल\nसंदर्भ: अरण गाव, धनुर्विद्या, खेळाडू\nशहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय\nसंदर्भ: शहाबाज गाव, वाचनालय, ग्रंथालय, अलिबाग तालुका\nशहाबाजगावचे मुकुटमणी विठोबा शेट पाटील (खोत)\nसंदर्भ: ग्रंथालय, वाचनालय, अलिबाग तालुका, शहाबाज गाव\nडोंबिवलीतील आदानप्रदान पुस्तक प्रदर्शन\nहुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, पुस्‍तकसंग्रह, निफाड तालुका, नांदुर्डी गाव, ग्रंथालय\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/parthiv-patel-is-all-set-to-witness-the-pro-kabaddi-2017/", "date_download": "2018-08-14T13:35:22Z", "digest": "sha1:6UMX2Y63HZX2RVQ6CMXB73TK2AKZFR22", "length": 7659, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पार्थिव पटेल म्हणतो प्रो कबड्डी लई भारी ! -", "raw_content": "\nपार्थिव पटेल म्हणतो प्रो कबड्डी लई भारी \nपार्थिव पटेल म्हणतो प्रो कबड्डी लई भारी \nभारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेलने काल प्रो कबडीमधील सामन्यांना हजेरी लावली होती. घरेलू संघ गुजरात फॉरचून जायन्टस संघाला पाठींबा देण्यासाठी पार्थिव मैदानात आला होता. काल गुजरात विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स सामना झाला होता. या सामन्यात गुजरात संघाने विजय मिळवला होता.\nया सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना त्याने दिलखुलासपणे उत्तरे दिले. आपण लहानपणी कबड्डी खेळायचो. संघात रेडर म्हणून खेळायला आवडायचे असेही त्याने सांगितले.\nप्रो कबड्डीच्या अधिकृत फेसबुक खात्यावरून पार्थिवचा एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात तो म्हणाला,”कबड्डीने गुजरातमध्ये लोकांना वेडे केले आहे. आम्ही प्रो कबड्डीमधील सर्व संघाच्या पाठीशी आहोत.”\nपार्थिव पटेल घरेलू क्रिकेट गुजरात संघाकडून खेळतो. तो गुजरात संघाचा कर्णधार आहे. मागील २०१६-१७ रणजी मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबईला हरवून गुजरातचा पहिल्यांदा विजेता ठरला होता. अंतिम सामन्यात खेळताना पार्थिवने पहिल्या डावात ९० धावा केल्या होत्या तर त्याने दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना १४३ धावांची खेळी उभारली होती.\nपार्थिव पटेलने २००२ साली इंग्लंड विरुद्ध खेळताना विकेटकीपर बॅट्समन म्हणून भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय होते अवघे १७ वर्षे १५३ दिवस. विकेटकीपर बॅट्समन म्हणून कसोटी पदार्पण करणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला होता. २००३ साली न्युझीलँड विरुद्ध पार्थिवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्��ी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/12/aids.html", "date_download": "2018-08-14T13:20:31Z", "digest": "sha1:YSXZRHADUAV565EPH5ALHWKXMLZR2O6D", "length": 11704, "nlines": 126, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "एड्स (AIDS) रोगाविषयी माहिती - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nScience एड्स (AIDS) रोगाविषयी माहिती\nएड्स (AIDS) रोगाविषयी माहिती\nप्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच 'एड्स' होय. एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू).\nएड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.\nजगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला. भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. महाराष्ट्रामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.\nजगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण भारत देशात आहेत. भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण सांगली जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात शहरांपैकी सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण मुंबई शहरात आहेत.\nजागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी असतो.\nया संस्था भारतात एड्सवरील उपचारासाठी कार्य करतात.\nH.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध, H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास (रक्त संक्रमण), H.I.V. बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास एड्सची लागण होऊ शकते.\nH.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत) एड्स होतो.\nH.I.V. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोग���चा प्रसार होत नाही\n०१. अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.\n०२. सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)\n०३. सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बरे न होणे.\n०४. तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.\n०५. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी 'लसिका ग्रंथाची' (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर\n०९. विविध प्रकारचे कर्करोग\n०१. इलायझा चाचणी (ELISA Test) H.I.V. संसर्गाचे प्राथमिक निदान होते. १९८५ साली ही चाचणी उपलब्ध झाली.\n०२. गवाक्ष काळात (3 ते 5 महीने) निगेटिव्ह (नकारात्मक) येऊ शकते. म्हणून ही चाचणी परत 3 महिन्यांनी करावी लागते.\n०३. वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी. इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते.\n०४. पी.सी.आर. (P.C.R. Test) – जगात सर्वांची सुधारित / प्रगत चाचणी. डी.एन.ए. ची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसर्‍याच दिवशी निदान होऊ शकते.\nजुलै 1987 मध्ये 'झिडोव्ह्युडीन' हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध झाले. एड्सवरील औषधे झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही आहेत. ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.\nH.I.V. बाधित गर्भवतीकडून होणाऱ्या बाळाला H.I.V. च संसर्ग टाळण्यासाठी सध्या ग्रामीन रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यात येतो, त्यास 'अॅंटी रिट्रोव्हायरला थेरपी' असे म्हणतात. (Anti Retroviral Therapy Treatment)\nएड्स प्रतिबंधाकत्मक लस अध्याप उपलब्ध नाही.त्यावर अद्याप संशोधन चालू आहे. एड्सच्या बाबतीत प्रतिबंध हाच खरा उपचार ठरतो.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/4886-actor-praful-bhalerav-die-in-railway-accident", "date_download": "2018-08-14T13:15:38Z", "digest": "sha1:OWH7BDVMQDOTLVQV5AM32JTEU5KRYY5J", "length": 6920, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'कुंकू' मालिकेतील अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'कुंकू' मालिकेतील अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nझी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारा प्रफुल्ल कुंकू मालिकेमुळे घरघरात पोहोचला होता.\nअलीकडे प्रदर्शित झालेल्या 'बारायण' सिनेमातही त्याने भूमिका साकारली होती. मालाडजवळ रेल्वे अपघातात प्रफुल्लचे निधन झाले. कलर्स मनोरंजन वाहिनीवरील तू माझा सांगती, नकुशी, आवाज-ज्योतिबा फुले या मालिकांमध्येही त्याच्या भूमिका गाजल्या व त्या लोक प्रिय ही झाल्या.\nप्रफुल्लला खरी प्रसिद्धी ही 'कुंकू' मालिकेमुळंच मिळाली होती. प्रफुल्लच्या अशा अकाली मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nसीमेवरचा मराठा पाहा स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम पाहा रात्री 9.30 वा. फक्त 'जय महाराष्ट्र'वर… https://t.co/4uMzOc0NG6\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/katha/porikade-laksh-theva/", "date_download": "2018-08-14T13:59:32Z", "digest": "sha1:E6ADIV6OAM357XWD7G54LV5GBXMVAZRJ", "length": 21385, "nlines": 76, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "पोरीकडं लक्ष ठेवा! - अरविंद जगताप यांनी लिहिलेली प्रबोधनपर कथा", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख March 18, 2017 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात कथा\nबंडू गावात कलाकार म्हणून ओळखला जायचा. शेतीचा कंटाळा असल्यामुळे तो शेताकडे फिरकायचा नाही. गावात चकाट्या पिटत बसणे हा त्याचा उद्योग. लग्न झाल्यावर तो वेगळा निघाला. मुलगी झाली. त्याच्या हिश्याला आलेली काही गुंठे शेती त्याने वेगवेगळे धंदे करून विकून टाकली. देशात असा कोणताच पक्ष नाही ज्या पक्षात बंडूने प्रवेश केला नाही. जिल्ह्यात असा कोणताच नेता नाही ज्याच्यासोबत बंडूचा फोटो नाही. तालुक्यात असं कोणतंच गाव नाही त्यातल्या एका तरी पक्षाच्या फलकावर बंडूचं नाव नाही. एखाद्या गावात त्याचं नाव शिवसेनेच्या फलकावर आहे. एखाद्या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या. नेतेच इकडे तिकडे उड्या मारतात तर बंडू काय करणार शेवटी राजकारण हा फालतू लोकांचा धंदा आहे असं म्हणून बंडूने राजकारणातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. पान टपरी टाकली. पण उधारीने सगळी वाट लावली. घरात बायको आणि पोरगी. रोज काही ना काही कुटाणे करून घरी पैसे कसे आणायचे हाच प्रश्न पडलेला असायचा त्याला. कधी मंडप वाल्याला मदत कर, कधी आणखी कुणाचं काम कर आणि पैसे घे असं चालू होतं त्याचं. आणि अचानक एक दिवस बायकोनी बॉम्बच टाकला. तिला पुन्हा दिवस गेले होते.\nबंडू तालुक्यातल्या डॉक्टर कड गेला. भावाकडून उधार पैसे घेतले होते. सोनोग्राफी केली. चाटे डॉक्टर म्हणाले मुलगा आहे. बंडूच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंगात बळ आल्यासारखं झालं. दुप्पट काम करायला लागला. बायको खूप दिवसांपासून म्हणत होती गावात राहून काही होणार नाही आपलं. बंडूने आता मनावर घेतलं. तालुक्यात जाऊन राहू लागला. मुलीला जिल्हा परिषद शाळेत टाकलं. पेपर वाटू लागला. दिवसभर एका फळाच्या दुकानात काम करू लागला. नवरा बायको स्वप्न बघायला लागले. पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं. पोराला डॉक्टर बनवायचं. बाळंतपण आटोपलं की एक मेस सुरु करायची ठरवलं होतं दोघांनी. अधून मधून चाटे डॉक्टर कड जाऊन औषद गोळ्या घ्यायचे. चाटे डॉक्टर बोलायला भारी माणूस. सगळ्या बायकांना नावानी ओळखायचा. मूड मध्ये आला की पोराचं नाव काय ठेवायचं ते पण सांगायचा.\nसलीमच्या तीन चार पिढ्या फळाचा व्यापार करायच्या. गेल्या काही महिन्यात बंडू त्याच्याकडे कामाला लागला. पण बंडूवर सलीमचा विश्वास बसला. सलीमला पण तीन पोरी होत्या. बंडू आग्रह करून सलीमला पण चाटे डॉक्टरकडे घेऊन गेला. सोनोग्राफी झाली. सलीमला भीती वाटत होती. पण बंडूला विश्वास होता चाटे डॉक्टरवर. त्यांनी पोरगी आहे असं सांगून सलीमची अडचण दूर केली. सलीमने डॉक्टर सोबत बंडूचे पण आभार मानले. सलीम आता प्रत्येकवेळी चाटे डॉक्टरकडे येणार होता. चेकिंग करणार होता. मुलगा होईपर्यंत बायकोला कितीदा गरोदर रहावं लागणार होतं काय माहित\nएक दिवस बंडूची बायको त्रास व्हायला लागला म्हणून चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात भरती झाली. बंडू खुश होता. पेढे कुठून आणायचं ठरलं होतं. पहिली बातमी सलीमला द्यायची हे पण नक्की होतं. चाटे डॉक्टर बाहेर आले. तसे रोजच्यासारखे दिसत नव्हते. डिलिवरी नॉर्मल झाली एवढच म्हणाले आणि घाईत असल्यासारखे निघून गेले. नर्स बाहेर आली. बंडूला म्हणाली जिलेबी आणा लवकर. बंडू हैराण झाला. नर्सचा काहीतरी गोंधळ झाला असणार असं वाटलं त्याला. पण त्याने खात्री करून बघितली तर खरंच मुलगी होती. बायको रडत होती. जन्मलेली पोरगी पण रडत होती. बंडू पण रडवेला झाला होता. बंडूच्या मोठ्या मुलीला कळत नव्हतं की एवढ सुंदर बाळ झालंय तरी हे लोक असे नाराज का दिसताहेत ती बाळाशी खेळायला पण लागली होती.\nसलीमने दिवसभर वाट पाहिली. पण बंडू काही दुकानाकडे फिरकलाच नव्हता.सलीम स्वतः बंडूच्या घरी गेला. दवाखान्यात गेला. पण बंडू कुठेच नव्हता. सलीमच्या लक्षात आलं मुलगी झाली म्हणून बंडू नाराज असणार. सलीम त्याला शोधत फिरला. बंडू दारू पिऊन एका हातगाडीवर झोपला होता. सलीम त्याला घरी घेऊन गेला. पण दुसऱ्या दिवशी पण बंडू कामावर आला नाही. लोक सलीमला बोलवायला आले. बंडू चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात गोंधळ घालत होता. चाटे डॉक्टरला मारून टाकायची धमकी देत होता. तिथल्या लोकानी बंडूला एका खोलीत कोंडून टाकलं होतं. सलीम गेला. बंडूला सोडवल. दोघं चाटे डॉक्टरच्या खोलीत गेले. सलीम तसा दादाच होता. सगळे त्याला घाबरायचे. चाटे डॉक्टर आधी मी मुलगा होणार असं म्हणालोच नव्हतो म्हणत होते. पण सलीमसमोर कबूल झाले. सगळा तोंडी कारभार असला तरी सलीमसारखा साक्षीदार असल्यावर पर्याय न���तो. सलीम म्हणाला, ‘क्या बात कररे मेरे सामने बोला ना आपने डाक्टर. अभी कैकु जबान घुमारे मेरे सामने बोला ना आपने डाक्टर. अभी कैकु जबान घुमारे’ चाटे डॉक्टरला लक्षात आलं आता शहाणपणा करून चालणार नाही. डॉक्टर म्हणाले पोरीचा इथून पुढचा सगळा खर्च मी करतो. फक्त बोंबाबोंब करू नका. दर महिन्याला जे काही पैसे लागतील घेऊन जा. बंडू कसाबसा तयार झाला.\nहळूहळू बंडू दुखः विसरला. बायको त्याला मेस सुरु करायची आठवण करून द्यायची. पण बंडूने आता दारू सुरु केली होती. आता तो दुसरं काही सुरु करण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याने सलीमच्या दुकानावर जाण पण सोडून दिलं. सलीम तरी किती दिवस समजवणार बोलून बोलून थकला आणि नवीन माणूस ठेवला बिचाऱ्याने. आता बंडू दर महिन्याच्या एक तारखेला चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात हजर होतो. डॉक्टर पैसे काढून देतात. बंडू दारू पितो. काहीच करत नाही. मुलगी मोठी झाली. बायको डॉक्टरला भेटली. बंडू सगळे पैसे दारूत उडवतो हे लक्षात आल्यावर डॉक्टरने मुलीला स्वतः इंग्लिश शाळेत टाकलं. सगळी फीस भरली. आता बंडूची मोठी मुलगी जिल्हा परिषद शाळेत जाते आणी छोटी मुलगी इंग्लिश स्कूल मध्ये. मोठी मुलगी पायी जाते तर छोटी मुलगी स्कूल बसमध्ये. मोठी मुलगी मराठी कविता पाठ करते. छोटी मुलगी इंग्रजी. मोठ्या मुलीच्या वाढदिवसाला बंडूची बायको पुरण पोळी करते. छोट्या मुलीच्या वाढदिवसाला डॉक्टर मोठा केक पाठवतात. मोठ्या मुलीला आई घरीच फ्रॉक शिवते. छोट्या मुलीला डॉक्टर नवे ड्रेस पाठवतात. बंडू फक्त दारू पितो. नियतीने चालवलेला खेळ बघत राहतो. आपल्याच दोन लेकींच्या नशिबाचा हा खेळ बघत बघत तो झोपी जातो. दिवसाही तसा तो बेशुध्द असल्यासारखाच असतो. चाटे डॉक्टरच्या चुकीमुळे आपल्या आयुष्याचं वाटोळ झालं का कल्याण झालं हे सुद्धा आता त्याला कळत नाही. कधी वाटतं बरं झालं कष्ट करायची गरज नाही. बसल्या जागी दारूला पैसे मिळतात. मुलगा झाला असता तर रोज मरमर करावी लागली असती. कधी वाटतं मुलगा झाला असता तर आपण किती चांगले राहिलो असतो. असं दोन्ही बाजूने विचार करत दारू पीत राहणे एवढाच त्याचा उद्योग. आणि न चुकता तो देवाचे आभार मानतो. बसल्या जागी सगळं देतोय म्हणून.\nदेव सुद्धा बसल्या जागी कसं देणार एवढे दिवस आणि चुकीची शिक्षा दिल्याशिवाय राहणार कसा आणि चुकीची शिक्षा दिल्याशिवाय राहणार कसा एक दिवस चाटे डॉक��टरवर केस झाली. गर्भपाताच्या गुन्ह्यात अटक झाली. मोठी शिक्षा सुनावली गेली. बंडूच्या पायाखालची जमीनच सरकली. आता आपल्या छोटीचं काय एक दिवस चाटे डॉक्टरवर केस झाली. गर्भपाताच्या गुन्ह्यात अटक झाली. मोठी शिक्षा सुनावली गेली. बंडूच्या पायाखालची जमीनच सरकली. आता आपल्या छोटीचं काय तिची फीस कोण भरणार तिची फीस कोण भरणार आपल्याला पैसे कसे मिळणार आपल्याला पैसे कसे मिळणार दारू कुठून मिळणार चाटे डॉक्टर हे काय करून बसला त्याला पहिल्यांदा चाटे डॉक्टर करत असलेलं काम चुकीचं होतं असं वाटलं. मग पुन्हा असं वाटलं चाटे डॉक्टरला अटक व्हायला नव्हती पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी माणूस गुन्हेगाराचं पण समर्थन करायला लागतो. एका घटनेने बंडू उध्वस्त झाला होता. घाईत चाटे डॉक्टरला भेटायला जेल मध्ये गेला. बंडूच्या लक्षात आलं आता चाटे डॉक्टर आपल्याला भीतीने पैसे देणार नाही. असाही तो बदनाम झाला होता. आता आपण त्याला बदनामीची धमकी काय देणार त्याला पहिल्यांदा चाटे डॉक्टर करत असलेलं काम चुकीचं होतं असं वाटलं. मग पुन्हा असं वाटलं चाटे डॉक्टरला अटक व्हायला नव्हती पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी माणूस गुन्हेगाराचं पण समर्थन करायला लागतो. एका घटनेने बंडू उध्वस्त झाला होता. घाईत चाटे डॉक्टरला भेटायला जेल मध्ये गेला. बंडूच्या लक्षात आलं आता चाटे डॉक्टर आपल्याला भीतीने पैसे देणार नाही. असाही तो बदनाम झाला होता. आता आपण त्याला बदनामीची धमकी काय देणार बंडू भेटायला गेला तेंव्हा चाटे डॉक्टर शांत होता. आता माझ्यावरच अशी वेळ आली. तू समजू शकतोस असं म्हणाला. बंडूला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. गुन्ह्याखाली अटक चाटे डॉक्टरला झाली होती. पण बंडूला गुन्हेगार असल्यासारखं वाटत होतं. तुरुंगात डॉक्टर होता पण बेड्या पडल्याची भावना बंडूला झाली. बंडू परत निघाला. तेंव्हा त्याला एक ओळखीच वाक्य ऐकू आलं. ‘ पोरीकड लक्ष ठेवा बंडू भेटायला गेला तेंव्हा चाटे डॉक्टर शांत होता. आता माझ्यावरच अशी वेळ आली. तू समजू शकतोस असं म्हणाला. बंडूला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. गुन्ह्याखाली अटक चाटे डॉक्टरला झाली होती. पण बंडूला गुन्हेगार असल्यासारखं वाटत होतं. तुरुंगात डॉक्टर होता पण बेड्या पडल्याची भावना बंडूला झाली. बंडू परत निघाला. तेंव्हा त्याला एक ओळखीच वाक्य ऐकू आलं. ‘ पोरीकड लक्ष ठेवा’ आजवर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा असं बंडू शेकडो वेळा म्हणाला होता डॉक्टरला. आता डॉक्टर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा म्हणून सांगत होते बंडूला. सांगणं भाग होतं. डॉक्टरच्या पोरीला शाळेत खूप चिडवत होते. अपमानित करत होते. तिचा बाप राक्षस आहे असं पेपर मध्ये लिहून आलं होतं. बंडूच्या डोक्यात एकच वाक्य घोळत होतं घरी येई पर्यंत. ‘ पोरीकडं लक्ष ठेवा’ आजवर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा असं बंडू शेकडो वेळा म्हणाला होता डॉक्टरला. आता डॉक्टर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा म्हणून सांगत होते बंडूला. सांगणं भाग होतं. डॉक्टरच्या पोरीला शाळेत खूप चिडवत होते. अपमानित करत होते. तिचा बाप राक्षस आहे असं पेपर मध्ये लिहून आलं होतं. बंडूच्या डोक्यात एकच वाक्य घोळत होतं घरी येई पर्यंत. ‘ पोरीकडं लक्ष ठेवा\nवाचनीय असे बरेच काही\nप्रिय किशोर कुमार - August 6, 2018\nप्रिय मम्मी पप्पा - July 5, 2018\nआपल्या पिढीचे बाप… - June 19, 2018\nआपण महाराजांचे मावळे आहोत का\nWritten by अरविंद जगताप\nआपण महाराजांचे मावळे आहोत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1857", "date_download": "2018-08-14T13:22:52Z", "digest": "sha1:3XKRFZLVNOOT5B6EMX67POI2C27NDIAE", "length": 26537, "nlines": 114, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सत्याला सामोरे की शब्दचातुर्य? | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसत्याला सामोरे की शब्दचातुर्य\nमी मला विशेष प्रभावित करून सोडणारे पुस्तक म्हणून हेन्री डेव्हिड थोरोच्या Walden नंतर 'हिंद-स्वराज्य'चे नाव घेईन. त्या पुस्तकाचे लेखक मोहनदास करमचंद गांधी यांना 'सत्य' ही गोष्ट प्राणाहून प्रिय होती. आपले काय सत्याला सामोरे जाण्यात आपल्याला स्वारस्य आहे की नाही सत्याला सामोरे जाण्यात आपल्याला स्वारस्य आहे की नाही येथे आपण सत्य बोलणार आहोत की नाही येथे आपण सत्य बोलणार आहोत की नाही इतरांशी नाही तर निदान स्वत:शी तरी इतरांशी नाही तर निदान स्वत:शी तरी असा विचार मनात आला आणि मी मला जाणवलेले सत्य या परिचर्चेच्या निमित्त तुमच्यासमोर ठेवण्याचे ठरवले. एक कबुली द्यायला हवी, की गांधी पाठीशी नसते तर मला हे धाडस कदाचित झाले नसते.\nतर मला जाणवलेले सत्य असे...\nआपला समाज गांधी मानत नाही, गांधीविचारांना आणि आचारांना आपल्या समाजाच्या विश्वात आणि व्यवहारात काडीचेही स्थान नाही. उलटपक्षी, घराघरात गांधीद्वेष पसरलेला आहे. खास करून, सुशिक्षित उच्चभ्रूंच्या घरांत... त्या घरांतील लह��न मुले त्याच संस्कारात वाढत आहेत.\nलगेच, “काय सांगता, आमच्या सोसायटीत आम्ही सारे गांधी जयंतीला एकत्र जमतो; प्रार्थना म्हणतो की…” असे कृपा करून सांगू नका. तसे, महात्मा गांधी यांना प्रात:स्मरणीय नेते मानणारे अनेक माझ्या परिचयाचे आहेत. विद्येच्या या माहेरघरी येथील उच्चविद्याविभूषित गांधींविषयी बोलताना कोणती विशेषणे वापरतात तेही मला ठाऊक आहे. मी त्याच समाजाबद्दल बोलत आहे, जो येथे या सभागृहात जमलेल्या या लहान समुहापेक्षा मोठा आहे आणि निराळा आहे. त्या समुहात आज ‘मी नथूराम गोडसे…’ हे नाटक सर्वाधिक प्रिय आहे. मध्यमवर्गीय मराठी समाज म्हणून ज्याकडे निर्देश करता येईल असा हा समाज. अलिकडे त्या लोकांत दलितांची भर पडली आहे. प्रश्न असा, की आपण त्यांना गांधींच्या विचारांपर्यंत नेणार आहोत की नाही की गांधीविचार ही आपल्या वर्तुळात चर्चा करण्याची गोष्ट म्हणून आपल्यापुरती मर्यादित ठेवणार आहोत की गांधीविचार ही आपल्या वर्तुळात चर्चा करण्याची गोष्ट म्हणून आपल्यापुरती मर्यादित ठेवणार आहोत आणि बाहेरील वास्तवाकडे डोळेझाक करून आपला कार्यक्रम पुढे रेटणार आहोत\n‘हिंद-स्वराज्य’ मध्ये गांधी यांनी स्वत:शीच साधलेला संवाद, त्यातील भाषेचा वापर, आशय आणि शैली या दृष्टींनी अपूर्व आहे. गीतेमधील पार्थ आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवादापेक्षा ‘हिंदस्वराज्य’मधील वाचक आणि संपादक संवाद अधिक अर्थपूर्ण आहे. त्यात दूरदर्शी विचार आहेत, अदूरदर्शी विचार आहेत; ज्ञानसंपन्न विचार आहेत आणि अज्ञानसदृश भासावेत असेही विचार आहेत; काही विचार कमालीचे शास्त्रीय आहेत; काही अशास्त्रीय, काही चमत्कारिक; काही त्या काळीदेखील कालबाह्य ठरावेत असे. तर काही रोमँटिक असूनही त्यामागील तत्त्व लक्षात घेता बहुमोलाचे वाटावेत असे...\nया सगळ्यांची चर्चा आपण करतच आहोत. मात्र ती चर्चा गांधीजींच्या महात्मा या गौरवपर किताबाचे ओझे खाली ठेवून पुरेशा चिकित्सक पद्धतीने, पुरेशा निर्भयपणे केली जात नाही असे मला सारखे वाटत आहे.\nगांधींच्या दोषस्थळांबद्दल बोलण्याची वेळ आली की वक्ते शब्दचातुर्याचा आधार घेताना दिसतात. माझे आदरणीय मित्र आणि विख्यात समाजसेवी डॉक्टर अभय बंग म्हणतात, “मी ‘हिंदस्वराज्य’मधील मजकूर अनेकदा वाचत आलो. आत्ता आत्ता कुठे त्यातील काही विधानांचा अर्थ अंधुक अंधुक जाणवत आहे असे मला वाटते.”\n गांधीजी म्हणजे काही कवी ग्रेस नव्हेत समाजातील सर्व थरांतील माणसांना समजेल-उमजेल अशी सरळसोपी भाषा वापरून वाचकांशी थेट संवाद साधणे हे तर महात्मा गांधी यांचे वैशिष्ट्य. इतके संपर्कसुलभ लिहिणारा-बोलणारा दुसरा नेता नाही असे म्हटले जाते. डॉ. बंग तर दैनंदिन व्यवहारात गांधी तत्त्वज्ञान जगत आले आहेत. त्यांच्या पातळीवरील बुद्धिमंताला गांधीजींच्या विधानांचा अर्थ आता आता अंधुक अंधुक जाणवू लागत असेल तर आपल्यासारख्यांचे काय समाजातील सर्व थरांतील माणसांना समजेल-उमजेल अशी सरळसोपी भाषा वापरून वाचकांशी थेट संवाद साधणे हे तर महात्मा गांधी यांचे वैशिष्ट्य. इतके संपर्कसुलभ लिहिणारा-बोलणारा दुसरा नेता नाही असे म्हटले जाते. डॉ. बंग तर दैनंदिन व्यवहारात गांधी तत्त्वज्ञान जगत आले आहेत. त्यांच्या पातळीवरील बुद्धिमंताला गांधीजींच्या विधानांचा अर्थ आता आता अंधुक अंधुक जाणवू लागत असेल तर आपल्यासारख्यांचे काय आणि समाजापुढे तरी आपण हे असे अनाकलनीय पुस्तक घेऊन कसे जाणार\nदुसरा प्रश्न असा-- गांधीजी यांनीच दिलेल्या सत्यदर्शक चष्म्यातून आपण गांधींचे विचार पाहणार आहोत की गांधीभक्ताच्या सश्रद्ध नजरेतून\nकार्ल मार्क्स आणि गांधी या दोन महापुरुषांनी माणूस या प्राण्याकडे फारच भाबडेपणाने पाहिले असे मला अलिकडे वाटू लागले आहे. त्यांच्या विचारदर्शनात ज्या थोड्याफार गफलती झाल्या आहेत त्या या भाबडेपणामुळे असे मला वाटते. माणूस हा या निसर्गातील अत्यंत बेरका, धूर्त, आणि चमत्कारिक प्राणी\n’ या नाटकाप्रमाणे आजच्या मार्केटिंगच्या जगतात ‘गांधींच्या विचारांचे काय करायचे’ या प्रश्नापाशी आपण येथे या सभागृहात घोटाळत आहोत. तिकडे सभागृहाबाहेरील जग महात्मा गांधींचे काय करायचे या प्रश्नांची अत्यंत सवंग उत्तरे शोधून मोकळे झाले आहे. त्यांनी गांधीजींची नाणी पाडली आहेत, पुतळे आणि स्मारके उभारून ठेवली आहेत, टपाल तिकिटे काढली आहेत; अनेक रस्त्यांना-चौकांना गांधीजींची नावे देऊन टाकली आहेत.\nआपण पौर्वात्य आणि पाश्चात्य सभ्यतेतील अंतराबद्दल बोलत आहोत, पण सभागृहाच्या आतील सभ्यता आणि बाहेरील सभ्यता यांतही महदंतर आहे. बाहेर रस्त्यावर कशाला जा, आपल्या घरातील लोकांशी, बायका-मुलांशी या विषयावर आपण कधी मोकळा संवाद साधला आहे का त्यांना गांधीविचार किती प्रस्तुत वाटतात ते अजमावले आहे का त्यांना गांधीविचार किती प्रस्तुत वाटतात ते अजमावले आहे का गांधीवाद आणि सर्वोदयवाद हे अस्तंगत प्राणी (Vanishing species) आहेत असे तरुण उघड बोलू लागले आहेत. आपल्यापैकी कितीजण त्या तरुणांत वावरतात गांधीवाद आणि सर्वोदयवाद हे अस्तंगत प्राणी (Vanishing species) आहेत असे तरुण उघड बोलू लागले आहेत. आपल्यापैकी कितीजण त्या तरुणांत वावरतात... की नवी पिढी आपण आपल्या वैचारिक विश्वातून बाद करून टाकली आहे... की नवी पिढी आपण आपल्या वैचारिक विश्वातून बाद करून टाकली आहे आणि नव्या पिढीने आपल्याला\nपुन्हा, सत्याला सामोरे जाण्याच्या सुरुवातीच्या मुद्याकडे वळतो. येथे गांधीजींविषयी आदर असलेली मंडळी जमली आहेत; गांधीजींचे अंधभक्त जमलेले नाहीत असे मी गृहीत धरतो. चर्चा जसजशी पुढे जाईल तसतसा चिकित्सेचा सूर मोठा होत जाईल आणि बुद्धिप्रामाण्यवादाचे खरेखुरे दर्शन आपणा सर्वांना या सभागृहात घडेल असे मानुया.\nएक निर्बुद्ध निरीक्षण म्हणून तुम्हाला हे निवेदन बाजूला सारता येईल. तरीपण ते इतके सोपे नाही. कारण काहीसे अनुचित आणि बालीश भासले तरी ते प्रामाणिक आहे.\nआणि मुख्य म्हणजे -\nगांधींनी ज्या घटकाचा आवाज आस्थापूर्वक ऐकत चला असे सतत बजावले आहे त्या, समाजातील बौद्धिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकाचा प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो आहे आणि येथील बुद्धिमंत माझी निराशा करणार नाहीत अशी आशा बाळगून आहे.\nअवधूत परळकर यांच्या लिखाणावर राजीव जोशी यांची प्रतिक्रिया...\n“गांधींच्या दोषस्थळांबद्दल बोलण्याची वेळ आली की वक्ते शब्दचातुर्याचा आधार घेताना दिसतात” ही परळकर यांनी नमूद केलेली परिस्थिती चिंतेची बाब आहे. त्यांनी ‘इंदु काळे - सरला भोळे’ अशा सारख्या वेगळ्या आकृतिबंधाचा वापर केला आहे, परंतु ‘काय भुललासी वरलिया रंगा’ हे ध्यानात ठेवावे. माझ्या दृष्टीने बाह्यांगाचा विचार वैचारिक चर्चेत करू नये.\nसंपूर्णतः स्वीकारार्ह किंवा संपूर्णतः त्याज्य असे काहीच नसते. कदाचित असेही असेल की गांधीजींचे योगदान ज्ञात आहे, त्यामुळे असेल, परंतु ‘थ्री इडियटस’ सिनेमातील वाक्य उद्धृत करतो ‘किसीने ऐसा सोचा की आज नया सिखनेको मिलेगा, मजा आयेगा’, हे कृपया पाहवे. गांधीजींच्या ज्ञात कर्तृत्वापलीकडील नवीन माहिती, नवीन (वैध) विचार मला तरी जाणवला नाही. ‘काहीतरी नवे शिकण्यास ���िळाले, अधिक विचार करण्यास लावणारी नवीन मांडणी मिळाली’ अशा प्रकारचे समाधान मला मिळाले नाही.\nएकतर मी चांगला विद्यार्थी नसणार, त्यामुळे काही शिकवण असेल तर मी अंगीकारू शकलो नसेन. दुसरे म्हणजे औपचारिक / अनौपचारिक शिक्षणातील त्रुटी असतील. कावळ्यांच्या राज्यात कोकिळेने गाऊ नये इत्यादी शिकवणूक दिली जाते, पण कोकिळांच्यामधे काव-काव करू नये असे कोठेच सांगितलेले नाही. तिसरे म्हणजे जैव साखळीतील गिधाडे इत्यादी scavengersच्या योगदानाची जाणीव व्यक्त केली जाते. छिद्रान्वेशींच्या, तसेच dead wood of past खाणा-या 'वाळव्यां'च्या योगदानाबाबत कधीतरी जाणीव होईल अशी आशा बाळगून आहे.\n‘अप्रियम् न ब्रूयात’ अशी वृत्ती असेल तर सत्य आणि निर्भयता या गांधीजींच्या शिकवणुकीवर बोळा फिरेल. डॉ. सुभाष आठले, अ. पां. देशपांडे, विलास चाफेकर, अवधूत परळकर यांनी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडले.\nज्यावेळी चर्चा होत होती त्याच दिवशी, रविवारी, २७ ऑक्टोबर रोजी 'लोकसत्ता'मध्ये विश्वास दांडेकर यांनी केलेले ‘चुकीचा नाही, पण अपुरा प्रयत्न’ हे शेषराव मोरे यांच्या ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ हे शेषराव मोरे यांच्या ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ या पुस्तकाचे परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. त्यात विश्वास दांडेकर असे नमूद करतात, की “मात्र जर दुसरे महायुद्ध झाले नसते तर स्वातंत्र्यलढा आणखी काही दशके पुढे चालवणे भाग पडले असते. महायुद्ध संपण्याच्या आधीच ब्रिटिशांनी काढता पाय घेणे व फाळणी यावर आपसात खलबते सुरू केली होती. याला कारण भारतातील मुस्लिमांची मागणी हे नव्हते. मध्यपूर्वेत खनिज तेलाचे साठे - त्यावर नियंत्रण, त्यासाठी भारताच्या पश्चिम सीमावर्ती प्रदेशात 'तळ' असण्याची गरज अशी मालिका त्यामागे उभी आहे. पाकिस्तान १९४७ मध्ये अस्तित्वात आले, त्याचा नकाशा व्हाइसरॉय वेव्हेल याने त्या काळीच तयार केला होता.” या आर्थिक हितसंबंधाची पार्श्वभूमी नमूद करतात. परंतु फाळणीबाबतची चर्चा, स्वातंत्र्याच्या आधी किंवा नंतर, धार्मिक हितसंबंधांपुरती राहते.\nदांडेकर असेही नमूद करतात, “तसे पाहिले तर काँग्रेसचा घोषित विरोध असूनही सैन्यभरती, पुरवठा यांत ब्रिटनला भारतात फार मोठा अडथळा उद्भवला नाही. बेचाळीसचा लढा निकालात काढण्याला त्यांना काही आठवडे पुरले”.\nबेचाळीसच��� लढा करणा-यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मी शंका घेत नाही. (माझे वडीलही बेचाळीसच्या चळवळीत बाँबकेसमध्ये तुरुंगात होते. आणि अहिंसेचा आग्रह धरणार्याच गांधीजींच्या नावे विविध कार्यक्रम करणारी केंद्र आणि राज्य सरकारे माझ्या वडिलांना 'सन्मान' पेन्शन देतात)\nविश्वास दांडेकर पुढे म्हणतात, \"१९३० साली संपलेल्या दशकात ब्रिटनमधून भारतात येणारा पक्का माल एकूण आयातीच्या फक्त ३० टक्के होता. उरलेले क्षेत्र अमेरिकी व जपानी मालाने व्यापले होते.\" पण गांधीजी इतर आंतराष्ट्रीय प्रवाहांबद्दल आणि सत्तर टक्के शोषणाबद्दल चर्चाच करत नाहीत.\nचर्चा पुढे चालतच राहील\nसंदर्भ: अव‍धूत परळकर, महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nसत्याला सामोरे की शब्दचातुर्य\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, हिंदस्‍वराज्‍य, महात्‍मा गांधी, चर्चा\nसंदर्भ: अव‍धूत परळकर, महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nभ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य\nगांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, पुस्‍तके\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/sanitary-napkin-assimata-scheme-teenage-students-registration-instructions-till-saturday/", "date_download": "2018-08-14T14:27:29Z", "digest": "sha1:EESIK7SNVUEYT5IZ2GC556DUOE4WJX5W", "length": 26445, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sanitary Napkin Assimata Scheme For Teenage Students: Registration Instructions Till Saturday | किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन अस्मिता योजना : शनिवारपर्यंत नोंदणीचे निर्देश | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आ��ुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nकिशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन अस्मिता योजना : शनिवारपर्यंत नोंदणीचे निर्देश\nकिशोरवयीन विद्यार्थिनींसह ग्रामीण भागातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.\nअमरावती : किशोरवयीन विद्यार्थिनींसह ग्रामीण भागातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.\nवैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीवजागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वर्षे या वयोगटातील मुलींची माहिती उपलब्ध करण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.\nयोजनेंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर मागणी नोंदविणे आवश्यक आहे. याकरिता या मुलींची माहिती मागविण्यात आली आहे. सदर माहिती ‘आपले सेवा’ केंद्रामार्फत अ‍ॅपमध्ये भरावयाची आहे. ही बाब विचारात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील जि.प. शाळांमधील ११ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींची माहिती मुख्याध्यापकांकडून घ्यावी व ती माहिती ‘आपले सेवा’ केंद्रचालकांकडे उपलब्ध करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिका-यांना निर्देश द्यावेत, अशी सूचना शासनाचे अवर सचिव अनिल काळे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत.\nयोजनेची अंमलबजावणी विहित कालावधीत सुरू करावयाची असल्याने सीईओंनी व्यक्तिश: लक्ष घालून किशोरवयीन मुलींची माहिती १० फेब्रुवारीपर्यंत संकलित करावी व ती ‘आपले सेवा’ केंद्राच्या चालकांकडे उपलब्ध होईल, याबाबत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nआमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल\nगोवारी समाजाला STमध्ये आरक्षण, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय\nअसाही ‘सामाजिक न्याय’ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ठेवणार उपाशी विचित्र आदेशाने खाण्याचे वांदे\nअकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिन�� देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-karanataka-assembly-election-111627", "date_download": "2018-08-14T13:35:08Z", "digest": "sha1:GHCL5ESJSLCJJ2D3EK6URU5IWI6TJQOU", "length": 12464, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karanataka Assembly Election हेलिकॉप्टरने येऊन येडींविरोधात विद्यार्थांचा अर्ज | eSakal", "raw_content": "\nहेलिकॉप्टरने येऊन येडींविरोधात विद्यार्थांचा अर्ज\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nबंगळूर - येडियुरप्पा यांच्याच स्टाईलने थेट हेलिकॉप्टरने येऊन एका विद्यार्थ्याने शिकारीपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनाच थ��ट आव्हान दिले.\nबंगळूर - येडियुरप्पा यांच्याच स्टाईलने थेट हेलिकॉप्टरने येऊन एका विद्यार्थ्याने शिकारीपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनाच थेट आव्हान दिले.\nविद्यार्थी संघटनेचा राज्याध्यक्ष के. सी. विनय राजदत्त असे त्याचे नाव आहे. रविवारी (ता. २२) सकाळी हेलिकॉप्टरने येऊन अपक्ष उमेदवार म्हणून त्याने शिकारीपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. येडियुरप्पा हे उमेदवारी दाखल करण्यासाठी बंगळूरहून हेलिकॉप्टरने आले होते, म्हणून त्यानेही तीच स्टाईल वापरली.\nहेलिकॉप्टरने आलेल्या विनयचे त्याच्या मित्रांनी म्हैसूर फेटा व हार घालून स्वागत केले. सद्य:स्थितीत येडियुरप्पा शिकारीपूरला हेलिकॉप्टरने येतात. येडियुराप्पांप्रमाणे विनयने सुध्दा हेलिकॉप्टरने यावे, असा आग्रह त्याच्या मित्रांनी केला. म्हणून पैसे गोळा करून हेलिकॉप्टर भाडेकराराने घेतले. मित्रांच्या सहकार्याने हेलिकॉप्टरने येऊन हुच्चुरायस्वामी देवस्थानात त्याने पूजा करून उमेदवारी अर्ज दाखल केला.\nविनय शिमोगा जिल्ह्यातील कुंचेनहळ्ळी गावचा रहिवासी आहे. सह्याद्री महाविद्यालयाचा तो पदवीधर असून, तो सध्या बंगळूरमध्ये राहतो. राज्य विद्यार्थी संघाचा तो अध्यक्ष आहे. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध आंदोलनांत त्याने भाग घेतला आहे. त्याचे वडील पोलिस खात्यात सेवा बजावतात. विनयला अभिनयाची आवड आहे. ‘रामदुर्ग’ नावाच्या चित्रपटात त्याने अभिनेत्याची भूमिका केली आहे. त्याच्या गावात त्याची पाच एकर शेती आहे.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nमुद्रा योजनेची माहि��ी वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-marathwada-news-born-baby-girl-swatchata-name-106528", "date_download": "2018-08-14T13:35:20Z", "digest": "sha1:KJ652AANNQN6SBNDMNIICNCK6PETD57C", "length": 11563, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur marathwada news born baby girl swatchata name लातूरमध्ये कन्यारत्नाचे नाव 'स्वच्छता'! | eSakal", "raw_content": "\nलातूरमध्ये कन्यारत्नाचे नाव 'स्वच्छता'\nशनिवार, 31 मार्च 2018\nलातूर - नगरसेवकाने आपल्या प्रभागात स्वच्छतेबाबत राबविलेल्या विविध उपक्रमांनी प्रभावित झालेल्या दांपत्याने आपल्या कन्यारत्नाचे नामकरण चक्क \"स्वच्छता' असे केले. महापालिकेनेही \"स्वच्छता' नावाचा जन्मदाखलाही दिला. एखाद्या मुलीचे नाव \"स्वच्छता' ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nलातूर - नगरसेवकाने आपल्या प्रभागात स्वच्छतेबाबत राबविलेल्या विविध उपक्रमांनी प्रभावित झालेल्या दांपत्याने आपल्या कन्यारत्नाचे नामकरण चक्क \"स्वच्छता' असे केले. महापालिकेनेही \"स्वच्छता' नावाचा जन्मदाखलाही दिला. एखाद्या मुलीचे नाव \"स्वच्छता' ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nनगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबविले आहेत. कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढीसाठी बक्षिसे दिली. स्वखर्चातून मराठवाड्यातील पहिला यशस्वी खत निर्मिती प्रकल्प उभारला. टाकावू प्लॅस्टिकपासून डां���री रस्त्याचाही यशस्वी प्रयोग त्यांनी केला. स्वच्छतेबाबतच्या उपक्रमाने याच प्रभागातील मोची गल्लीतील मोहन व काजल कुरील हे दांपत्य प्रभावीत झाले. 21 फेब्रुवारीला त्यांना कन्यारत्न झाले. तिचे नाव \"स्वच्छता' ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महापालिकेच्या जन्म- मृत्यू विभागात तशी नोंद केली. शुक्रवारी थाटामाटात झालेल्या नामकरण सोहळ्यात त्यावर शिक्कामोर्तब केले.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी व्यापक मोहीमेची गरज\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/class-x-students-will-get-protection-lessons-108940", "date_download": "2018-08-14T13:34:56Z", "digest": "sha1:OX22KTSY7DVVL5HNNELGDYOCMN6DWTNG", "length": 16198, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Class X students will get protection lessons दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार संरक्षणशास्त्राचे धडे | eSakal", "raw_content": "\nदहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार संरक्षणशास्त्राचे धडे\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nपुणे - जम्मू-काश्‍मीरमधील सीमारेषेपलीकडील दहशतवाद, अतिरेकी कारवाया, नक्षलवाद याबरोबरच सर्वसमावेशक सुरक्षा, अवकाश आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, याचा अभ्यास दहावीतील विद्यार्थी करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेचे बदलते स्वरूप आणि त्याअंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य या विषयाची माहिती विद्यार्थी ‘संरक्षणशास्त्र’ या विषयातून घेणार आहेत.\nपुणे - जम्मू-काश्‍मीरमधील सीमारेषेपलीकडील दहशतवाद, अतिरेकी कारवाया, नक्षलवाद याबरोबरच सर्वसमावेशक सुरक्षा, अवकाश आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, याचा अभ्यास दहावीतील विद्यार्थी करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेचे बदलते स्वरूप आणि त्याअंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य या विषयाची माहिती विद्यार्थी ‘संरक्षणशास्त्र’ या विषयातून घेणार आहेत.\nदहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात ‘संरक्षणशास्त्र’ या विषयाच्या कार्यपुस्तिकेतून विद्यार्थ्यांना संरक्षणशास्त्राचे धडे मिळणार आहेत. गेल्यावर्षी इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात ‘संरक्षणशास्त्र’ या विषयाची कार्यपुस्तिका नव्याने समाविष्ट करण्यात आली. त्यात राष्ट्रीय सुरक्षा (बाह्य) आव्हाने, भारतीय संरक्षण व्यवस्थेची रचना, सेनादलातील विविध पदांची क्रमवारी, भारतीय सैन्य दल, पोलिस दल अशी संरक्षण व्यवस्थेची मूलभूत माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या पाठ्यपुस्तकात त्या पुढील टप्प्यातील माहितीचा समावेश केला आहे. एकविसाव्या शतकात आवश्‍यक असलेली संरक्षणशास्त्रविषयक माहिती आत्मसात करण्यासाठी आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधी, याबाबत विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वसमावेशक सुरक्षा, मानवी सुरक्षा याबरोबरच देशात आजवर झालेले दहशतवादी हल्ले, नक्षलग्रस्त प्रदेश दाखविणारा ‘रेड कॉरिडॉर’ हे विद्यार्थी अभ्यासणार आहेत. देशातील सामाजिक आणि राजकीय समस्या जाणून घेण्यासाठी राजकीय नेते, सरकारी अधिकारी यांच्या भेटी विद्यार्थ्यांनी घ्याव्यात, अशा सूचनाही यात आहेत.\n‘संरक्ष��शास्त्र’ विषयातील वैशिष्ट्ये :-\n- अतिरेकी कारवाया, नक्षलवाद, दहशतवाद याची ओळख\n- अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/११च्या दहशतवादी हल्ल्यापासून ते २०१७ मध्ये लंडन ब्रीज येथे झालेल्या हल्ल्याचा उल्लेख\n- देशातील संसदेवरील हल्ला (डिसेंबर २००१), मुंबईतील २६/११चा मुंबईतील हल्ला,\n- ‘आपत्ती व्यवस्थापना’त पुणे जिल्ह्यात २०१४ मध्ये माळीण येथे झालेले भूस्खलन\n- त्सुनामी, चक्रीवादळे, अतिवृष्टी, ढगफुटी\n- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) ओळख\n- क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील : पृथ्वी, त्रिशूळ, अग्नी, ब्राह्मोस, पीएसएलव्ही\n- ‘परम ८००’ हा सी-डॅकने विकसित केलेला पहिला महासंगणक; ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे योगदान\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) यांसह नौसेना, वायू सेना दल अशा विविध संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देण्यात आली आहे. तसेच त्यासंदर्भातील अधिकृत संकेतस्थळांची लिंकदेखील शेअर केली आहे.\n- स्वतंत्र लेखी स्वरूपात परीक्षा नसेल\n- कार्यपुस्तिकेत दिलेल्या लेखी कामासाठी ४० टक्के\n- चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखत, भूमिका यासाठी ६० टक्के\n- यानुसार गुणांचे श्रेणीत रूपांतर करून विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात येईल.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सो��ावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/maharashtra-citizens-health-situation-poor-according-cag-report-106006", "date_download": "2018-08-14T13:35:32Z", "digest": "sha1:T6ECHBBWI6AK5I465UQ7W2EXNYN2EEUR", "length": 14388, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Citizens Health Situation is poor According to CAG Report राज्यातील नागरिकांचे आरोग्य 'रामभरोसे' ; कॅगचा अहवाल | eSakal", "raw_content": "\nराज्यातील नागरिकांचे आरोग्य 'रामभरोसे' ; कॅगचा अहवाल\nबुधवार, 28 मार्च 2018\nगुटखा, पानमसालासारख्या उत्पादनांवर राज्यात बंदी असताना त्याची विक्री करताना तो माल जप्त करण्यात आला होता. मात्र, त्याची तपासणी केली नाही. त्याबाबतची कारवाईही केली नाही असा ठपकाही कॅगने विभागावर ठेवला आहे.\nमुंबई : राज्यातील रूग्णांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या असलेल्या औषध विक्रेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या औषध प्रशासनाकडून या औषध व्रिकेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरणच करण्यात आले नाही. त्यातच रूग्णांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या गोळ्या, इंजेक्शन, सिरप या औषधांची तपासणी न करताच त्याच्या विक्रीला परवानगी दिल्याबाबतचा प्रकार उघडकीस आला असून, या विभागाच्या एकूणच ढिसाळ कारभारावर भारताच्या महालेखा व नियंत्रकाने (कॅग) कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.\nसरकारच्या अखत्यारित असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून बाजारात नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या खाद्यान्न व औषधांची तपासणी करून त्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आहे. मात्र, या विभागाने राज्यातील जनतेला औषधे उपलब्ध करून देणाऱ्या विक्रेत्यांची परवान्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु या विभागाने एक हजार 535 औषध विक��रेत्यांच्या परवान्यांची तपासणी केलेली नाही. तर एक हजार 286 औषध विक्रेत्यांच्या दुकानाची तपासणी न करताच त्यांना परवान्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या औषध विक्रेत्यांकडून चुकीच्या औषधांचा पुरवठा जनतेला होऊन जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक असल्याची भीती कॅगने व्यक्त केली.\nयाशिवाय राज्यातील औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून सिरप, गोळ्या, इंजेक्शनसारख्या महत्वाच्या 92 औषधांच्या तपासणीत कमी मानांकनाची असल्याचे आढळले तरीदेखील त्या औषधांचा पुरवठा बाजारात होऊन त्याची विक्री झाली. विशेष म्हणजे अशी कमी मानांकनाची औषधांची विक्री केल्याबद्दल या विभागाने संबंधित कंपन्यांवर कोणतीच कारवाई केली नाही की ती उत्पादने मागे घेतली नसल्याने जनतेला भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याचबरोबर अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या मानांकनाची तपासणीही करण्यात आलेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.\nतसेच गुटखा, पानमसालासारख्या उत्पादनांवर राज्यात बंदी असताना त्याची विक्री करताना तो माल जप्त करण्यात आला होता. मात्र, त्याची तपासणी केली नाही. त्याबाबतची कारवाईही केली नाही असा ठपकाही कॅगने विभागावर ठेवला आहे. शिवाय विभागात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळ, अपुऱ्या प्रयोगशाळा आणि यंत्र सामग्री व कामकाज पध्दतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nबिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात\nकणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-249735.html", "date_download": "2018-08-14T14:16:42Z", "digest": "sha1:MAKIS7PUI4F4GD37QURY4Z5J5E7JIT5C", "length": 10993, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडमधली सभा रद्द करण्याची नामुष्की", "raw_content": "\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nमुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडमधली सभा रद्द करण्याची नामुष्की\n14 फेब्रुवारी : सध्या सगळीकडे निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पिंपरी चिंचवडमधली मुख्यमंत्र्यांची आजची सभा रद्द झालीय. भाजपमधल्या अंतर्गत वादामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आलीय.\nमुख्यमंत्र्यांची सभा पिंपरीत घ्यावी की भोसरीत की चिंचवडमध्ये यामुळे पक्षामध्येच वाद सुरू झाला. सभा दुपारी घ्यावी की संध्याकाळी यावरूनही दोन तट पडले आहेत.\nही सभा रद्द करावी लागल्यानं आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमधली भांडणतंटेही चव्हाट्यावर आले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास\nऐ भाई जरा देख के चलो...नाहीतर कंबरडं मोडेल \nपुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंद\nकठड्याला धडकून कार कोसळली पाण्यात, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू\nमराठा आंदोलक घुसले थेट हिंजवडी आयटी पार्कच्या ऑफिसमध्ये, केली दमबाजी\nVIDEO : चाकणमध्ये आंदोलकांवर नजर ठेवतोय हा ड्रोन कॅमेरा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2014/09/best-to-do-list-app-to-do-list.html", "date_download": "2018-08-14T14:18:41Z", "digest": "sha1:4VD3ZL7Y2LUYYGMAWN5QWTUFHZNVLQQ2", "length": 7083, "nlines": 65, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "माझे आवडते To Do List Application - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nहल्ली आपण सगळेच फार व्यस्त झालो आहोत. आपण एक ना अनेक गोष्टी एकत्र करत असतो. एकाच वेळी अनेक चेंडू झेलणारया सर्कशीतल्या खेळाडूसारखं. अशी अनेक कामं लक्षात ठेवण हे महाकठीण काम. पण एक बरं आहे, या कामी तंत्रज्ञानाने आपली बरीच मदत केली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे apps आणि softwares याकामी आपली मदत करतात. मित्रहो, आज आपण अशाच एका app ची माहिती घेणार आहोत.\nपण हे app म्हणजे आधीच उपलब्ध असलेल्या डझनभर to do list apps सारखे नाही आहे. माझ्या मते हे app आतापर्यंत असलेल्या सर्व to do list app पेक्षा खूपच वेगळे आणि नाविन्यपूर्ण आहे. साधेपणा आणि सहज वापर हे या app चे दोन अतीमहत्वाचे गुण. मित्रांनो या app चे नाव आहे workflowy.\nworkflowy.com या साईटवर लॉग इन करून हे वापरता येते. आणि हो, बेसिक वापरासाठी हे app पूर्णपणे मोफत आहे. आपल्या मेंदूची विचार करण्याची कार्यपद्धती लक्षात घेऊन अगदी त्याप्रमाणे हे app बनवण्यात आले आहे. मी जेव्हापासून हे app वापरायला सुरुवात केली तेव्हापासून याच्या प्रेमातच पडलोय. माझ्या वेब ब्राउजर मध्ये Workflowy चा tab नेहमीच चालू असतो. आणि workflowy वापरायला सुरुवात केल्यापासून माझी अनेक कामे निट वेळेवर पूर्णही करू शकलो मी. तेव्हा तुम्ही देखील workflowy वापरायला सुरुवात करा आणि बघा तुमची कामे पटापट पूर्ण होतात की नाही ते \nworkflowy कसे वापरायचे ते दाखवणारा व्हीडीओ खाली देत आहे. तो जरूर पहा आणि workflowy वापरायला नक्की सुरुवात करा.\n(नेटभेट वरील हा आणि इतर अनेक माहितीपूर्ण लेख आपल्याला आवडले असल्यास कृपया हा ज्ञानयज्ञ सुरु ठेवण्यासाठी आम्हास मदत करा. धन्यवाद)\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2015/06/facebookdindi-virtual-dindi-mobile-app.html", "date_download": "2018-08-14T14:18:38Z", "digest": "sha1:H3JM46QQ2YFAZNSWHDYPJHB6QN6S54ZN", "length": 7426, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "पंढरीची वारी आता मोबाईलवर ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nपंढरीची वारी आता मोबाईलवर \nमहाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. पंढरपूरची वारी ही त्या ठेव्याचा अविभाज्य घटक आहे. ८०० वर्षांपासून चालत आलेला हा दिंडी सोहळा म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीच \nपरंतु आताशा या धकाधकीच्या आयुष्यात सर्वच विठ्ठल भक्तांना दिंडीला जाणे शक्य होतेच असे नाही. कधी वयोमानानुसार, कामांच्या अडचणीमुळे, नोकरीच्या बंधनामुळे विठू माउलीची भेट शक्य होत नाही. अशा सर्व भक्तांसाठी स्वप्नील मोरे आणि त्याच्या इतर तरुण सहकाऱ्यांनी \"फेसबुक दिंडी -A Virtual Dindi\" २०११ साली सुरू केली. यावर्षी फेसबुक दिंडीच पाचवे वर्ष. यानिमित्तानॆ फेसबुक दिंडी टीम ने \"Facebook Dindi\" हे अॅपलीकेशन तयार केले आहे.\nभावभक्ती आणि टेक्नोलॉजीचा असा अभूतपूर्व संगम साधणाऱ्या या अॅपलीकेशन मध्ये पालखी प्रत्यक्षात कुठे आहे हे Google Map वर दिसणार असून, पालखी मार्गातील विसावे , मुक्काम , गोल व उभी रिंगणे तसेच नीरा स्नान, धावा, मेंढ्यांचे रिंगण, शुभ्रवस्त्राच्या पायघड्या यासारख्या परंपरांची विस्तृत माहिती, लोकेशन, थेट वारीतले फोटो, विडीओ आणि पालखीपासून त्या ठिकाणचे अंतर दिसू शकणार आहे.\nसंत तुकाराम महाराज ट्रस्ट च्या सहाय्याने एक GPS मशीन पालखीच्या रथावर लावण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीचा प्रवास आणि स्थान अचूक टिपता येणार आहे. \"Intllinet Datasys\" या कंपनीने हे यंत्र मोफत देऊ केले आहे.\nफेसबुक दिंडी अप्लिकेशन Android Play Store मध्ये देखील उपलब्ध आहे. ते येथे क्लिक करून डाउनलोड करता येई��. Facebookdindi.com या वेबसाईटवर या अप्लिकेशनबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nपंढरीची वारी आता मोबाईलवर \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/slow-local-fast-125103", "date_download": "2018-08-14T13:19:15Z", "digest": "sha1:5U6GD4DTTKX6YYH32UMXBTCSOVCBJ7PN", "length": 10235, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "slow local fast स्लो लोकल बनली फास्ट ! | eSakal", "raw_content": "\nस्लो लोकल बनली फास्ट \nगुरुवार, 21 जून 2018\nमुंबई - कल्याण स्थानकातून बुधवारी सकाळी 9.51 वाजता सुटलेली धीमी लोकल मुलुंडनंतर थेट घाटकोपरला थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.\nमुंबई - कल्याण स्थानकातून बुधवारी सकाळी 9.51 वाजता सुटलेली धीमी लोकल मुलुंडनंतर थेट घाटकोपरला थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.\nही लोकल मुलुंड स्थानकापर्यंत धीम्या मार्गावर सर्व थांबे घेत आली; मात्र मुलुंड स्थानक पार होताच थेट घाटकोपरला थांबल्याने नाहूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग स्थानकांत प्रवाशांना उतरताच आले नाही. लोकलने तब्बल चार थांबे न घेतल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. लोकल थांबणार नसल्याची कोणतीही उद्‌घोषणा स्थानक किंवा लोकलमध्ये करण्यात आली नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, मुलुंडपासून ती लोकल अर्धजलद चालवण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वा��ली आहे. त्यामुळे...\nप्राथमिक शिक्षण संचालनालयाला 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध\nसोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता...\nहजारो विद्यार्थ्यांनी घेतली प्लास्टिक मुक्तीची शपथ; 'सकाळ'तर्फे एसव्हीसीएस प्रशालेत जागर\nसोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन...\nअन् पिल्लांच्या पंखात बळ आलं....\nजाई फुलली होती... सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण त्यावर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला... काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती...\nविभागीय आयुक्त अनुपकुमार मंत्रालयात\nनागपूर - नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची आज राज्य सरकारने कृषी व पणन विभागात प्रधान सचिवपदावर बदली केली. अतिरिक्त विभागीय आयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2013/09/nokia-museum.html", "date_download": "2018-08-14T14:18:46Z", "digest": "sha1:RQWA3DRFKM2Q4FXE3T6OGJ2DN2LPASCL", "length": 8386, "nlines": 68, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "नोकिया फोनसंग्रहालय ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपनीने नोकिया या आणखी एका बलाढय कंपनीला विकत घेतले. मोबाईल क्षेत्रात सर्वाधिक चमकलेला एक तारा निखळला.\n२००६ मध्ये ज्या नोकिया कंपनीला जगातील सर्वोत्तम २० कंपन्यांपैकी एक असा बहुमान मिळाला होता त्याच नोकियाचे केवळ ७ वर्षात अधःपतन झाले. तुम्ही आम्ही पहिला मोबाईल हातात घेतला तो \"नोकिया\"चाच. कसाही वापरला, कितीही पडला-आपटला तरी हमखास चलणारच अशी नोकिया मोबाईलची ख्याती सर्वश्रुत होती.\nभारतीयांनी नोकियाला पुरेपुर पाठींबा दिला. २-३ वर्षांपुर्वी तर नोकियाने भारतीयांचा सर्वात आवडता ब्रँड असा नावलौकिक मिळवला होता. नोकियाचा ३३१० आठवतो का \nभारतीयांना मोबाईलचं वेड या ३३१० ने लावलं. याच मोबाईल मधल्या स्नेक गेम ने सर्वांना वेड लावलं होतं. त्यानंतर नोकियाने भराभर बरेच फोन बाजारात आणले. नोकिया ६६१०, नोकिया N-Gage, ९२१० Communicator, अंड्याच्या आकाराचा ६६०० , वीटेईतका जड असणारा N72, QWERTY कीपॅड असलेले E -series चे फोन्स, आणि नंतर आलेले नोकिया आशा , ल्युमिया असे अनेक फोन नोकियाने आणले. आता हे सर्व फोन जुने झाले. काळाच्या ओघात इतिहासजमा झाले. आणि काही दिवसांपूर्वी नोकिया ही कंपनी देखिल ईतिहासजमा झाली.\nनोकियाने आपल्या सर्वांना \"मोबाईल\"युग अनुभवायला दिलं त्याबद्दल फिनलँड देशात जन्मलेल्या आणि जगभर पसरलेल्या या कंपनीचे मनापासून आभार नोकियाच्या आणखी एका चाहत्याने हा सर्व ईतिहास जोपासलाय आणि आपणा सर्वांसाठी तो ऑनलाईन माध्यमाद्वारे खुलाही केलाय. Alin Labau असे नाव असलेल्या या महाशयांनी नोकियाचं एक ऑनलाईन संग्रहालय तयार केलय. १९८२ सालापासुन नोकिया कंपनीने बाजारात आणलेल्या सर्व फोन्सची यात माहिती देण्यात आलेली आहे. सर्व फोन्सचे फोटो, थोडक्यात माहिती आणि वर्षांनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे.\nhttp://nokiamuseum.info या त्याच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपण भरपुर प्रेम केलेल्या पण पुन्हा कधीही न पाहता येणार्‍या मोबाईल फोन्सना पाहुनच connecting people चे बिरुद मिरवणार्‍या आपल्या लाडक्या नोकियाला शेवटचा निरोप द्या \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drpanjabrao-deshmukh-agriculture-university-akola-maharashtra-1144", "date_download": "2018-08-14T13:37:59Z", "digest": "sha1:UAQUXQUTQRGXUUQP6DMT5IXXX33H5R3B", "length": 15342, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dr.panjabrao deshmukh agriculture University, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकुलगुरू निवड : सर्वांच्या नजरा राजभवनाकडे\nकुलगुरू निवड : सर्वांच्या नजरा राजभवनाकडे\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nअकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी शुक्रवारी (ता.१५) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासमोर पाच उमेदवारांनी सादरीकरण केले अाहे. या पदावर अाता कोणाची वर्णी लागते की निवड प्रलंबित ठेवली जाते, हा निर्णय राज्यपाल जाहीर करणार असल्याने सर्वांच्या नजरा राजभवनाकडे लागल्या अाहेत.\nयासंदर्भात सूत्रांशी संपर्क साधला असता, ‘अद्याप काही नाही. जे काही जाहीर करायचे त्याची माहिती देऊच’ एवढेच उत्तर मिळाले. डॉ. रविप्रकाश दाणी यांचा १२ अाॅगस्टला कार्यकाळ संपला. त्यांना या पदावरून मुदतीपूर्वीच राज्यपालांनी पदमुक्त केले होते.\nअकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी शुक्रवारी (ता.१५) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासमोर पाच उमेदवारांनी सादरीकरण केले अाहे. या पदावर अाता कोणाची वर्णी लागते की निवड प्रलंबित ठेवली जाते, हा निर्णय राज्यपाल जाहीर करणार असल्याने सर्वांच्या नजरा राजभवनाकडे लागल्या अाहेत.\nयासंदर्भात सूत्रांशी संपर्क साधला असता, ‘अद्याप काही नाही. जे काही जाहीर करायचे त्याची माहिती देऊच’ एवढेच उत्तर मिळाले. डॉ. रविप्रकाश दाणी यांचा १२ अाॅगस्टला कार्यकाळ संपला. त्यांना या पदावरून मुदतीपूर्वीच राज्यपालांनी पदमुक्त केले होते.\nनवीन कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कुलगुरू शोध समितीचे गठण करून पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. कुलगुरू शोध समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश हेमंत एल. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली काम करीत होती. या समितीत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिदेशक त्रिलोचन महापात्र आणि राज्याचे कृषी व पणन ���ात्याचे प्रधान सचिव विजय कुमार या दोन सदस्यांचा समावेश होता.\nया समितीकडे २२ पात्र व्यक्तींनी अर्ज केले होते. त्यातून अंतिम पाच जणांना राजभवनात सादरीकरणासाठी बोलविण्यात अाले. यात येथील कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डाॅ. विलास भाले यांच्यासह इतर चौघांचा समावेश होता. या पाच जणांनी शुक्रवारी राजभवनात सादरीकरण केल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यानंतर कुठलीही घोषणा झालेली नसल्याने सर्वांच्या नजरा राजभवनाच्या घोषणेकडे अाहेत.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/05/panchayat-samiti.html", "date_download": "2018-08-14T13:21:36Z", "digest": "sha1:XL2HQCEDTJPTQKBURZU2UIN3KFNHEIK4", "length": 14217, "nlines": 137, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "पंचायत समिती - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल ही तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम ५६ मध्ये केली आहे.\n०२. पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.\n०३. पंचायत समितीची निवडणूक प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.\n०४. पंचायत समिती सभासदांची पात्रता :\n----- तो भारताचा नागरिक असावा\n----- त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.\n----- त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.\n०५. गटातील अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या लक्षात घेऊन अनुसूचित जाती-जमातींच्या प्रतिनिधीसाठी काही जागा आरक्षित केल्या जातात. या आरक्षित जागांची संख्या आणि आरक्षणाची पद्धत निर्धारित करण्याचे अधिकार राज्य निर्वाचन आयोगास आहेत.\n०६. पंचायत समितीत महिलांना ५०%, अनुसूचीत जाती/जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात (त्यात अंतर्गत महिला ५०%), इतर मागासवर्ग २७% (महिला ५०%) आरक्षण आहे.\n०७. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो.\n०८. पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांच्या निवडणुकीच्या वैधतेसंदर्भात विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत.\n०९. पंचायत समितीचा कार्यकाल ५ वर्षे आहे. पण राज्य सरकार पंचायत समितीचे विसर्जन करू शकते. विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.\n१०. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तर उपसभापती आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सोपवितात.\n११. सभापती व उपसभापतीच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे अपिल करावे लागते. त्यांनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर, त्या निर्णयाविरुद्ध ३० दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करावे लागते.\n१२. पंचायत समितीच्या सभापतींची अथवा उपसभापतींची नव्याने निवड झाली असल्यास निवडणुकीच्या तारखेपासून सहा महिने मुदतीच्या आत त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.\n१३. पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वासाचा ठराव एकदा फेटाळला गेल्यास पुन्हा नव्याने अविश्वासाचा ठराव दाखल करण्यासाठी किमान एक वर्ष उलटणे आवश्यक असते.\n१४. पंचायत समितीला सल्ला देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ कलम ७७ (अ) अन्वये सरपंच समितीची रचना केली जाते. पंचायत समितीचे उपसभापती हे या समितीचे पदसिद्ध सभापती असतात. विस्तार अधिकारी (पंचायत) हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात.\n१५. पंचायत समिती सभापतीचे मानधन दरमहा रु १०,०००/- व इतर सुखसुविधा व उपसभापती यांचे मानधन दरमहा रु ८,०००/- व इतर सुखसुविधा इतके असते.\n१६. पंचायत समितीची बैठक कलम क्र. ११७ व ११८ नुसार एका वर्षात १२ म्हणजेच प्रत्येक महिन्याला १ होते.\n१७. गटविकासअधिकारी पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.\n१८. पंचायत समितीची कामे :\n----- पशुसंवर्धन व दुग्धविकास\n----- सार्वजनिक आरोग्य सेवा\n१९. काही राज्यांत पंचायत समित्यांना कर आकारणीचे अधिकार दिलेले नाहीत. इतर राज्यांत त्यांना घरे, जलसिंचन, शिक्षण इ. कर आकारणी करता येते. यांचा बराचसा निधी सरकारी आणि जिल्हा परिषदांकडून मिळणारी अनुदाने, जमीन महसूलातील त्यांचा भाग यांतून मिळतो\nगटविकास अधिकारी हा ग्रामविकास खात्याचा वर्ग-१ व वर्ग-२ चा अधिकारी आहे. याची नेमणूक राज्यशासनाद्वारे केली जाते. गटविकास अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रण असते. गटविकास अधिकाऱ्यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर पदोन्नती होते.\n०२. गटविकास अधिकाऱ्याचे कार्य व कामे :\n----- पंचायत समितीचा सचिव\n----- शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.\n----- वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करणे.\n----- कर्मच्यार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.\n----- पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.\n----- पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणे.\n----- पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांस सादर करणे.\n----- अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.\n----- महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-five-lakh-ton-pulse-will-be-distributed-march-end-3208", "date_download": "2018-08-14T13:35:40Z", "digest": "sha1:4UXQFQTF53EDKH4NK76U5V7K4DWXFCGA", "length": 15297, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, five lakh ton pulse will be distributed before march end | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमार्चअखेर पाच लाख टन कडधान्य वितरित करणार\nमार्चअखेर पाच लाख टन कडधान्य वितरित करणार\nबुधवार, 22 नोव्हेंबर 2017\nकें द्र सरकारने मार्च २०१८ अ��ेरपर्यंत संरक्षित साठ्यातील जास्तीत जास्त पाच लाख टन कडधान्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय पोषण आहार व त्यासारख्या इतर योजनांसाठी ही कडधान्ये देण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली.\nकें द्र सरकारने मार्च २०१८ अखेरपर्यंत संरक्षित साठ्यातील जास्तीत जास्त पाच लाख टन कडधान्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय पोषण आहार व त्यासारख्या इतर योजनांसाठी ही कडधान्ये देण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली.\nसध्या देशात एकूण १८ लाख टन कडधान्यांचा संरक्षित साठा आहे. हा साठा कमी करण्यासाठी राज्य सरकारांना कडधान्ये दिली जात आहेत. स्वस्त धान्य दुकानांतून त्यांचे वितरण केले जात आहे. त्याच बरोबरीने शालेय पोषण आहार योजना, अंगणवाडी योजना व त्यासारख्या विविध सरकारी योजनांसाठी कडधान्य पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सुमारे साडे तीन ते पाच लाख टन कडधान्याचा साठा कमी होईल, असा अंदाज आहे. या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या मंत्रालयांना त्यांची कडधान्यांची मागणी नोंदविण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\nकेवळ शालेय पोषण आहार योजनेसाठी दरवर्षी सुमारे पाच लाख टन कडधान्य लागतील, असा अंदाज आहे. तर अंगणवाडी योजनेसाठी तीन लाख टन कडधान्यांची आवश्यकता भासेल.\nगेल्या वर्षी डाळींचे दर भडकल्यानंतर केंद्र सरकारने पहिल्यांदाच कडधान्यांचा संरक्षित साठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशांतर्गत खरेदी आणि आयात या माध्यमातून सुमारे २० लाख टन कडधान्यांचा साठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि टंचाईच्या काळात कडधान्यांची उपलब्धता वाढावी या दुहेरी हेतूने संरक्षित साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.\n कडधान्यांचा बफर स्टॉक : २० लाख टन\n सध्या शिल्लक साठा : १८ लाख टन\n मार्च २०१८ पर्यंत ३.५ ते ५ लाख टन कडधान्य वितरित करणार.\n पोषण आहार योजना, अंगणवाडी योजनांसाठी कडधान्य देणार.\n शालेय पोषण आहार योजनेची कडधान्यांची वार्षिक गरज : ५ लाख टन\n अंगणवाडी योजनेची गरज : ३ लाख टन\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\n‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना...पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या...\nसोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घटया सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या...\nचीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला...चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची...\nशेतमालाच्या विपणनातील अडचणी अन्...शेतमालाच्या विपणनातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी...\nदेशात खतांची टंचाई नाहीदेशात यंदा खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही,...\nनाफेड हरभऱ्याचा साठा विक्रीस काढणारकेंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल...\nदूध का दूध; पानी का पानीराज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे...\nशेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करण्याच्या...मी गूळ तयार करून पेठेत पाठवीत असे. प्रचलित...\nदूध भुकटी निर्यात नऊ टक्के वाढण्याचा...महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दूध भुकटी निर्यातीसाठी...\nएकात्मिक शेती पद्धतीतून उत्पन्‍न दुप्पटनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...\nपाऊसमानाकडे बाजाराचे लक्षमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला...\nसोयाबीन वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली...\nशासनाच्या पाचशे योजना ‘डीबीटी’वर ः...नवी दिल्ली ः शासानाने योजनांतील गैरव्यवहार...\nकापसाच्या किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ...\nविक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे...ब्रॉयलर पोल्ट्री मार्केटमध्ये लीन पीरियडची सुरवात...\nमका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...\nनोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...\nदुधावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना ‘...देशात दुधाचा पुरवठा वाढला असून केवळ दूध विकणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/auto/autoexpo2018-not-car-it-will-be-robo-concept-trains-are-shown-world/amp/", "date_download": "2018-08-14T14:27:11Z", "digest": "sha1:7WRLBIEARIHU3I3FA6XAUNF5XSIB5U6J", "length": 11975, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "AutoExpo2018: Not a car, it will be 'Robo'; Concept trains are shown by the world | AutoExpo2018 : कार नव्हेच, तो असेल ‘रोबो’; कन्सेप्ट गाड्यांनी दाखविली दुनिया न्यारी | Lokmat.com", "raw_content": "\nAutoExpo2018 : कार नव्हेच, तो असेल ‘रोबो’; कन्सेप्ट गाड्यांनी दाखविली दुनिया न्यारी\nआधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन तर आला पण स्मार्ट गाड्या आल्या तर... हो अशा गाड्या भारतातही येऊ घातल्या आहेत. मात्र त्या गाड्या नसून तो एकप्रकारे ‘रोबो’च असेल. अशा या कन्सेप्ट गाड्यांची न्यारी दुनिया आॅटो एक्स्पो २०१८ मध्ये अनुभवयास येते.\n- चिन्मय काळे ग्रेटर नोएडा : आधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन तर आला पण स्मार्ट गाड्या आल्या तर... हो अशा गाड्या भारतातही येऊ घातल्या आहेत. मात्र त्या गाड्या नसून तो एकप्रकारे ‘रोबो’च असेल. अशा या कन्सेप्ट गाड्यांची न्यारी दुनिया आॅटो एक्स्पो २०१८ मध्ये अनुभवयास येते. मोबाईल तंत्रज्ञान बाजारात आले तेव्हा साºयांनाच त्याचे अप्रुप होते. मोबाईल बाळगणे ‘स्टेटस सिम्बॉल’ झाले होते. पुढे मोबाईलचे नवनवीन तंत्रज्ञान बाजारात आले. यातील सर्वात अत्याधुनिक म्हणजे स्मार्टफोन. हे स्मार्टफोन ‘आर्टीफिशीअल इंटेलिजन्स’ (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धीमतेवर आधारित आहेत. ही कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून रोबोच आहे. अशा रोबो गाड्या ग्रेटर नोएडात सुरू असलेल्या आॅटो एक्स्पोचे वैशिष्ट्य ठरले. कुठल्याही कंपनीला नवीन गाडी बाजारात सादर करण्यासाठी आॅटो एक्स्पो हा सर्वोत्तम मंच असतो. विविध आॅटोमोबाईल कंपन्या दरवर्षी या प्रदर्शनात नवनवीन मॉडेल सादर करीत असतात. यंदाही असा एक्सपो शुक्रवारपासून सुरू झाला. १४ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या प्रदर्शनात ३० कंपन्यांनी त्यांच्या २५० हून अधिक नवीन प्रकारच्या गाड्या सादर केल्या. यंदा मात्र सामान्य गाड्यांच्या लॉन्चिंगचे कौतूक या एक्स्पोत दिसून येतच नाही. याचे कारण कन्सेप्ट कार्स. या कन्सेप्ट कार्सने सर्वसामान्या गाड्यांवर कुरघोडी करीत सर्व गर्दी स्वत:कडे आकर्षित केली. ‘एआय’ वर आधारित कन्सेप्ट गाड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यांत गिअर नाही. गाडीतील चालक बसण्याची जागा म्हणजे जणू काही विमानाचे कॉकपिटच. सर्वसामान्या गाड्यांच्या स्टीअरींगऐवजी विमानाच्या सुकाणूसारखेच याला एक हॅण्डल असते. गाडीला कुठे न्यायचे, किती वेग ठेवायचा, कुठे वळायचे, गाडीतील तापमान किती असावे, ब्रेक कधी दाबायचा अशा नानावीध कमांड चालक गाडीला देत नसून गाडीच चालकाला देते. या सर्व कमांड गाडीच्या डॅशबोर्डवर येतात. यामुळेच गाडीचा हा डॅशबोर्डसुद्धा साधासुधा नसून एखाद्या कम्प्युटरच्या स्क्रीनसारखा. गाडीला सुरुवातीला सांगा कुठल्या मार्गाने जायचे आहे, ती गाडीच तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन जाईल. हे सारे काही ‘सुपर आर्टीफिशीअल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेले आहे. अर्थातच या सर्व गाड्या पेट्रोल किंवा डिझेल इंधनाच्या नसून इलेक्ट्रीक बॅटरीवर आधारित आहेत. भारतीय आॅटोमोबाईल बाजारात असलेल्या सर्वच प्रमुख कंपन्यांनी अशा कन्सेप्ट कार्स सादर केल्या आहेत. मर्सिडिज बेन्झसारख्या लक्झरी कार्स श्रेणीतील कंपनीनेही या एक्स्पोत पहिल्यांदाच इलेक्ट्रीक श्रेणीत येताना पूर्णपणे टचवर आधारित अशी ‘इक्यू’ ही गाडी सादर केली. मारुती-सुझुकीची सर्व्हायव्हर असेल अथवा टाटांची एच५एक्स आणि एच४एक्स, दरवाजे व बोनेटसह संपृूर्ण छत एका क्लिववर उघडले जाणारी रेनॉची ट्रीझर, बीएमडब्ल्यूची आय८ रोडस्टार, ह्युंदाईची आयोनिक, कोरियन किआ कंपनीची एसपी ही एसयूव्ही. अशा जवळपास सर्वच कंपन्यांच्या कन्सेप्ट कार्सचा आॅटो एक्स्पोत बोलबाला आहे. चालकही हवेत प्रशिक्षित : ‘सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा आहे, हे नक्की. त्यावर आधारितच कन्सेप्ट तयार झाल्या आहेत. या गाड्या येत्या काही वर्षात भारतात येतील अथवा नाही, पण त्या आल्या तरी रस्त्यावर धावणे सोपे नसेल. कारण या गाड्या चालविण्यासाठी सर्वसामान्य चालक कामाचे नाहीत. स्मार्ट मोबिलिटीच्या स्मार्ट गाड्यांसाठी स्मार्ट चालकांची गरज आहे. या गाड्या पूर्णपणे कमांडआधारित असल्याने चालकांना त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. युरोपसारख्या ठिकाणीही या गाड्या अद्याप रस्त्यावर येऊ शकलेल्या नाहीत.’ - रोलॅण्ड फोगर, सीईओ, मर्सिडीज बेन्झ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड\nहोंडाची नवी दमदार बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nप्रदूषणावर मात्रा ‘भारत स्टेज ६’ची; पहिले इंजिन सादर, उत्सर्जन ६२ टक्के कमी करणार\nआॅटो एक्स्पोत पर्यावरणानुकुल गाड्यांचा बोलबाला; देश कार्बन मुक्ततेकडे नेण्यासाठी वाहन उद्योगाचाही प्रयत्न\nभारतीयांची ‘सवारी’ होतेय ‘लक्झरी’, आरामदायी गाड्यांची बाजाराकडे झपाट्याने कूच\nAuto Expo 2018 : ‘ग्रीव्ह्ज’ तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी ठरणार नवा पर्याय\nआता वाहतूक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही....कसे ते जाणून घ्या\n सियाझची आगाऊ नोंदणी सुरु झाली\nचीनमध्ये केवळ 1 टक्केच इलेक्ट्रिक कार स्टार्टअप उरले\nअखेर फोर्स इंडिया एफ 1 ची मल्ल्याच्या तावडीतून सुटका\nड्राईव्ह करतानाही चार्ज करता येणार ही सोलार कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/4889-bajarangi-bhaijan-in-chaina", "date_download": "2018-08-14T13:15:51Z", "digest": "sha1:DMYHZAGH2XUFFWI3L6V3UJWQPVCGIVFL", "length": 5034, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "चीनच्या 8 हजार चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सलमानचा बजरंगी भाईजान - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचीनच्या 8 हजार चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सलमानचा बजरंगी भाईजान\nदबंग खानचा बजरंगी भाईजानने चांगलीच कमाई केली होती. पण, आता हा बजरंगी भाईजान चीनमध्येही सुद्धा प्रदर्शिक होणार आहे.\nयानिमित्ताने बॉलिवुडला आता चिनी बॉक्सऑफिसही सापडलाय. याआधी सलामानच्या दबंग चित्रपटाने चीनमदध्ये घसघशीत यश मिळवलं होतं.\nचीनी भाषेत डब केलेला बजरंगी भाईजान हा चित्रपट चीनच्या 8000 चित्रपटगृहात दिसणार आहे.. 2 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nसीमेवरचा मराठा पाहा स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम पाहा रात्री 9.30 वा. फक्त 'जय महाराष्ट्र'वर… https://t.co/4uMzOc0NG6\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/book-review-marathi/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-116093000010_1.html", "date_download": "2018-08-14T14:02:32Z", "digest": "sha1:36FI7XIBUSHN75FRIR6MT2MJORPQQHKT", "length": 20137, "nlines": 169, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एक सर्वोत्तम कवितासंग्रह -भावतरंग | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएक सर्वोत्तम कवितासंग्रह -भावतरंग\nकाव्याविषयी लिहितांना एका इंग्रजी भाष्यकारानं Spontaneous overflow of powerful feelings... उस्फूर्त भावनांचा सहजस्फूर्त उद्रेक अस लिहिलं आहे. अंतरीचे धावे स्वकाने बाहेरी असं तुकोबांचं वचन तर सर्वश्रुत आहे. यमक अनुप्रासांचा खटाटोप करून काव्य होत नाही तर त्यासाठी संवेदनशील मन व सजग जीवनदृष्टी असावी लागते. कवयित्री माणिक नागावे यांच्या भावतरंग या काव्यसंग्रहात वरील सर्व काव्यगुण प्रकट झालेले दिसून येतात.\nजन्मजात प्रतिभा ही तर काव्य रचनेसाठी हवीच पण त्याचबरोबर संस्कार, जिवंत अनुभव, चिंतन, मनन जगाकडे प्रेमानं, आपुलकीनं पाहणारं दयाळू मन या सारख्या अनेक भावोत्कट गोष्टींचं मिश्रणही आवश्यक असतं आणि त्याच वेळी कसदार काव्य रचना होते व ही काव्य रचना मग साहजिकच वाचकांच्या मनाला मोहिनी घालते याचंही प्रत्यंतर भावतरंग या काव्यसंग्रहातून येते. या कवितासंग्रहाच्या अंतरंगात प्रवेश करण्यापूर्वी कवयित्रीची पूर्व पिठीका समजून घेतल्यास त्यांच्या काव्यरचनेचं मर्म आपोआप आपणासमोर उलगडत जातं.\nएक आदर्श शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या कवयित्री स्वतः उत्तम शिक्षिका आहेत. शिक्षकात निम्मी आई असते त्यात त्या स्वतः स्त्री शिक्षिका असल्याने एका आदर्श मातृत्वाचेही सारे गुण त्यांच्यात असणे स्वाभाविक आहे त्यामुळे संस्कृती, समाज, संस्था यांचे असणारे वेगवेगळे १६ सन्मानीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पण त्याहून हे महत्वाचे आहे की आई या विषयावरच्या महत्वाच्या कविता या संग्रहात समाविष्ट आहेत, पिलावरील तिची माया कशी असते तर कोमेजता मुख तिच्या पिलांचे, पाणी होते तिच्या काळजाचे... अशी तिची अवस्था होते आईचे म्हणजे ‘रेशीम बंध’ त्याचे वर्णन करताना...\nरेशीम गाठी सुटत नसतात\nअसे शब्द त्यांच्या लेखणीतून पाझरले आहेत. तर आईच्या रूपाबद्दल व आधाराबद्दल बोलताना त्या म्हणतात की...\nअशा दर्जेदार कवितेचे अर्थातच मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून मुक्ताई फाउंडेशनने त्यांचा यथोचित गौरव केला आहे. म्हातारपण कोणास चुकलं आहे त्यावर मिश्किल भाष्य करतांना त्या लिहितात...\nतोंडात कवळी कधी आली,\nदातांनी संप पुकारला तेंव्हा.\nडोळ्यावर चष्मा कधी आला,\nअसेच मिश्किल भाष्य त्यांनी पांढरे केस, लडखडणारे पाय, तोतरेपणा, इ. वर केले आहे याच पठडीतली आजीबाई कविताही मनोवेधक आहे. विसाव्या शतकातील स्त्री या दमदार कवितेत त्यांनी गार्गी, मैत्रेयी, सावित्री, सुनिता, कल्पना, इंदिरा, प्रतिभा, सानिया, मल्लेश्वरी, मनिषा (वैमानिक) या स्त्रियांचा यथोचित गौरव करून स्त्री महात्म्य पटवून स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध लढण्याचे संकेतही दिले आहेत.\nकवयित्री ह्या बालपणी वडिलांच्या बरोबर राष्ट्र सेवादलाच्या शिबिरात जात असल्याने समाजवाद, राष्ट्र सेवादल, एस. एम. जोशी हे त्यांच्या काव्याचे विषय होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या काव्यसंग्रहात एस. एम. जोशी, साने गुरुजी, श्याम, समतेचे पुजारी, आनंदवन इत्यादी उत्कृष्ट समाजसेवी कविता समाविष्ट झालेल्या पाहणेस मिळतात. जगात समता भाव पसरेल या बद्दलचा आशावाद प्रकट करतांना त्या लिहितात -\nअसावी सगळीकडे शांती, सद् भाव\nमानू नये कसलाच भेदभाद\nत्यागी, संयमी, संघर्षमय, अन्याया विरुद्ध आयुष्यभर झगडणारे व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आद्य प्रणेते श्री. एस. एम. जोशी या थोर विभूती बद्दल लिहितांना त्यांच्या लेखणीस बहर येतो व त्या लिहितात -\nएक नेता धडपडत होता\nजोम कार्याचा नसा - नसात भिनला\nशीतल वाणीचा शिडकावा झाला\nमहाराष्ट्राचे लाडके शिक्षक साने गुरुजी यांच्या बद्दलही त्यांनी अशाच भावविभोर कविता लिहिल्या आहेत.\nस्वत: कवयित्री शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्र कसे वावडे राहणार या विषयावरही त्यांनी परीक्षा, पर्यवेक्षक, विनाअनुदानित शिक्षक अशा तीन छान कविता लिहिल्या आहेत. विनाअनुदानित शिक्षक या कवितेतील प्रत्येक अक्षर एकेका ओळीच्या सुरुवातीला घेऊन एका वेगळ्या काव्य रचनेची सुरेख झलक त्यांनी दाखविली आहे.\nया काव्यसंग्रहातील सुमारे ९ प्रेम कविताही दर्जेदार अशाच आहेत. दुर्दैवाने १३ वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले त्यातून कटुसत्य, मनातील वेदना ह्या हृदयाला चिरणा-या कविता निर्माण झाल्या आहेत. त्याबद्दलची सल पुढील ओळींतून दिसून येते.\nप्रीत माझी शोधते तू कुठे\nमन ते बेचैन होते\nतर ‘वेडं मन’ या प्रेम कवितेत व्यक्त झालेल्या ह्या काही ओळी -\nवेडे मन हे बावरले\nसाठले डोळ्यातील भाव उरी\nरूप पाहुनी तुझे हे भारी\nकवयित्रीच्या ‘मनाला दुष्काळातील जनावरांचे हाल व बळीराजाचे होणारे अतोनात हाल’ चटका लावून जातात.\nशेतकरी राजा मी जनतेचा पोशिंदा\nमाझ्याच जगण्याचा आता, झालाय की हो वांदा\nया अगतिक शेतक-याची अगतिकता मग कुठवर पोहचते पहा -\nमीच माझ्या चुकीवर पांघरूण मग घालतो\nउपाय शोधायचे सोडून जगाचाच निरोप घेतो\nशेतक-याची ही अगतिकता दाखविल्यावर ‘पशुधना’ बद्दल लिहितांना, दुष्काळाचा उल्लेख करतांना त्या लिहितात -\nना चारा, ना पाणी\nआणि मग काळजाचा थरकाप उडविणा-या ह्या ओळी वाचकांच्या डोळ्यात पाणी उभे केल्याशिवाय राहत नाहीत -\nशेती झाली भकास पाण्याविना\nओसाड झाला गोठा तुझ्याविना\nधाडलं तुला कसाबा घरी\nक्षारपड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, आनंदवन, मोलकरीण, सत्ता, समता ह्या कवितांमधून सामाजिक प्रश्नांचे भान व जाण असलेले कवयित्रीचे मन किती संवेदनशील आहे हे दिसून येते. हळदी कुंकू, मनीमाऊ, आले गं ह्या सारख्या खुसखुशीत कविता मनाला आनंद देऊन जातात.\nवरील कविता प्रमाणेच वास्तव जग, ध्येयवेडी चांदणी, वर्ल्ड कप, मरणाच्या भेटीला, मरणोत्सव, आले गं, टिकोजीराव, महत्वाकांक्षा ह्या कविताही मनोवेधक व भावगर्भ आशय असणा-या आहेत.\nसारांश - भावतरंग या कवितासंग्रहात अनेक विषयांना कवयित्रीने स्पर्श केला आहे. मनात जोरात निर्माण होणारे भाव काव्य रूपाने कागदावर तरंगत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘भावतरंग’ हे नांव त्या दृष्टीने अतिशय समर्पक आहे यात तिळमात्र शंका नाही. कवयित्रीला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.\n- बी. बी. गुरव (ज्येष्ठ समीक्षक)\nपुस्तक परिचय: कवितासंग्रह ‘भरारी’\nहळुवारपणे मनाला स्पर्श करणारा कवितासंग्रह - निर्भय भरारी\nपुस्तक परिचय : ओळख राष्ट्रीय प्रतीकांची\nपुस्तक परिचय: सर्वोत्कृष्ट कथासंग्रह - प्रबोधन\nसाहित्य सागरातील अनमोल हिरा म्हणजे : : प्रा. प्रवीणकुमार वैद्य\nयावर अधिक वाचा :\nस्वात��त्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nउत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा\nपुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...\n15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...\nशिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/simhastha-2016/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8-116042200022_1.html", "date_download": "2018-08-14T14:02:30Z", "digest": "sha1:H4PZI4ZZ7CTZWCJI24IYD5HQYTZDZSXF", "length": 12532, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माकडांनीही केले शाही स्नान | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाकडांनीही केले शाही स्नान\nउज्जैन- उज्जैन येथे सिंहस्थ महाकुंभमध्ये शाही स्नानासाठी साधू संत आणि भक्तांची खूप गर्दी झाली होती. हनुमान जयंतीला जुना अखाडाद्वारे स्नान सुरू झाल्यावर या शाही स्नानाचा आनंद घेयला माकडंही पोहचले.\nमहाकाळची भस्मारतीनंतर सुरू झालेल्या शाही स्नानासाठी इतर लोकांना वाट बघावी लागली असली तरी या माकडांनी पूर्ण आनंद घेतला. साधू संतांना बघण्यासाठी जमलेली गर्दीसाठी या माकडांचे आकर्षणही कमी नव्हते.\nमारुती(हनुमान)चे 108 नावं (Lord Hanuman)\nशत्रूमुळे परेशान आहात तर जपा हा हनुमान मंत्र\nरक्तदान करा, अपघातापासून वाचा\nहनुमान जयंतीवर वाचा मनोकामना पूर्तीचे 5 सोपे उपाय\nहनुमान का नाही घेऊन आले सीताला\nयावर अधिक वाचा :\nसिंहस्थ महाकुंभ शाही स्नान\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून ��ेथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nएखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\nचांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\nशत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\nवेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\nआजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\nभावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\nवडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\nभावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\nसामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\nप्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/positive-story-saving-environment-saswad-112547", "date_download": "2018-08-14T13:47:05Z", "digest": "sha1:XAJNVBS3OT4PELON36GDIPWRNGQ7LOWZ", "length": 14556, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Positive story of saving the environment in Saswad सासवडची 'आरोग्यदायी' भली सकाळ 'सामाजिक'ताही जपतेय | eSakal", "raw_content": "\nसासवडची 'आरोग्यदायी' भली सकाळ 'सामाजिक'ताही जपतेय\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसासवड (ता.पुरंदर, जि.पुणे) : येथील अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळींचे पहाटेपासून भल्या सकाळपर्यंत आरोग्यदायी फिरण्याचे ठिकाण म्हणजे वाघडोंगर, पालखीतळ व विविध मैदाने, सासवडभोवतीचे विविध जोडरस्ते. या विविध ठिकाणी गेल्यावर लोक विविध सामाजिक काम करायला विसरत नाहीत. सध्या तर पशु पक्षांना अन्न पाणी देण्याचेही उपक्रम करीत आहेत.\nसासवड (ता.पुरंदर, जि.पुणे) : येथील अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळींचे पहाटेपासून भल्या सकाळपर्यंत आरोग्यदायी फिरण्याचे ठिकाण म्हणजे वाघडोंगर, पालखीतळ व विविध मैदाने, सासवडभोवतीचे विविध जोडरस्ते. या विविध ठिकाणी गेल्यावर लोक विविध सामाजिक काम करायला विसरत नाहीत. सध्या तर पशु पक्षांना अन्न पाणी देण्याचेही उपक्रम करीत आहेत.\nसासवडच्या वाघीरे महाविद्यालयाचा विद्यार्थी सुमेध वाघमारे हा नित्यपणे वाघडोंगर व लगतच्या टेकड्यांवर, महाविद्यालयालगतच्या झाडांवर मातीची भांडी पाण्याने भरुन ठेवतो. तसेच पक्षांना दानेही ठेवतो. मातीची आव्यात भाजलेली भांडी यासाठी की उष्णतेतही पाणी थंड राहावे व ते पक्षांना समाधानाने पिता यावे. हा सुमेध विविध पक्षांचे व प्राण्यांचे 30 ते 35 प्रकारचे आवाज काढतो. त्यामुळे आवाजाने त्यांना तो बोलावून घेऊन त्यांच्या दाणापाण्याजवळ त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो.\nवाघडोंगरावरच डाॅ. घनश्याम खांडेकर हे त्यांच्या सहकाऱयांसह विविध प्रकारच्या बिया आताच टोकत आहेत. पुढे पावसाळ्यात या बिया रुजतात. त्यांचा हा उपक्रम गेली अनेक व��्षे सुरु आहे. त्या जोडीला वाघडोंगर निसर्गयोग मंडळ झाडांची निगा राखण्यात व अनेकांना पहाटे व्यायामाला येण्याचा संदेश देण्यात आघाडीवर असते.\n100 मुलामुलींना संस्कारी लाभ\nडाॅ. ऋता खांडेकर यांनी सहकारी महिलांसह डाॅ. खांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली मुला मुलींचे आठवडाभराचे उन्हाळी शिबीर वाघडोंगर परिसरातच घेतले. त्यात त्यांनी सुर्यनमस्कार ते योगा - प्राणायम, टेकडी चढणे व विविध संस्कार मुलांना शिकवले. त्यात शंभर मुले मुली सहभागी झाली. तर दर शनिवारी डोंगरालगतच्या हनुमानाची पूजा करुन प्रसाद वाटप करीत धार्मिक वातावरणही प्रकाश शेडगे, राजेंद्र कोपर्डे आदींनी जपले आहे. तर विजय कोलते, शिवाजी घोगरे, गिरीश कर्नावट\nजखमी सभासदाला 76 हजाराचा आधार..\nपालखीतळ योग मित्र मंडळ, पालखीतळ दे धक्का 45 ग्रुप यांनीही एकमेकांना मदत करणे, व्यायाम शिकवणे, सुट्टीच्या दिवशी एकदिवसीय अभ्यास सहल काढणे, सभासदांचे वाढदिवस उपक्रमांनी साजरा करणे.. असे उपक्रम राबविले. मध्यंतरी एक सभासद कल्याण सुराणा यांचा अपघात झाला होता. पालखीतळ दे धक्का 45 ग्रुपने शहाजी गायकवाड, शरद बोबडे, शहाजी निगडे, सुनिलकाका जगताप, संजय ग. जगताप, पिनुशेठ जगताप, पांडुरंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 76 हजार रुपये जमा करुन त्यांचा रुग्णालय व अौषधोपचाराचा खर्च भागविला.\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी व्यापक मोहीमेची गरज\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत ��सल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/illegal-construction-35-proposal-regular-127038", "date_download": "2018-08-14T13:30:35Z", "digest": "sha1:FCE3JEFV2LYILF63HGBPC3JU4D6ZAG3O", "length": 13954, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "illegal construction 35 proposal for regular बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी फक्त ३५ प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nबेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी फक्त ३५ प्रस्ताव\nशुक्रवार, 29 जून 2018\nऔरंगाबाद - शहरात बेकायदा बांधकामांची संख्या लाखोंच्या घरात असताना ते नियमित करण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांत केवळ ३५ जणांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी (ता. २८) घेतला. या संदर्भात शहरातील वास्तू विशारदांची बैठक घेऊन जास्तीत जास्त बांधकामे कशी नियमित करण्यात येतील यावर आयुक्तांनी चर्चा केली.\nऔरंगाबाद - शहरात बेकायदा बांधकामांची संख्या लाखोंच्या घरात असताना ते नियमित करण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांत केवळ ३५ जणांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी (ता. २८) घेतला. या संदर्भात शहरातील वास्तू विशारदांची बैठक घेऊन जास्तीत जास्त बांधकामे कशी नियमित करण्यात येतील यावर आयुक्तांनी चर्चा केली.\nराज्यभरातील बेकायदा बांधकामांचा विषय गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. त्यामुळे राज्य शासनाने २०१५ पूर्वीची बेकायदा बांधकामे दंड आकारून नियमित करण्यासाठी धोरण जाहीर केले होते. या संदर्भात ऑक्‍टोबर २०१७ मध्ये आदेश काढण्यात आले. ३० जूनला अर्ज करण्याची मुदत संपत आहे; मात्र शहरात या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. आयुक्त डॉ. निपुण विनायक गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हणाले, की शहरातील नागरिकांना योजनेची माहिती देण्यासाठी आम्ही कमी पडलो. त्यामुळे वास्तुविशारदांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करून जास्तीत जास्त लोकांनी बेकायदा बांधकामे नियमित करून घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले.\nलोकांना वाटते महापालिकेची भीती\nआपल्या मालमत्ता नियमित असाव्यात अशा लोकांच्या भावना असतात. सर्व कागदपत्रे असूनही आपल्याला महापालिकेकडून बांधकाम परवाना मिळणार नाही, अशी धारणा वाढीस लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नगररचना विभागात सुसूत्रता आणली जाईल, असे आयुक्त म्हणाले.\n‘गुंठेवारी’तून फेटाळलेल्या फायलीही स्वीकारणार\nशासनाचा नवा कायदा २०१५ पूर्वीचे बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी आहे. त्यामुळे गुंठेवारीतून फेटाळलेल्या फायलीदेखील नव्या कायद्यानुसार नियमित होऊ शकतात, असे डॉ. विनायक यांनी सांगितले.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nराहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा\nहुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी....\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच��यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune-maratha-agitation/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-136088", "date_download": "2018-08-14T13:30:48Z", "digest": "sha1:6NWFLGDMXYTZASNRLSNE2CWD4U3RH5JP", "length": 15785, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation #MarathaKrantiMorcha आरक्षणाचा लढा अद्याप सुरूच | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha आरक्षणाचा लढा अद्याप सुरूच\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nगोकुळनगर - मराठा समाजाला आरक्षण भाजपचेच सरकार देईल, असा ठाम विश्वास आमदार योगेश टिळेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी आमदार योगेश टिळेकर यांच्या कोंढवा येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.\nगोकुळनगर - मराठा समाजाला आरक्षण भाजपचेच सरकार देईल, असा ठाम विश्वास आमदार योगेश टिळेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी आमदार योगेश टिळेकर यांच्या कोंढवा येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.\nमोर्चाच्या वतीने आमदार टिळेकर यांना निवेदन दिण्यात आले. त्यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. निवेदनात मराठा समाजाला आरक्षण, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम तरतुदीचा होणारा गैरवापर थांबवावा व कायद्यात योग्य ती दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती व शेतीमालास हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजाच्या महामानवांची बदनामी थांबवावी, अशा प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.\nमार्केट यार्ड बाजार गुरुवारी बंद\nपुणे - आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी (ता. ९ ) पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात मार्केट यार्डातील आडतदार, हमाल आदी सहभागी होणार आहेत. या दिवशी संपूर्ण बा���ार बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित संघटनांनी घेतला आहे.\nश्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य जनरल कामगार युनियन, महात्मा फुले कामगार संघटना, टेम्पो पंचायत आदी संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. या आंदोलनासंदर्भात या संघटनांची संयुक्त बैठक सोमवारी पार पडली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुन्हा एकदा बाजार बंद ठेवण्याचा निणय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती असोसिएशनचे सचिव रोहन उरसळ यांनी कळविली आहे. बैठकीस असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, कामगार युनियचे सचिव संतोष नांगरे, गणेश घुले, युवराज काची, राजेंद्र कोरपे, अमोल चव्हाण, विलास थोपटे, सूर्यकांत चिंचवले आदी उपस्थित होते.\nमुंढवा परिसरात दुचाकी रॅली\nमुंढवा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी मुंढवा-केशवनगरमध्ये सोमवारी बंद पाळण्यात आला. तसेच परिसरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. यात सुमारे सहाशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.\nअखिल मुंढवा-केशवनगर मराठा समाजाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. तरुणांनी हातात भगवे झेंडे घेऊन घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला. बधे वस्तीपासून रॅलीला सुरवात झाली. हडपसर रेल्वे स्टेशन, संभाजी चौक, मुंढवा गावठाण, गांधी चौक, महात्मा फुले चौक, केशवनगर शिवाजी चौक, पवार वस्ती, मांजरी रोडवरून लोणकर वस्ती, झेड कॉर्नर मार्गे परत मुंढवा कुस्ती मैदान येथे येऊन तेथे बैठक घेण्यात आली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मोर्चाचे वादळ सुरूच राहील, असे मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले. मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nथकीत एफआरपीवर 12 टक्के व्याज द्यावे\nसांगली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या \"एफआरपी'च्या पायाभूत उताऱ्यात \"बेस' बदलल्याने प्रतीटनामागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, दहा...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रल���बित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/nabhivar-hya-goshti-lava", "date_download": "2018-08-14T13:51:10Z", "digest": "sha1:HSIGV4MZDLKBPSCDMMHYDF7YZ2XPVDSL", "length": 10982, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या नाभीला या गोष्टी लावा आणि आरोग्यविषयक हे फायदे मिळावा - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या नाभीला या गोष्टी लावा आणि आरोग्यविषयक हे फायदे मिळावा\nसध्या थंडी खूपच पडत आहे. बाहेरही पडायला इच्छाच होत नाही. त्यामुळे ह्या हिवाळ्यात व थंडीच्या दिवसात खूप काळजी घ्यावी लागते. आणि त्वचेची तर खूपच काळजी घ्यावी लागते कारण त्वचा बाहेर थंडीच्या संपर्कात आल्यावर ती कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. त्यातच ओठ फुटतात, काही वेळा बालसुद्धा झडत असतात. आणि ह्यासाठी तुम्हाला क्रीम किंवा मॉइस्चराइज़रचा वापर करावा लागत असतो.\nपण ह्यापेक्षा तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत की, त्यामुळे तुम्हाला ह्या थंडीत त्याचा खूप फायदा होईल. आणि त्याचबरोबर हे घरगुती उपाय असल्याने तुम्हाला ते करायलाही खूप सोपे आहे. तर हिवाळ्यात नाभीवर तेल लावल्याने त्वचेच्या बऱ्याच समस्या निघून जातात. तर तेच आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगमधून सांगणार आहोत. म्हणजे तुम्हाला ह्यातून आराम मिळेल.\nबदामाचे तेल तर त्वच��साठी खूप फायदेशीर असतेच. कारण ह्यामध्ये खूप पोषक तत्वे असतात. जी तुमच्या त्वचेला उजळवतात, केसांना घट्ट करतात. तेव्हा ह्यासाठी रात्री झोपण्याअगोदर बदामाचे तेल नाभीवर लावा. आणि हे दररोज करत राहावे. ह्यातून त्वचा उजळते. आणि त्वचेसंबंधी ज्याही समस्या असतील त्या सुटून जातात.\nथंडीत ओठ फुटण्याची समस्या असते. तेव्हा तुम्ही लीप बाम लावत असतात. पण त्याचा परिणाम फक्त काही दिवस राहतो. आणि पुन्हा तुम्हाला परत त्याची समस्या येतेच. तेव्हा ह्यावर उपाय म्हणून तुम्ही रोज रात्री झोपण्याअगोदर नाभीवर मोहरीचे तेल लावू शकता.\nरात्री झोपण्या अगोदर नाभीला खोबऱ्याचे तेल लावून झोपा. ह्यामुळे तुमची त्वचा ही मुलायम होईल. ह्यासोबतच डोकं दुखण्याची, पोटदुखी, आणि केस गळण्याची जी समस्या असते तीही दूर होऊन जाते. आणि मानसिक ताणही दूर व्हायला मदत होते.\nनिंब त्वचा साठी स्वस्थ आणि खूप फायदेमंद असतो. आणि तेवढेच निंबाचे तेल हे फायदेशीर ठरते. त्यासाठी रोज रात्री निंबाचे तेल नाभीवर लावून झोपू शकता. ह्यामधून तुम्हाला खूप फायदे मिळतील. डाग- पिंपल्स हे दूर होण्यास मदत मिळेल. स्किन पूर्णपणे क्लियर होऊन जाईल. आणि तुमच्या चेहऱ्यात चमक येईल.\nफक्त तेलच नाही तर तुम्ही नाभीवर लोणीही लावू शकता. आणि लोणी लावून झोपाळा तर त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन तुमच्या त्वचेत मॉईस्चरायझर येऊन त्वचा तजेलदार होईल.\nपण एकाच वेळी सर्व तेल लावू नका. तर कोणतेही तेल उपलब्ध असेल किंवा तुमच्या सोयीने जे आवडेल ते तेल लावायला सुरुवात करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची ���ुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5363-ndrf-help-farmer", "date_download": "2018-08-14T13:17:58Z", "digest": "sha1:HL2UCN3HRVBEZTOIENWFOCRSRRK23SN7", "length": 5960, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "गारपीटीमुळे उध्वस्त झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या मदतीसाठी धावून येणार NDRF - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगारपीटीमुळे उध्वस्त झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या मदतीसाठी धावून येणार NDRF\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nएखादी मोठी आपत्ती आली की मदतीसाठी NDRF ला पाचारण केलं जातं. गारपीटीमुळे उध्वस्त झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांसाठीही आता NDRF मदतीसाठी येणार आहे.\nगारपीटग्रस्त शेतक-यांना NDRF मार्फत मदत दिली जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केलीये.\n11 आणि 12 फेब्रुवारीला झालेल्या गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झालं असुन आत्तापर्यत 16 जिल्ह्यातल्या 61 तालुक्यातल्या 1279 गावात 1 लाख 27 हजार 322 क्षेत्राचे नुकसान झालंची माहिती समोर आलेय.\nज्या शेतक-यांनी विमा काढला असेल त्यांना विमा काढला त्यांना विम्याची मदत आणि एनडीआरएफचीही मदत मिळेलचं.\nमात्र, ज्या शेतक-यांनी विमा नाही काढला त्यांनाही मदत केली जाणार असल्याची घोषणा फुंडकर यांनी केलीये. पिकांची वर्गवारी करण्यात येणार असुन पिकनिहाय आकडेवारी आल्यानंतर तात्काळ मदत करणार असल्याचं फुंडकर यांनी सांगितलंय.\nयाशिवाय. राज्यसरकारने केंद्राकडेही 200 कोटींची मदत केंद्राकडे मागितलं असल्याचंही फुंडकर म्हणाले.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/chandrapur/question-community-be-awakened-awakening-leadership/", "date_download": "2018-08-14T14:27:19Z", "digest": "sha1:N6RYOZ7CFJTZ2SZSSLTTMXGUMFCR6SJS", "length": 37280, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Question Of Community To Be Awakened By The Awakening Leadership | जागृत नेतृत्वातूनच सुटतील समाजाचे प्रश्न | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ���्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nजागृत नेतृत्वातूनच सुटतील समाजाचे प्रश्न\n‘ऐसा राज चाहू मै, जहॉ सबको मिले अन्न, छोटा बडो सबसम बैठे, रविदास रहे प्रसन्न’ अशी व्यापक मानवतावादी भूमिका घेऊन चर्मकार समाजातील संत रविदासांनी भारतीय मध्ययुगीन कालखंडात जाती आणि धर्मभेदाच्या भिंती उदध्वस्त केल्या़ या परिवर्तननिष्ठ विचारांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते चर्मकार बांधवांमध्ये जागृतीचे कार्य करीत आहेत़ परंतु, अजूनही समस्यांची गुंतागुंत सुटली नाही़\nठळक मुद्देमहाराष्ट्र चर्मकार संघ, संत रविदास पंच मंडळ : पदाधिकारी व युवकांनी मांडली भूमिका\nचंद्रपूर : ‘ऐसा राज चाहू मै, जहॉ सबको मिले अन्न, छोटा बडो सबसम बैठे, रविदास रहे प्रसन्न’ अशी व्यापक मानवतावादी भूमिका घेऊन चर्मकार समाजातील संत रविदासांनी भारतीय मध्ययुगीन कालखंडात जाती आणि धर्मभेदाच्या भिंती उदध्वस्त केल्या़ या परिवर्तननिष्ठ विचारांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते चर्मकार बांधवांमध्ये जागृतीचे कार्य करीत आहेत़ परंतु, अजूनही समस्यांची गुंतागुंत सुटली नाही़ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात हा समुदाय उपेक्षित असल्याची खंत कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे़ सामाजिक अस्मिता लपवून कुठलाही समाज चिरंतन राहू शकत नाही़ वर्तमानातील अस्वस्थ प्रश्नांवर मात करून स्वाभिमानाने जगायचे असेल, तर व्यापक भान जोपासणाºया नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, असे मत ‘लोकमत’ व्यासपिठातील चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले़\n‘चर्मकार समाज दशा आणि दिशा’ विषयावरील चर्चासत्रात महाराष्ट्र चर्मकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास नवले, संत रविदास पंच मंडळाचे (पंचशील चौक) कार्तिक लांडगे, चर्मकार युवा समाज संघटनेचे अध्यक्ष विप्लव लांडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मा़ लांडगे आदी उपस्थित होते़\nदेविदास नवले म्हणाले, चर्मकार समाज आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे घटनात्मक हक्क मिळाले़ परंतु, समाज जागृत झ��ल्याशिवाय या तरतुदींचा काही लाभ मिळणार नाही़, हे वास्तव आहे़ त्यासाठीच लोकशाही मार्गाने संघटना उभारून प्रबोधनाचे कार्य सुरू करण्यात आले़ चर्मकार समाजात सुमारे २१ पोटजाती आहेत़ या सर्व पोटजाती अनुसूचित जमाती प्रवर्गात येतात़ शिक्षण व सामाजिक जाणिवेचा अभाव असल्याने या जातींमध्ये रोटीबेटी व्यवहार बंद होते़ अलिकडे शिक्षणाचे प्रमाण वाढले़ परंपरेचा व्यवसाय सोडून उदरनिर्वाहाचे अन्य साधन स्वीकारावे लागले़ त्यामुळे जातींमधील दुरावा आता कमी झाला आहे़ प्रबोधनातूनच हे परिवर्तन घडू शकले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़ विप्लव लांडगे म्हणाले, भारतीय समाज व्यवस्थेने चर्मकार समाजाच्या वाट्याला सन्मान दिला नाही़ जाती व्यवस्थेच्या आधारावर व्यवसायाची जबाबदारी ढकलून समाजातील आदराचे स्थान नाकारल्याचा इतिहास सर्वांसमोर आहे़ या व्यवस्थेविरुद्ध संत रविदास, संत कबीर, संत चोखामेळा आदींनी विद्रोह केला़ माणुसकीचे मूल्य स्थापित केले़ त्यामुळे भूतकाळ न विसरता वर्तमानातील प्रगतीचा विचार करण्यासाठी संघटनात्मक कार्य सुरू केले़ युवक व युवतींमध्ये बदल होत आहेत़ या बदलाचा वेग वाढला पाहिजे, या हेतूने अधिक कार्य करण्याची गरज आहे़\nभारतीय संविधानात अनेक तरतुदी केल्या आहेत. मात्र राज्यकर्त्यांकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे हा समाज विकासापासून वंचित राहिला. आरक्षणाचे तत्व केवळ कागदावरच शिल्लक राहिले असून नोकºया संपुष्टात आल्या. बदलत्या आर्थिक व्यवस्थेमध्ये चर्मकार समाजाला सामावून घेणे कठीण जात आहे. यावर मात करायचे असेल तर युवक- युवतींनी सामाजिक हितासाठी एकत्र आले पाहिजे. मी स्वत: सामाजिक कार्यासोबतच स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे़ अन्य विद्यार्थ्यांनीही आता हा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे मत लांडगे यांनी मांडले.\nयाशिवाय, शिक्षण व उद्योग क्षेत्रात चर्मकार समाजाची कशी अडचण होत आहे, याविषयी खंत मांडली. समाजाच्या हितासाठी वधू-वर परिचय मेळावा, जागृती शिबिर, विद्यार्र्थींची शिष्यवृत्ती, नवे व्यवसाय, आदी प्रश्नांबाबत जागृती सुरु असल्याचे सांगितले विकासासाठी सर्वानी एकत्र येवून लहान-लहान उपक्रमांपासून कार्य सुरू करणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मा. लांडगे यांनी आर्थिक, शैक्ष��िक, बेरोजगारी विचार व्यक्त करताना म्हणाले, शासनाकडून व्यवसायिक मार्गदर्शन, आर्थिक व्यवस्थापनाविषयी पाठपुरावा होत नाही. त्यामुळे समस्या वाढल्या. चर्मकार समाजातील ७० टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. राजकीय क्षेत्रात या समाजाला वाव मिळाला नाही. राजकारणात येण्याची अनेकांची इच्छा असूनही आधार मिळत नाही. परिणामी, समाजाच्या प्रश्नांना वाचा फूटत नाही. समाजाला अस्वस्थ करणारे प्रश्न जैसे-थे असल्याने युवा पिढीमध्ये न्यूनगंड होण्याचा धोका आहे.\nराजकीयदृष्ट्या चर्मकार समाजाला वापरुन घेण्याची मानसिकता बंद व्हायची असेल तर संघटीत होणे हाच पर्याय आहे. बेरोजगारीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना लांडगे म्हणाले, चर्मकार समाजाचा मूळ व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर, व्यवसायिक शिक्षणाचा अभाव आणि मुख्य चप्पल बाजारपेठावर अन्य समाजातील मोठ्या व्यापाºयांनी कब्जा केला. त्यामुळे चर्मकार समाजातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस दुर्बल होत आहे. त्यामुळे जागृत नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे, असे मत चर्चेदरम्यान मांडले़\nमहामंडळाचा निधी जातो कुठे\nचर्मकार समाजाच्या हितासाठी विकास महामंडळाच्या वतीने कल्याणकारी योजना राबविण्याचे धोरण सरकारने जाहीर केले़ परंतु, प्रत्यक्षात मंडळाचा निधी इतरत्र वळून समाजाची दिशाभूल केली जात आहे़ राजकीयदृष्ट्या विविध पक्षांमध्ये विखुरलेल्या चर्मकार समाजामध्ये सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे़ त्यामुळे विविध पक्षांचे नेते केवळ मतांपुरते वापर करतात, अशी नाराजी युवकांनी मांडली़ चर्मकार समाजात मोठी संत परंपरा आहे़ सामाजिकदृष्ट्या एकत्र येण्यासाठी संत रविदास यांचे कार्य प्रेरणादायी असून युवक-युवतींनी आजची दुरवस्था लक्षात घेवून एकत्र येतील, असा आशावादही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला़\nचर्मकार समाज भवनासाठी हवे सहकार्य\nडॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत़ शिक्षण व प्रबोधन वारसा स्वीकारून नव्या पिढीने कातडे कमाविणाºया पांरपरिक व्यवसायाला सोडचिठ्ठी दिली़ मात्र, जगण्याचे प्रश्न सुटले नाही़त़ नव्या उद्योग-अर्थव्यवस्थेत चर्मकारांनी मिळेल त्या रस्त्यावर पथारी टाकून बुटपॉलिशचा व्यवसाय करतात, हे वेदनादायी आहे़ चर्मकार बांधवांना चंद्��पुरात हक्काचे समाजभवन नाही़ शहरातील ‘चमार कुंड’ म्हणून ओळखणाºया पारंपरिक जागेवर काहींनी अतिक्रमण केले़ पण, भवन होवू शकेल, इतकी जागा शिल्लक असून, सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी समाज भवनासाठी मदत करावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली़\n‘अस्मिता’ योजनेची अंमलबजावणी कागदावरच\nआरक्षणासाठी धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन\nदोन रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा\nसंविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा\nस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली एसटी\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवा���्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/agitation-against-indu-sarkar-at-nagpur-265189.html", "date_download": "2018-08-14T14:35:37Z", "digest": "sha1:D76ORDGEP22RDTJVKVUI2ZIV4S6RRABW", "length": 10960, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'इंदू सरकार'च्या विरोधात नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ स��घ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\n'इंदू सरकार'च्या विरोधात नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं\nनागपुरात आज या सिनेमाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण तिथे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ही पत्रकार परिषद हाणून पाडली.\n16 जुलै : मधुर भांडारकरच्या इंदू सरकार या सिनेमाला पुण्यात विरोध झाल्यानंतर आज नागपुरातही या सिनेमा विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सिनेमाचं प्रमोशन होऊ दिलं नाही.\nनागपुरात आज या सिनेमाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण तिथे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ही पत्रकार परिषद हाणून पाडली.\nयामुळे पत्रकार परिषदच रद्द करण्याचा निर्णय मधुर भांडारकर यांनी घेतला आणि प्रमोशन न करताच माघारी परतले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: agitationIndu Sarkarnagpurइंदू सरकारकाँग्रेसनागपूर\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-satara-rabbi-sowing-reaches-39-percent-maharashtra-2643", "date_download": "2018-08-14T13:36:19Z", "digest": "sha1:FWUBJJNPG6YSJZOM3CXKGFSZKPFFQZ5R", "length": 14423, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Satara Rabbi sowing reaches 39 percent, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात रब्बीची ३९ टक्के पेरणी\nसातारा जिल्ह्यात रब्बीची ३९ टक्के पेरणी\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nसातारा जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १) ३८.७८ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परतीचा दमदार पावसाने पेरणी पोषक वातावरण झाल्याने पेरणीची कामे वेगात सुरू आहेत. या हंगामात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nसातारा जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १) ३८.७८ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परतीचा दमदार पावसाने पेरणी पोषक वातावरण झाल्याने पेरणीची कामे वेगात सुरू आहेत. या हंगामात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nजिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र दोन लाख १५ हजार १३५ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) ८३ हजार ४२० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माण तालुक्‍यात सर्वाधिक २२ हजार ६२२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३५ हजार ७४५ हेक्‍टर असून, त्यापैकी ७५ हजार ५१७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.\nहरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २९ हजार १७८ हेक्‍टर असून, त्यापैकी चार हजार ६२० हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.\nमक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ८३५ हेक्‍टर असून, एक हजार ८१७ हेक्‍टर क्षेत्रावर मक्‍याची लागवड झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार ३९७ हेक्‍टर असून, त्यापैकी एक हजार ४१९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी हंगाम हा माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍याचा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. चालू हंगामाच्या उसाची लागवड सुरू असून, जिल्ह्यात तीन हजार ८६९ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.\nरब्बी हंगाम ऊस ज्वारी\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामात���ल विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2010/01/create-password-protected-folder.html", "date_download": "2018-08-14T14:20:57Z", "digest": "sha1:AA4EUD4UXRJKMBYZUUW7EY3VSJHW4M6T", "length": 9834, "nlines": 78, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "How to create password protected folder without any software ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमित्रहो मी आपल्याला या आधीच्या लेखामध्ये Ms-Office मधील documents(Word, Excel, powerpoint) ना पासवर्ड देऊन॑ कसे सुरक्षित करता येते याची माहिती दिली होती. म्हटलं थोडे पुढे जाऊन विचार करूया.\nया फाईल्सना पासवर्ड देऊन जसे सुरक्षित करता येते तसेच जर एखाद्या फोल्डरला देखील पासवर्ड देऊन सुरक्षित करता आले तर आणि ते सुद्धा कुठल्याही सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय मग काय शोधमोहीम सुरू केली आणि मला उपाय पण सापडला. या सरळ सोप्या युक्तीमुळे तुम्हाला इंटरनेटवर फॉल्डर लॉक करण्यासाठीची सॉफ्टवेअर्स नाही शोधवी लागणार.\nयासाठी फक्त एकच गोष्ट गरजेची आहे आणि ती म्हणजे की तुम्हाला ज्या फोल्डरला पासवर्ड देऊन सुरक्षित करायचे आहे त्याची size छोटी असावी. म्हणजेच जर तुम्ही अवाढव्य आकाराचे फोल्डर जर लॉक करायला ही युक्ती वापराल तर मग तुमचा काँम्प्युटर हा कासवासरखा हळूहळू चालेल म्हणुन खबरदारीचा पर्याय म्हणून मला हे आधी नमूद करावेसे वाटले.\nचला तर मग शिकूया ही मजेदार युक्ती काय आहे ते \nसर्वात आधी तुम्हाला जे फोल्डर लॉक करायचे आहे त्यावर डबल क्लिक करून ते फोल्डर ओपन करा त्यात तुम्हाला हव्या असलेल्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स आणि फोल्डर्स कॉपी करून घ्या. आता ओपन केलेले फोल्डर बंद करा.. हवे असल्यास त्या फोल्डरला तुम्ही वेगळे नाव देखील देऊ शकता. त्यासाठी त्या फोल्डरवर Righrt click करून Rename हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल मग हवे ते नाव तुम्ही त्या फोल्डर्ला द्या आणि Enter बटण द��बा त्या फोल्डरचे नाव बदललेले तुम्हाला दिसेल.\nआता त्या फोल्डरवर पुन्हा Right Click करून Send To > Compressed (Zipped) Folder हा पर्याय निवडा.\nतुम्हाला Compressed (Zipped) Folder नावाची एक छोटी विंडो ओपन झालेली दिसेल त्यातील Yes या बटणावर क्लिक करा.\nआता तुम्हाला तुमच्याच फोल्डरच्या नावचे एक Zipped फोल्डर तयार झालेले दिसेल.\nतुमच्या समोर त्या फोल्डरची विंडो ओपन होईल त्या विंडोतून File > Add Password हा पर्याय निवडा.\nतुम्हाला Add Password ची छोटी विंडो दिसेल त्यात हवा तो पासवर्ड टाका आणि तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकून Confirm करा. आता OK या बटणावर क्लिक करा की झाले तुमचे फोल्डर पासवर्डने सुरक्षित.\nअशाच प्रकारे तुम्ही दिलेला पासवर्ड Remove Password हा पर्याय निवदून तुम्हाला काढून टाकता येईल पण त्यासाठी तुम्ही दिलेला पासवर्ड तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही पासवर्ड काढू शकणार नाही \nआहे कि नाही भन्नाट युक्ती फोल्डरला पासवर्ड देऊन सुरक्षित करण्याची आणि ते सुद्धा कुठल्याही सोफ्टवेअरशिवाय.....\nही युक्ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच जर काही प्रतिक्रिया किंवा सूचना करायच्या असतील तर त्यादेखील मला कळवा.\n(मोफत फोल्डर लॉक सॉफ्टवेअरची माहिती नेटभेटवरील या लेखामध्ये मिळेल.)\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/savita-damodar-paranjape-movie-trailer-lauched-133630", "date_download": "2018-08-14T13:28:42Z", "digest": "sha1:OSUIWCFNOK5FFPKSPXFHHJD7FPITVRAA", "length": 11899, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Savita Damodar Paranjape Movie Trailer Lauched भयपट 'सविता दामोदर परांजपे'चा ट्रेलर प्रदर्शित | eSakal", "raw_content": "\nभयपट 'सवित��� दामोदर परांजपे'चा ट्रेलर प्रदर्शित\nगुरुवार, 26 जुलै 2018\n'सविता दामोदर परांजपे' या नाटकात दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनी मुख्य पात्रं साकारले होते. आता तेच मुख्य पात्रा सिनेमात तृप्तीने 'सविता' हे मुख्य पात्रं साकारले आहे.\nमुंबई : 'सविता दामोदर परांजपे' या गाजलेल्या नाटकावर आधारीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचे नावही 'सविता दामोदर परांजपे' असेच आहे. नुकताच या भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.\nबॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अभिनेता सुबोध भावे, राकेश बापट आणि ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची मुलगी तृप्ती तोरडमल यांची सिनेमात प्रमुख भुमिका आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.\nशरद आणि कुसुम अभ्यंकर या विवाहीत जोडप्याच्या आयुष्यात भीतीचं सावट येतं आणि या जोडप्याचा संघर्ष येथून सुरु होतो. 1980 चा काळ सिनेमातून साकारण्यात आला आहे. 'सविता दामोदर परांजपे' या नाटकात दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनी मुख्य पात्रं साकारले होते. आता तेच मुख्य पात्रा सिनेमात तृप्तीने 'सविता' हे मुख्य पात्रं साकारले आहे.\n31 ऑगस्टला हा थरकाप उडवणारा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पल्लवी पाटील, अंगद म्हसकर यांच्याही सिनेमात भुमिका आहेत.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nदीपिका-रणवीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; 'इथे' होईल सोहळा\nमुंबई - बी-टाउनची सगळ्यात लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या हॉट कपलच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षापासूनच...\nभोसरीत शुक्रवारी महाकवी राजानंद गडपायले पुरस्काराचे वितरण\nभोसरी - येथीव स्वरांजली कलामंचद्वारे महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त दिला जाणारा महाकवी राजानंद गडपायले सर्वौत्तम गायक पुरस्कार प्रतापसिंग बोदडे...\nराज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र बालनाट्य स्पर्धा\nराज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र बालनाट्य स्पर्धा नागपूर : दिव्यांग कलावंतांसाठी राज्यात स्वतंत्र बालनाट्य स्पर्धा ���योजित करण्याचा प्रस्ताव...\n21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन अत्रेंच्या जन्मगावी\nसासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य...\nवॉटर कप स्पर्धेत चुंब गाव प्रथम, दहा लाखांचे मानकरी\nवैराग : बार्शी तालुक्यात 'सत्यमेव जयते' 'पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धे'त चुंब गावाने प्रथम क्रमांक मिळविला असून तालुक्यासाठी असलेले दहा लाख रुपयांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/nilangini-kalantrer-and-co-stars-kathak-dance-dance-124620", "date_download": "2018-08-14T13:28:16Z", "digest": "sha1:XMTKHV26MIW773K35LUFNHTO52EBCXGU", "length": 13392, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nilangini kalantrer and co-stars Kathak dance dance नीलांगी कलंत्रे व सहकलाकारांच्या बहारदार कथ्थक नृत्याने श्रोते मंत्रमुग्ध | eSakal", "raw_content": "\nनीलांगी कलंत्रे व सहकलाकारांच्या बहारदार कथ्थक नृत्याने श्रोते मंत्रमुग्ध\nमंगळवार, 19 जून 2018\nदौंड(पुणे) - प्रख्यात नृत्यांगना गुरू रोहिणी भाटे व शरदिनी गोळे यांच्या शिष्या नीलांगी कलंत्रे यांच्या अदाकारीने नटलेल्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने दौंडकरांना मोहित केले. दुर्गा स्तूतीसह भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्यातील संवादाचा प्रसंग त्यांनी नृत्यातून उभा केला.\nदौंड(पुणे) - प्रख्यात नृत्यांगना गुरू रोहिणी भाटे व शरदिनी गोळे यांच्या शिष्या नीलांगी कलंत्रे यांच्या अदाकारीने नटलेल्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने दौंडकरांना मोहित केले. दुर्गा स्तूतीसह भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्यातील संवादाचा प्रसंग त्यांनी नृत्यातून उभा केला.\nदौंड शहरात रत्नत्रय ज्वेलर्स व रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने 'भावानूभूती' या कथ्थक नृत्याविष्काराचे विनामूल्य संयोजन करण्यात आले होते. नटराज पूजनाने सुरवात करण्यात आली व या वेळी रत्नत्रय ज्वेलर्सचे सुशील शहा, सोहम शहा, रोटरी क्लब ऑफ दौंडचे पदाधिकारी मनोहर बोडखे, हरेश रांभिया, सविता भोर, हरिश्चंद्र ठोंबरे, प्रमोद खांगल, आदी उपस्थित होते.\nजबलपूर (मध्य प्रदेश) येथील त्रिविधा नृत्य संस्थेच्या संस्थापिका तथा विदुषी निलांगी कलंत्रे व त्यांच्या शिष्या दक्षा सालोडकर आणि नेहा जैन यांनी कथ्थक नृत्यांचा कलाविष्कार या वेळी सादर केला. अप्रतिम पदन्यासाने दुर्गा स्तुती, भगवान शंकराचे वर्णन करणारे ध्रुपद, कृष्णा व राधा यांची विविध रुपे नृत्याद्वारे सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धातील नृत्यसरींनी रसिकांना चिंब केले. लय व स्वरावर आधारित\nअसलेल्या `बरसन लागी बदरिया` या कजरीवरील सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.\nवैभव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नृत्य प्रशिक्षक अश्विनी दीक्षित, दीपक पारदासानी यांच्यासह सुश्मिता शहा, सृष्टी शहा, सम्यक शहा, आदी या वेळी उपस्थित होते. दौंड शहरातील रिदम डान्स अ‍ॅकॅडमी व नृत्यलीला या दोन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य कलाविष्कार सादर केले.\nनीलांगी कलंत्रे यांनी कार्यक्रमापूर्वी दौंड व परिसरातील नृत्यप्रेमींना स्वतंत्रपणे कथ्थकची माहिती देत प्रात्यक्षिके सादर केली.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nराष्ट्रभक्ती कृतीतून दिसली पाहिजे : सेवानिवृत्त कर्नल रघुनाथन नांबियार\nदौंड (पुणे) : शिस्त हा लष्कराचा आत्मा आहे. जे कार्य आपण करत आहात ते शिस्तीने, पूर्ण तन्मयतेने व निष्ठेने करावे. राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती आपल्या...\n‘इस्रो’च्या रॉकेटचे उड्डाण उद्यमनगरातून\nकोल्हापूर - जगभर चर्चेत असलेल्या ‘इस्रोचे रॉकेट’ शिवाजी उद्यमनगरातून उड्डाण करणार आहे. १५ सप्टेंबरला सर्वांना ते पाहता येईल, अशी जाहिरात सुरू झाली...\nजागतिक कॅरम स्पर्धेसाठी आयशा मोहम्मदची निवड\nजळगाव ः साउथ कोरिया येथे होणाऱ्या पाचव्या जागतिक कॅरम स्पर्धेसाठी भारतातर्फे जैन इरिगेशनची खेळाडू आयशा मोहम्मद हिची निवड झाली असून, आज दिल्लीकडे...\nसुरेशदादांच्या मार्गदर्शनासाठी राजूमा���ा \"बंगल्या'वर\nजळगाव ः महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही शांत झाल्या... मात्र, ज्या मुद्यावर भाजपला एकहाती सत्ता मिळाली, त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=1584", "date_download": "2018-08-14T13:14:39Z", "digest": "sha1:UXRTXWHRRGMUXSXSSYLSO4RFIA7WFDND", "length": 6546, "nlines": 163, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून या रहिवाशांनी घराबाहेर ठेवलयं लाल रंगाचं पाणी\nयापुढे साईबाबांच्या दरबारात पुष्पगुच्छ नेण्यास बंदी\nऑनलाईन कामाच्या तणावामुळे शिक्षकाची आत्महत्या\nत्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याला पाण्याच्या टाकीत कोंबले\nम्हणून त्या महिलेची प्रसुती रिक्षेतच झाली\nबिबट्याने चिमुरड्याला उचलून जंगलात धूम ठोकली अन्...\nत्याने चक्क दोन लाख रुपये खर्चून आणली धुरळणीची मशीन\nरोड रोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीनं मारली रेल्वेखाली उडी\nमुख्यमंत्र्यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवावा; पोलीस ठाण्यात तक्रार\nया रुग्णालयात कर्मचारीच करतायत रुग्णांच्या नातेवाईकांची लूट\nलक्ष्मी पूजनाच्या दिवशीच भाजप नगरसेविकेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन चोरटा पसार\nफटाके फोडण्यास मनाई करणाऱ्या तरुणाची हत्या\nदिवाळीच्या शुभेच्छा आल्या पण, खात्यात पैसे कधी येणार – संतप्त शेतकरी\nमी मंत्री असताना कधी अशी समस्या नव्हती – शरद पवार\nआम्हांला पकडून दाखवं; चोरी करुन चोरट्यांचं पोलिसाला खुलं आव्हान\n1 लाख 82 हजाराच्या कर्जाला कंटाळून त्याने संपवले आपले जीवन\nतो पाण्याच्या शोधात निघाला अन् विहिरीत पडला\nप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना आरटीओची परवानगी\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/best-employees-strike-called-off-263348.html", "date_download": "2018-08-14T14:38:26Z", "digest": "sha1:3RZL3LZ6NX7YY7Y3EV66YBZCBIBE6QGT", "length": 10855, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अखेर पगार मिळाला, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे", "raw_content": "\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट��� संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nअखेर पगार मिळाला, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमे महिन्यातला अर्धा पगार खात्यात जमा झाल्यानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय.\n21 जून : थकीत पगाराविरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलेलं संपाचं हत्यार तुर्तास म्यान केलंय. मे महिन्यातला अर्धा पगार खात्यात जमा झाल्यानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय.\nआर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट प्रशासनाने मे महिन्याचे केवळ अर्धाच पगार देण्याचा निर्णय जाहीर केला होता. एवढंच नाहीतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार 2 तारखेऐवजी 20 तारखेपर्यंत मिळाला नाही. उरलेला अर्धा पगार कधी मिळणार या बद्दल आश्वासन मिळालेलं नाही. याविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनने 22 जूनपासून संपाचा जाण्याचा इशारा दिला होता. अखेरीस प्रशासनाने माघार घेत कर्मचाऱ्यांचा अर्धा पगार दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: best busबेस्ट बसमुंबई\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-08-14T13:51:38Z", "digest": "sha1:DXS2ONT6WHH6WECZT4GK7OS3C3L5LR6G", "length": 13951, "nlines": 190, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nसमाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्ग, राज्य व जिल्हा परिषदेच्या स्वःनिधीमधून योजना राबविल्या जातात. सदरच्या केंद्ग व राज्य योजनाना राज्य पातळीवरुन मा. संचालक, समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. जिल्हा परिषद स्वःनिधीच्या योजनाना जिल्हा परिषद कडून तरतुद दिली जाते.\nया विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर समाज कल्याण अधिकारी, गट अ चे १ पद, कार्यालय अधिक्षक १ पद, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता १ पद, सहाय्यक सल्लागार १ पद, समाज कल्याण निरीक्षक ५ पदे, वरिष्ठ लिपीक २ पदे, कनिष्ठ लिपीक १ पद, शिपाई १ पद राज्य शासनाकडील कर्मचारी वर्ग असून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक २दे कनिष्ठ सहायक १ पद व शिपाई २ पदे असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.\nमागासवर्गीयांना वस्तीगृह मान्यता आणि अनुदानबाबत\nभारत सरकार म्यात्रीक्पूर्व शिषवृत्ती\n20 %अनुदान योजना बाबत\nशालांत शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती योजना (मॅट्रीकपुर्व)\nशालांत शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती योजना (मॅट्रीकोत्तर)\nअपंग बीज भांडवल योजना\nजिल्हा परिषद स्वनिधी योजना(अपंगासाठी)\nअपंगाना उद्योग धंद्यासाठी साधने व उपकरणे पुरविणे. उद्देश :\nमागासवर्गीयाना स्वयंरोजगार करुन स्वताच्या पायावर स्वावलंबी बनविणे.\nअटी व शर्ती – लाभार्थी किमान ४० टक्के अपंग असावा.\nदारिद्गय रेषेखाली असलेचा दाखला अथवा रु. ३६,०००/- चे आतील आवश्यक आहे.\nसदर योजने अंतर्गत पिको फॉल मशिन घरघंटी, झेरॉक्स मशिन इ. साधने घेवून विनामुल्य साधने पुरवली जातात.\nजिल्हा परिषद स्वनिधी योजना (मागासवर्गीयांसाठी)\nसदर योजने अंतर्गत समाज कल्याण समितीने मान्य केलेल्या योजना घेवून योजनेचा लाभ दिला जातो. प्रामुख्याने खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात.\nराजर्षि शाहू घरकुल योजना\nउद्देश – मागासवर्गीयाना घरबांधणे करितां आर्थिक मदत करणे.\nअटी व शर्ती – लाभार्थी मागासवर्गीय असणे आवश्यक आहे.\nदारिद्गय रेषेखाली असलेचा दाखला अथवा रु. ३६,०००/- चे आतील आवश्यक आहे.\nमाध्यमिक शाळेत शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी परिक्षा फी व शैक्षणीक फी प्रदान करणे\nमाध्यमिक शाळेत शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी परिक्षा फी व शैक्षणीक फी प्रदान करणे (अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग)\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.\nभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\nदिनांक 01/08/2018 इ.रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती August 2, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-fruit-crop-advisary-2572", "date_download": "2018-08-14T13:27:37Z", "digest": "sha1:JNMQBJTQSKDE6THXIN2LF54M36Z5FA4M", "length": 18383, "nlines": 214, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, fruit crop advisary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. विजय अमृतसागर, डाॅ. मंजूनाथ पाटील\nगुरुवार, 2 नोव्हेंबर 2017\nफळाची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.\nजमिनीमध्ये वाफसा स्थिती टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन म्हणून वापर करावा.\nफळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ते २ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.\nफळाची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.\nजमिनीमध्ये वाफसा स्थिती टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन म्हणून वापर करावा.\nफळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ते २ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.\nकीड ः खवले कीड, फुलकिडे, पांढरी माशी, खोडात जाळी करणारी अळी, सूत्रकृमी\nरोग ः फळसड, फांदीमर\nलक्षणे : फळाच्या देठापासून पांढऱ्या बुरशीची वाढ होते. फळाच्या वाढीबरोबर बुरशीचीही वाढ होते.\nनुकसान ः फळांच्या प्रादुर्भावग्रस्त भाग आतून मऊ होतो. फळगळ होते.\nलक्षणे : बुरशीने फांदी व खोडावरील भागाचे नुकसान केल्यामुळे त्या ठिकाणी विविध आकाराचे चट्टे दिसून येतात.\nनुकसान : फांदीतील उतींची मर होऊन फांदीमर होते. फळांवरही देठापाशी तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.\nनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी\nलक्षणे : पाने, फुले व फळे यांच्यामधून रसशोषण करतात.\nनुकसान : प्रादुर्भावग्रस्त फळांचा वेडावाकडा होऊन दर्जा खालावतो. इतर कीड-रोगांना ती सहज बळी पडतात.\n२. खवले कीड :\nलक्षणे : किडीच्या रसशोषणामुळे पाने व खोडावर काळे डाग पडलेले दिसतात. झाडावर काळी बुरशी वाढलेली दिसते.\nनुकसान : ही कीड पाने, खोड व फांद्या यांना चिकटून त्यातून रसशोषण करते. फांद्या कमकुवत होऊन झाडांची वाढ खुंटते.\nलक्षणे : पानांवर, फळांवर भुरक्या रंगांचे ओरखडे पडलेले दिसतात.\nनुकसान : पाने, फळे यांच्यावर ओरखडे करून त्यातून रस शोषण करतात. ही कीड विषाणूजन्य रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरते.\nनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर\nक्‍लोरपायरीफॉस - १.५ मि.लि. किंवा\nलक्षणे : नवीन पालवीवर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. फळांची वाढ पूर्ण न होता ती आकुंचित राहतात.\nनुकसान : मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन फळांचीही मोठ्या प्रमाणात गळ होते.\nनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर\nविद्राव्य गंधक २.५ ग्रॅम किंवा\nमँकोझेब २ ग्रॅम किंवा\nडिनोकॅप ०.५ मि.लि. (५ मि.लि. प्रति १० लिटर)\nरोग ः रिंग रस्ट ब्ल्यू गोल्ड आणि नेक्रॉसिस\n१. रिंग रस्ट ब्ल्यू गोल्ड :\nलक्षणे : पानांवर तांबड्या रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात.\nनुकसान : प्रादुर्भाव वाढल्यानंतर फळांवरही ठिपके दिसून येतात. साधारणपणे १०-२० मि.मी. व्यासाचे गोलाकार ठिपके पडून फळांचा दर्जा खालावतो.\nलक्षणे : फळांवर गोलाकार ठिपके पडून ठिपक्याच्या आतील लालसर पडण्यास सुरवात होते.\nनुकसान : फळ काळे पडते. घट्ट होऊन आतील भाग लिबलिबित होतो.\nनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर\nकीड ः साल खाणारी अळी, मावा\n१. साल खाणारी अळी :\nलक्षणे : फांद्या व खोड यांच्यावर उपजीविका करते. विशेषत: दुर्लक्षित बागेत ही समस्या जाणवते.\nनुकसान : फांद्या ठिसूळ होऊन झाडांची उत्पादन क्षमता घटते.\nलक्षणे : पाने, फळांतील रसशोषण करतात.\nनुकसान : झाडांची उत्पादन क्षमता व फळांचा दर्जा घटतो.\nनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर\nसंपर्क ः डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्का��ाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/welcome-saint-changavateshvar-palkhi-bhigavan-131301", "date_download": "2018-08-14T13:13:41Z", "digest": "sha1:J5VJKI2YANONJJKWKO7OOZPXJPHQBB7G", "length": 11667, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Welcome to Saint Changavateshvar Palkhi at Bhigavan भिगवण येथे संत चांगावटेश्वर पालखीचे स्वागत | eSakal", "raw_content": "\nभिगवण येथे संत चांगावटेश्वर पालखीचे स्वागत\nमंगळवार, 17 जुलै 2018\nटाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे गावांमध्ये आगमण झाले. सासवड ते पंढरपुर संत चांगावटेश्वर पालखी सोहळ्याचे येथे आगमण झाले.\nभिगवण - संत चांगावटेश्वर पालखी सोहळ्याचे येथील पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे गावांमध्ये आगमण झाले. सासवड ते पंढरपुर संत चांगावटेश्वर पालखी सोहळ्याचे येथे आगमण झाले. ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी अजिंक्य माडगे, उपसरपंच जयदीप जाधव, शंकरराव गायकवाड, दत्तात्रय पाचांगणे, संदीप खुटाळे, जीवन क्षीरसागर, राजेंद्र भिसे आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. टाळ मृदंग व विठ्ठल नामाच्या गजरात पालखी सोहळा भिगवण शहरामध्ये आणण्यात आला. येथील भैरवनाथ मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम होता तर वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था भैरवनाथ मंदीर, दुगार्देवी मंदीर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आली होती. विविध तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व फलाहार ठेवण्यात आला होता. रात्री पालखी सोहळ्याच्या वतीने भजन व कितर्न धामिर्क कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n‘इस्रो’च्या रॉकेटचे उड्डाण उद्यमनगरातून\nकोल्हापूर - जगभर चर्चेत असलेल्या ‘इस्रोचे रॉकेट’ शिवाजी उद्यमनगरातून उड्डाण करणार आहे. १५ सप्टेंबरला सर्वांना ते पाहता येईल, अशी जाहिरात सुरू झाली...\nमहेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले- सिध्देश्वर पुस्तके\nमलवडी- प्राथमिक शिक्षकांना प्रामाणिकपणे मदत करताना महेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले. त्यांच्या कार्यामुळेच माणमधील शिक्षकांच्या या...\nनव्या पिढीला साहित्याचा व वाचनाचा विसर पडून देऊ नये - ड़ॉ. अश्विनी धोंगडें\nसासवड(पुणे) - खरे साहित्य आपल्याला सद्सद विवेकबुध्दी जागृत ठेवण्यास मदत करते. वाचनातून माणसाला माणूस जोडला जातो. हे तंत्र असेच टिकवून ठेवण्यासाठी...\nसांगली पालिकेतील आठ नगरसेवकांविरोधात जिल्हा न्यायालयात तक्रारी\nमिरज - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मिरजेतील सहा, सांगली कुपवाडमधील प्रत्येकी एक अशा आठ नगरसेवकांचे पद रद्द करावे, या मागणीसाठी आज पराभूत...\nजमिनीला जादा भाव द्यावा\nतळेगाव दाभाडे - तळेगावजवळ संरक्षण विभागाने संपादित केलेल्या जमिनीला वाढीव रक्कम मिळण्यासाठी पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये केंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-melon-seeds-health-2338", "date_download": "2018-08-14T13:25:36Z", "digest": "sha1:EFTKCLK776BIOM7FMU7QARJ55JUCEYBQ", "length": 17319, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, melon seeds for health | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचांगल्या अारोग्यासाठी काकडी, खरबुजाचे बी उपयुक्त\nचांगल्या अारोग्यासाठी काकडी, खरबुजाचे बी उपयुक्त\nचांगल्या अारोग्यासाठी काकडी, खरबुजाचे बी उपयुक्त\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nकाकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात. खरबुजाच्या बियांचे तेल जास्त पौष्टिक अाणि थंड गुणाचे आहे. तर अतिसार, कॉलरा, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतडय़ातील रक्तस्राव इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे.\nकाकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात. खरबुजाच्या बियांचे तेल जास्त पौष्टिक अाणि थंड गुणाचे आहे. तर अतिसार, कॉलरा, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतडय़ातील रक्तस्राव इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे.\nउत्तर भारतात काकडी, खिरा, बालमखिरा, तरकाकडी, वालूक अशा वेगवेगळय़ा नावाच्या काकड्यांच्या बिया वाळवून त्यांच्या मगजाचा वापर पौष्टिक म्हणून केला जातो.\nकाकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात.\nआमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात. शोष पडणे किंवा खूप तहान लागत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्यात.\nकाकडीच्या बियांचा वाटून केलेला शिरा पौष्टिक असतो. हिवाळय़ामध्ये वजन वाढविण्याकरिता उपयोग होतो.\nखिरा किंवा खजुराच्या बियांच्या मानाने काकडीच्या बिया कमी पौष्टिक आहेत. पण त्या पित्त कमी करण्याचे कार्य चांगले करतात.\nकाकडीच्या बियांचा वाटून केलेला लेपामुळे चेहऱ्याची त्वचा सुधारते. काकडीच्या बिया या उत्साहवर्धक आहेत.\nउन्हाळ्यात अंगावर उष्णतेचे फोड उठणे, ताप या तक्रारींत काकडीच्या बियांचे सरबत उत्तम अाहे.\nखरबुजाच्या बियांचा मगज दीर्घकाळ येणाऱ्या तापावर उपयुक्त आहे.\nकाकडी, खरबूज, कोहळा, कलिंगड व दुधीभोपळा अशा पाच प्रकारच्या बियांचा अष्टमांश काढा कडकी, जुनाट ताप यावर उपयुक्त अाहे.\nखरबुजाच्या बिया गरम केल्यास त्यातून तेल निघते. तेलाचे दहा-पंधरा थेंब घेतले की लघवी साफ होते.\nखरबुजाच्या बियांचे तेल जास्त पौष्टिक आहे. कॉडलिव्हर ऑइल इत्यादी महागडी तेले उष्ण असतात. खरबुजाच्या बियांचे तेल थंड गुणाचे आहे. पौष्टिक आहे.\nउन्हाळ्यात अंगावर फोड आल्यास किंवा सनस्ट्रोकसारख्या अवस्थेत खरबुजाच्या बियांचा मगज हितकर आहे.\nशारीरिक सौंदर्य, त्वचाविकार, व्यंग, फोड याकरिता खरबुजाच्या बिया वाटून लावाव्या. त्वचा नितळ व स्वच्छ होते.\nअतिसार, कॉलरासारखे वारंवार जुलाब होणे, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतड्यातील रक्तस्राव इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे.\nखसखशीचे कार्य मधुर रसासारखे पण उष्ण आहे. स्निग्ध व मलावष्टंभ आहे. कफ पित्त वाढवून वातशमन करणाऱ्या पदार्थात खसखस जास्त उपयोगी आहे. कारण त्याच्या वापराने जुलाब होत नाहीत.\nखसखशीबरोबर साखर, बदाम, बेदाणा, चारोळी, खारीक, मनुका इत्यादी पदार्थ वापरून लापशी करावी.\nखूप कृश झालेल्या व्यक्तीने हिवाळ्यात खसखस लापशी जरूर घ्यावी. प्रकृती सुधारते, झोप येत नसल्यास साखर किंवा मधाबरोबर खसखशीचा काढा झोपताना घ्यावा.\nआमातिसार, पोट दुखून जुलाब होत असल्यास खसखस ताकात वाटून चवीपुरते मीठ मिसळून घ्यावी. बदाम पचायला जड पडू नयेत म्हणून खसखशीचा उपयोग होतो.\nटीप ः सर्व उपचार तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.\nसंपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३\n(विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला)\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवा��� सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nवंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीरफायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम...\nपावसाळ्यात सांभाळा शेळ्यांनापावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\nहिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन...पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा...\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजारपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा...\nमहत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली...\nकोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा...कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nबदलत्या वातावरणात जपा कोंबड्यांनापावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे...\nफऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखापावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे...\nशेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...\nपोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन...मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार...\nउत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्शपरभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी...\nपंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे काटेकोर...घरची सुमारे दहा ते अकरा एकर माळरानावरची शेती. चार...\nअशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच...\nकाळीपुळी रोग नियंत्रणासाठी...काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस...\nअोळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे आजारप्रजनन संस्थेशी निगडित संसर्गजन्य रोगांचा प्रसार...\nशेतीच��� हिशोब ठेवा शास्त्रीय पद्धतीनेशेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन असे न समजता व्यवसाय...\nकाटेकोर व्यवस्थापनातून फायदेशीर...दुग्धव्यवसायात जनावरांना संतुलित खाद्यपुरवठा न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/minister-subhash-deshmukh-talked-about-bungalow-issue-121046", "date_download": "2018-08-14T13:44:05Z", "digest": "sha1:YWC6RZBZ3BJ6ROFVRNCHYQ2ZVSJWIXV3", "length": 12328, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Minister Subhash Deshmukh talked about bungalow issue न्यायालयाने सांगितले तर मी बंगला पाडेन: सुभाष देशमुख | eSakal", "raw_content": "\nन्यायालयाने सांगितले तर मी बंगला पाडेन: सुभाष देशमुख\nशनिवार, 2 जून 2018\nयाबाबत बोलताना सुभाष देशमुख म्हणाले, की परवानगी घेऊन बंगल्याचे बांधकाम केले आहे. मी कुणाचे हडपल नाही ,लुटले नाही कष्टाच्या पैश्याने बंगला बांधला आहे. एकाच पदावरील व्यक्ती आधी बांधकाम परवाना देते आणि पुन्हा परत कशी घेते. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. माझ्या नेत्यांनी सांगितले तरच राजीनामा देईन.\nसोलापूर : मी कुणाच हडपल नाही, लुटल नाही. कष्टाच्या पैशाने बंगला बांधला आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे. न्यायालयाने सांगितले तर मी बंगला पाडेन, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.\nसुभाष देशमुख यांनी अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या बंगल्यांचा बांधकाम परवाना महापालिकेने परत घेतला आहे. सुभाष देशमुख यांच्यासह दहाजणांचे बंगले या जागेवर आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या रीट याचिकेवर १३ जूनला सुनावणी होणार आहे. आरक्षित जागेवर बांधकाम परवाना दिल्या प्रकरणी महापालिकेवर कारवाई करावी अशी महेश चव्हाण या सामाजिक कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार अहवाल देण्याचे आदेश आयुक्ताना दिले. मात्र त्याची कार्यवाही न झाल्याने नितीन भोपळे यांनी अवमान याचिका दाखल केली. त्यानुसार ३१ मे पुर्वी अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार आयुक्तानी अहवाल सादर केला आहे. सदरची बांधकाम परवानगी परत घेत असल्याचे त्यात म्हटले आहे.\nयाबाबत बोलताना सुभाष देशमुख म्हणाले, की परवानगी घेऊन बंगल्याचे बांधकाम केले आहे. मी कुणाचे हडपल नाही ,लुटले नाही कष्टाच्या पैश्याने बंगला बांधला आहे. एकाच पदावरील व्यक्ती आधी बांधकाम परवाना देते आणि पुन्हा परत कशी घेते. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. माझ्या नेत्यांनी सांगितले तरच राजीनामा देईन.\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nमहेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले- सिध्देश्वर पुस्तके\nमलवडी- प्राथमिक शिक्षकांना प्रामाणिकपणे मदत करताना महेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले. त्यांच्या कार्यामुळेच माणमधील शिक्षकांच्या या...\nराष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख पिता-पुत्रांना अटक व सुटका\nजलालखेडा - माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना तूर खरेदी आंदोलन प्रकरणी नरखेड पोलिसांनी सोमवारी अटक...\nमनमाड- इंदूर रेल्वेसाठी 515 कोटींचा निधी\nधुळे : राज्य सरकारने नियोजीत मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी आपल्या वाटेचा आर्थिक हिस्सा देण्यास मान्यता दिली. यात हिस्स्याची एकूण 515 कोटी, तर...\nविलासरावांच्या स्मृति दिनी 200 रुग्णालयात मोफत तपासणी\nलातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/wimbledon-2017-garbine-muguruza-beats-magdalena-rybarikova-to-storm-into-womens-singles-final/", "date_download": "2018-08-14T13:35:27Z", "digest": "sha1:OFN6WGFPKCKKKIEMHFAKTV5PUZN77GC5", "length": 5708, "nlines": 57, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: स्पेनच्या गारबीन मुरुगझाने केला अंतिम फेरीत प्रवेश -", "raw_content": "\nविम्बल्डन: स्पेनच्या गारबीन मुरुगझ��ने केला अंतिम फेरीत प्रवेश\nविम्बल्डन: स्पेनच्या गारबीन मुरुगझाने केला अंतिम फेरीत प्रवेश\nमहिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या मुरुगझाने माग्दालेना रायबारीकोवावर ६-१, ६-१ अशी बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे ३ वर्षातील हा तिचा दुसरा अंतिम सामना आहे.\nकेवळ ६४ मिनिटात आपल्या समोरच्याचे आव्हान मोडीत काढत मुरगझाने आपली तयारी दाखवून दिली आहे. तिचा अंतिम सामना व्हिनस विल्यम्स आणि जोहाना काँटा यांच्यातल्या विजेतीशी होणार आहे. २०१५ साली सेरेना विल्यम्स कडून हार पत्करावी लागली होती. १४ मानांकित मुरुगझा आता अंतिम सामन्यात काय वेगळं करते हे पहायला नक्कीच मजा येईल.\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-crop-alert-soybean-shenga-pokharnari-ali-957", "date_download": "2018-08-14T13:39:51Z", "digest": "sha1:TJ5SV7COX25JTSNS45N6M46BP4JMFEJE", "length": 14947, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, crop alert, soybean shenga pokharnari ali | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण\nसोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण\nडॉ. ए. व्ही. कोल्हे, डॉ. डी. बी. उंदिरवाडे\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nसोयाबीन पिकावर सद्यस्थितीत शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाचे वरून निरीक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव दिसत नाही. त्यासाठी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.\nशेंग पोखरणारी अळी :\nअन्य नावे ः हिरवी अमेरिकन बोंडअळी, घाटे अळी.\nसोयाबीन पिकावर सद्यस्थितीत शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाचे वरून निरीक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव दिसत नाही. त्यासाठी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.\nशेंग पोखरणारी अळी :\nअन्य नावे ः हिरवी अमेरिकन बोंडअळी, घाटे अळी.\nपिके ः ही कीड बहुभक्षी असून तूर, हरभरा, वाटाणा, मूग, उडीद, मसूर, सोयाबीन, चवळी इ. कडधान्यांवर मोठ्या प्रमाणात आढळते; तर कपाशी, ज्वारी, टोमॅटो, तंबाकू, सूर्यफूल, करडई इ. पिकांवरही येते.\nसुरवातीस अंडीतून बाहेर पडलेली लहान अळी सोयाबीनची कोवळी पाने खाते. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळ्या, फुले खाते. नंतर शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून आत शिरते. शेंगेतील अपरिपक्व; तसेच परिपक्व झालेले दाणे खाऊन टाकते.\nवातावरण ढगाळ असताना या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.\nकिडीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यांत पूर्ण\nपीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडींच्या पूरक वनस्पतींचा नाश करावा.\nशेतात ठिकठिकाणी पिकांच्या उंचीपेक्षा साधारणपणे एक ते दीड उंचीचे पक्षी थांबे उभारावेत. त्यावर पक्षी बसून अळ्यांना टिपतात.\nशेतात हेक्‍टरी किमान ५- १० कामगंध सापळे लावावेत. सापळ्यांमध्ये प्रतिदिन ८-१० पतंग सतत २-३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी. सापळ्यात जमा झालेले पतंग नष्ट करावेत.\nबॅसीलस थु��ीन्जिएन्सीस (सीरोटाईप एच-३९, ३ बी स्ट्रेन झेड- ५२) १.५ ग्रॅम प्रतिलिटर.आवश्‍यकता भासल्यास १० ते १२ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.\nटीप ः फवारणीचे द्रावण फुले, कळ्या व शेंगापर्यंत पोचेल, याची काळजी घ्यावी.\nसंपर्क : डॉ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४\n(कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव\nदेशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)\nसोयाबीन तूर मूग उडीद कडधान्य पीक सल्ला\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nशंखी गोगलगाईचे नियंत्रणसध्याच्या काळात सोयाबीन आणि भुईमूग पिकावर शंखी...\nकृषी सल्ला : कापूस, मूग-उडीद, सोयाबीन,...कापूस : सद्यःस्थिती : पीक वाढीच्या अवस्थेत. -...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nउसावरील लोकरी माव्याचे नियंत्रणनुकसानीचा प्रकार : किडीचे प्रौढ त्यांच्या...\nआंतरमशागत करा, संरक्षित पाणी द्यासोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे. पाण्याचा ताण कमी...\nजैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील...\nकरपा, तांबेरा प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष...येत्या आठवड्यामध्ये वातावरण अधूनमधून ढगाळ राहिले...\nपीक पोषणामध्ये अन्नद्रव्यांच्या परस्पर...निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा...\nपिकातील गंधक कमतरतेची लक्षणेपाण्याचा लवकर निचरा होत असलेल्या जमिनी तसेच जैविक...\nनवीन रोपांचे व्यवस्थापन महत्त्वाचे...नवीन रोपांना मातीची भर द्यावी. वाढीच्या टप्प्यात...\nकाही भागात उघडीप, तर तुरळक ठिकाणी पाऊसमहाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००० हेप्टापास्कल...\nपीक सल्लातीळ जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो श���णखताची...\nतंत्र चिकू लागवडीचे...चिकू कलम लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी...\nनवीन फुटींवर तांबेरा रोगाची शक्यता,...मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अधूनमधून...\nडाळिंबावरील तेलकट डाग रोग, रस शोषक...मृग बहार काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nभात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-sukhdev-patil-story-goat-farming-116481", "date_download": "2018-08-14T13:43:03Z", "digest": "sha1:47PDMNFJNAN7QVHBHLC23NHSHY6CPZY4", "length": 20516, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news sukhdev patil story goat farming मित्रांची अशी दिलदारी म्हणूनच शेळीपालनात भरारी | eSakal", "raw_content": "\nमित्रांची अशी दिलदारी म्हणूनच शेळीपालनात भरारी\nमंगळवार, 15 मे 2018\nमुंबईत माथाडी कामगार असलेले सुखदेव पाटील कंपनी बंद पडल्यानंतर गावी विभूतवाडीला (जि. सांगली) परतले. घरची गुंठाभरही जमीन वाट्याला आली नाही. त्यात दुष्काळ कायमचा वाट्याला आलेला. अशात तीन दिलदार मित्र देवासारखे धावले. मानसिक, आर्थिक पाठबळ देत खंबीरपणे उभे राहिले. त्यातून सुखदेव आज शेळीपालक म्हणून व्यवसायात स्थिर झाले. कुटुंबाला सुखीसमाधानी केले. आणखी पुढे जाण्याची उमेद आज त्यांच्यात तयार झाली आहे.\nसांगली जिल्ह्यातील विभूतवाडी (ता. आटपाडी) गावाची अोळख कायम दुष्काळी अशीच राहिली आहे. केवळ जिरायती शेतीवर बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. या परिसरातील अनेक तरुण मुंबई, पुणे येथे माथाडी कामगार म्हणून किंवा अन्यत्र नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात.\nकंपनी बंद पडल्याने परतले गावी\nविभूतवाडीचे सुखदेव पाटील यांची आर्थिक परिस्थिती हलाखाची होती. कुटूंब तसं मोठं. दोन वेळचं पोट भरणं मुश्‍कील झालं होतं. त्यामुळं त्यांनी मुंबई गाठली. तिथं माथाडी म्हणून त्यांना नोकरी लागली. मिळत असलेल्या पगारावर प्रपंचाचा गाडा कसाबसा चालत होता. मुलं मोठी होऊ लागली होती. अचानक कंपनी बंद झाली. सत्तावीस वर्षे मुंबईत राहिलेले सुखदेव या घटनेने विचलित झाले. पण समोर कुटूंब दिसत होतं. हात पाय हलविल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.\nसन २०१२ मध्ये सुखदेव गावी परतले. शेतात मोलमजुरी करू लागले. त्यावर प्रपंच सुरू होता. आपल्या शेतीत काहीतरी केलं तर दोन पैसे अधिक मिळतील अशी आशा तयार झाली. पण भावकीतील वादविवाद समोर आले. त्यात एक गुंठादेखील जमीन मिळाली नाही. प्रत्येकवेळी नवं संकट उभं राहायचं. पण हिंम्मत न हारात मार्ग काढत सुखदेव पुढे जात होते.\nमित्राचं दुःख मित्रच अोळखतात\nहाताला कधी काम मिळायचं, कधी मिळायचं नाही. मुलांचं शिक्षण त्यामुळं अडलं होतं. मित्र खाशाबा पावणे, दादासो खरजे, दीपक मोटे दररोज आपुलकीनं विचारपूस करायचे. त्या वेळी सुखदेव यांच्या चेहऱ्यावरील दुःख या मित्रांना दिसलं. त्यांनी सारी परिस्थिती समजून घेतली. जमिनीअभावी शेतीत काही करणे शक्य नसले तरी शेळीपालन सुरू करण्याविषयी सल्ला त्यांनी मित्राला दिला. पण त्यासाठी भांडवल नसल्याचे सुखदेव यांनी बोलून दाखवले. मग मित्रांनीच पुढे यायचे ठरवले.\nत्यांनी आर्थिक भार उचलला. या व्यवसायातून जसे पैसे मिळत जातील तसे परत कर असा प्रस्तावही ठेवला. त्यानुसार खाशाबा व दादासो यांनी प्रत्येकी ५० हजार व दीपक यांनी १० हजार रुपये आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे दिले.\nअखेर शेळीपालनातून उभारले सुखदेव\nसुखदेव सांगतात की आमचा मूळचा व्यवसाय मेंढीपालन आहे. त्यामुळे शेळीपालन करणे अवघड नव्हते. त्याचप्रमाणे बाजारपेठही नवी नव्हती. केवळ मुंबईला वास्तव्य असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता नव्या उत्साहाने सुखदेव व्यवसायासाठी उभारले. एक बोकड व दहा शेळ्या विकत घेतल्या. पुढे २० पिल्ले तयार झाली. एका रोगामध्ये १६ पिल्लं दगावली. सुखदेव पुन्हा हताश झाले. काहीच करण्याची उमेद राहिली नाही. आहे त्या परिस्थितीत व्यवसाय थांबवण्याचे मन सांगू लागले. मित्रांकडून घेतलेले उधार पैसे देणे देखील शक्‍य नव्हते. पण पुन्हा प्रयत्नवादी सुखदेव यांच्या मदतीला तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. इनामदार धावून आले. त्यांनी धीर दिला. मित्रही सोबत होते. मुलींच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी मित्रांनी मदत केली. सुखदेव यांच्या पत्नी आशा देखील पाठीशी उभ्या राहिल्या. तेजस्वी, अभिजित, आणि काजल ही मुले देखील वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मदत करू लागली. सुखदेव पुन्हा नव���या उमेदीने उभे राहिले.\nखंडाने शेती घेतली कसायला\nपरिसरात चारा टंचाई सातत्याने भासते. त्यामुळे चारा विकत घेणे शक्‍य नव्हते. मग तीन एकर शेती वर्षाला १८ हजार रुपये खंडाने करण्यास घेतली. यात ज्वारी, मका, बाजरी, गाजर घेऊ लागले. चाऱ्याबरोबर घरी धान्यदेखील येऊ लागले. शिल्लक धान्याची विक्री करुन प्रपंचाला हातभार मिळू लागला. दरम्यान शेळीपालन व्यवसायात देखील तीन वर्षांत स्थिरता आली.\nनव्या उमेदीने आज जो काही व्यवसायात उभा राहू शकलो तो केवळ मित्रांमुळेच. त्यांनी दिलेले पैसे फेडणे मला शक्य झाले. पण त्यांनी वेळेला केलेल्या मदतीचे मूल्य होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.\n: सुखदेव पाटील, ९९७५८८३६१४\nमोठ्या शेळ्या (गावरान) - ३५\nलहान पिल्ले - २०\nपरिसरातीलच ग्राहकांकडून नरांची जागेवरच खरेदी\nआटपाडी येथील शनिवारच्या बाजारातही शेळ्यांची विक्री\nगेल्या पंधरा महिन्यांत ४० नर तर ८० शेळ्यांची विक्री\nनराची २७० रुपये प्रति किलोप्रमाणे तर शेळीची तीन हजार रुपये प्रति नगानुसार विक्री\nदर तीन महिन्यांतून आवश्यक सर्व प्रकारचे लसीकरण\nदर दोन महिन्यांनी जंतासाठी औषध, आठ दिवसांनी टॉनिक\nसकाळी सहा वाजता शेडची स्वच्छता\nत्यानंतर खाद्य व्यवस्था. दुपारी ११ ते तीन वाजेपर्यंत शेळ्यांना फिरवण्यास नेले जाते. यामुळे नख्या वाढत नाहीत. साहजिकच शेळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.\nवर्षातून सुमारे चार ते सहा ट्रॉली लेंडी खत उपलब्ध\nप्रति ट्रेलर सरासरी पाच हजार रुपये दराने त्याची विक्री\nवर्षाला त्यातून २० ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न\nगेल्या दोन वर्षांपासून गावात पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे परगावहून तज्ज्ञ बोलवावा लागतो ही मोठी अडचण आहे. संबंधित विभागाने तातडीने ही अडचण दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही गावकरी सांगतात.\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुर�� करण्याचे आश्वासन...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nराष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी चेतन तुपे\nपुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून, या पदाची पताका महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्या खांद्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/frogs-and-hot-water/", "date_download": "2018-08-14T14:27:13Z", "digest": "sha1:ISYDD5CX7DR3XXKWYN4Y2FPFMBILHO4Q", "length": 31193, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Frogs And Hot Water | बेडूक आणि गरम पाणी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १४ ऑगस्ट २०१८\nराज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण\nयवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nसीसीटीव्हीत ठोस पुरावा कैद : सरकारी अभियोक्ता\n'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'\nगायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं\n''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात\nगोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी\nराज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nलहानपणी झोपडपट्टीत राहाणाऱ्या जॉनी लिव्हरचे अलिशान घर... पाहा Johny lever च्या घराचे Inside Photos\nनागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\nPerspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\n'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी\nपौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.\n हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा\nकिडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nराज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nसध्या देश निर्णायक टप्��्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nजालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.\nछत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार\nशहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.\nयवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.\nगडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक\nपुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका\nअभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nएक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त\nनंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी\nगडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.\nAll post in लाइव न्यूज़\nबेडूक आणि गरम पाणी\nरोबोट किती महाग. किती अवघड काम. कुणाला परवडणार असं म्हणता म्हणता आपल्याकडेही रोबोट आलेत. आता आपल्या नोकºया ते करू लागले तर..\n- डॉ. भूषण केळकर\nइंडस्ट्री ४.० या संवादाला वाचकांचा छान प्रतिसाद येतोय. एक जळगावचा मुलगा लिहितो की ‘मला इंडस्ट्री ४.० मध्ये करिअर करायचं’ दुसऱ्या एका प्रतिसादात एका मुलीने आणि शिक्षकाने इंडस्ट्री ४.० यामुळे काळजी वाटते आहे आणि हा वेग आणि ही क्रांती सर्वसामान्यांना खाऊन टाकेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. अजून एका मुलीने लिहिलंय की ‘ही चौथी औद्योगिक क्रांती’ जीवन फार निरस करून टाकेल आणि मानवी भावविश्व कोलमडून पडेल का’ दुसऱ्या एका प्रतिसादात एका मुलीने आणि शिक्षकाने इंडस्ट्री ४.० यामुळे काळजी वाटते आहे आणि हा वेग आणि ही क्रांती सर्वसामान्य��ंना खाऊन टाकेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. अजून एका मुलीने लिहिलंय की ‘ही चौथी औद्योगिक क्रांती’ जीवन फार निरस करून टाकेल आणि मानवी भावविश्व कोलमडून पडेल का\nबरं वाटतं या आणि अशा प्रतिसादामुळे. तुमच्याही डोक्यात विचार सुरू होणं हा या लेखमालेचा मूळ हेतू साध्य होतोय, हे पाहून आनंद वाटला हे सारे प्रश्न खरंच विचारात टाकणारे आहेत, यात शंकाच नाही. त्याहीपेक्षा चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला हे प्रश्न ‘वेळेत’ पडले आहेत हे सारे प्रश्न खरंच विचारात टाकणारे आहेत, यात शंकाच नाही. त्याहीपेक्षा चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला हे प्रश्न ‘वेळेत’ पडले आहेत तुम्हाला ती बेडकाची गोष्ट बहुधा माहिती असेल की पाण्यामध्ये आरामात बसलेला बेडूक जसं पाणी हळूहळू गरम होत जातं तसं फक्त चुळबुळ करत राहतो. पाणी गरम होण्याचा वेग कमी असल्याने तो उडी मारू शकत असूनही ती ‘वेळेत’ मारत नाही आणि अखेर भाजून मरतो तुम्हाला ती बेडकाची गोष्ट बहुधा माहिती असेल की पाण्यामध्ये आरामात बसलेला बेडूक जसं पाणी हळूहळू गरम होत जातं तसं फक्त चुळबुळ करत राहतो. पाणी गरम होण्याचा वेग कमी असल्याने तो उडी मारू शकत असूनही ती ‘वेळेत’ मारत नाही आणि अखेर भाजून मरतो औद्योगिक क्रांतीचं हे आपल्याला व्यापणारं पाणी कमी -अधिक वेगानं तापतंय आणि कदाचित आता या क्षणी ते भाजत नसेल; पण २-५-१० वर्षांत आपण योग्य हालचाल केली नाही तर चटके बसणार आहेत हे नक्कीच औद्योगिक क्रांतीचं हे आपल्याला व्यापणारं पाणी कमी -अधिक वेगानं तापतंय आणि कदाचित आता या क्षणी ते भाजत नसेल; पण २-५-१० वर्षांत आपण योग्य हालचाल केली नाही तर चटके बसणार आहेत हे नक्कीच’ या इंडस्ट्री ४.० साठी आपण काय करायला हवं हे तर आपण या क्रांतीची कारणं आणि त्याची ‘वेळ’ याचं सूत्र जरा समजून घेऊ.\nया क्रांतीच्या सर्वात प्रमुख कारणांमध्ये पहिलं म्हणजे ती आधीच्या तीन क्रांत्यांमुळे झालेली पार्श्वभूमी. एआय, बीग डाटा, इंटरनेट यांची पूरक गतिमान वाढ. अर्थात ही झाली तांत्रिक कारणं, त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रगत देशांमध्ये कमी होत जाणारं मनुष्यबळ. जर्मनी, जपान या प्रगत देशात संपत्तीची निर्मितीे करणारा तरुण वर्ग, लोकसंख्येची घट असल्याने कमी उपलब्ध आहे. त्यामुळे यंत्राकरवी काम करवून घेणं हे ‘जमल्यास उत्तम’ असे नसून ‘अत्यावश्यक व अपरिहार्य’ प्रकारात मोडते आपण हे जाणतोच की अमेरिका, ब्रिटनचे सरासरी आयुर्मान हे ४० वर्षे आहे, जपानचे तर जवळजवळ ५० आहे आणि भारताचं आहे केवळ २७ आपण हे जाणतोच की अमेरिका, ब्रिटनचे सरासरी आयुर्मान हे ४० वर्षे आहे, जपानचे तर जवळजवळ ५० आहे आणि भारताचं आहे केवळ २७ त्यामुळे काम करण्यायोग्य मनुष्यबळाची कमतरता हे एक महत्त्वाचं दुसरं सामाजिक कारण आहे. आता हे देश ते मनुष्यबळावर अवलंबून न राहता यंत्राद्वारे व एआय रोबोट, क्लाउड, इंटरनेट याद्वारे संपत्तीचं निर्माण सहज शक्य करत आहेत. कामगार वर्ग म्हटला की त्यांचं समायोजन आलं, त्यांचं नोकरी सोडणं, बदलणं आलं. काही ठिकाणी कामगार संघटना आल्या, रुसवे-फुगवे आले अन् राजकारण आलं. याला पूर्ण फाटा दिला जाऊ शकतो तो या यांत्रिक पद्धतीमुळे\nतिसरं अजून एक कारण म्हणजे की एकदा का मानवी सहभाग कमी झाला आणि यांत्रिक वाढला की स्वाभाविकच गुणवत्तेमध्ये एकजिनसीपणा, शास्त्रशुद्धता आणि अचूकता वाढते. न दमता, न थकता, सुटी आणि ओव्हरटाइमची मागणी न करता, यंत्रं आणि तद्नुषंगिक पूरक गोष्टींची सुसज्ज यंत्रणा, वस्तू आणि सेवा अखंड पुरवू शकतात.\nयामध्ये अर्थातच हे गृहीत धरलं आहे की हे सारं होताना, या सगळ्या उलथापालथीमध्ये सामाजिक हादरे बसणार आहेत. विशेषत: रोजगार निर्मिती व रोजगाराच्या संधी आणि कौशल्यं यांची सांगड अत्यंत चमत्कारिक होणार आहे. त्याबाबत आपण पुढे विस्ताराने बोलणार आहोतच.\nयाच दशकात ही इंडस्ट्री ४.० का उभरते आहे याचं टायमिंग विषयी. उदा. रोबोट. हे आत्ता-आत्तापर्यंत खूप महाग समजले जायचे. प्रोग्रॅम करायला, नियंत्रित करायला अवघड समजले जायचे. धोकादायकसुुद्धा समजले जायचे; परंतु २०११ पासून विशेषत: एआय, क्लाउड, बीग डेटा, सायबल फिजिकल सिस्टीम्स यांची विश्वसनियता व त्यांचे नियंत्रण बव्हंशी सोपे झाले. त्याचबरोबर त्यांच्या किमती आटोक्यातसुद्धा आल्या. उदाहरणार्थ बॅक्स्टर नावाचा रोबोट २५,००० डॉलर्सना (१५ लाख रुपये) मिळू लागलाय आधी कोटींच्या घरातली ही गोष्ट लाखात आली आहे\nइंडस्ट्री ४.० च्या काळात या तांत्रिक गोष्टी ‘स्वस्त’ होत जातील; पण त्या आपल्याला ‘मस्त’पण वाटायला हव्यात, त्यासाठी आपण सावध असायला हवं, तयार असायला हवं, ते जास्त महत्त्वाचं आहे.\n( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)\nमिथीला पारकरची फॅशनेबल गाठ हा कुठला फॅशनचा नवीन ट्रे���्ड\n तुलनेनं लवकर वयात आलात\nएकटेपणाच्या वाटेवर सहवासाचा ‘चाफा’ फुलतो तेव्हा.\nप्रिय, मी जे सांगतेय, ते पोहोचेल ना तुझ्यापर्यंत \nइंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला.\nमुंबईनं भारतीय व्हायला शिकवलं\nस्वातंत्र्य दिवसभारत विरुद्ध इंग्लंडसोमनाथ चॅटर्जीदीपिका पादुकोणजॉनी लिव्हरश्रावण स्पेशलसोनाली बेंद्रेप्रियांका चोप्राशिवसेना\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nजेव्हा सिंहीण फोटोग्राफर होते...\nSEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना\nबॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी केला अवयवदानाचा संकल्प\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nस्टनिंग लूकमध्ये दिसले अनुष्का शर्मा आणि वरुण धवन\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nघृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nइरफान खानने मनावर दगड ठेवून घेतला ‘हा’ निर्णय\nवेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले\nविष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या\nकोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद\nIndependence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या\nमाझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा\nपंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला\nअजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे\nवन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न\nरुपयाची ऐ��िहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.netbhet.com/2009/10/marathi-e-magazine-ebook-free-netbhet.html", "date_download": "2018-08-14T14:20:10Z", "digest": "sha1:R7KCSNSR6SKI3LMFGL5MDCHL7XM2ZLRW", "length": 4709, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मराठी इ-मासिक \"नेटभेट\" प्रकाशित झाले ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / भाषा / मराठी इ-मासिक \"नेटभेट\" प्रकाशित झाले \nमराठी इ-मासिक \"नेटभेट\" प्रकाशित झाले \nमराठीतील स्र्वोत्कृष्ट ब्लॉगर्सचे सर्वोत्तम लेख आम्ही नेटभेट ई-मासिका द्वारे आपल्यापर्यंत आणले आहे. इमेलद्वारे हे मासिक जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तुम्हाला ईमेल द्वारे हे पुस्तक मिळाले नसल्यास कृपया आम्हाला salil@netbhet.com वर आपला इमेल आयडी पाठवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nमराठी इ-मासिक \"नेटभेट\" प्रकाशित झाले \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4575-kanjurmarag-cinevista", "date_download": "2018-08-14T13:13:51Z", "digest": "sha1:VN7FITABVGDRAKSYIG3UHVKTX7T2XZAW", "length": 5039, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईत कांजूरमार्गमध्ये हिंदी मालिकांचे शूटींग सुरु असलेल्या स्टुडिओला भीषण आग - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईत कांजूरमार्गमध्ये हिंदी मालिकांचे शूटींग सुरु असलेल्या स्टुडिओला भीषण आग\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईत कांजूरमार्गमध्ये हिंदी मालिकांचे शूटींग सुरु असलेल्या स्टुडिओला भीषण आग लागली आहे.\nकांजूरमार्गमध्ये गांधी नगर परिसरात हा स्टुडिओ आहे. सिने विस्ता असं या स्टुडिओचं नाव आहे.\nकांजूरमार्गमधील पवई टेलिफोनसमोर हा सिनेविस्टा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत प्रामुख्याने हिंदी मालिकांचे शूटिंग चालतं. तसंच जुन्या थीमचा सेटही या स्टुडिओत उभारण्यात आला होता.\n'बेपनाह' आणि 'हासील' मालिकेची शूटिंग सुरू असताना आग लागल्याचे समजते. सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.\nअग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/uday-chopra-118051600003_1.html", "date_download": "2018-08-14T14:03:20Z", "digest": "sha1:SWWJPTDIPJT2Z4QOJN7XFUEIWPOCDIE7", "length": 6916, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अभिनेता उदय चोप्रा ट्रोल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअभिनेता उदय चोप्रा ट्रोल\nकर्नाटकात भाजपच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरुन उदय चोप्राने राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्वीट केलं. त्यामुळे तो\nमी नुकतंच कर्नाटकच्या राज्यपालांबाबत गुगलवर सर्च केलं. ते भाजप आणि संघाशी निगडीत आहेत. मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की काय होणार आहे' असं ट्वीट उदय चोप्राने केलं.\nउदयच्या ट्वीटनंतर अनेक ट्विटराईट्सनी त्याला ट्रोल केलं. काही जणांनी त्याला कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला, तर कोणी बॉलिवूड आणि राजकारण यांची सरमिसळ न करण्याचा सल्ला दिला.\nबकेट लिस्ट च ‘तू परी’ सोशल मीडियावर प्रदर्शित\nचाहत्यांची इच्छा केली पूर्ण\nदुसर्‍या दिवशी 11.30 कोटींची कमाई\nबिग बी झाले 'ट्रोल'\n'शमशेरा'चा खलनायक होणार संजय दत्त\nयावर अधिक वाचा :\n‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....\nमाणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला \"आहे\" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अन���कजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nबॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...\nजहाँ गम भी न हो\nया वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/04/chemical-elements-and-its-property-part1.html", "date_download": "2018-08-14T13:19:31Z", "digest": "sha1:YJVTP2JSTKBGPLVERTI6EJNHZQWYXTYT", "length": 19018, "nlines": 229, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nScience मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म - भाग १\nमूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म - भाग १\n1 हाइड्रोजन H 1 1 अधातु 1.00794(7)\n3 लिथियम Li 2 1 क्षार धातु 6.941(2)\n4 बेरेलियम Be 2 2 क्षारीय पार्थिव धातु 9.012182(3)\n7 नाइट्रोजन N 2 15 अधातु 14.0067(2)\n12 मैग्नीशियम Mg 3 2 क्षारीय पार्थिव धातु 24.3050(6)\n13 एल्युमिनियम Al 3 13 संक्रमण धातु 26.9815386(8)\n17 क्लोरीन Cl 3 17 हैलोजन्स 35.453(2)\n19 पोटैशियम K 4 1 क्षार धातु 39.0983(1)\n20 कैल्सियम Ca 4 2 क्षारीय पार्थिव धातु 40.078(4)\n21 स्कैंडियम Sc 4 3 संक्रमण धातु 44.955912(6)\n22 टाइटैनियम Ti 4 4 संक्रमण धातु 47.867(1)\n23 वैनेडियम V 4 5 संक्रमण धातु 50.9415(1)\n24 क्रोमियम Cr 4 6 संक्रमण धातु 51.9961(6)\n25 मैंगनीज Mn 4 7 संक्रमण धातु 54.938045(5)\n26 लोहा Fe 4 8 संक्रमण धातु 55.845(2)\n27 कोबाल्ट Co 4 9 संक्रमण धातु 58.933195(5)\n28 निकिल Ni 4 10 संक्रमण धातु 58.6934(2)\n29 ताम्र (कॉपर) Cu 4 11 संक्रमण धातु 63.546(3)\n30 जस्ता (जिंक) Zn 4 12 संक्रमण धातु 65.409(4)\n31 गैलियम Ga 4 13 संक्रमण धातु 69.723(1)\n32 जरमैनियम Ge 4 14 उपधातु 72.64(1)\n35 ब्रोमिन Br 4 17 हैलोजन्स 79.904(1)\n36 क्रिप्टन Kr 4 18 अक्रिय गैस 83.798(2)\n37 रुबिडियम Rb 5 1 क्षार धातु 85.4678(3)\n38 स्ट्रोन्सियम Sr 5 2 क्षारीय पार्थिव धातु 87.62(1)\n39 इत्रियम Y 5 3 संक्रमण धातु 88.90585(2)\n40 जर्कोनियम Zr 5 4 संक्रमण धातु 91.224(2)\n41 नियोबियम Nb 5 5 संक्रमण धातु 92.906 38(2)\n42 मोलिब्डेनम Mo 5 6 संक्रमण धातु 95.94(2)\n43 टेक्निशियम Tc 5 7 संक्रमण धातु 98.9063\n44 रूथेनियम Ru 5 8 संक्रमण धातु 101.07(2)\n45 रोडियम Rh 5 9 संक्रमण धातु 102.90550(2)\n46 पलाडियम Pd 5 10 संक्रमण धातु 106.42(1)\n48 कैडमियम Cd 5 12 संक्रमण धातु 112.411(8)\n49 इण्डियम In 5 13 संक्रमण धातु 114.818(3)\n50 त्रपु Sn 5 14 संक्रमण धातु 118.710(7)\n56 बेरियम Ba 6 2 क्षारीय पार्थिव धातु 137.327(7)\n57 लाञ्थनम La 6 लेन्थेनाइड 138.90547(7)\n58 सेरियम Ce 6 लेन्थेनाइड 140.116(1)\n59 प्रासियोडाइमियम Pr 6 लेन्थेनाइड 140.90765(2)\n60 नियोडाइमियम Nd 6 लेन्थेनाइड 144.242(3)\n61 प्रोमेथियम Pm 6 लेन्थेनाइड 146.9151\n62 सैमरियम Sm 6 लेन्थेनाइड 150.36(2)\n63 युरोपियम Eu 6 लेन्थेनाइड 151.964(1)\n64 ग्याडोलिनियम Gd 6 लेन्थेनाइड 157.25(3)\n65 टर्बियम Tb 6 लेन्थेनाइड 158.92535(2)\n66 डिस्प्रोसियम Dy 6 लेन्थेनाइड 162.500(1)\n67 होल्मियम Ho 6 लेन्थेनाइड 164.93032(2)\n68 अर्बियम Er 6 लेन्थेनाइड 167.259(3)\n69 थुलियम Tm 6 लेन्थेनाइड 168.93421(2)\n70 यिट्टरबियम Yb 6 लेन्थेनाइड 173.04(3)\n71 लुटेटियम Lu 6 3 लेन्थेनाइड 174.967(1)\n72 हाफ्नियम Hf 6 4 संक्रमण धातु 178.49(2)\n73 टैंटेलम Ta 6 5 संक्रमण धातु 180.9479(1)\n74 टंग्स्टन W 6 6 संक्रमण धातु 183.84(1)\n75 रेनियम Re 6 7 संक्रमण धातु 186.207(1)\n76 अस्मियम Os 6 8 संक्रमण धातु 190.23(3)\n77 इरिडियम Ir 6 9 संक्रमण धातु 192.217(3)\n78 प्लाटिनम Pt 6 10 संक्रमण धातु 195.084(9)\n81 थैलियम Tl 6 13 संक्रमण धातु 204.3833(2)\n82 सीसा Pb 6 14 संक्रमण धातु 207.2(1)\n84 पोलोनियम Po 6 16 उपधातु 208.9824\n85 एस्टाटिन At 6 17 हैलोजन्स 209.9871\n87 फ्रान्सियम Fr 7 1 क्षार धातु 223.0197\n88 रेडियम Ra 7 2 क्षारीय पार्थिव धातु 226.0254\n89 एक्टिनियम Ac 7 ऐक्टिनाइड 227.0278\n90 थोरियम Th 7 ऐक्टिनाइड 232.03806(2)\n91 प्रोटैक्टीनियम Pa 7 ऐक्टिनाइड 231.03588(2)\n92 युरेनियम U 7 ऐक्टिनाइड 238.02891(3)\n93 नेप्ट्यूनियम Np 7 ऐक्टिनाइड 237.0482\n94 प्लूटोनियम Pu 7 ऐक्टिनाइड 244.0642\n95 अमेरिशियम Am 7 ऐक्टिनाइड 243.0614\n96 क्यूरियम Cm 7 ऐक्टिनाइड 247.0703\n97 बर्केलियम Bk 7 ऐक्टिनाइड 247.0703\n98 कैलीफोर्नियम Cf 7 ऐक्टिनाइड 251.0796\n99 कैलीफोर्नियम Es 7 ऐक्टिनाइड 252.0829\n100 फर्मियम Fm 7 ऐक्टिनाइड 257.0951\n101 मेण्डेलीवियम Md 7 ऐक्टिनाइड 258.0986\n102 नोबेलियम No 7 ऐक्टिनाइड 259.1009\n103 लॉरेंशियम Lr 7 3 ऐक्टिनाइड 260.1053\n104 रुथरफोर्डियम Rf 7 4 संक्रमण धातु 261.1087\n105 डब्नियम Db 7 5 संक्रमण धातु 262.1138\n106 सीबोर्गियम Sg 7 6 संक्रमण धातु 263.1182\n107 बोरियम Bh 7 7 संक्रमण धातु 262.1229\n108 हसियम Hs 7 8 संक्रमण धातु 265\n109 मेइट्नेरियम Mt 7 9 संक्रमण धातु 266\n110 डार्म्स्टेडशियम Ds 7 10 संक्रमण धातु 269\n111 रॉन्टजैनियम Rg 7 11 संक्रमण धातु 272\n112 उनउनबियम Uub 7 12 संक्रमण धातु 285\n113 उनउनट्रियम Uut 7 13 संक्रमण धातु 284\n114 उनउनक्वाडियम Uuq 7 14 संक्रमण धातु 289\n115 उनउनपैन्शियम Uup 7 15 संक्रमण धातु 288\n116 उनउनहैक्षियम Uuh 7 16 संक्रमण धातु 292\n117 उनउनसैप्क्षियम Uus 7 17 हैलोजन्स 295\n118 उनउनऑक्षियम Uuo 7 18 अक्रिय गैस 294\n०१. (Li) ( अणुक्रमांक ३) हा अल्कली धातूरूप रासायनिक पदार्थ आहे. हा घनस्वरूपात आढळतो.\n०२. ग्रीक भाषेतील शब्द लिथॉस म्हणजे दगड या अर्थाने या धातूस लिथियम नाव देण्यात आले आहे. १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. तर १८५५ साली ज���्मन रशायनशास्त्रज्ञ बुनसेन आणि इंग्लिश रशायनशास्त्रज्ञ मॅथिसन यांनी स्वतंत्रपणे, वितळलेल्या लिथियम क्लोराईडपासून विद्युतविच्छेदन करून लिथियमची शुद्ध प्रत मिळविली.\n०३. लिथियम हा धातू मृदु व रुपेरी रंगाचा असून पाण्यापेक्षा अर्ध्या वजनाचा आहे, हलकेपणात लिथियमचा कोणीच प्रतिस्पर्धी नाही. त्याच्यापेक्षा ऍल्युमिनियम ५ पट, लोखंड १५ पट आणि ओस्मियम ४० पट अधिक वजनदार आहेत.\n०४. सभोवतालच्या सर्वसाधारण तपमानातदेखील लिथियम हवेतील हायड्रोजन , नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्याशी द्रुतगतीने प्रक्रिया पावतो. म्हणून लिथियम वॅसलीन किंवा तत्सम मेण्चट पदार्थात खोल साठवून ठेवतात.\n०५. हायड्रोजनशी संयोग पावण्याच्या या गुणधर्मामुळे लिथियम अनेक ठिकाणी उपयोगी पडतो. पाणबुडीतील हवा शुद्ध करण्यासाठी, विमानातील श्वसन उपकरणांमध्ये, वातानुकूल उपकरणांमध्ये लिथियमचा उपयोग होतो. यासोबतच लिथियमचा उपयोग पदार्थास खास प्रकारची चकाकी देण्यात, रंगांमध्ये, चिनी मातीच्या वस्तुंमध्ये करतात.\n०६. लिथियम फ्ल्युरॉक्साइड पासून तयार करण्यात येणारी विशेष काच अतिउच्च पारदर्शकता या गुणामुळे दुर्बिणीसाठी वापरतात.या काचेतून अल्ट्रा व्हायोलेट प्रकाश आरपार जाऊ शकतो.\n०७. लिथियमची काही संयुगे स्टिअरेट, पामिटेट वगैरे विस्तृत तपमानातही आपले भौतिक गुणधर्म टिकवून ठेऊ शकत असल्याने त्यापासून उत्तम प्रकारचे वंगण तयार करता येते. जिथे ० अंश से. च्या खाली तपमान जाते अशा ठिकाणी मोटारींमध्ये हे वंगण वापरले जाते. बेरिलियम, तांबे , जस्त आणि चांदी यांचे लिथियम युक्त मिश्रधातू विविध क्षेत्रात मान्यता पावलेले आहेत.\n०८. सहसा आवर्त सारणीच्या डाव्या कोपऱ्यातील मूलद्रव्ये भूकवचात विपूल प्रमाणात आढळतात पण सोडियम , पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ऍल्युमिनियम या सगळ्यांपेक्षा लिथियम काहीसे दुर्मिळ आहे. या पदार्थाची किमान २० प्रकारची खनिजे निसर्गात सापडतात\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T13:17:45Z", "digest": "sha1:TRNC6SBLUJYTZBKWUWWSPFJ34TA6DBBQ", "length": 6303, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोमॉडस - विकिपीडिया", "raw_content": "\nरोमन साम्राज्याचा १७वा सम्राट\nअधिकारकाळ १७७ - ३१ डिसेंबर १९२\nजन्म ३१ ऑगस्ट १६१\nमृत्यू ३१ डिसेंबर १९२\nकोमॉडस (लॅटिन: Marcus Aurelius Commodus Antoninus Augustus) हा इ.स. १७७ ते १९२ ह्या काळादरम्यान रोमन सम्राट होता.\nअँटोनियस पायस · ऑगस्टस · ऑरेलियन · कालिगुला · कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट · कॉन्स्टान्स · कोमॉडस · क्लॉडियस · गॅल्बा · जुलियस सीझर · जोव्हियन · ज्युलियन, रोमन सम्राट · टायटस · ट्राजान · डोमिशियन · टायबीअरिअस · थियोडोसियस पहिला · नर्व्हा · नीरो · नेपोटियानस · पर्टिनॅक्स · पेट्रोनियस मॅक्झिमस · फ्लाव्हियस ऑनरियस · फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस · माजोरियन · मार्कस ऑरेलियस · मार्कस साल्व्हियस ओथो · मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस · मॅक्झेंटियस · मॅक्रिनस · मॅक्सिमिनस · रोमन सम्राट · लिसिनियस · लुसियस व्हेरस · व्हिटेलियस · व्हॅलेंटिनियन पहिला · व्हॅलेंटिनियन तिसरा · व्हॅलेन्स · व्हेस्पासियन · सेप्टिमियस सेव्हेरस · हेड्रियान\nइ.स. १६१ मधील जन्म\nइ.स. १९२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T13:17:39Z", "digest": "sha1:XPGB2TGVMICZW7KB5XKZ4GQU7LECSAHH", "length": 5668, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल बिरूनी - विकिपीडिया", "raw_content": "\nअबु अल-रह्यान मुहम्मद इब्न अहमद अल बिरूनी (४ किंवा ५ सप्टेंबर, इ.स. ९७३ - १३ डिसेंबर, इ.स. १०४८) हा पर्शियन मुस्लिम बहुगुणसंपन्न विद्वान होता.मध्य-इस्लामिक कालखंडातील एक महान विद्वान म्हणून त्याला ओळखल्या जायचे. तो भौतिकशास्त्र,गणित,भविष्यवेत्ता,नैसर्गिक विज्ञान यात पारंगत होता तसेच, तो स्वतःला इतिहासकार व भाषा तज्ञही म्हणवून घेत असे. त्याने विज्ञानाच्या जवळपास सर्व क्षेत्रांचा अभ्यास केला होता. त्याला या कठिण कामा व संशोधनाबद्दल गौरवण्यात आले होते व त्याची भरपाई करण्यात आली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ९७३ मधील जन्म\nइ.स. १०४८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१७ रोजी २०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/girl-murder-love-case-113492", "date_download": "2018-08-14T13:45:21Z", "digest": "sha1:L3VTTN6DQTQUKEJ2D7N3AJUJ5T7M36PO", "length": 10981, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "girl murder in love case प्रेम प्रकरणातून युवतीचा निर्घृण खून | eSakal", "raw_content": "\nप्रेम प्रकरणातून युवतीचा निर्घृण खून\nबुधवार, 2 मे 2018\nनागपूर - प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात युवतीचा खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास मानकापूर परिसरातील संत गजानननगरात घडली. महिमा असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nनागपूर - प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात युवतीचा खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास मानकापूर परिसरातील संत गजानननगरात घडली. महिमा असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय महिमा ऊर्फ कोमल महादेव विठ्ठवले हिच्यावर आरोपी असीम ताज महंमद पठाण (वय २४) रा. संत गजानननगर, गोधनी रोड, मानकापूर हा प्रेम करीत होता. मुलगा मुस्लिम असल्यामुळे महिमाच्या घरच्यांचा ��ाला विरोध होता. त्यामुळे चिडलेल्या असीमने रागाच्या भरात महिमाचा खून केला. ही घटना रात्री सव्वादहाच्या सुमारास मानकापूर परिसरातील संत गजानननगराजवळील खुल्या मैदानात घडली. घटनेनंतर आरोपीने स्वत: मानकापूर पोलिस ठाणे गाठले. असीमच्या बोटाला दुखापत झाल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी लगेच मेयो रुग्णालयात नेण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/srilnka-wins-the-toss-n-elected-to-bat-first/", "date_download": "2018-08-14T13:32:59Z", "digest": "sha1:CKGHPQE3WC3F3LBA5RAZZN3CJEEJ44CS", "length": 8421, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघात ४ मोठे बदल , श्रीलंक��� संघाने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, -", "raw_content": "\nभारतीय संघात ४ मोठे बदल , श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय,\nभारतीय संघात ४ मोठे बदल , श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय,\n येथे आज भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होत आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत श्रीलंका संघाने केवळ दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आहे.\nभारताने या मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना सोडून भारतीय संघाने सर्व सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतला होता तर चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.\nगेल्या सामन्यातील सलामीवीर शिखर धवनच्या जागी मुंबईकर अजिंक्य रहाणे या सामन्यात खेळणार आहे. शिखर धवन कौटुंबिक कारणांमुळे हा वनडे सामना आणि एकमेव टी२० सामना खेळणार नाही.\nश्रीलंका संघाची धुरा पुन्हा एकदा वनडे कर्णधार उपुल थरांगा थरंगा सांभाळणार आहे. षटकांची गती न राखल्यामुळे त्याला दोन सामन्यात बंदी घालण्यात आली होती. चौथ्या सामन्यात लंकेच नेतृत्व अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने केले होते.\nआजच्या सामन्यात ३ मुंबईकर खेळाडू खेळत आहेत. त्यात सलामीवीर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर हे खेळाडू आहेत. तसेच महाराष्ट्रीयन रणजीपटू केदार जाधवने संघात कमबॅक केले आहे.\nश्रीलंका संघ: निरोशन डिकवेळला (यष्टीरक्षक फलंदाज), दिलशान मुनावीरा, उपुल थरांगा(कर्णधार), अँजेलो मॅथेवस, लाहिरू थिरिमाने, मिलिंदा सिरीवर्धाना, अकिला धनंजया,मलिंदा पुष्पाकुमारा, विश्वा फर्नांडो, लसिथ मलिंगा.वाणिदु हंसरंगा\nभारतीय संघ: अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केदार जाधव, मनीष पांडे, एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), युझवेन्द्र चहल,भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दि��स दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nजुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे\nमोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा\nतब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://eevangelize.com/marathi-one-gave-life-for-you/", "date_download": "2018-08-14T13:35:07Z", "digest": "sha1:W4XI36IYPYAPJ7YHLD3B2SUG7CIE4ZQC", "length": 11676, "nlines": 55, "source_domain": "eevangelize.com", "title": "तो एक ज्याने त्याचे जीवन तुमच्यासाठी दिले(marathi-one gave life for you) | eGospel Tracts", "raw_content": "\nतो एक ज्याने त्याचे जीवन तुमच्यासाठी दिले(marathi-one gave life for you)\nतो एक ज्याने त्याचे जीवन तुमच्यासाठी दिले(marathi-one gave life for you)\nतो एक ज्याने त्याचे जीवन तुमच्यासाठी दिले\nदेवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात तयार केले. त्याचे देवाकडे शिष्यत्व होते, शांतता आणि स्वतःमध्ये आनंद आणि त्याच्या शरीरात चांगला निरोगीपणा होता. पण जेव्हा त्याने पाप केले, त्याने हे देवाबरोबरचे त्याचे शिष्यत्व हरवले, शांतता आणि स्वतःमधील आनंद हरवला, एका दुःखाचा बळी झाला, त्याच्या शरीरातील आजारांना तो बळी पडला, आणि त्याच्या आत्म्यामध्ये, जीवामध्ये आणि शरीरामध्ये अस्वस्थ झाला. अशा मनुष्याची मुक्तता करून त्याला जे त्याने सर्व हरवले आहे ते पुन्हा मिळवून देण्यासाठी, आपला निर्माता देव या जगामध्ये शरीर आणि रक्तासहीत येशूच्या नांवाने सुमारे 2000 वर्षांपूर्वी जन्माला आला. तो पापाशिवाय जन्माला आला होता. या पापी जगात पापमुक्त आयुष्य जगत असताना, तो लोकांचे भले करण्यासाठी सर्व खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये गेला. त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना श्रवणशक्ती दिली, मुक्यांना बोलते केले, महारोग्यांना बरे केले, ज्यांना सैतानाने पछाडले होते त्यांना मुक्त केले आणि गरीबांना गॉस्पेलची शिकवण दिली.\nरक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होत नाही. कायद्याप्रमाणे, जो म्हणतो कि आत्म्यासाठी प्रायश्चित्त रक्ताने दिले गेले पाहीजे, आमच्या प्रभु येशूने त्याचे रक्त सर्व मानवजातीसाठी सांडायचे ठरवले आणि क्रुसावर मरण्यासाठी स्वतःला शरणागत केले. रोमन सैनिकांनी त्याचा इंचा इंचाने छळ केला, त्यांनी त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवला, त्याच्यावर सोट्याने प्रहार केले आणि चाबकाने रक्तबंबाळ केले. नंतर त्याला क्रुसावर चढविण्यात आले आणि तीन खिळ्यांवर टांगण्यात आले.\nप्रभु येशू, ज्याला पाप माहीत नव्हते, ज्याने कोणतेही पाप केले नव्हते आणि ज्याच्यामध्ये कोणतेही पाप नव्हते, त्याला आमच्या सर्व पापांसाठी जखमी केले गेले. त्याला आमच्या अवज्ञांसाठी इजा केली गेली. ज्याने आम्हांला शांतता मिळवून दिली ती शिक्षा त्याला झाली. पापाची मजूरी मृत्यु आहे. प्रभु येशूने ही शिक्षा स्वतःवर घेतली जी मनुष्यांना त्यांच्या पापांसाठी मिळणार होती आणि अशा प्रकारे तो क्रुसावर मरण पावला.\n“परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले कि, तो आमच्यावर फार प्रेम करतो” (रोम 5:8) प्रभु येशू क्रुसावर फक्त मेला नाही, तर जसे त्याने पूर्वी सांगून ठेवले होते, त्याने मृत्युवर आणि नरकावर विजय मिळवला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. तो जो उठला होता, सर्व स्वर्गाच्या वर उंच गेला आणि तरीही आपल्यासाठी जिवंत आहे.\n जेव्हा तू येशूने तुझ्यासाठी सहन केलेल्या त्रासाचे आणि वेदनांचे चिंतन करशील, तुझे दगडी हृदय वितळेल. आणि जर आसवांसह तु देवाकडे तुझ्या पापांसाठी आणि अवज्ञांसाठी क्षमा मागितलीस, तर तो तुझी पापे क्षमा करेल आणि तुला शांतता, आनंद आणि आराम देईल. “देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते…..जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्���ास देव विश्वासू व न्यायी आहे”(I जॉन 1:7 – 9).\nयेशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावला फक्त आमच्या पापांसाठीच नाही, तर आमच्या आजारांसाठी सुद्धा. “त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या, त्याने आमचे रोग वाहिले” (मॅथ्यु 8:17) त्याने दुःख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो”(इसा 53:5).\nमनुष्याच्या पापांमुळे, शाप आला आणि शापामुळे, त्याच्यावर आजार आला. प्रभु येशूने आमचे आजार क्रुसावर वाहिले. जर आमचा विश्वास आहे कि आम्ही त्याच्या जखमांनी बरे झालो, आम्ही आमच्या आजारातून परिपूर्ण सुटका करून घेऊन जगू शकतो.\n जर तू प्रभु येशूवर विश्वास करतोस ज्याने स्वतःचे आयुष्य तुझ्यासाठी दिले तो पुन्हा जिवंत झाला आहे आणि अजूनही तुझ्यासाठी जगत आहे, त्याच्या रक्ताद्वारे तुला तुझी पापे आणि आजारातून सुटका मिळू शकते. येशू ख्रिस्त तुला स्वर्गात पोहोचण्यासाठी पवित्र आयुष्य जगण्यास प्रेमाने बोलावत आहे.\nजर तुमची अत्युत्तम आशीर्वाद मिळवण्याची इच्छा आहे जे प्रभु येशूच्या मृत्युद्वारे प्राप्त होतात, खालील प्रार्थना म्हणाः\n“प्रभु येशू, मी विश्वास करतो कि तू तुझे आयुष्य क्रुसावर दिलेस, माझ्या पापांसाठी हौतात्म्य स्विकारलेस. कृपा करून माझी पापे क्षमा कर. मला शुद्ध कर आणि तुझ्या रक्ताद्वारे मला पवित्र कर मी तुला माझा खास स्वतःचा उद्धारक आणि देव म्हणून स्विकारत आहे. यापुढे मी तुझे मुल म्हणून जगेन. आमेन.”\nअधिक माहीतीसाठी कृपया संपर्क करा : contact@sweethourofprayer.net\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5369-2018-02-14-15-44-45", "date_download": "2018-08-14T13:17:33Z", "digest": "sha1:V6MHSMZ6TYLSB6PGCTVV3C7IJSJVS6LA", "length": 5000, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भिडे गुरूजी आणि एकबोटेंना अटक करा अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादीचा मंत्रालयावर धडक मोर्चा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभिडे गुरूजी आणि एकबोटेंना अटक करा अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादीचा मंत्रालयावर धडक मोर्चा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीये.\nबुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता.\nयावेळी कोरेगाव भीमा प्रकरणी अल्पसंख��यांक समाजातील कार्य़कर्त्यांवर 57 हजार केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. या केसेस मागे घेण्याचं अश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्या मागे घेण्यात आलेल्या नाही. याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-focus-capacity-building-farmers-producer-companies-2914", "date_download": "2018-08-14T13:21:54Z", "digest": "sha1:QWTT5WFIPQK6XOFMEU5DD63QH4SJXQMR", "length": 17085, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Focus on the capacity building of farmers producer companies | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी कंपन्यांच्या क्षमतावृद्धीवर भर देणार\nशेतकरी कंपन्यांच्या क्षमतावृद्धीवर भर देणार\nरविवार, 12 नोव्हेंबर 2017\nसंरक्षित शेती, प्लॅस्टिक कव्हर याबाबत अधिक माहिती घेऊन नियोजन करणार आहोत. तसेच रोपवाटिकांचे क्‍लस्टर करण्यासंदर्भातही मार्ग काढला जाईल.\n- डॉ. एस. के. पटनायक, केंद्रीय कृषी सचिव\nनाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या क्षमतावृद्धीवर भर देण्याचे नियोजन केंद्र शासनाच्या पातळीवर सुरू झाले आहे. यासाठी देशभरात 100 कृषी विज्ञान केंद्रांवर त्या बाबत जबाबदारी देण्यात आली आहे. \"सह्याद्री' हे या दृष्टीने आदर्श मॉडेल बनले आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने इतर शेतकरी कंपन्यांना मजबूत करण्यासाठी पुढे यावे. त्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र म्हणूनही सह्याद्रीला संधी देवू, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी सचिव डॉ. एस. के. पटनायक यांनी शनिवारी (ता. 11) केले.\nसह्याद्री फार्म मोहाडी येथे शनिवारी आयोजित फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय सहसचिव दिनेश कुमार, वनाधिपती विनायकदादा पाटील, अशोक गायकवाड, श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, कैलास भोसले, माणिकराव पाटील, रवींद्र पगार, सदाशिव शेळके, जगदीश होळकर आदी उपस्थित होते.\nराज्यभरातून विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मनोगतातून मागण्या मांडण्यात आल्या. शरद पवार यांनी या मागण्यांचा इंग्रजी अनुवाद करून सविस्तर माहिती पटनायक यांना दिली. शेतकरी कंपन्यांच्या वतीने योगेश थोरात, डॉ. कापसे, जगन्नाथ खापरे, रवींद्र बोराडे, माणिकराव पाटील, शहाजी सोमवंशी, सदाशिव शेळके , मधुकर गवळी, माधव पाचोरकर, अनिल शिंदे, कैलास भोसले यांनी मनोगते मांडली.\nविलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुनील वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.\n\"नवीन द्राक्षवाणांच्या संशोधनावर भर'\nबांग्लादेशाने 100 टक्के आयात कर आकारल्यामुळे भारतीय द्राक्ष व्यापार अडचणीत आला आहे. बांग्लादेशाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्याबाबत पाठपुरावा करता येईल. तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत नव्या वाणांचे संशोधन करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल. भारतीय द्राक्षांबाबत क्‍लोरमेक्वाट क्‍लोराइड युरोपीय पेचात द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले होते. त्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी अपेडाचे अध्यक्ष डी. के. सिंग यांच्याशी चर्चा करू, असे पटनायक यांनी स्पष्ट केले.\nदेशभरात फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या क्षमतावृद्धीसाठी 100 कृषी विज्ञान केंद्रांना मान्यता. सह्याद्रीला क्षमतावृद्धी व प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता देणार\nई नामच्या मार्फत बाजार व्यवस्था मजबुतीवर भर. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला त्यासाठी जोडणे शक्‍य आहे.\nराज्य पातळीवरील राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व केंद्र पातळीवरील राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांच्या योजनांचा समन्वय साधला जाईल.\nभारतीय कृषी संशोधन परिषद आणि सर्व कृषी संशोधन केंद्रांमध्ये समन्वय साधू.\nकिमान अवशेष पातळीच्यासंदर्भात योग्य नियोजन केले जाईल. त्याबाबत यंत्रणाचा समन्वय अचूक व प्रभावी करण्यावर भर दिला जाईल.\nसह्याद्री शरद पवार द्राक्ष व्यापार\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\n��ृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल��या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa/share-market-110128", "date_download": "2018-08-14T13:35:44Z", "digest": "sha1:BRTX44SMMN5BCIHHO6FZSY7ZP7DMOCDX", "length": 14292, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "share market शेअर बाजाराची दिशा आता कशी राहील? | eSakal", "raw_content": "\nशेअर बाजाराची दिशा आता कशी राहील\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nशेअर बाजारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाईट वा खराब बातम्या येत असल्या तरी शेअर बाजार त्याकडे काणाडोळा करीत मूल्यांकनाच्या आधारे आपली दिशा सुनिश्‍चित करीत राहील, असे वाटते. दुसरीकडे देशांतर्गत बातम्या सध्या चांगल्या येत आहेत. किरकोळ चलनवाढीचे व औद्योगिक उत्पादनवाढीचे आकडे उत्तम आहेत. औद्योगिक उत्पादनात मागील अनेक वर्षांपासून आलेली मरगळ आता दूर होत असल्याचे दिसत आहे. एक ऑक्‍टोबर २०११ पासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत जे उत्पादन उणे २.५ ते ३.५ या दरम्यान राहत होते, ते आता वरच्या दिशेने वाढताना दिसत आहे. डिसेंबर २०१७ पासून जी वाढ होत आहे, ती उत्साह वाढविणारी आहे. सोबत चलनवाढही नियंत्रित आहे.\nशेअर बाजारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाईट वा खराब बातम्या येत असल्या तरी शेअर बाजार त्याकडे काणाडोळा करीत मूल्यांकनाच्या आधारे आपली दिशा सुनिश्‍चित करीत राहील, असे वाटते. दुसरीकडे देशांतर्गत बातम्या सध्या चांगल्या येत आहेत. किरकोळ चलनवाढीचे व औद्योगिक उत्पादनवाढीचे आकडे उत्तम आहेत. औद्योगिक उत्पादनात मागील अनेक वर्षांपासून आलेली मरगळ आता दूर होत असल्याचे दिसत आहे. एक ऑक्‍टोबर २०११ पासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत जे उत्पादन उणे २.५ ते ३.५ या दरम्यान राहत होते, ते आता वरच्या दिशेने वाढताना दिसत आहे. डिसेंबर २०१७ पासून जी वाढ होत आहे, ती उत्साह वाढविणारी आहे. सोबत चलनवाढही नियंत्रित आहे. या आठवड्यापासून मार्च २०१८ च्या तिमाहीचे निकाल सुरू होत असून, या बाजूने बाजाराला कमी अपेक्षा आहेत. त्यामुळे निकालांमुळे बाजार फार घसरणार नाही.\nकच्चे तेल ७२ डॉलर प्रति पिंप या भावाच्या वर सरकले असून, यात अजून वाढ होण्याची भीती बाजाराला राहील. त्यातच अमेरिका-रशिया-सिरीया-इराण असा नवा वाद सुरू झाला असून, यामुळे कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे. बाजाराला केवळ या बाजूनेच धास्ती राहील. या धास्तीत जर ‘निफ्टी’ १०,३४० अंशांपर्यंत घसरला तर पुन्हा खरेदीसाठी संधी असेल.\nतांत्रिक कल कसा राहील\nमागील शुक्रवारी ‘निफ्टी’ १०,४९० अंशांवर बंद झाला असून, तेथून ‘निफ्टी’साठी १०,३४० व १०,६३० अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. चालू वाढ १०,६३० अंशांपर्यंत होण्याची शक्‍यता असून, त्याच्या वर ‘निफ्टी’ लगेच जाण्याची शक्‍यता दिसत नाही. खालच्या बाजूला १०,३४० अंश ही पातळी महत्त्वाची असून, येथपर्यंत ‘निफ्टी’ घसरण्याची शक्‍यता आहे. जागतिक पातळीवरून अचानक खराब बातमी आली नाही तर या पातळीवरून ‘निफ्टी’ पुन्हा १०,६३० अंशांच्या दिशेने वाढण्याची शक्‍यता आहे.\n(डिस्क्‍लेमर - लेखक शेअर बाजाराचे विश्‍लेषक-संशोधक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार, वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही.)\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nप्राथमिक शिक्षण संचालनालयाला 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध\nसोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता...\nहजारो विद्यार्थ्यांनी घेतली प्लास्टिक मुक्तीची शपथ; 'सकाळ'तर्फे एसव्हीसीएस प्रशालेत जागर\nसोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन...\nअन् पिल्लांच्या पंखात बळ आलं....\nजाई फुलली होती... सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण त्यावर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला... काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इ���टरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/wada-mumbai-news-two-death-accident-105328", "date_download": "2018-08-14T13:49:00Z", "digest": "sha1:VVGTT2NVZ6OPYO2X4ZQNGS5TKUV3Z52J", "length": 9475, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "wada mumbai news two death in accident अपघातात दोघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 26 मार्च 2018\nवाडा (मुंबई) - तालुक्‍यातील वाडा-मनोर या महामार्गावर केळीचा पाडा आणि पोशेरीदरम्यान शनिवारी रात्री 9.30 वाजता दुचाकी आणि टेंपो यांच्यात भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. अक्षय गणेश गवा (वय 21) व सचिन रमेश निसकटे (20) हे दुचाकीवरून वाडा तालुक्‍यात येत असताना केळीचा पाडा या ठिकाणी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अक्षयचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन निसकटे हा गंभीर जखमी झाला. सचिनवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ठाण्यात हलवण्यात येणार होते. तेथे जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nट्रक, ट्रॅव्हल्स अपघातात लातूरात दहा जखमी\nलातूर : येथील राजीव गांधी चौकात ट्रक व ट्रॅव्हल्सच्या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या...\nनाशिक - दिंडोरीच्या पश्चिम भागातील रस्त्यांची वाट\nलखमापूर (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, वाटसरु तसेच परिसरातील...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nआंबेनळी अपघाताची सीआयडीमार्फत चौकशीची मागणी\nदाभोळ - पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये कृषी विद्यापीठातील ३० कर्मचारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5366-pmpm-bus", "date_download": "2018-08-14T13:17:48Z", "digest": "sha1:GBA5L7LNLTM5XM5R6VOBAV6KARJTAJI6", "length": 4889, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "तुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर PMPML च्या 158 अधिकाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर PMPML च्या 158 अधिकाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nPMPML चे माजी अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी विविध कारणांनी घेतलेले 158 अधिकाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.\nकारण, PMPML च्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत निलंबन रद्द करण्याचा ठराव मंजूर झालाय.\nकामात हलगर्जीपणा करणं, शिस्त न पाळणं आणि पूर्वसूनचा न देता गैरहजर राहणं, अशा विविध कारणांखाली 158 कर्मचारी कामावरून बडतर्फ करण्यात आले होते.\nमात्र, हा ठराव मान्य झाल्याने मुंडे यांच्या उद्देशालाच सुरुंग लागणार हे नक्की शिवाय पहिले पाढे पंचावन्न झाले तर PMPML चा प्रवास आणखी खडतर असेल.\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा...\nलोकलमधून प्रवास करताय सावधान\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक...\nअन् तो आत्महत्या करण्यास निघाला...\nज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...\nरेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका\nराहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/devendra-fadnavis-118051800017_1.html", "date_download": "2018-08-14T14:03:08Z", "digest": "sha1:XYJKDADOHUJ5M24JVEQ7QWOBZAIIDTM5", "length": 10866, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या शेतातच चोरी, तब्बल १७० शेळ्या चोरीला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुख्यमंत्र्यांच्या शेतातच चोरी, तब्बल १७० शेळ्या चोरीला\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूल येथील शेतातून तब्बल १७० शेळ्या चोरीला गेल्या आहेत.\nमूल शहरात कुरमार मोहल्ल्यात कुरमार समाज वास्तव्याला आहे. शेळी आणि मेंढीपालन हे त्यांचे परंपरागत व्यवसाय आहेत. या समाजातील पोचू बिरा कटकेलवार याने बुधवारी या १७० शेळ्या चारण्यासाठी नेल्या होत्या. या शेळ्या दिवाकर कटकेलवार आणि सुखदेव कंकलवार या दोघांच्या होत्या. संध्याकाळी चरून परत आलेल्या या शेळ्यांना पोचूने त्याच्या घरापासून जवळच असलेल्या एका शेतातील जाळीमध्ये बांधलं होतं. हे शेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वडिलोपार्जित शेत आहे.\nमात्र, या शेळ्या रात्री दहा वाजताच्या सुमाराला तिथून गायब झाल्याचं पोचूच्या लक्षात आलं. जाळीच्या कुंपणात बंदिस्त असलेल्या शेळ्या गायब झाल्याने पोचूने त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्याला शेळ्यांचा काहीही थागंपत्ता लागला नाही. शेळ्यांची चोरी झाल्याचं लक्षात येताच त्याच्यासह कुरमार समाजातील इतरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.\nराज्य शासनातील ३६ हजार पदांच्या भरतीला मान्यता\nभाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी : उद्धव ठाकरे\nनवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा\nपाकिस्तानी साखरेचं गोदाम फोडले\nऔरंगाबाद निषेधार्ह; सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी - जयंत पाटील\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयु���्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://strategee.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%97/", "date_download": "2018-08-14T14:14:05Z", "digest": "sha1:5HNNCD3TUDDE2IBWWTREYB6R7PO5WNXD", "length": 19870, "nlines": 49, "source_domain": "strategee.in", "title": "भारत गणेशपुरेंनी फुले\\आगरकर\\आंबेडकर यांची विज्ञाननिष्ठ परंपरा हास्यास्पद ठरवली आहे! – Strategee Consultants", "raw_content": "\nभारत गणेशपुरेंनी फुले\\आगरकर\\आंबेडकर यांची विज्ञाननिष्ठ परंपरा हास्यास्पद ठरवली आहे\nभारत गणेशपुरे हे ‘चला, हवा येऊ द्या’ या मनोरंजनापर कार्यक्रमातील प्रसिद्ध कलाकार. त्यांनी आपल्या बायकोशी नुकतंच दुसर्‍यांदा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला जवळपास १८ वर्षं ओलांडल्यानंतर त्यांना असं लग्न करावंसं वाटलं. या लग्नाची प्रसारमाध्यमांनी कौतूक म्हणून दखल घेतली. पण अशा आगळ्यावेगळ्या लग्नामागे अनेक हेतू अन कारणं असण्याची शक्यता आहे. त्या शक्यता माध्यमांनी दुर्दैवानं पाहिलेल्या नाहीत. मात्र लग्नाला कोण आलं दुसर्‍यांदा लग्न करताना कसं वाटतं, याचा लेखाजोखा नेहमीच्या बाळबोध पद्धतीनं टीव्हीवाल्यांनी दाखवला.\nया लग्नाबाबत स्वतः भारत गणेशपुरे यांनी ‘आम्ही आयुष्यात पुन्हा गंमत यावी म्हणून लग्न करत असल्याचं’ गमतीनं सांगितलं आहे. त्यांच्या पत्नीनं ‘घरी काहीतरी फंक्शन असावं असं वाटलं. त्यातून पुन्हा लग्न करण्याची कल्पना पुढे आल्याचं’ सांगितलं.\nकाही मोजक्या माध्यमांनी गणेशपुरे यांचा ज्योतिषशास्त्रावर असलेला विश्वास या लग्नाला कारणीभूत असल्याचं पुढे आणलं आहे. ते खरं असण्याची शक्यता अधिक आहे. स्वतः गणेशपुरे यांनी मात्र थेट तसा दावा केलेला नाही. अर्थात तसा थेट दावा ते करणार नाहीतच. ज्यांनी ज्योतिषशास्त्राच्या संदर्भाचा दावा केला, तो गणेशपुरे यांनी खोडलेला नाही. त्यामुळे त्यांचा ज्योतिषशास्त्रावर असलेला विश्वास हेच कारण असण्याची शक्यता अधिक वाटते.\nया शक्यतेचा एक कंगोरा असाही आहे की, कुणी केवळ गंमत म्हणून त्याच जोडीदाराबरोबर लग्न करणं अशक्य वाटतं. त्याचबरोबर घरात फंक्शन ठेवायला कोणतंही कारण शोधता आलं असतं. त्यासाठी लग्नच पुन्हा करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे हा विषय गांभीर्यानं समजून घेतला पाहिजे.\nगणेशपुरे अलीकडच्या काळात परदेशात ‘चला हवा येऊ द्या’च्या कार्यक्रमात असताना त्यांना सौम्य ॲटॅक येऊन गेला. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला असावा पण ते त्यांना पुरेसं वाटलं नसावं. म्हणूनच त्यांनी आपला हात ज्योतिषाला दाखवला. सदर ज्योतिषानं ‘तुमच्या लग्नाची गाठ सैल झाली’ असल्याचं सांगितलं. त्यावरचा पर्याय म्हणून पुन्हा बोहल्यावर चढण्याचा अ-वैज्ञानिक सल्ला दिला. गणेशपुरे यांनी भावनिक भीती म्हणा किंवा ज्योतिषावर (भीतीयुक्त) श्रद्धा ठेवून तो स्वीकारला. अन पुन्हा लग्नगाठ घट्ट आवळून घेऊन स्वत:चं आयुष्य वाढवून घेतल्याची भंपक भावना बळावून घेतली.\nआपल्या खाजगी आयुष्यात कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. त्यामुळे गणेशपुरे यांना तो अधिकार आहे. पण अशा प्रसिद्ध कलाकारानं असं केल्यावर त्याचे समाजमनावर होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत. किंबहुना समाजप्रिय व्यक्तींच्या खाजगी आयुष्याचे सार्वजनिक परिणाम तेवढेच मोठे असतात. ते परिणाम काय अन कसे असू शकतात, यासाठी गणेशपुरे यांच्या लग्नाची दखल घेणं आवश्यक वाटतं.\nसर्वप्रथम आपला एकूण समाज, त्याचे आकलन\\आकर्षण या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. त्यातच पॉप्युलर लोकांमध्ये सामाजिक-शैक्षणिक आकलनाच्या मर्यांदामुळे संकुचित भक्तीभाव डोकावलेला असतो. म्हणून आपल्याला अशा तथाकथित प्रसिद्ध व्यक्तींचं दुर्दैवी व्यक्तीस्तो�� लक्षात घ्यावं लागतं. त्यांच्या आकर्षणाचे संदर्भ अन त्याचे परिणाम समजून घ्यावे लागतात.\nआपला एकुणच समाज इथल्या पारंपरिक मनुवादी व्यवस्थेनं संकुचित मानसिकतेत ठेवण्याचं काम एका विशिष्ट हेतूनं केलेलं आहे. ते करताना त्यामागे मानवी जीवसृष्टीच्या इतिहासक्रमापासून सोबतीला असलेल्या भीतीच्या भांडवलातून अर्थप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशानं ज्योतिषशास्त्राचा व्यूह रचला गेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक वाटावं असं दर्शन घडवलेलं असतं. या सगळ्याचे परीणाम भोगत हा समज जगतो आहे.ज्योतिषशास्त्र नावाला शास्त्र आहे. ते खरं मुळात एक दुकान आहे. अशा दुकानावर प्रसिद्ध व्यक्तीनं खरेदी केली की, त्याची आपसूक जाहिरात होणार\nगणेशपुरेंच्या या लग्नामुळे त्याच जोडीदाराशी दुसरं लग्न लावण्याची फॅशन बोकाळायला वेळ लागणार नाही. गणेशपुरेंनी कितीही स्वतःच्या भावनासाठी हे केलं असलं तरी दुष्परिणाम आगामी काळात दिसतील. कारण आपल्या समाजाला आपण कशाच्या मागे जाण्यात दीर्घकालीन फायदा आहे, हेच अजून कळलेलं नाही. विनोदी अभिनय अन लोकांना हसवण्याचं काम गणेशपुरे करत असले तर त्यांच्याकडे ज्योतिषशास्त्राच्या मागे धावण्याचं शास्त्रीय लॉजिक असण्याची शक्यता नाही. आपल्या मनातील भीती घालवण्यासाठी विशिष्ट हेतूनं बिंबवलेनं ज्ञान म्हणजे ज्योतिषशास्त्र. आजवर अनेक लग्न या शास्त्राच्या प्रेमातून झाली. त्यातून अगदी पत्रिकेत ३६ पैकी ३६ गुण जुळणाऱ्यांची आयुष्यंदेखील बेचिराख झालेली पाहायला\\अनुभवायला मिळतात.\nत्याचप्रमाणे दुसर्‍या बाजूला पत्रिका न पाहता लग्न केलेली जोडपी उत्तम अन आनंदी आयुष्य जगताना पाहायला\\अनुभवायला मिळतात. किंवा अगदी ज्यांनी पाहून केलं, पण पत्रिकेत फार कमी गुण जुळत असतानाही त्यांचंही उत्तम आयुष्य चालताना दिसतं. थोडक्यात पत्रिकेत अन ज्योतिषशास्त्राच्या खजिन्यात भरीव असं काही नाही. चालत आलंय म्हणून चाललं आहे. मात्र तरीही मनात भीती निर्माण करण्यात हे शास्त्र यशस्वी झालेलं आहे. ग्रामीण भागात जे लग्न जमवणारे ज्योतिषी असतात, ते पत्रिका हवी तशी जुळवून देतात. ते कसं होतं आमच्या नातेवाईकांमध्ये\\मित्रांमध्ये अनेक मुलांनी देवबाप्प्पाला जास्त पैसे देऊन पत्रिका जुळवल्या. आणि त्यांचंदेखील उत्तम चाललं आहे. कुठेही अडचण नाही.\nत्यामुळे गणेशपुर��नी त्यांचं दुसरं लग्न पूर्णपणे खाजगीत पार पाडलं असतं तर बरं झालं असतं. पण तसं झालं नाही. ते न होण्याचं कारण तितकंच स्वाभाविक आहे. गणेशपुरेंसारख्या कलाकारांचा अभिनय कितीही लोभस वाटत असला तरी त्यांचा सार्वजनिक बुद्धांक तितकासा विकसित झालेला नसतो. इतरांचं सोडा, पण अगदी ‘चला, हवा येऊ द्या’च्या बाबतीत पाहिलं तर काय दिसतं गेल्या तीन-चार वर्षांत सुमार दर्जाच्या साहित्याचं ओंगळवाणं दर्शन घडवत, ही माणसं लोकांचं मनोरंजन करत आहेत. या मनोरंजनानं महाराष्ट्राचं एकुण कलाविश्व अजूनच आक्रसलेलं आहे. कारण विनोदी चाठाळपणाला जोर चढला की, मूलभूत अन दर्जेदार विनोदाला लोक नाकारतात. हे सगळं इतकं सहज घडत जातं की, लोकांच्या लक्षात यायच्या आतच सार्वजनिक गुणवत्तेचा बळी गेलेला असतो.\nगणेशपुरेंची ओळख विनोदी कलाकार अशीच आहे. त्यांचा विनोद अधिक प्रमाणात बघणारा समाज सर्वसाधारण आकलनाचाच आहे. त्यात शिक्षण अन सामाजिक जीवनाचं गुंतागुंतीचं आकलन असणाऱ्यांचं प्रमाण कमीच असण्याच्या शक्यता आहेत.\nज्योतिषशास्त्राच्या नावाखाली आजवर अनेक भाकडकथा तयार झाल्या. त्यांनी समाजाच्या सर्वसाधारण आकलनाचा बळी घेतलेला आहे. समाज अवतीभोवतीच्या प्रतीकाकडे बघत असतो. टीव्हीच्या वाढत्या प्रभावाच्या जंजाळात टीव्हीवर दिसतं, ते सत्य अन तेच महान असं मानण्याची सवय असण्याचा हा काळ आहे. त्यामुळे गणेशपुरेंचं दुसरं लग्न करणं अन त्याची जाहीर वाच्यता, त्यात त्यानं स्वतः सहभागी होणं, अधिक नुकसान करणारं आहे.\nलग्नगाठ ढिली झाली, त्यासाठी पुनश्च लग्न करण्याचा सल्ला देण्याच्या मागे मोठा व्यावसायिक हेतू असण्याची शक्यता अधिक वास्तववादी वाटते. कारण येत्या काळात हा एक नवीन पर्याय म्हणून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भंपक विनोदबाजीनं लोकांच्या मनात घर केलेल्या सेलेब्रिटीसारखं करावंसं वाटणं स्वाभाविक असणार.\nयावर असा प्रतिवाद केला जाऊ शकतो की, त्यांनाजे वाटलं त्यांनी ते केलं. ज्याला जे वाटेल त्यानं ते करावं. त्यांच्यामुळे समाजाला अशा गोष्टींचं आकर्षण वाटलं तर ती त्यांची चूक थोडीच आहे क्षणभर हा प्रतिवाद स्वीकारला तरी प्रसिद्धीस आलेल्या कलाकारांना लोक फॉलो करतात, हे सत्य आहे. म्हणून आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी समाजाला चुकीचं वळण लावत असतील तर त्याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. ती घेतली गेली नाही तर होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांचे आपण कारक बनतो.\nआधुनिक समाज वैज्ञानिक पायावर उभा असतो. ज्योतिषासारख्या तद्दन विज्ञानहीन कुडमुड्या शास्त्राचं बोट पकडत महाराष्ट्राला हसवणार्‍या या विनोदवीरानं आपल्या कृतीतून फुले, शाहू, आगरकर, आंबेडकर यांची विज्ञाननिष्ठ परंपरा हास्यास्पद ठरवली आहे\n← राज ठाकरे शरद पवारांसोबत : मुलाखतीला की, निवडणुकीला\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nआपली भाषा निवडा/Choose Language\nऑफिस नं. ९, पहिला मजला,\nसनराईज अपार्टमेंट, चतुःश्रुंगी मंदिराजवळ,\nसेनापती बापट रोड, पुणे – ४१११०६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3", "date_download": "2018-08-14T13:15:43Z", "digest": "sha1:B5KMUV7OLO57DBMNYGZRSXQGXVYB4HEO", "length": 20807, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीपिका पडुकोण - विकिपीडिया", "raw_content": "\n५ जानेवारी, १९८६ (1986-01-05) (वय: ३२)\nहिंदी, कोंकणी, कानडी, इंग्रजी\nदीपिका पदुकोण (जन्म: ५ जानेवारी १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे.२०१७ साली तिचा विन डिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सर्वत जास्त मानधन घेणारी अभिनिती आहे .तेने सोताचे वस्त्र उद्योग उघले आहे .तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ओम शांती ओम हा आहे.लई\n३ फोर्ब्जच्या यादीत १०वी\nबॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्यातला रस कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ऐश्वर्या या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६मध्ये पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे. शिवाय तिला इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, कन्नड या भाषा येतात. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. दीपिका अविवाहित आहे.\nउंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.\nदीपिका पदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.तिने १० कोटी आयकर भरला आहे.\nफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार‎\nचांदनी चौक टू चायना\nखेलें हम जी जान से\nये जवानी है दीवानी\nगोलियों की रासलीला राम-लीला\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार\n२०१४ हैप्पी न्यू इयर मोहिनी जोशी\n२०१५ पिकू सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर अवॉर्ड\n२०१५ बाजीराव मस्तानी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर अवॉर्ड\n२०१४ हैप्पी न्यू इयर\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील दीपिका पडुकोणचे पान (इंग्लिश मजकूर)\nअभिनय व्यतिरिक्त, पदुकोणने स्तंभलेखन केले आहॆ. तिला महिला आरोग्य आणि फिटनेस मासिकासाठी भागीदारी मिळाली आहे.. ती एका धर्मादाय संस्थेशी संलग्न आहे.ती स्टेज शो सादर करते. हिंदुस्तान टाइम्सने तिला २००९ मध्ये, 'ती त्यांची जीवनशैली' विभागात एक साप्ताहिक स्तंभ लिहण्यसाठी निवडले. या स्तंभ माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. पास तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन तपशील. त्या वर्षी, ती असण्याचा ज्या जागतिक 10K बंगलोर मॅरेथॉन, सहभाग घेतला 13.1 दशलक्ष (अमेरिकन $ 190,000) 81 स्वयंसेवी संस्था समर्थनार्थ. 2010 मध्ये पदुकोण एनडीच्या Greenathon मोहीम , वीज नियमित पुरवठा ग्रामीण प्रदान करण्यासाठी भाग घेतला होता. आंबेगाव या महाराष्ट्र गाव दत्तक. ती एनडीटीव्ही च्या प्रत्यक्षात शो 'जय जवान' एक स्वातंत्र्य दिन विशेष भाग, जम्मू भारतीय जवान (सैन्याने) भेट दिली.\nपदुकोण इंडियन प्रिमियर लीग तिसऱ्या हंगामात नवी मुंबई बहुमोल उद्घाटन सोहळा भाग घेतला. तीन वर्षांनंतर, ती इंडियन प्रीमियर लीग सहाव्या मोसमासाठी शाहरुख खान, कतरिना कैफ आणि Pitbull हळूच केली. 2014 मध्ये, ती उत्तर अमेरिका ओलांडून एक मैफिल दौरा, \"हक्क स्लॅम ��ूर\", ती नवीन वर्षाच्या शुभेच्छा तिला सहकारी तारे हळूच कामगिरी मध्ये भाग घेतला. पदुकोण ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संघ सहभागी केले आहे, तिचे वडील आणि गीत सेठी, ऑलिंपिक खेळात भारतीय खेळाडू समर्थन अशा लिएंडर पेस आणि विश्वनाथन आनंद आणि इतर अनेक कलाकार म्हणून क्रीडा व्यक्तींची बाजूने स्थापना केली. 2013 मध्ये, ती महिला कपडे तिच्या स्वत: च्या ओळ, किरकोळ साखळी व्हॅन Heusen संयुक्त विद्यमाने सुरु केले. दोन वर्षानंतर, पदुकोण तिच्या ब्रँड \"आपण बद्दल सर्व\" अंतर्गत दुसऱ्या ओळ सुरू करण्यासाठी फॅशन पोर्टल Myntra सहकार्य घेतले आहे.\nपदुकोण अशा स्त्रीयांना पुरूषांबरोबरीचे समान हक्क मिळावे अशा मतप्रणालीची चळवळ मुद्यांवर स्पष्ट वक्ता आहे आणि म्हणाला, \"नवीन स्त्रीयांना पुरूषांबरोबरीचे समान हक्क मिळावे अशा मतप्रणालीची चळवळ आक्रमक बद्दल नाही आहे, ती अद्याप माथा मऊ बद्दल आहे हे आपण बद्दल आहे - नाजूक मजबूत आणि इच्छा शक्ती पूर्ण..\" एक 2015 मुलाखतीत, पदुकोण पुढील वर्षी उदासीनता मात तिच्या वैयक्तिक अनुभव बोलला, आणि ऑक्टोबर की वर्षी तिने थेट प्रेम ते हास्य फाऊंडेशन भारत नावाचा मानसिक आरोग्य, जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पाया स्थापना केली. ती 2016 मध्ये तसेच उदासीनता किंवा चिंता पासून ग्रस्त रुग्णांना त्यांच्या उपचार सर्वसाधारण डॉक्टरांची मदत करण्यासाठी फक्त दुःखी अधिक नावाचा एक मोहीम सुरू केली आहे. पाया फेसबुक आणि फेसबुक च्या मध्ये बहुभाषिक साधने आणि शैक्षणिक संसाधने सुरू करण्यासाठी A.A.S.R.A. संघटना एकत्र आत्महत्या करण्याची प्रवृत्ती लोकांना समर्थन नेटवर्किंग साइट.\nफिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री\nमीना कुमारी (१९५४) • मीना कुमारी (१९५५) • कामिनी कौशल (१९५६) • नूतन (१९५७) • नर्गिस (१९५८) • वैजयंतीमाला (१९५९) • नूतन (१९६०)\nबिना रॉय (१९६१ ) • वैजयंतीमाला (१९६२) • मीना कुमारी (१९६३) • नूतन (१९६४) • वैजयंतीमाला (१९६५ ) • मीना कुमारी (१९६६ ) • वहिदा रेहमान (१९६७ ) • नूतन (१९६८) • वहिदा रेहमान (१९६९ ) • शर्मिला टागोर (१९७०) • मुमताज (१९७१) • आशा पारेख (१९७२) • हेमा मालिनी (१९७३) • डिंपल कापडिया आणि जया बच्चन (१९७४) • जया बच्चन (१९७५) • लक्ष्मी (१९७६) • राखी (१९७७) • शबाना आझमी (१९७८) • नूतन (१९७९ ) • जया बच्चन (१९८०)\nरेखा (१९८१) • स्मिता पाटील (१९८२) • पद्मिनी कोल्हापुरे (१९८३) • शबाना आझमी (१९८४) • शबा���ा आझमी (१९८५) • डिंपल कापडिया (१९८६) • निरंक (१९८७) • निरंक (१९८८) • रेखा (१९८९) • श्रीदेवी (१९९०) • माधुरी दीक्षित (१९९१) • श्रीदेवी (१९९२) • माधुरी दीक्षित (१९९३) • जुही चावला (१९९४) • माधुरी दीक्षित (१९९५) • काजोल (१९९६) • करिश्मा कपूर (१९९७) • माधुरी दीक्षित (१९९८) • काजोल (१९९९) • ऐश्वर्या राय (२०००)\nकरिश्मा कपूर (२००१) • काजोल (२००२) • ऐश्वर्या राय (२००३) • प्रीती झिंटा (२००४) • राणी मुखर्जी (२००५) • राणी मुखर्जी (२००६) • काजोल (२००७) • करीना कपूर (२००८) • प्रियांका चोप्रा (२००९) • विद्या बालन (२०१०) • काजोल (२०११) • विद्या बालन (२०१२) • विद्या बालन (२०१३) • दीपिका पडुकोण (२०१४) • कंगना राणावत (२०१५) • दीपिका पडुकोण (२०१६) • आलिया भट्ट (२०१७)\nइ.स. १९८६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१८ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/minister-jaikumar-ravaokl-parikrama-109231", "date_download": "2018-08-14T13:46:13Z", "digest": "sha1:3TNN6ZLM4L2KOW7WWN2W5PBLCT53WCO5", "length": 14569, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "minister jaikumar ravaokl parikrama शिंदखेड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पर्यटन मंत्र्यांची 'बुराई परिक्रमा' सुरू | eSakal", "raw_content": "\nशिंदखेड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पर्यटन मंत्र्यांची 'बुराई परिक्रमा' सुरू\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nबुराई नदी परिसरात सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यावरणावरही लक्ष केंद्रित करावे. लोकसहभागातून विकास होऊ शकतो, असे आदर्श बारीपाड्याचे प्रवर्तक चैत्राम पवार म्हणाले. दुसाने येथून निघालेल्या दिंडीवेळी महसूल, सिंचन, कृषी, आरोग्य, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या विविध अडचणी सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच आधारकार्ड, रेशनकार्ड, सातबारा वाटप, उज्ज्वला गॅस जोडणी योजना, आरोग्य विषयक जनजागृती केली जात आहे.\nधुळे : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाला दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी रणरणत्या उन्हात एकूण 50 किलोमीटर पायपीट करत बुराई परिक्रमेला सुरवात केली आहे. त्यांनी बुधवारी पहिल्या दिवशी 12 किलोमीटर पायपीट करत परिक्रमेला सुरवात केली. पंधरा एप्रिलपर्यंत त्यांची परिक्रमा सुरू राहील.\nदुसाने (ता. साक्री) येथून बुधवारी सकाळी बुराई परिक्रमेला सुरवात केली. बुराई नदी बारमाहीचा संकल्प करत मंत्री रावल यांनी वीस कोटी पंधरा लाखांच्या निधीतून 34 बंधारे बांधणे, यापैकी 24 बंधाऱ्यांचे भूमीपूजन येत्या चार दिवसात करून सर्व कामे तीन महिन्यात पूर्ण केली जातील, अशी ग्वाही दिली. मंत्री रावल यांच्या हस्ते बुराई नदीवर बांधण्यात येणाऱ्या दोन बंधाऱ्यांच्या कामाचे भूमीपूजन झाले.\nमंत्री रावल म्हणाले, की अवर्षणप्रवण भागाच्या विकासासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग बुराई नदी बारमाही करण्याचा प्रयत्न आहे. हे स्वप्न साकारण्याचे ठाणले आहे. या प्रयत्नातून आगामी काळात बुराई नदी परिसरातील विहिरींची पातळी उंचावण्यास मदत होईल. अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. क्षेत्रातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकेल. माथा ते पायथा या पद्‌धतीने बंधारे बांधण्यात येतील. ते दर्जात्मक व गुणवत्तापूर्ण बांधण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. परिक्रमेवेळी ठिकठिकाणचे शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधता येईल. पाच दिवसीय बुराई परिक्रमेत 50 ते 52 किलोमीटर पायपीट केली जाईल.\nबुराई नदी परिसरात सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यावरणावरही लक्ष केंद्रित करावे. लोकसहभागातून विकास होऊ शकतो, असे आदर्श बारीपाड्याचे प्रवर्तक चैत्राम पवार म्हणाले. दुसाने येथून निघालेल्या दिंडीवेळी महसूल, सिंचन, कृषी, आरोग्य, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या विविध अडचणी सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच आधारकार्ड, रेशनकार्ड, सातबारा वाटप, उज्ज्वला गॅस जोडणी योजना, आरोग्य विषयक जनजागृती केली जात आहे.\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी व्यापक मोहीमेची गरज\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-247723.html", "date_download": "2018-08-14T14:15:00Z", "digest": "sha1:OGEFMTWDYNKWW3MDKYKJMFMQE7PWWLIA", "length": 20959, "nlines": 208, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरुण जेटलींच्या भाषणातील ठळक मुद्दे", "raw_content": "\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nहक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nअखेर अनुष्काने ‘त्या’ फोटोवरचे मौन सोडले\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट\n... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल\nया पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nVIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती\nVIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nअरुण जेटलींच्या भाषणातील ठळक मुद्दे\n01 फेब्रुवारी : काळा पैशाविरोधात मोदी सरकारने नोटबंदी केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाचं सर्वसमावेश बजेट सादर केलं. अर्थ आणि रेल्वे अर्थसंकल्प मांडताना जेटली यांनी डिजीटल होण्याकडे कल दिला. तसंच मध्यमवर्गीयांना दिलासा देत राजकारण्यांना कॅशलेस दणका दिलाय. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...\n3 लाखापर्यंतच उत्पन्न करमुक्त\n2.5 ते 5 लाखापर्यंत 5 टक्के कर\nएक कोटी पर्यंतच्या उत्पन - 10 टचक्के सरचार्ज\nगावांमध्ये महिला शक्ती .केंद्र उभारणार\nआंगणवाडीटत महिलांना स्वयरोजगार शिक्षण देण्यासाठी 5000कोटींची तरतूद\nगांवांमध्ये पाईपने पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष निधी\nदेशात 100 टक्के वीज 1 मे 2018 पर्यंत पोहचणार\nग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे\n2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 ���जार कोटींनी वाढवली\nग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करणार\nमनरेगा योजनेतून 10 लाख तलावांतची निर्मिती करणार\n1 मे 2018 पर्यंत सर्व गावांमध्ये वीज 4140 कोटींची तरतू़द\nकृषी विम्याची रक्कम दुप्पट करणार\nडेअरी प्रोसेसिंग इंन्फ्रास्ट्रक्चर साठी निधी\nपेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फसल बीमा योजना - 5500 कोटींचं अनुदान\nशेतक-यांना कर्जवाटप करण्यासाठी अर्थसंल्पात १० लाख कोटींची तरतूद\nयंदा कृषी विकासदर ४.१ टक्के राहील असा अंदाज. -\nसहकारी संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणार\n३ वर्षात नाबार्डसाठी २० हजार कोटींची तरतूद\nटठिबक सिंचनासाठी अतिरिक्त ५००० कोटींची तरतूद.\nरेल्वेचे ई-तिकिट खरेदी केल्यास सर्विस चार्ज लागणार नाही\n2019 पर्यंत रेल्वेतली सर्व टाॅयलेट बायोटाॅयलेट\nरेल्वच्या सुरक्षतेसाठी पुढील 5 वर्षांसाठी 1 लाख कोटी रुपयांची तर्तुद करण्यात आली\nरेलवे कोचच्या अडचणींसदर्भात रेल्वे कोच योजना\n7000 रेल्वे स्टेशन्स सोलार एनर्जीयुक्त करणार\nपर्यटन आणि धार्मिक यात्रांसाठी विशेष लक्ष\n1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधीची तरतूद\nरेल्वे प्रवाशांसाठी रेल रक्षा कोषाची स्थापना\nआगामी वर्षात रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूद\nरेल्वे बोर्डाचे शेअर मार्केटमध्ये आणणार\n2018 पर्यत 35000 रेल्वेमार्ग उभारणार\nनवा मेट्रो रेल कायदा\nराजकीय पक्षांना आता एका व्यक्तीकडून २ हजार पेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार नाही\nराजकीय पक्षांना चेकद्वारे किंवा डिडीटलमाध्यमातून पैसे स्विकारावे लागणार\nराजकीय पक्षांसाठी आता आरबीआयमध्ये इलेक्टोरल बॅांडची सुविधा\nआरबीआयकडून राजकीय पक्षांना हे बाॅंड विकत घेता येणार\nछोट्या कंपन्यांसाठी मोठा फायदा\n50 कोटींपेक्षा कमी उलाढल कंपन्यांना प्रापर्टी टॅक्समध्ये सवलत\nछोट्या कंपन्यांना टॅक्समध्ये 5 टक्के सवलत\nकार्पेट एरिआनुसार घरांची किंमत\nपरवडणाऱ्या घरांसाठी नव्या योजना 20000 कोटींची तरतूद\nपर,वडणाऱ्या घरांवर विशेष भर\nसंरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ७४ हजार ११४ कोटींची तरतूद\nस्टार्ट अप पहिले तीन वर्ष आयकर मुक्त\nजवानांना तिकीटं बुक करण्यासाठी विशेष सुविधा\nतीन लाखांच्यावर रोखीने पैसे देण्यावर बंदी\nकोणत्याही सेवाभावी संस्थांना दिलाजाणारा निधीपैकी आता केवळ पहिले दोन हजार रुपये करमुक्त\nएलआय़सीच्या माध्���मातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना\nजमीन अधिग्रहणातून मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स नाही\nपोस्टाच्या हेड आॅफिसेसमध्ये आता पासपोर्ट मिळणार\nस्टार्ट अप पहिले तीन वर्ष आयकर मुक्त\nपैसे बुडवून देशाबाहेर पळून जाणाऱया कायद्याच्या कचाटयात आणण्यासाठी नवे कायदे\nभीम अ्ॅपच्या माद्यमातून अनेक ठिकाणी कॅशलेस व्य.वहारांची सुविधा\nरेलवे बोर्डाचे शेअर मार्केटमध्ये आणणार\nपायाभूत सुविधांसाठी यंदाच्या बजेटमध्ये सर्वाधिक निधी ,पायाभूत सुविधांसाठी 3,96, 135 कोटी\nक्रूड अॉईलचे नवे साठे शोधणार\nPPP माध्यामातून छोट्या शहरांमध्ये एअरपोर्ट उभारणार\n2000 किलोमीटर सागरी मार्गांचा विकास करणार\nराष्ट्रीय महामार्गांसाठी 64000 कोटी निधीची तरतूद\nवेद्यकिय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी 25000 नवीन जागा\nमहिला शक्ती केंद्रांसाठी 500 कोटींची तरतूद\nयुवकांसाठी रोजगार निर्मीतीवर भर\nभारतभरात 100 स्किल सेंटर्स\nशाळांमध्ये परदेशी भाषांचं शिक्षण दिलं जाणार\nमाध्यमिक शिक्षणासाठी कल्पकता निधी\nविद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरुम स्वयम\n2019 पर्यंत गरीबांसठी 1 कोटी घरं उभारणार\nतरूणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयंम नावाची योजना सुरू करणार.\nमाध्यमिक शिक्षणासाठी कल्पकता निधी उभारणार आणि भारतभरात एकूण १०० स्किल सेंटर्सची निर्मिती करणार\nवैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी २५००० नवीन जागा\nवैद्यकीय आणि आयआयटीच्या प्रवेश परीक्षांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणार.\nभीम अॅपच्या माद्यमातून कॅशलेस व्यवहारांची सुविधा तसंच व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅकची योजना\nपासपोर्ट आता मुख्य पोस्ट कार्यालयातही मिळणार\n'जीएसटी'च्या पार्श्वभूमीवर अबकारी कर आणि सीमाशुल्कात कुठलाही बदल नाही\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #नोटबंदीचंबजेटArun Jaitleyunion budgetअरुण जेटली\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nPHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर \nCOSMOS BANK : 21 देशातून झाली 'द ग्रेट इंडियन बँक रॉबरी' \nनरेंद्र मोदींची खिल्ली उडविणारे पडले चित, तो चक्क नाल्यातल्या गॅसवर बनवतो चहा\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nतुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/sanju-box-office-collection-day-2-127523", "date_download": "2018-08-14T13:20:31Z", "digest": "sha1:GMJKIY5LTGTVNBW6VHKBV4K3AQ2HCGO2", "length": 12362, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sanju Box Office Collection Day 2 दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 'संजू' हिट | eSakal", "raw_content": "\nदुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 'संजू' हिट\nरविवार, 1 जुलै 2018\nया वर्षातील या चित्रपटाने रेस 3, पद्मावत, बागी 2 यां चित्रपटांना मागे टाकत यांच्यापेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. रविवारपर्यंत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा आरामात पार करेन असं मत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी मांडलं आहे.\nमुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट हिट ठरला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मिळून 73.35 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवाला आहे. पहिल्या दिवशी जवळपास 35 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.30) या चित्रपटाने जवळपास 38 कोटी रुपयांची कमाई केली आहे.\nया वर्षातील या चित्रपटाने रेस 3, पद्मावत, बागी 2 यां चित्रपटांना मागे टाकत यांच्यापेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. रविवारपर्यंत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा आरामात पार करेल असं मत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी मांडलं आहे.\nदरम्यान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट शुक्रवारी (ता.29) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला. या चित्रपटात संजय दत्तच्य�� आयुष्यावर आधारित माहिती देण्यात आली आहे. संजय दत्त जसा होता, अगदी तशीच बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेता परेश रावल, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना आणि मनिषा कोईराला यांच्या भुमिका आहेत.\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nरोजगारामुळे ग्रामीण भागातील महिला बनल्या स्वावलंबी\nवडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर ) येथील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक प्रगती साधता यावे यासाठी माजी सरपंच भागवत काटकर व शंकरराव...\nआडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली\nकेज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/marathakrantimorcha-strikes-pertur-taluka-133075", "date_download": "2018-08-14T13:20:19Z", "digest": "sha1:KOM6JHKRK46IXNHSI4AF3MUWFR2QRAS4", "length": 11028, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha strikes in Pertur taluka #MarathaKrantiMorcha परतुर तालुक्यात कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha परतुर तालुक्यात कडकडी�� बंद\nमंगळवार, 24 जुलै 2018\nपरतूर(जि. जालना) - परतूर तालुक्यातील आष्टी, श्रीष्टी, सतोना व वाटूर सह शहरात मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले बंदला कडकडीत बंद पळून प्रतिसाद मिळाला.\nपरतूर(जि. जालना) - परतूर तालुक्यातील आष्टी, श्रीष्टी, सतोना व वाटूर सह शहरात मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले बंदला कडकडीत बंद पळून प्रतिसाद मिळाला.\nपरतूर तालुक्यातील मुख्य बाजार पेठ असणाऱ्या गावाला संपूर्ण बाजर पेठ सकाळपासूनच बंद होती. वाटूर येथे आज बाजारचा दिवस होता. सकाळी मराठा क्रांती मोर्चा व व्यापारी यांच्यात बंद ठेवण्याच्या कारणावरून थोडी बाचाबाची झाली पण पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळण्यात आला. मुख्य मार्गावर या वेळी रास्ता रोको करण्यात आला. आष्टी येथील बाजार पेठ पूर्ण पणे बंद ठेवण्यात आली यावेळी मराठा समाजाच्या युवकांनी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत निषेध व्यक्त केला. श्रीष्टी व परतूर येथे काल आंदोलना दरम्यान बुडून मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या दरम्यान परतूर बस आगाराच्या पूर्ण बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. परतूर शहरातील पूर्ण शाळा व महाविद्यालयात पूर्ण पणे बंद होती. शहर व तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्त होता.\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nबेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक\nनगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर ��ेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/four-fsi-recommendations-cluster-policy-133221", "date_download": "2018-08-14T13:20:06Z", "digest": "sha1:TM6CWH5FPQNAUZFTRZSEO6ILMRK4KDHV", "length": 17073, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four FSI Recommendations in Cluster Policy क्‍लस्टर पॉलिसीमध्ये चार एफएसआयची शिफारस | eSakal", "raw_content": "\nक्‍लस्टर पॉलिसीमध्ये चार एफएसआयची शिफारस\nबुधवार, 25 जुलै 2018\nपुणे - शहराच्या जुन्या हद्दीतील वाडे आणि इमारतींचा पुनर्विकास गतीने व्हावा, यासाठी कमाल चार एफएसआय, भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी किमान ३०० चौरस फूट जागा मोफत, जागेवर पुनर्वसन शक्‍य न झाल्यास ‘क्‍लस्टर टीडीआर’ अशा अनेक शिफारशी महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या ‘क्‍लस्टर डेव्हलपमेंट पॉलिसी’मध्ये करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी दहा हजार चौरस फूट (एक हजार चौरस मीटर) क्षेत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nपुणे - शहराच्या जुन्या हद्दीतील वाडे आणि इमारतींचा पुनर्विकास गतीने व्हावा, यासाठी कमाल चार एफएसआय, भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी किमान ३०० चौरस फूट जागा मोफत, जागेवर पुनर्वसन शक्‍य न झाल्यास ‘क्‍लस्टर टीडीआर’ अशा अनेक शिफारशी महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या ‘क्‍लस्टर डेव्हलपमेंट पॉलिसी’मध्ये करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी दहा हजार चौरस फूट (एक हजार चौरस मीटर) क्षेत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nशहरातील गावठाणाच्या हद्दीतील जुने वाडे आणि वसाहतींच्या पुनर्विकासासाठी पुणे महापालिकेने क्‍लस्टर पॉलिसी तयार केली होती. त्या पॉलिसीवर क्रिसील या संस्थेनेही शिक्कामोर्तब केले आहे. महापालिकेकडून तयार करण्यात आलेली ही पॉलिसी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यास राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर तिची अंमलबजावणी करण्यात येणार आ���े.\nमहापालिकेने क्‍लस्टर पॉलिसी मांडली होती. प्रशासनाने क्‍लस्टर पॉलिसीसाठी दोन हजार चौरस मीटर क्षेत्राचे बंधन घातले होते; परंतु त्यामध्ये बदल करीत एक हजार चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी ते लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी दाट लोकवस्तीच्या अर्थातच गावठाणामध्ये नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावर तीन एफएसआय अनुज्ञेय केला होता. तसेच, भाडेकरूंचे पुनर्वसन करणे शक्‍य व्हावे यासाठी ०.३७ एफएसआय अनुज्ञेय केला होता. जानेवारी २०१७ मध्ये राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर करताना क्‍लस्टर पॉलिसीवरील निर्णय प्रलंबित ठेवला होता. तसेच, यावर महापालिकेने या पॉलिसीचा तपशीलवार अहवाल तयार करून पुन्हा पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने क्रिसील या ठाण्यातील कंपनीला हे काम दिले होते. क्रिसील कंपनीने एका तज्ज्ञांची समिती तयार करून विविध क्षेत्रांतील घटकांसोबत चर्चा करून हा अहवाल तयार केला आहे.\nनव्याने करण्यात आलेल्या या क्‍लस्टर पॉलिसीमध्ये कमाल चार एफएसआय प्रस्तावित आहे. त्यासाठी एक हजार चौरस मीटरचा प्लॉट आणि नऊ मीटरचा रस्ता असणे बंधनकारक आहे. एकूण क्षेत्रफळापैकी दहा टक्के जागा ओपन स्पेस, तर १५ टक्के जागा ॲमेनिटी स्पेससाठी ठेवण्याचेही बंधन आहे.\nक्‍लस्टर डेव्हलपमेंटखाली येणाऱ्या प्रस्तावांची छाननी करण्याकरिता उच्चाधिकार समितीची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. छाननीनंतर अंतिम मंजुरीचे अधिकार महापालिका आयुक्तांना राहतील. यासोबतच रस्त्यांची रुंदी, इमारतींमधील सामासिक अंतर, टीडीआर वापरासाठीच्या नियमांत किंचितसे बदल सुचविण्यात आले आहेत.\nक्रिसीलने जरी एक हजार चौ.मी. क्षेत्रासाठी क्‍लस्टर पॉलिसी राबण्यिाची शिफारस केली असली, तरी आम्ही पाचशे चौ.मी. क्षेत्रालाही ही पॉलिसी लागू करावी, अशी मागणी करणार आहोत, असे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.\nगावठाणातील रस्ते होणार रुंद\nराज्य सरकारकडून नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेने या पॉलिसीमध्ये नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवरील वाडे अथवा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर वापरता यावा, यासाठी दोन्ही बाजूने दीड मीटरच्या रस्त्यासाठी जागा सोडणे बंधनकारक केल��� आहे. यामुळे गावठाणाच्या हद्दीतील रस्त्यांचे रुंदीकरण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, या पॉलिसीमध्ये महापालिकेकडून प्रथमच क्‍लस्टर टीडीआर ही नवी संकल्पना मांडण्यात आली आहे.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T13:16:29Z", "digest": "sha1:UXFCKLQXWD3WWSXPUW4NQJFCRWQTQR6B", "length": 27475, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसंत पंचमी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मराठी विकिपिडीयावरील १[१]वा लेख आहे.\nवसंत ऋतूत पळसाला आलेला बहर.\nवसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंत�� सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे.[२] हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सूफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.[३]\nमाघ शुद्ध पंचमी या दिवसाला वसंत पंचमी असे म्हटले जाते.कृषी संस्कृतीशी याचा संबंध दिसून येतो[२]. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात.शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही केली जाते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढली जाते.[४][५]\n३ भारताच्या विविध प्रांतात\n१० संदर्भ आणि नोंदी\nपेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केले आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्र परिधान करण्याचीही पद्धती होती. फुले,फळे,मिठाई यांंचीही देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.[६]\nबाजीराव पेशवे यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण,शास्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन,कलावंंतीणींंचे नृृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे. [७]\nबिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी देवतेला स्नान घातले जाते आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे परिधान केली जातात.भाविक मंडळी या दिवशी ग���त, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.[८]\nप्रेम भावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात.या दिवशी आंब्याची पाने गुंफलेली फुलांची माळ, गजरे इ.घातले जातात.राधाकृष्ण तसेच मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीते या दिवशी गायली जातात.[९]\nपश्चिम बंगाल मध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके, लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतला जातो. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहिली जातात. त्याला 'पुष्पांजली' असे म्हणतात. यादिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते.\nकोलकाता येथील पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेली बालिका\nराजस्थान - पिवळा पोशाख घालून, गोड जेवण करून, पिवळ्या रंगांच्या फुलांनी घराची सजावट करून हा उत्सव साजरा करतात. राजस्थानात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा गळ्यात घालणे आवश्यक मानले जाते.[१०]\nभारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबात सुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों(मोहरी)ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धती आहे.[११] [१२]\nलोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार,बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लीम व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर कुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धती स्वीकारली असे मानले जाते.[१३]\nवसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदाय हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतो. गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धती महाराजा रणजीत सिंग यांनी सुरू केली.या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करणे याची सुरुवात अमृतसर मधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून करण्यात आली.महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.[१४]\nबाली मध्ये हरी राया सरस्वती या नावाने ही उत्सव साजरा होतो. मंदिरे, शिक्षण संस्था, सार्वज���िक ठिकाणे येथे सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना म्हटल्या जातात. नेहमीच्या पोशाखापेक्षा विद्यार्थी व शिक्षक गडद रंगाचे पोशाख परिधान करतात. मंदिरांत आणि देवळांत पक्वान्ने प्रसाद म्हणून दिली जातात.[१५]\n↑ या लेखाचा इतिहास पहा.\n↑ जोशी महादेवशास्त्री ,भारतीय संस्कृती कोश खंड आठवा, पृष्ठ ५२३\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड आठ\n↑ डाॅॅ.कर्णिक शशिकांंत,पेशवेकालीन महाराट्रातील सामाजिक व आर्थिक जीवन,इतिहास आणि संंस्कृृती,१९८६,पृृष्ठ ७४—७५\n↑ डाॅॅ.पाटील रत्नप्रभा,पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्रियांंचे धार्मिक जीवन,२००७,श्वेता पब्लिकेशन्स,पृृष्ठ ७२\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्��ाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर्णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्री • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वस���बारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\nहिंदू धर्मातील सण आणि उत्सव\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209040.29/wet/CC-MAIN-20180814131141-20180814151141-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v2450", "date_download": "2018-08-14T16:19:54Z", "digest": "sha1:ARJP5FQQFJ4L7NW3Q7VNS7LZTAFQWFO3", "length": 7676, "nlines": 215, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "mr.bean dinner for two व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर mr.bean dinner for two व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/Bhiwandi-building-collapse-four-dead-nine-injured-building-owner-Arrest-7294", "date_download": "2018-08-14T15:32:18Z", "digest": "sha1:6Q2WD3SIOYA6QGIZGJXGSDAWMO757ZHQ", "length": 8592, "nlines": 66, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भिवंडीत इमारत कोसळून ��ार ठार | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभिवंडीत इमारत कोसळून चार ठार\nभिवंडी,दि.२४(वार्ताहर)-भिवंडीत कल्याण रोडवर नवी वस्ती येथील अवघी दहा वर्ष जुनी तीन मजली इमारत आज पहाटे कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी असून त्यांना ठाणे आणि भिवंडीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी इमारत मालक ताहिर बीजनौर यास अटक करण्यात आली आहे. टेमघर येथील सर्व्हे नंबर ३४ या वन खात्याच्या जमिनीवर सुमारे १० वर्षापूर्वी ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. प्रशासनाने या इमारतीस मालमत्ता क्रमांक ५१२ दिला होता. या इमारतीत सहा कुटुंबे रहात होती आणि तळमजला रिकामा होता. आज सकाळी ८.३० च्या सुमारास अचानक इमारत कोसळली आणि परिसरात एकच खळबळ माजली. भयभीत झालेल्या रहिवाशांनी दुर्घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकही दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. मृतांमध्ये रुक्सार याकुब खान (१८), अश्फाक मुस्ताक खान (३८) जैबुन्निसा रफिक अन्सारी (६१) आणि अन्य एकाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये रेहान खान (६), सलमा हन्सारी ७५५८, ख्वाजा मेहमूद सय्यद (५५), असिफ याकुब खान (२१), खान आबिद याकुब (२१), शकिल अल्लदिया अन्सारी (३७), याकुब युसुफ खान (५८), साबिरा याकुब पठाण (४५) आणिा इमराना खान (२) यांचा समावेश आहे. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर जावेद दळवी, उपमहापौर मनोज काटेकर, अतिरीक्त आयुक्त अशोककुमार रणखांब त्याचप्रमाणे महापालिका आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दी वाढल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. मदतीसाठी स्थानिक रहिवाशांनी भाग घेतला होता. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांनीही घटनास्थळी पाहणी केली. या दुर्घटनेत रूखसार याकुब खान, अश्पाक अहमद युसूफ अहमद खान, परवीन बानो हे तिघेजण इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडले तर खाजा अहमद सैय्यद, रोहन गब्बर खान, सलमा ताहिर अन्सारी, हबीब याकुब खान, आसिफ याकुब खान, शाकीर अल्लाउद्दीन अन्सारी इ. जखमी झाले. या इमारतही दाटीवाटीच्या जागेत बांधल्याने मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा अनधिकृत इमारती दुर्घटनाग्रस्त होतात असा ठपका घटनास्थळी पाहणी करण्यास आलेल्या लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींची तातडीने पाहणी करून धोकादायक आणि अतिधोकादायक अशा इमारतीत राहणार्‍या रहिवाशांना इमारतीबाहेर काढून ही इमारती जमीनदोस्त कराव्यात शिवाय जे बेघर होतील अशा रहिवाशांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे मोकळ्या जमीनीवर इमारत बांधण्यासाठी संबंधित मालकास परवानगी देऊन त्या त्या रहिवाशांना त्यांचा हक्क दिला जावा अशीही चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली.\nमराठी शाळांकडे ओढा वाढवणारी ‘जत्रा इंग्रजीची’\nभिवंडीत ११ पैकी आठ ग्रामपंचायती भाजपाकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/konkan-newsnarayan-rane-bjp-enters-politics-news-708", "date_download": "2018-08-14T16:09:10Z", "digest": "sha1:JF7T3NR4PAOTTSJO4OJS5K6FCQGPPJJI", "length": 18145, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "konkan news,narayan rane bjp enters politics news | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराणेंची मोर्चेबांधणी पुर्ण; आता फक्त प्रतिक्षा मुहूर्ताची\nराणेंची मोर्चेबांधणी पुर्ण; आता फक्त प्रतिक्षा मुहूर्ताची\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nसावंतवाडी: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश आता निश्‍चित मानला जात आहे. या महीन्याच्या अखेरीस श्री. राणे आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून भाजपवासी होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या मागण्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. यामुळे आता भाजपात जाण्याच्या तयारीला लागा, असे आदेश जिल्ह्यातील समर्थकांना देण्यात आल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे; मात्र जाण्यासाठी राणे कोणता मुहूर्त काढतात याबाबत; मात्र कार्यकर्त्यात उत्सुकता आहे.\nसावंतवाडी: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश आता निश्‍चित मानला जात आहे. या महीन्याच्या अखेरीस श्री. राणे आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून भाजपवासी होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या मागण्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. यामुळे आता भाजपात जाण्याच्या तयारीला लागा, असे आदेश जिल्ह्यातील समर्थकांना देण्यात आल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे; मात्र जाण्यासाठी राणे कोणता मुहूर्त काढतात याबाबत; मात्र कार्यकर्त्यात उत्सुकता आहे.\nकाँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी मुख्यमंत्री श्री. राणे हे भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा गेले अनेक महीने सुरू होती. चतुर्थीच्या आधी काही दिवस या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. 27 ला श्री. राणे हे भाजपात जातील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून मांडण्यात आला होता. राणेंच्या मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत तसेच त्यांना योग्य ते पद दिले जाण्याचे अद्याप आश्‍वासन देण्यात आले नाही असे कारण पुढे करुन त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते; मात्र राणे कुंटुंबियांकडुन अधिकृत कोणताही खुुलासा करण्यात आला नव्हता. राणेंच्या पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयात सत्यनारायणाची पुजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्याठिकाणी आपल्यासोबत येणार्‍या कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी राणेंनी चाचपणी केल्याची चर्चा होती.\nकार्यकर्त्यांकडुन मिळालेल्या माहितीनुसार राणेंचा भाजप प्रवेश आता निश्‍चित मानला जात आहे. त्यासाठी राणे समर्थकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले असुन येत्या काळात आपण भाजपात जाण्यासाठी तयार रहा, असे आदेश राणे कुटुंबियांकडुन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nनुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घेतलेल्या भेटीनंतर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे प्रवेश निश्‍चित मानला जात आहे, असे कार्यकर्त्याकडुन खासगीत सांगण्यात येत आहे.\nनारायण राणे देणार आज राजीनामा \nभाजप प्रवेशापुर्वी उद्या (ता. 30) आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे, असे विश्‍वसनीय सुत्रांकडुन सांगण्यात आले.\n90 टक्के काँग्रेस राणेंसोबत जाणार \nभा��पात जाण्याचा निर्णय राणेंनी घेतल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्ह्यातील समर्थकच जातील अशी शक्यता होती; मात्र वस्तूस्थिती लक्षात घेता 90 टक्के काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाणार आहेत, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत जुन्या काँग्रेसच्या निष्ठावंतांना संधी देवून त्यांना निवडून आणण्यात आले होते. त्यामुळे ते सर्व राणेंसोबत राहणार आहेत.\nमुख्यमंत्री नारायण राणे भाजप काँग्रेस देवेंद्र फडणवीस devendra accountant रावसाहेब दानवे\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2505.html", "date_download": "2018-08-14T16:05:59Z", "digest": "sha1:OURFUSVATZ5GZLBYIGY5N3YETA5T4CNI", "length": 9300, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मुंडे असते तर कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती - आ.शिवाजी कर्डिले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Politics News Shivaji Kardile मुंडे असते तर कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती - आ.शिवाजी कर्डिले.\nमुंडे असते तर कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती - आ.शिवाजी कर्डिले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मतदारसंघातील प्रत्येक गावच्या समस्या समजावून घेण आणि त्याची वेळेत सोडवणूक करण्याची तत्परता दाखवण्याचे काम आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. आजही नगर तालूक्यात त्यांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे सर्व काही बोलून दाखवताहेत असे प्रतिपादन मेहेकरी येथील सदगुरू संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज कराड यांनी केले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर तालुक्यातील मेहेकरी येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या ७५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.\nमुंडे असते तर पहिल्याच रांगे�� कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ \nआ.कर्डिले म्हणाले की, राज्यात व देशात सत्ता असल्याने भरीव निधी मतदारसंघासाठी आणता येत असून, लोकनेते गोपीनाथ मंडे यांच्या विश्वासामुळेच राहुरी मतदारसंघतून आमदार होता आले. मुंडे असते तर पहिल्याच रांगेत कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती. परंतु ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातूनसुद्धा भरीव विकासनिधी मिळत असल्याचे समाधान आ.कर्डिले यांनी व्यक्त केले.\nविकासकामात लोकप्रतिनिधींनीच नव्हे तर प्रत्येक गावाने एकत्र येण्याची गरज\nयावेळी लक्ष्मण महाराज कराड म्हणाले की, सर्व जातीधर्माच्या लोकांना विकासाच्या दृष्टीने घेवून जाणार एक प्रेमळ व्यक्तीमत्व म्हणून आ.कर्डिले यांची जिल्ह्यात ओळख आहे. मेहेकरी गावासह सदगुरू संस्थानला देखील त्यांनी विकासनिधी देण्याचे काम केले आहे. त्याच पध्दतीत थोडया दिवसात मतदारसंघातील जनमाणसाचा विकास कामांतून विश्वास संपादन करण्याचे काम आमदार राहुल जगताप यांनी केले असल्याचे सांगत. विकासकामात लोकप्रतिनिधींनीच नव्हे तर प्रत्येक गावाने एकत्र येण्याची गरज असल्याचे कराड महाराज म्हणाले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया कार्यक्रमाप्रसंगी मार्केट कमिटीचे अध्यक्ष विलासराव शिंदे, उपाध्यक्ष रेवनणाथ चोभे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक बाबा खर्से,बन्सी कराळे, वाघेश्वरी दूध संघाचे अध्यक्ष दीपक लांडगे, भाजपचे तालूका अध्यक्ष दिलीप भालसिंग,पं.स सदस्य राहुल पानसरे, माजी पं.स.राजू लांडगे, सरपंच राम पानमळकर, युवानेते सुधीर पोटे, संभाजी पालवे, चंद्रकांत पालवे, गुलाबराव लांडगे, मेहेकरीचे सरपंच संतोष पालवे, उपसरपंच छगनराव कानडे, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, उपअभियंता भागवत, ग्रामसेवक एस.बी.पालवे यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमुंडे असते तर कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती - आ.शिवाजी कर्डिले. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, February 24, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लव��रच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-707.html", "date_download": "2018-08-14T16:06:00Z", "digest": "sha1:B3ICWXGKDR5TW3CQANBW2EBG7WZZJ6EH", "length": 4436, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कोठला स्टँड परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा चिरडून मृत्यू. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News Crime News कोठला स्टँड परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा चिरडून मृत्यू.\nकोठला स्टँड परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा चिरडून मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील कोठला स्टँड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सोमवारी रात्री आठच्या सुमारात एकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या अंगावरून वाहन गेल्याने त्याची उशिरापर्यंत ओळख पटू शकली नव्हती. रस्ता ओलांडत असताना एका पुरुषाला वाहनाने धडक दिली यात वाहनाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.\nअपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरारी झाला. कोठला येथील काही दुकानदारांनी रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहिला. त्यानंतर तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी आहे. या व्यक्तीचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. मृताच्या अंगावरील कपडे, चप्पल यावरून ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मागील आठवड्यात याच भागात एका व्यक्तीला वाहनाने चिरडले होते.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकोठला स्टँड परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा चिरडून मृत्यू. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, August 07, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?switch_modes=1", "date_download": "2018-08-14T15:55:05Z", "digest": "sha1:7VW5BB6LP3YPO2FHVVQSQUUEYSSNDFYF", "length": 3684, "nlines": 52, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र��ांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/sacredgames-swara-bhaskar-and-anurag-kashyap-react-rahul-gandhis-tweet-130758", "date_download": "2018-08-14T16:21:49Z", "digest": "sha1:5HF2IC35ORFYDOG5GCFWE3DAIWFXVG3O", "length": 16296, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SacredGames Swara Bhaskar and Anurag Kashyap react on Rahul Gandhis Tweet #SacredGames राहुल गांधी यांच्या भुमिकेची स्वरा, अनुराग यांच्याकडून प्रशंसा | eSakal", "raw_content": "\n#SacredGames राहुल गांधी यांच्या भुमिकेची स्वरा, अनुराग यांच्याकडून प्रशंसा\nरविवार, 15 जुलै 2018\nहा सगळा विरोध होत असताना राहुल गांधी यांनी मात्र फार विचारपुर्वक भुमिका घेत ट्विट केले आहे आणि वादाला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nनेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरिज चर्चेचा विषय ठरली आहे. नेटफ्लिक्सवरील ही पहिली भारतीय ओरिजनल वेब सिरिज आहे. सध्या या वेब सिरिज बद्दल चर्चा होतेय ती म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटमुळे.\nभारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 'सेक्रेड गेम्स'मधून केला गेला आहे, असा आरोप होत आहे. बोफर्स आणि शाह बानो या प्रकरणांचा या वेब सिरिजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणांवरुन राजीव गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी निभावत असलेला गणेश गायतोंडे हे पात्र वादग्रस्त विधान करतं. या वेब सिरिज मधून काही दृश्य काढून टाकण्याचीही मागणी होत आहे.\nहा सगळा विरोध होत असताना राहुल गांधी यांनी मात्र फार विचारपुर्वक भुमिका घेत ट्विट केले आहे आणि वादाला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे असे म्हणत राहुल यांच्या भुमिकेने सर्वांचेच लक्षं वेधले आहे. 'भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दाबण्यात आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यावर विश्वास आहे. पण हे स्वातंत्र्य म्हणजे मूलभूत लोकशाही अधिकार आहे यावर माझा विश्वास आहे. माझे वडील हे आयुष्यभर भारताच्या सेवेसाठी जगले आणि मरण पत्करलं. त्यामुळे एखाद्या वेब सीरिजमधलं काल्पनिक पात्र आपले विचार व्यक्त करून हा इतिहास बदलू शकत नाही', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.\nराहुल गांधी यांच्या या ट्विटची 'सेक्रेड गेम्स'चे सहदिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी प्रशंसा केली आहे. अनुराग कश्यपने 'दॅट्स अ येय...' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर स्वरा भास्कर हिने ट्विट करत म्हटले की, 'राहुल गांधी यांच्यासारखे मुख्य प्रवाहातले राजकारणी इतक्या स्पष्टपणे आणि परिपक्व भूमिका मांडत आहे. लोकशाहीतील अधिकारांसाठी त्यांनी आपले वैयक्तिक मत बाजूला ठेऊन समजदारपणाने भूमिका मांडली.'\n'सेक्रेड गेम्स'मधून काही दृश्य काढून टाकण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तसेच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)चे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात या सीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nया तक्रारीवरून नेटफ्लिक्स, निर्माते, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, असं तक्रारीत म्हटलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांच्या यात मुख्य भुमिका आहेत.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nदेशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपती\nनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून, देशाचा विकास वेगाने होत आहे. याचे कौतुक सगळ्यांकडूनच होत आहे'', असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/major-accident-selu-pathari-highway-one-died-125831", "date_download": "2018-08-14T16:21:10Z", "digest": "sha1:XM3KYMFLJVHBLI5LBOH7UHJ5LB2KJHKU", "length": 13811, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "major accident at selu pathari highway one died सेलू-पाथरी महामार्गावर अॅपेरिक्षा व ट्रकचा भीषण अपघातात | eSakal", "raw_content": "\nसेलू-पाथरी महामार्गावर अॅपेरिक्षा व ट्रकचा भीषण अपघातात\nरविवार, 24 जून 2018\nसेलूहून भाविकांना सिमुरगव्हाण येथील स्वामी नरेंद्र महाराज यांच्या मठात घेवून जाणारा प्रवाशी अॅपेरिक्षा क्रमांक (एम. एच. २० टी. ३८०८) व पाथरीकडून विटाने भरलेला ट्रक क्रमांक (एम. एच. २०. ए. टी. १५९९) सेलूकडे येत असतांना सेलू-पाथरी महामार्गावरिल कुंडीपाटी जवळ भरधाव येणार्‍या ट्रकने समोरून येत असलेल्या अॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली.\nसेलू - सेलू-पाथरी महामार्गावर प्रवाशी अॅपेरिक्षा व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर सातजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २४) ला सकाळी साडेसातच्या सुमारास कुंडी पाटीजवळ घडली.\nसेलूहून भाविकांना सिमुरगव्हाण येथील स्वामी नरेंद्र महाराज यांच्या मठात घेवून जाणारा प्रवाशी अॅपेरिक्षा क्रमांक (एम. एच. २० टी. ३८०८) व पाथरीकडून विटाने भरलेला ट्रक क्रमांक (एम. एच. २०. ए. टी. १५९९) सेलूकडे येत असतांना सेलू-पाथरी महामार्गावरिल कुंडीपाटी जवळ भरधाव येणार्‍या ट्रकने समोरून येत असलेल्या अॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली. यात अॅपेरिक्षा उलटून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. तर ट्रक जागेवरच अाडवा झाला. अॅपेरिक्षातील प्रवाशी वैजेनाथ धोंडिबा बरेवाड (वय २६) रा. शिरूर अानंतपाळ जि. लातुर यांचा जागीच मृत्यु झाला तर अॅपेरिक्षा चालक प्रद्युम्न इंगळे (वय ३४) रा. बोरगाव, दत्ता कोसेवार (वय २५) रा. बिलोली जि. नांदेड, साईनाथ बोडखे (वय २८) रा. पोखर्णी जि. नांदेड, मधुकर सुरवसे (वय ४०) शिरूर अानंतपाळ जि. लातुर, सिध्देश्वर गव्हाडे (वय ३०) रा. गुंजरगाव, शंकर बुरेवाड (वय ३०) रा. कुंडलवाडी, सुनिल योगेकर (वय २५) रा. कुंडलवाडी हे सात प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात अाले. दरम्यान अपघातानंतर विटाने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याने ट्रकमधील विटा रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर विटांचा खच साचला. त्यामुळे सेलू-पाथरी मार्गावरिल वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. पोलिस प्रशासनाने क्रेनच्या साह्याने ट्रक रस्त्याच्या बाजुला केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वा���तूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dumper-and-bus-accident-vinchur-prakasha-highway-130383", "date_download": "2018-08-14T16:21:23Z", "digest": "sha1:AJZROOQHG5ZSSYNIEEBIF3XLRG3BIOUX", "length": 16596, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dumper And Bus Accident On The Vinchur Prakasha Highway विंचूर प्रकाशा महामार्गावर वाळु डंपरची बसला टक्कर | eSakal", "raw_content": "\nविंचूर प्रकाशा महामार्गावर वाळु डंपरची बसला टक्कर\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nनंदुरबार नाशिक ही बस नाशिककडे प्रवाशी घेऊन जात होती. ताहाराबाद नजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने बसला कट मारल्याने बाजूलाच असलेल्या खड्ड्यात बस जाऊन आदळली.\nअंबासन - ताहाराबाद (ता. बागलाण) येथील विंचूर प्रकाशा महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ सुसाट वेगाने धावणाऱ्या वाळु डंपरने नंदुरबार-नाशिक (क्र.एम.एच.२० बीएल २३१०) बसला कट मारल्याने अपघात घडला. वाळू डंपरचालकाने डंपर घेऊन पोबारा केला होता. स्थानिक तरूणांनी पाठलाग करून पिंपळनेर (ता. साक्री) हद्दीत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, विंचूर प्रकाशा महामार्गावर दुपारी साडे बाराच्या सुमारास नंदुरबार नाशिक ही बस नाशिककडे प्रवाशी घेऊन जात होती. ताहाराबाद नजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने बसला कट मारल्याने बाजूलाच असलेल्या खड्ड्यात बस जाऊन आदळली. यामुळे अकरा प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून डंपरचालकाने डंपर घेऊन पोबारा केला होता. स्थानिक तरूणांनी पाठलाग करून धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर हद्दीत डंपर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.\nजखमी झालेल्या प्रवाशांना ताहाराबाद येथील प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांना जास्त दुखापतीमुळे मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. अपघात झाला त्या ठिकाणी जवळ मोठे झाड होते. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पुढेच मोठे झाड होते. मात्र पावसामुळे जमीन ओली असल्याने खड्ड्यातच बसचे टायर रूतल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे प्रवाशांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. सटाणा आघाराकडून त्वरीत दखल घेत आधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी पाचशे रूपये देण्यात आले. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित याच्या मार्गदर्शनाखाली बापू फंगाळ, डी.के.गायकवाड, आर.डी.वाघ, एस.आय.गवळी यांनी पंचनामा केला.\n१) जागृती संतोष भदाणे, वय २७, (पिंपळनेर ता. साक्री),\n२) संतोष अशोक भदाणे, वय ३५, (पिंपळनेर ता. साक्री)\n३) गुलाबराव एकनाथ पाटिल, वय ६८, (बल्हाणे ता. साक्री)\n४) शैला दिलीप पाटिल, वय ६०, ( ता. साक्री)\n५) दिलीप मोतीराम पाटिल, वय ६३, (ता. साक्री)\n६) छाया संदिप साळुंखे, वय २७, (ता. साक्री)\n७) गुरूदास बाबुराव ठाकरे, वय २३, (नवापाडा, ता. साक्री)\n८) सुमनबाई साहेबराव आहिरे, वय ५५, ( चिंचखेड ता. साक्री)\n९) शोभाबाई भिका आहिरे, वय ५२, (चिंचखेड ता. साक्री)\n१०) संगिता महेंद्र चौधरी, वय ४०, (नाशिक)\n११) संगिता पोपट बत्तिसे, वय ४६, (सटाणा)\nअवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर आजही या रस्त्यावर धावत असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. महसूल विभागाने कठोर पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. डंपरने वाळू नाशिक जिल्ह्याकडे पोहोच केली जात आहे. या डंपरचालकांची मुजोरी एकढी वाढली की वाळूने ओहरलोढ भरलेले डंपर भरधाव चालविताना दिसून येतात. मागील किंवा पुढे येणाऱ्या वाहनाला पास होण्यासाठी रस्त्यांवरून बाजूलाही हटत नाहीत परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. या अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब कर��.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/09/three-youths-performing-kiki-challenge/", "date_download": "2018-08-14T16:18:45Z", "digest": "sha1:HRUCZ66KL6JD2RG4PLU2XOPMBJGCBZBU", "length": 7268, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "‘किकी चॅलेंज’ पडले महागात, विरारमधून तीन तरुणांना अटक - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\n‘किकी चॅलेंज’ पडले महागात, विरारमधून तीन तरुणांना अटक\n09/08/2018 SNP ReporterLeave a Comment on ‘किकी चॅलेंज’ पडले महागात, विरारमधून तीन तरुणांना अटक\nकिकी चॅलेंज म्हणून या तरूणांनी रेल्वेस्थानकात स्टंट केले होते.विरारमधल्या रेल्वे स्थानकामध्ये किकी चॅलेंजमध्ये स्टंट करणाऱ्या तिघांना रेल्वे कोर्टाने एक अनोखी शिक्षा सुनावली आहे. या मुलांनी आता रेल्वे स्थानकांमध्ये स्टंट करणं कसं धोकादायक आहे याचा प्रचार करावा तसंच रेल्वे स्थानकाची सफाई करावी अशी शिक्षा दिली आहे. तीन दिवस त्यांना हे काम करावं लागणार असून किकी चॅलेंजचा स्टंट करण्यापोटी हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे.\nसोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालेले हे चॅलेंज या तीन तरुणांना महागात पडले. सुमारे दोन लाख जणांनी त्यांचा हा व्हीडियो पाहिला होता. आरपीएफने विरारमधून निशांत (वय २०), ध्रूव शाह (वय २३) आणि श्याम शर्मा (वय २४) या तिघांना बुधवारी अटक केली. त्यानंतर रेल्वे कोर्टात त्यांना हजर केले असता अशी आगळीवेगळी शिक्षा त्यांना सुनावण्यात आली.\nहा व्हिडिओ ध्रूव शहा आणि त्याच्या दोन मित्रांनी तयार केला होता. या व्हिडिओत एक तरुण लोकलमधून उतरतो आणि प्लॅटफॉर्मवर डान्स करायला लागतो, त्यानंतर पुन्हा तो धावत्या लोकलमध्ये चढतो. हा सर्व प्रकार त्याचे दोन मित्र मोबाईलवर शूट करत असल्याचे दिसत होते.\nकिकी चॅलेंजसारखे प्रकार धोकादायक असून त्यामुळे कुणाच्या जीवावर बेतू शकते. तसेच अन्य तरूणही याचं अनुकरण करतील आणि जास्त जणांचा जीव धोक्यात येईल अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला होता. यानुसार रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने विरारमधून ध्रूव आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली.\nशहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार\nयूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राण�� प्रमुख पाहुणे\nतंत्रज्ञानाअभावी संत्री उत्पादक अडचणीत\nविविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा आझाद मैदानात दाखल\nउद्यानाकरता राखीव भूखंड विकासकांना आंदण देणाऱ्या म्हाडाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AA", "date_download": "2018-08-14T15:56:06Z", "digest": "sha1:J246MDV2S77XY5PNTN2V36P3NE4VLJJH", "length": 6952, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८९४ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १८९४ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. १८९४ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजानेवारी १ ‎ (← दुवे | संपादन)\nफेब्रुवारी १० ‎ (← दुवे | संपादन)\nफेब्रुवारी ११ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्च ४ ‎ (← दुवे | संपादन)\nमे १३ ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी २१ ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी १८ ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी ३० ‎ (← दुवे | संपादन)\nफेब्रुवारी २५ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्च ९ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतरत्‍न ‎ (← दुवे | संपादन)\nसत्येंद्रनाथ बोस ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जून ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जून १२ ‎ (← दुवे | संपादन)\nजून १२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८९५ ‎ (← दुवे | संपादन)\nबंकिमचंद्र चटोपाध्याय ‎ (← दुवे | संपादन)\nजून २३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८९६ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जून ३० ‎ (← दुवे | संपादन)\nमहात्मा गांधी ‎ (← दुवे | संपादन)\nवराहगिरी वेंकट गिरी ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८९१ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै ९ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै २५ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८९२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८९३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८९७ ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nएप्रिल १३ ‎ (← दुवे | संपादन)\nएप्रिल १७ ‎ (← दुवे | संपादन)\nएप्रिल २६ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै १९ ‎ (← दुवे | संपादन)\nहाइनरिक हेर्ट्झ ‎ (← दुवे | संपादन)\nऑगस्ट १ ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर १ ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर ७ ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर १५ ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर २६ ‎ (← दुवे | संपादन)\nप्रुदेन्ते दि मोरायेस ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर १ ‎ (← दुवे | संपादन)\nमाधव त्रिंबक पटवर्धन ‎ (← दुवे | संपादन)\nवा.गो. मायदेव ‎ (← दुवे | संपादन)\nनॉर्मन रॉकवेल ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी २१ ‎ (← दुवे | संपादन)\nहॅरल्ड मॅकमिलन ‎ (← दुवे | संपादन)\nचौथा शाहू ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/aaivar-aslele-maze-prem-tips-in-marathi", "date_download": "2018-08-14T15:27:01Z", "digest": "sha1:B6AY7M75YYL4OE4CAJ6ZMKYILMN6AGGR", "length": 15997, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्ही आणि तुमच्या आईमधल्या सारख्या गोष्टी(एकदम सेम टू सेम) - Tinystep", "raw_content": "\nतुम्ही आणि तुमच्या आईमधल्या सारख्या गोष्टी(एकदम सेम टू सेम)\nआई असणे हा प्रत्येक स्त्री साठी खूप सुंदर अनुभव असतो. ह्या नात्याला उलगडण्यासाठी त्याचा सार्थ अनुभव आई होऊनच घेता येतो. आपण जसे जसे मोठे होत असतो तेंव्हा आई ही आपल्यापाशी एक खंबीर पाठींबा आणि आधार म्हणून उभी असते. आई आपल्याला योग्य वळण आणि शिस्त लावते आणि सोबतच एक मैत्रीण म्हणून पण आपल्या सगळ्या निर्णयात ती साथ देते. आईला एवढं सगळं कसं जमतं असा विचार करत असतानाच तुम्हाला एका क्षणी जाणवतं की आता तुम्हीही आई होणार आहात आणि आता तुम्हालाही तुमच्या मुलांच्या आयुष्यात ती भूमिका बजावायची आहे जी आईने तुमच्या आयुष्यात साकारली आहे.\nतुम्ही तुमच्या आईचीच एक दुसरी प्रतिकृती आहात. तुमच्यात केवळ शारीरिक साम्यच नाही तर तुमच्या जन्मावेळी तुमच्या आईच्या मनाची जी अवस्था होती तिच आता तुमच्या मनाची आहे. आई आणि तुमच्यात अजून एक मजबूत धागा तुमच्या आई होण्याने बांधला जाणार आहे. इथे तुमच्या दोघींमधल्या काही सारख्या गोष्टी आम्ही मांडल्या आहेत.\n१. तुमच्या मुलांना सर्दी-पडसे झाले तर त्यावर घरच्या घरी काय उपचार करता येतील हे तुम्हाला चांगलेच ठाऊक असते. आईने तुम्हाला बरे नसतांना केलेले घरगुती औषधोपचार तुम्हाला चांगलेच ठाऊक आहेत.\n आई लहानपणी तुम्हाला चेहेर्यासाठी फेस पॅक बनवून द्यायची. दही आणि डाळ किंवा गुलाबपाण्याने बनवलेले ते मिश्रण तुम्हाला चेहेऱ्यावर लावायला अगदी नकोसे व्हायचे. आणि आज तुम्ही तेच फेस पॅक तुमच्या मुलांसाठी बनवता आहात. अर्थातच या घरगुती उपचारांनी तुमची त्वचा किती मुलायम झाली होती हे तुम्हाला माहित आहे.\n३. रविवार किंवा सुट्टीचा दिवस हा हमखास गरम तेलाने ‘चंपी’ करण्याचा असे. १०-१५ मिनिटात आईच्या हातचा हा डोक्याचा मसाज केसांमध्ये जान आणत असे. शाम्पू आणि इतर रसायने असणाऱ्या प्रोडक्ट्समुळे केसांवर होणारे परिणाम होतात आणि वरून प्रदूषण आणि धूळ . यात ही केसांची मालिश खूप गरजेची असे. याने केस मऊ आणि सिल्की व्हायचे.\nआईला घरगुती उपचार आणि केसांच्या सौंदर्यासाठी काय करावे ह्याच्या सगळ्या टिप्स माहित होत्या ज्या तिने तुम्हाला सांगितल्याच आहेत. आता तुमच्या मुलीसाठी या टिप्स तुम्ही वापरणार आहात.\n४. आणि जेवणाविषयी तर आपण विसरूच शकत नाही. आईने शिकवलेल्या सगळ्या पाककृती आता स्वतः करून बघायला तुम्ही उत्सुक असणार. आईच्या पद्धतीने बनवून एखादी डिश तुम्हीपण तुमच्या लहानग्या लाडक्यांना त्याचं प्रेमाने खाऊ घालाल.\n५. एखादा श्लोक किंवा मंत्र आणि त्याचे उच्चार तुम्हाला आईमुळेच स्पष्ट माहित आहेत. आता तुमच्या मुलांनादेखील तुम्ही या गोष्टी शिकवणार आहात. त्यांचे उच्चार स्पष्ट आणि भाषा सुधारित व्हावी म्हणून तुम्हीच प्रयत्न करणार आहात जसे तुमच्यासाठी आईने केले होते. आई नेहेमीच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकवायची जे आता तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवायचं आहे.\n६. मोठे होतांना आईने नेहेमीच तिच्या रुपात तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला. कसे वागावे, कसे बोलावे याचे संस्कार आईने तिच्या वागण्यातून तुमच्यावर केले. आता तुम्हीपण तुमच्या मुलांसमोर हाच आदर्श ठेवणार आहात. जेंव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला ‘आई, मला तुझ्यासारखे व्हायचे आहे’ असे म्हणेल तेंव्हा तुमचे जीवन सार्थकी झाल्यासारखे वाट��ल.\n७. तुम्ही लहानपणी आजारी पडायचात तेंव्हा आई सारखं तुम्हाला बजावायची, हे करू नकोस आणि ते करू नकोस म्हणून. त्यावेळी तिच्या सूचना तुम्हाला खूप त्रासदायक वाटायच्या पण केवळ तुम्हाला शिस्त लागावी आणि तुमचे आरोग्य निरोगी राहावे म्हणूनच आईची ही धडपड असायची. आज तुम्हीपण तुमच्या मुलांसाठी अशीच काळजी करता आणि त्यांच्या सुधृढ आरोग्यासाठी तुम्हीपण मुलांना अशाच सूचना करत असता.\n८. तुमची तुमच्या मुलांवर कोणत्याही गोष्टीची बळजबरी करत नाही. त्यांना हवे ते योग्य स्वातंत्र्य आणि संस्कार तुमच्याकडून होतात. मुलांना त्यांचे निर्णय घेण्यात तुमचे मार्गदर्शन मिळते. ज्याप्रमाणे आईने तुम्हाला वाढवले आणि तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमची साथ दिली त्याचप्रमाणे तुम्हीपण तुमच्या मुलांसाठी आज उभे आहात.\n९. तुमची आई ही नेहमीच एक खंबीर भूमिका घेत तुमच्या पाठीशी उभी राहिली. आज तुम्हीपण आई आहात आणि एका कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आईप्रमाणे तुम्हीपण कुटुंबाचा कणा बनून त्यांना आधार देण्यासाठी उभ्या आहात. तुमची साथ तुमच्या मुलांसाठी मोलाची आहे.\n१०. तुमची आई तुमच्यासाठी ‘हिरो’ आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी ‘हिरो’ आहात. तुम्ही तुमच्या पाल्यासाठी सर्वकाही करत आहात जसे तुमच्या आईने तुमच्या भविष्यासाठी समर्पित केले होते.\nप्रत्येक आई ही तिच्या मुलांसाठी देवाचा एक आशीर्वाद आहे. आपण सगळे देवाच्या या आशीर्वादासाठी कृतज्ञ आहोत.\nसाभार - श्रावणी कुलकर्णी\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सह��� महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D/", "date_download": "2018-08-14T15:24:42Z", "digest": "sha1:CMVGV6I7CC6VFCZVS3WROAB7DPNRGOH2", "length": 10216, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात- पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nदिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात- पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान\nअमृतसर: दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढलेल्या दरांवर विरोधकांनी सरकारला फैलावर घेतले आहे . शिवाय जनसामान्यातूनही टीका होते आहे. सरकारच्या या धोरणावर विरोधकांकडून सगळीकडून सडकून टीका झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे.\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nपुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. याचवेळी इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वर्तवली आहे. इंधनाचे दर जीएसीटी कक्षेत येतील का असा प्रश्न विचारला असता इंधन दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. असे झाल्यास ग्राहकांना याचा फायदा होईल असंही धर्मेद्र प्रधान यांचं म्हणणं आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा, असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकडे टोलावला आहे\n३ जुलैपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.\nगेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. . केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू केला पण पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला नाही. गेल्या एका महिन्यातच पेट्रोलच्या किंमत सात रूपयांनी वाढल्या आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर ) रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 70.39 रुपये प्रतिलीटर, कोलकातामध्ये 73.13 रुपये प्रतिलीटर, मुंबईत 79.5 रुपये प्रतिलीटर आणि चेन्नईमध्ये 72.97 प्रतिलीटर इतकी होती. ऑगस्ट 2014 पासूनच्या पेट्रोलच्या या सर्वाधिक किंमती आहेत.\nसध्याच्या दरानुसार भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना एक लीटर पेट्रोल अवघ्या 21 रूपयांना मिळतं. त्यावर प्रक्रिया करून वापरण्याजोगं बनवण्यात त्याला 10 रूपये खर्च होतो. म्हणजे सरकारने कोणता टॅक्स आकारला नाही, तर 31 रूपयांमध्ये पेट्रोल मिळू शकतं. पण सध्याच्या करव्यवस्थेत केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारला जातो. राजधानी दिल्लीत 27 टक्के व्हॅट तर मुंबईत 47.64 टक्के व्हॅट लागतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते.याशिवाय भारताच्या सर्व शेजारील राष्ट्रात देखील भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल व डिझेल चे रेट आहेत.\n← ५४ उमेदवार निवडणूक लढवण्याला अपात्र शिवसेना अशी तळ्यात मळ्यात का आहे ही आहेत कारणे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandednewslive.online/2018/01/blog-post_78.html", "date_download": "2018-08-14T15:59:48Z", "digest": "sha1:CPPD6OHC4LCCLPRVUKQVLYDVW6ZJRUNC", "length": 12485, "nlines": 74, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: हिमायतनगर के चोरी मामले में श्वान दस्ते ने लिया जायजा", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nसोमवार, १५ जानेवारी, २०१८\nहिमायतनगर के चोरी मामले में श्वान दस्ते ने लिया जायजा\nदुसरे दिन उपविभागीय पुलिस अधिकारी दाखल\nहिमायतनगर (नृसिंह न्यूज नेटवर्क) संक्रांति के दिन शहर के बजरंग चौक परिसर में त्योहार कि खातीर कपडे खरीदणे गई हुई महिला के घर दिनदहाडे चो��ी कि घटना घडती/ इस घटना कि जांच के लिये देररात श्वान दस्ते व फिंगर प्रिंट एक्स्पर्ट को बुलवाया गया था/ दौरा दस्ते ने अज्ञात चोर किसी वाहन से फरार होणे के संकेत दिए है/\nसंक्रांती के उपलक्ष में महिला नये कपडे खरीदणे कि खातीर श्रीमती जमुनाबाई अपनी बेटी के साथ बाजार गाई थी/ दौरा दोपहर के खाने कि खातीर फाटक के पास छबी रझाकार गई थी/ इसी बात का फायदा लेकरं अज्ञात चोरो ने ८ से १० तोला सोने के जेवरात लेकरं रफ़ू चक्कर हुए/ घटना की गंभीरता को देखकर थाणेदार विठ्ठल चव्हाण ने नांदेड से श्वान दस्ते व फिंगर प्रिंट एक्स्पर्ट को बुलवाया, देर रात को दस्त शहर में दाखल हुआ, ब्राउनी नामक श्वान ने तळे को सुंघाकर जांच कि कडी सुरुवात कि, दौरान अज्ञात चोर परिसर कि गलियों से गुजरकर पलसपूर टी पॉईंट नजदिक से किसी अज्ञात वाहन से फरार होणे के संकेत ब्राउनी ने दिए/ इस वक्त पीएसआय श्री कार, हैंडलर आयुब पठाण, वाहन चालक, लोणे, हिमायतनगर के ठाणेदार विठ्ठल चव्हाण, पुलिस उपनिरीक्षक नितीन गायकवाड, पुलिस जमादार बालाजी लक्षटवार, मुकाडे और अन्य कर्मी शामिल थे/ इस मामले में हिमायतनगर ठाणे कि डायरी में अज्ञात चोरो पर दिनदहाडे चोरी, डकैती का मामला दर्ज किया गया है/\nदुसरे दिन शहर में दिनभर उपविभागीय पुलिस अधिकारी दत्तात्रेय वालके ने घटना का जायजा लिया. साथ हि जिस रस्ते से चोर गुजरे ऊस राहपर स्थित सीसीटीव्ही फुटेज कि जांच करणे के आदेश दिए है, साथहि चोर कोई और नहीं बल्की ऊस घर में आनेजानेवाले में सेही कोई एक हो सकता है, ऐसा कहकर जल्द से जल्द चोरो को पकडाया जायेगा ऐसा आश्वासन उन्होने दिया है/\nBy NANDED NEWS LIVE पर जानेवारी १५, २०१८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: क्राईम जगत, ताजा खबरें, नांदेड\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandednewslive.online/2014/02/blog-post_5.html", "date_download": "2018-08-14T16:01:21Z", "digest": "sha1:NPQGUKSSWNZSSL5GVCGCTREJSIPFSARG", "length": 12502, "nlines": 72, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: परमात्मा आपल्यातच आहे", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४\nपरमात्मा आपल्यातच आहे... त्यासाठी सत्कर्म करा..फुलाजी बाबा\nहिमायतनगर(अनिल मादसवार)देव कोणत्याही दगडात नाही..देव आंधळ्या खुळ्या माणसात व आपल्यातच आहे..आपला आत्मा म्हणजेच परमेश्वर परमात्मा आहे. त्यांना ओळखण्यासाठी सत्कर्म करा असे भावोद्गार प.पु.श्री.श्री.श्री.परमहंस फुलाजी बाबा यांनी सांगितले. ते हिमायतनगर येथिल फुलराय नगरीत आयोजित एक दिवसीय सत्संग कार्यक्रमात उपस��थित भक्तांना संबोधित करताना बोलत होते.\nशहरातील बोरगडी रोडवर असलेल्या फुलराय नगरीतील सिद्धेश्वर संस्थान ध्यान केंद्राच्या मैदानात कार्यक्रम स्थळी संत फुलाजी बाबांचे आगमन होताच उपस्थित हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, मागील ३० वर्षापूर्वी मी जंगलात जावून तपश्चर्या केली, त्या ठकाणी मला परमात्माची भेट झाली. त्यांच्या आद्नेनुसार मी सध्या सर्वत्र सत्संगाचे धडे देवून जनकल्याणासाठी प्रयत्न करीत आहे. पाप - पुण्या करणे हे माणसाच्याच हाती आहे. त्यासठी सर्वांनी आपल्यातील परमात्म्याच्या ग्रंथाचा बोध घेवून सत्कर्म करून, दुसर्याच्या सुखात आपले समाधान मानल्यास चांगले फळ मिळते. भारत हा एक देश आहे, येथे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हम सारे ही भाई भाई...आहोत. परन्तु आपणच आपल्यात जमीन, संपत्तीसाठी भांडत आहोत. मृत्यू नंतर मनुष्याला स्मशानभूमीतच जावे लागते. त्यासठी सर्वांनी आपल्यात होत असलेले भांडण दूर करून एकसंघाने राहुन, संसारी जीवनात अध्यात्माच्या मार्गाने चालावे. तरच मनुष्य जीवन सफल होवून मुक्ती मिळते असे वाहनही त्यांनी केले. यावेळी राम राठोड, सत्यव्रत्त ढोले, डॉ. मनोहर राठोड, अहिरवाड सर, चंद्रभान टारापे, राउत सर, राम नरवाडे, विलास वानखेडे, अनिल राठोड, जाधव साहेब, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार धम्मपाल मुनेश्वर आदींसह अनेक मान्यवर ब हजारो महिला - पुरुष भाविक भक्त उपस्थित होते.\nBy NANDED NEWS LIVE पर फेब्रुवारी ०५, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/21/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-14T16:19:28Z", "digest": "sha1:RRCPD5BBZQO6JGOPXFE32XJTSPGACMWG", "length": 7887, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "क्षयरोग रुग्णांची माहिती न दिल्यास डॉक्टर्स, केमिस्ट यांना होऊ शकतो तुरुंगवास - केंद्रीय आरोग्य मंत्रालय - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nक्षयरोग रुग्णांची माहिती न दिल्यास डॉक्टर्स, केमिस्ट यांना होऊ शकतो तुरुंगवास – केंद्रीय आरोग्य मंत्रालय\n21/03/2018 SNP ReporterLeave a Comment on क्षयरोग रुग्णांची माहिती न दिल्यास डॉक्टर्स, केमिस्ट यांना होऊ शकतो तुरुंगवास – केंद्रीय आरोग्य मंत्रालय\nगेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत क्षयरोगमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. क्षयरोगाच्या रुग्णांची माहिती न दिल्यास आता डॉक्टर्स, रुग्णालय प्रशासन, केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांना तुरुंगवास भोगावा लागू शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत परिपत्रक काढले आहे.\nजर वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांनी त्यांच्याकडे नोंद झालेल्या क्षयरोग रुग्णांची माहिती नोडल अधिकारी किंवा स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना न दिल्यास तेथील डॉक्टर्स, रुग्णालय प्रशासन, केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांना भारतीय दंड विधान कलम २६९ (प्राणघातक आजार पसरवणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करणे), कलम २७० (द्वेषभावनेने प्राणघातक आजारांकडे दुर्लक्ष करणे) यांतर्गत कमीत कमी सहा महिने ते दोन वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यामध्ये कलम २६९ नुसार सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड तर कलम २७० नुसार दोन वर्षांसाठी तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.\n‘क्षयरोग’ हा दखलपात्र आजार असल्याचे भारतात २०१२मध्ये जाहीर करण्यात आले. मात्र, यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी कोणत्याही कायद्याची तरतुद नाही. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात स्वतंत्र माहिती देणाऱ्या अर्जाचा नमुना तयार करण्यात आला आहे. हा नमुना अर्ज मेडिकल प्रॅक्टिशनर्स, क्लिनिक्स, रुग्णालये, नर्सिंग होम्स यांना लागू करण्यात आला आहे. क्षयरोगाची योग्य चाचणी, या आजाराची लागण झालेल्या रुग्णाची आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची, क्षयरोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांचा पुरवठा अशी आवश्यक ती संपूर्ण माहिती देणे वैद्यकीय संस्थांसाठी आवश्यक आहे.\nTagged केंद्रीय आरोग्य मंत्रालय केमिस्ट क्षयरोग डॉक्टर्स तुरुंग\nभारतीय रेल्वेची ‘नो बिल, फ्री फूड पॉलिसी’ लॉन्च\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा सरकारविरोधात पुन्हा एल्गार\nदेशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची गरज – राष्ट्रपती\nमॉल, हॉटेल, विमानतळांवर मिळणारी वस्तूच्या एमआरपीनुसारच पैसे घ्यावे लागणार\nजनावर खरेदी-विक्री बंदीला पहिला दणका – मद्रास हायकोर्टाची स्थगिती\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-116092600016_1.html", "date_download": "2018-08-14T16:11:57Z", "digest": "sha1:IOL5Z4LX3CGYMCY6K56CEQZ6RKOBPKNS", "length": 13595, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nलोकांच्या कावळ्याप्रती विविध समजूत आहेत त्यातून आपण लहानपणापासून ऐकले असेल की दारात कावळा ओरडला की पाहुणे येतात. किंवा काही लोकांप्रमाणे तर कावळा घराच्या आसपास असल्यास शोकसमाचार असल्याचीही समजूत आहे.\nअनेक लोकं यावर विश्वास करतात तर अनेक याला अंधविश्वास असल्याचं म्हणतात. परंतू अनेकदा कावळा संकेत देत असतो की पुढे शुभ वा अशुभ घडणार आहे ते...\n* कावळ्याच्या अंडींची संख्या शुभाशुभाची भविष्यवाणी ठरवते.\n* कावळ्याच्या एका अंडीला कारूण असे म्हटले जातं. हे चांगला पाऊस आणि चांगल्या पिकाचे संकेत आहे. याने लोक आनंदी राहतात.\n* जर अंडी दोन आहे, तर याला अग्नी समजले जातं. अश्या स्थितीत अल्प वर्षा होते. शेतात पेरलेल्या बिया अंकुरित होत नसून लोकं दुखी राहतात.\n* तीन अंडीला वायू म्हटले आहे. हेही शुभ संकेत नाही. प्राणी पिके नष्ट करतात.\n* कावळ्याने चार अंडी दिल्यास याला इंद्र म्हटलं जातं. हे अतिशय शुभ मानले आहे.\nशुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nया वाईट सवयी असल्यास रुसून बसते लक्ष्मी\nसुंदरता वाढवण्यासाठी शुक्र करा मजबूत, जाणून घ्या 5 सोपे उपाय\nस्वतःच घर हवे आहे मग, फक्त हे 5 उपाय करा\nयावर अधिक वाचा :\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\n11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत\nसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...\nएखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\nचांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\nशत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\nवेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\nआजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\nभावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\nवडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\nभावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\nसामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\nप्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी स��पर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/real-madrid-vs-real-sociedad-match-today/", "date_download": "2018-08-14T16:00:47Z", "digest": "sha1:JDEJW2MUOSH3KVNADWGF3SAT23MEL5ZG", "length": 8898, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आज रिअल माद्रिदचा भिडणार रिअल सोसइदाद संघाशी -", "raw_content": "\nआज रिअल माद्रिदचा भिडणार रिअल सोसइदाद संघाशी\nआज रिअल माद्रिदचा भिडणार रिअल सोसइदाद संघाशी\nला लिगामध्ये आज रिअल माद्रिदचा सामना रिअल सोसइदाद या संघाशी आहे. रिअल सोसइदाद संघाने नवीन मोसमाची खूप चांगली सुरुवात केली आहे. या मोसमात त्यांनी तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. हा संघ ला लीगमध्ये बार्सेलोना नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी मागील तीन सामन्यात १० गोल केले आहेत तर ४ गोल स्वीकारले आहेत. उत्तम लयीत असल्याने त्यांना या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास असेल. हा संघ घरच्या मैदानावर खेळण्याचा यांना फायदा होऊ शकतो. या संघाचा अटॅक या संघाची ताकद असून ते या सामन्यात त्याच प्रकारचा खेळ करतील.\nरिअल माद्रिद संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. मागील तीन सामन्यात या संघाला फक्त एक विजय मिळवता आला आहे. बाकीच्या दोन सामने त्यांनी बरोबरीत राखले आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत गॅरेथ बेल गोल करण्याच्या अनेक संधी गमावत आहे. त्यामुळे या संघावर अतिरिक्त दबाव वाढतो आहे. त्यातच करीम बेंझेमा जायबंदी असल्याने मागील काही सामान्यांपासून खेळू शकला नाही. मिडफिल्डर मार्सेलोला ला लीगमधील मागील सामन्यात रेड कार्ड मिळाले होते. त्यामुळे तो हा सामना खेळणार नाही. या सामन्यात झिनेदीन झिदानला माद्रिद संघासोबत काही नवीन प्रयोग करायला हवे आहेत.\nया दोन संघातील मागील पाच सामन्यात रिअल माद्रिदचे पारडे जड आहे. त्यांनी मागील पाचही सामन्यात रिअल सोसइदाद संघाचा पराभव केलेला आहे. रिअल सोसइदाद संघाची सध्याची लय पाहता हा सामना खूप रोमहर्षक होईल. मागील पाच सामन्यात जे घडले ते या सामन्यात घडणार नाही अशी अशा अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. या सामन्यात रिअल सोसइदाद आक्रमणावर भर देईल. आक्रमणावर भर देताना रिअल माद्रीदच्या प्रतिआक्रमने रोखण्यासाठी त्यांना ठोस रणनीती आखावी लागेल. माद्रिद संघाचे मुख्य खेळाडू इस्को आणि असेन्सिओ यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. इस्को,बे�� आणि असेन्सिओ यांनी आपली कामगिरी उंचावली तर माद्रिदचा संघ आरामात हा सामना जिंकेल. जर यांनी कामगिरी सुधारली नाही तर रिअल सोसइदादचा संघ बाजी मारेल.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/lakhs-of-marathas-took-part-in-maratha-silent-front-dhule/", "date_download": "2018-08-14T15:09:50Z", "digest": "sha1:DNBF4VK6RF3WOSWD3NDUYXVRTFNZ4WCN", "length": 9088, "nlines": 113, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "लाखो मराठा बांधवांच्‍या गर्दीने धुळेेही झाले भगवे, ऐतिहासिक ठरला मोर्चा - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nलाखो मराठा बांधवांच्‍या गर्दीने धुळेेही झाले भगवे, ऐतिहासिक ठरला मोर्चा\nलाखो मराठा बांधवांच्‍या गर्दीने धुळेेही झाले भगवे, ऐतिहासिक ठरला मोर्चा\nधुळे – सांगलीनंतर आज धुळे शहरात सकल मराठा समाजाच्‍या वतीने विविध मागण्‍यांसाठी मूकमोर्चा काढण्‍यात आला. विविध मागण्‍यांचे ���लक, भगवे झेंडे आणि भगव्‍या टोप्‍या परिधान करुन लाखो समाजबांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. सकाळी 9.30 पासून शहरात मराठा समाजबांधव एकत्र यायला सुरुवात झाली, परिसरातील 50 गावातून लोक पायी धुळ्यात दाखल झाले. शिवाय नाशिक आणि जळगाव जिल्‍ह्यातील मराठा बांधवांचीही मोठ्या संख्‍येने या मोर्चात उपस्‍थिती होती.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पारोळा रोडवरील पुतळ्याला अभिवादन करून मराठा क्रांती मूक मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरूवात झाली्. त्‍यापूर्वी काही विद्यार्थिनींनी मनोगत व्‍यक्‍त केले. विविध मागण्‍यांच्‍या पाट्या घेऊन युवक युवती मोठ्या संख्‍येने या मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी आठपासूनच देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालय, जळगाव रोड व अग्रसेन महाराज यांच्‍या पुतळ्यापासून मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने मोर्चाच्या मुख्य स्थळी एकत्र आले. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावले होते.\nतीन ड्रोन कॅमे-यांच्‍या मदतीने या मोर्चाच्‍या प्रत्‍येक हालचालीवर नजर ठेवली गेली. आतापर्यंत राज्‍यभरातील मोर्चामध्‍ये घडलेले शिस्‍तीचे दर्शन धुळ्यातही घडले. 3500 स्‍वयंसेवकांचा या मोर्चात सहभाग होता. मोर्चामुळे आज शहरातील शाळांना सुटी देण्यात आली होती. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लाऊन वाहतूक वळवण्‍यात आली होती.\nअसा होता बंदोबस्‍त- माेर्चाच्या मुख्य बंदाेबस्तासाठी पाेलिस अधीक्षकांसह एक अप्पर पाेलिस अधीक्षक, चार उपविभागीय पाेलिस अधिकारी, 11 पाेलिस निरीक्षक, 45 उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, 900 पाेलिस पुरुष कर्मचारी, 90 महिला पाेलिस कर्मचारी, पाचशे पुरुष हाेमगार्ड, शंभर महिला हाेमगार्ड असे एकूण हजार 650 कर्मचारी प्रत्यक्षात माेर्चाच्या ठिकाणी बंदाेबस्तासाठी तैनात होते. पोलिसांच्या मदतीसाठी माेर्चा अायाेजकांकडून पाच हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात अाली होती. तसेच राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकडीचे दाेन प्लाटून, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचा बंद अाणि दहशतवादविराेधी पथक, बाॅम्बशाेधक पथकातील कर्मचारीही माेर्चाच्या वेळी उपस्थित होते.\nबारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा यल्गार\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहि��ा…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-08-14T15:25:26Z", "digest": "sha1:OCMGOV4BTIKCWMRAFJCLBAVJLSF3X6DM", "length": 11975, "nlines": 69, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "भाजपवाल्यांनो जे पेरल तेच उगवतय : राज ठाकरे | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nभाजपवाल्यांनो जे पेरल तेच उगवतय : राज ठाकरे\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आज भाजपवर टीकास्त्र सोडलंय. भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर उलटलंय असही राज ठाकरे यांचं म्हणणं आहे.\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nयावेळी राज ठाकरे यांनी एक मोठी पोस्ट टाकली आहे , ते म्हणतात\n” निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना ‘ट्रोल्स’ च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर,नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘जुमला’ होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत असं राज ठाकरे बोलले आहेत.\nतुम्ही केलेल्या नोटबंदीने अर्थव्यवस्था डबघाईला गेली, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाईने कळस गाठलाय आणि एवढं होऊन देखील लोकांनी तुम्हाला जाब विचारायचा नाही पंतप्रधान स���वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटिसा धाडणार आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटिसा धाडणार पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो ‘ट्रोल्सचं’ काय पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो ‘ट्रोल्सचं’ काय असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.\nफोटोशॉपचा वापर करून नव्हत्याच, होतं केलंत. तुम्हाला विरोध करणाऱ्या पत्रकारांबद्दल, विचारवंतांबद्दल भारतीय जनता पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडियाकरवी इतकं गलिच्छ लिहिलं गेलं की ते वाचून मरू दे तो सोशल मीडिया असं वाटावं. तेंव्हा नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला दुसऱ्या राजकीय पक्षांची,त्यांच्या नेत्यांची थट्टा करताना तुम्हाला आनंद मिळत होता पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार दुसऱ्या राजकीय पक्षांची,त्यांच्या नेत्यांची थट्टा करताना तुम्हाला आनंद मिळत होता पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार असाही प्रश्न राज ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.\nया भस्मासुरांना तुम्ही पोसलंत, त्यांच्या बरोबर पंतप्रधान सेल्फी घेतात, त्यांना ट्विटरवर फॉलो करतात याचा अर्थ अराजक पसरावणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. आणि तुमच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत बसवताय हा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.\nज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी connectrajthackeray@gmail.com या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा,तुमचं नाव,पत्ता,पोलीस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा. पुढे पाहू काय करायचं ते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नाही तरी कोणाही सामान्य माणसाला जरी अशी नोटीस आली तरी मला कळवा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.\nअजून एक बाब, मी पहिल्यापासून पोलिसांच्या पाठीशी ठाम उभा होतो,आहे आणि राहणार. माझी पोलीस बांधवाना विनंती आहे की तुम्ही सरकारच्या दडपणाखाली असल्या गोष्टी करू नका, सरकार बदलत राहतात, सरकारच्या सांगण्यावरून असल्या चुकीच्या गोष्टी करू नका असं आवाहन राज ठाकरेंनी पोलिसांना केलं आहे. ”\nराज ठाकरे यांनी लिहलेल्या पोस्टला भाजप कसे प्रत्युत्तर देतेय ते बघणे महत्वाचे आहे.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← वरुण धवन आणि सलमान आणि ‘ ती ‘ जीन्स कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात ‘ हा ‘ दहशतवादी :पाकिस्तानचा खळबळजनक दावा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/27/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-14T16:21:51Z", "digest": "sha1:LUF7ZVZU24ZYWXP27UKMKS3Y5IWLDBEO", "length": 5134, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "पहा कुठे झाली देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nपहा कुठे झाली देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद\n27/03/2018 SNP ReporterLeave a Comment on पहा कुठे झाली देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद\nरायगड जिल्ह्यातील भिरा इथं गेल्या 24 तासात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. भिऱ्यातील कालचं तापमान 45 अंश सेल्सियस इतकं होतं. स्कायमेटने याबाबतची माहिती दिली.\nगेल्या वर्षी 28 मार्चला भिरा इथले तापमान हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच 46.5 इतके होते. त्यावेळी वेधशाळेची अनेक पथके भिरा इथे दाखल झाली होती.\nकेवळ मुंबईच नाही तर उष्णतेची झळ संपूर्ण राज्याला बसली आहे. उष्णतेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील तापमानने चाळीशी ओलांडली आहे. ब्रम्हपुरी, अकोला वर्धा, सोलापूर, परभणी इथं तापमान जवळपास 40 अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले. तर अहमदनगर, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, सांगली, सातारा, वेंगुर्ला येथेही तापमान 37 ते 39 अंश होते.\nआपल्या देशाची स्वतःची सोशल नेटवर्किंग कंपनी असावी – आनंद महिंद्रा\nवाढत्या तापमानाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही\nअलिबागकरांच्या सेवेसाठी ‘शिवशाही’ बस सुरु\nनारळी पौर्णिमा, नारळ फोडीचा रंगतदार खेळ\nरायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्लास्टीक बंदी लागू करण्याचा निर्णय – जिल्हा प्रशासन\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/08/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T16:21:04Z", "digest": "sha1:OTUFE3E32YH3OAVQQCMCXV5I6HSHGZHA", "length": 6483, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मीराबाई चानूची आशियाई स्पर्धेतून माघार - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमीराबाई चानूची आशियाई स्पर्धेतून माघार\n08/08/2018 SNP ReporterLeave a Comment on मीराबाई चानूची आशियाई स्पर्धेतून माघार\nपाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेली भारताची वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आगामी आशियाई स्पर्धेतुन माघार घेतली आहे. पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे नसावरल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे.भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे सचिव सहदेव यादव यांनी याबाबत माहिती दिली.\nचानूने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे. मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाईच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त केली होती. तिने जकार्ता स्पर्धेतूनमाघार घ्यावी आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. आशियाई स्पर्धेला काही दिवसच शिल्लक आहेत. अशा स्थितीतपाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मीराबाईने जड वजन उचलणे योग्य नाही. त्याचा परिणाम तिच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर होऊ शकतो आणि अखेर आशियाई स्पर्धांपेक्षाऑलिम्पिक स्पर्धा अधिक महत्त्वाची आहे’, असेही शर्मा म्हणाले.\nमूळची मणिपूरच्या असलेल्या या २३ वर्षीय खेळाडूनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वर्गात १९४ किलो वजन उचलून सुवर्ण पदक आपल्या नावावर नोंदवलं होतं. तिनं कॉमनवेल्थ गेम्समध्येही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत १९६ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं होतं. हा एक राष्ट्रीय रेकॉर्डदेखील आहे.\nTagged आशियाई स्पर्धा माघार मीराबाई चानू\nएलजी, जी ७ स्मार्टफोन लाँच\nचेंबूर येथिल बीपीसीएल कंपनी मध्य�� स्फोट\nभारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज आशिष नेहराला शानदार निरोप\nभारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी रणसंग्रामात आफ्रिकेची बिकट अवस्था\nअंडर १९ वर्ल्डकप टीम इंडियाचा संघाचा पापुआ न्यू गिनीया संघावर १० विकेट्सने मात\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-316.html", "date_download": "2018-08-14T16:05:43Z", "digest": "sha1:VARI2S3B5LCKVQOX7QZH3UWWJXEZ7CJ3", "length": 6814, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जगातले यशस्वी लोक रोज करतात ही कामं ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Lifestyle News जगातले यशस्वी लोक रोज करतात ही कामं \nजगातले यशस्वी लोक रोज करतात ही कामं \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तरुणांच्या स्वप्नांपुढे आकाशही ढेंगणं वाटायला लागतं. आयुष्याच्या या टप्प्यात अनेकजण नानाविध सल्लेही देत असतात. पण यामुळेच बऱ्याचदा तरुणपिढी संभ्रमीत दिसते. नक्की आयुष्यात काय करायला हवं हेच त्यांना कळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा यशस्वी १० लोकांच्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही अंगीकारल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल.\nजे.के. रॉलिंग- हॅरी पॉटर सीरिज प्रसिद्ध होण्यापूर्वी रॉलिंगकडे अयशस्वी व्यक्ती म्हणूनच पाहिलं जायचं. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून रॉलिंगने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. गरीब लोकांना ब्रिटीश सरकारकडून मिळणाऱ्या पैशांवर ती स्वतःचं पोट भरत होती. यशस्वी होण्यापूर्वी तिच्या वाटेला फक्त अवहेलनाच आली. पण नेमकी याच अवहेलनेने आणि अपयशाने तिला खूप काही शिकवले. कामात सातत्य ठेवत तिने अखेर यशाची चव चाखलीच.\nस्टीव्ह जॉब्स- अप्पल कंपनीना सर्वोच्च स्थानी घेऊन जाणाऱ्या जॉब्सच्या यशाचा मंत्र होता की, स्वतःपेक्षा मोठ्या धैर्यासाठी काम करा. अशा धैर्याचा ध्यास घ्या जो तुम्हाला सर्वोत्तम काम करायला प्रवृत्त करेल. त्याचा दुसरा मंत्र होता की आपण समाजाचं देणं लागतो. त्यामुळे समाजाला उपयोग होईल अशा गोष्टी करणं.\nबिल गेट्स- मायक्रोसॉफ्टचे सह- संस्थापक यांचा पटकन मिळणाऱ्या यशावर विश्वास नाही. ते नेहमी त्याच गोष्टीं��ध्ये गुंतवणूक करतात जिथे मोठ्या काळासाठी यश मिळेल आणि टिकेल. तसेच समाजासाठी दानधर्म करायलाही त्यांना आवडते. या कृतीतून त्यांना ताकद मिळते असे त्यांना अनेक मुलाखतीत सांगितले आहे.\nरिचर्ड ब्रँसन- वर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड त्यांच्या आईच्या सल्ल्याला नेहमी प्राधान्य देतात. अपयशातून शिकत पुढे जात राहतात. पदरी आलेल्या अपयशाचाच विचार करत ते बसत नाहीत.\nसिंथिया टिडवेल- रॉयल नेबर्स ऑफ अमेरिका या विमा कंपनीचे सीईओ सिंथिया यांच्यामते, आयुष्यात धोका पत्करुनच यश मिळू शकते. तरुण पिढी रिस्क घेऊ शकते, त्यामुळे त्यांनी सर्व बाबींचा विचार करुन रिस्क घ्यावी.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nजगातले यशस्वी लोक रोज करतात ही कामं \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-14T15:26:36Z", "digest": "sha1:5IEJXAVOQQ7PRXLITVLSSU4ZM4NRGNAN", "length": 6989, "nlines": 63, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद ह्या वर्षीही परंपरा राखणार का ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nभगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद ह्या वर्षीही परंपरा राखणार का \nभगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला पूर्वापार विरोध कायम आहे, तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक मात्र दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत.\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nदसरा मेळावा ही लोकभावना आहे. त्यामुळे याबाबत लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.\nभगवानगड हा वंचितांना शोषितांना बळ देणारा गड आहे. गेली ३५ वर्षे लोकनेते गोपीनाथ मुंडे गडाचे भक्त म्हणून भगवानगडावर दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे, त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी म्हणून तसेच संत भगवानबाबांची भक्त म्हणून आज माझी जबाबदारी वाढली आहे. तर दुसरीकडे गडाचे महंत या सर्वापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत.\nत्यामुळे भगवानगड दसरा मेळाव्याबद्दल मी द्विधा मन:स्थितीमध्ये आहे ,माझा निर्णय मी घेईन व लवकरच घोषित करेन, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी वैयक्त्तिक आपले काहीही मतभेद नाहीत, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.एका बाजूला श्रद्धाळू तर दुस-या बाजूला श्रद्धास्थान या परिस्थितीत निर्णय घ्यायचा आहे. लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.\n← मुलांचे उद्योग नीट चालावेत म्हणून राणे भाजप मध्ये : ‘ यांनी ‘ केला थेट आरोप विदर्भात बांबू पासून कापडनिर्मिती होणार : बांबूच्या शेतीसाठी स्वतंत्र दालन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/", "date_download": "2018-08-14T15:29:55Z", "digest": "sha1:6LCGUPDL2BUSFSKOBGTEDSCC6YM5NUEZ", "length": 15424, "nlines": 104, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\n\" माझ्या कवितेचं मूळ माझ्या दुःखात आहे.\n(महाकवीच्या शोकाचा श्लोक होतो .\nहे दुःख वाहतं आहे म्हणजे अखंड आहे.\nत्याचं नातं मनुष्यजातीच्या शाश्वत दुःखाशी आहे.\nमहानदी जशी कळीकाळातून वहातच असते तसा\nत्या दुःखाचा प्रवाह आहे.\nवरवर पहाता दिसतो तेवढाच त्याचा आकार नाही.\nखोल नदी जशी अपार जलाला साठवते तसं ते दुःख आहे.\nमाझी कविता एखाद्या कोमल सुंदर फुलासारखी वाटते पण ती फुलं कोरली आहेत दगडासारख्या घन शाश्वत अन् पेलायला कठोर असल��ल्या माझ्या दुःखातून \"\nअसा अर्थ मला भावतो. मला भावलेला अर्थ प्रत्यक्ष ग्रेसना अभिप्रेत असेलच असं नाही. काव्य जितकं गूढ, सूचक अन् अमूर्त होत जातं, तितकं ते अधिकाधिक\nव्यक्तिनिष्ठ अन् विविधार्थप्रवण होतं.\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत्तर पाठवा .. आणि सांगा , 'प्रभू श्रीराम' आम्हा हिंदूंसाठी इतके आदरणीय का आहेत रामचरित्रावर घेतल्या जाणार्या अनेक आरोपांना उदाहरणार्थ ' तो देव होता काय असला तर त्याला इतरांचं सहाय्य का घ्यावं लागलं रामचरित्रावर घेतल्या जाणार्या अनेक आरोपांना उदाहरणार्थ ' तो देव होता काय असला तर त्याला इतरांचं सहाय्य का घ्यावं लागलं ', ' त्यानं वालीला कपटानं मारलं ' ' तप करणार्या शंबुकाचा त्यानं वध केला ' ' त्यानं सीतेवर अन्याय केला ' इ.\nउत्तर देणारा लेख मी २०१५ या वर्षी रामनवमीच्या दिवशी चर्यापुस्तकावर (fb) टाकला होता तो आज पुनः टाकत आहे.\n१. हिंदु धर्म नराचाच नारायण जिवाचाच शिव होतो हे शिकवणारा आहे.\nप्रत्येकात देव आहे हे त्यानं अन् इतरांनी ओळखावं. कुणी आकाशातला बाप येईल आणि आपलं कल्याण करील हे खोटं आहे. राम कृष्ण शिवाजी महाराज हे नराचे नारायण होण्याची उदाहरणं आहेत\n२. शूर्पणखा ही दुष्ट बुद्धीनं पुरुषांना भुलवून फसवणारी होती. तिचं नाक कापल्यामुळे तिचे हे गलिच्छ उद्योग थांबणार होते. त्यामुळे तिच्या कृत्यांना दिलेली शिक्षा योग्य होती.\n३. ज्यानं सख्ख्या लहान भावाची बायको पळवली त्याच्या बाबतीत कशाला हवेत युद्धाचे नीतीनियम ओसामाला नाही का अमेरिकेनं रात्री तो निःशस्त्र असतांना ठार केलं...\n४. युद्धात अनेकांचं सहाय्य लागतं ते योग्य पद्धतीनं मिळवणं हेच तर कौशल्य आहे. मानवदेहधारी रामानं मानवी मर्यादा सांभाळून युद्ध केलं आणि अनेकांचं सहाय्य त्यासाठी मिळवलं\n५. श्रीरामांचा स्वतःच्या पत्नीवर आत्यंतिक विश्वास होता निरतिशय प्रेम होतं. पण श्रीराम ही निव्वळ व्यक्ती नव्हती. प्रजेचं ते प्रतिनिधित्व करीत होते. त्यामुळे प्रजेच्या या राजामध्ये कुणीही किंतु शंका काढणं योग्य नव्हतं. आपली निष्कलंकता सर्व जगाला दर्शवण्यासाठीच सीतेनं अग्निपरीक्षा दिली. अग्निपरीक्षा ��्हणजे कठीण कसोटीला उतरणं. भोळसट लोक त्याचा वाच्यार्थ घेतात आणि आश्चर्य म्हणजे टीकाकारही असाच अर्थ घेऊन टीका करतात...\n६. पुढे सीतेचा त्याग लोकांमध्ये राजानं उत्तुंग आदर्श घालून देण्यासाठी केल्यावर श्रीरामचंद्रप्रभू व्रतस्थ राहिलेत. सीतेला ज्या राणीसुलभ सुखोपभोगांचा स्पर्श होत नव्हता त्या त्या गोष्टी त्यांनीही टाकल्यात.\nसीतेला श्वापंदामध्ये नाही तर मुनींच्या आश्रमात सोडलं होतं\n७. सीतेचं भूमिगत होणं हे तिच्या निर्वाणाचं प्रतीक आहे. कोणत्याही डामडौलावाचून भगवती सीता पंचत्वात विलीन झाली.\nटीकाकारांना हे मान्य आहे का सीतेसाठी स्वतः पृथ्वी दुभंगली आणि तिनं सीतेला उदरात घेतलं असं असेल तर राम सीता यांचं दिव्यत्व आणि देवत्वही त्यांना मान्य करावं लागेल आणि देवांवर टीका करण्याचा आम्हा मानवांना काय अधिकार असा प्रश्न उपस्थित होईल...\n८. शबरी कोणी ब्राह्मण किंवा क्षत्रिय नव्हती. तिची उष्टी बोरं खाणारा राम\nथोडं पाऊल वाकडं पडलं म्हणून बहिष्कारिल्या गेलेल्या अहिल्येला पुनः प्रतिष्ठा मिळवून देणारा राम\nवानर अश्या हीनत्वदर्शक अभिधेनं (नावानं ) हिणवल्या गेलेल्या किष्किंधा प्रांतातल्या मनुष्यसमूहातून अजिंक्य सैन्य उभं करणारा राम\nत्यातल्या अत्यंत बुद्धिमान प्रामाणिक सेवकाला हनुमानाला देवत्वाच्या पदवीला नेणारा राम\nशंबुकाचा शूद्र म्हणून वध करतो हे रामचरित्रात संभवत नाही.\nज्या उत्तरकांडात ही विकृत कथा आहे तेच विद्वानांनी प्रक्षिप्त मानलं आहे.\nआमचा राम दुष्टाचा वध करणारा आहे तपश्चर्या करणार्यांचा नाही\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे\nनिमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\nया कार्यक्रमाची पत्रिका आणि आजच्या तरुण भारत मध्ये आलेले वृत्त सोबतच्या छायाचित्रात जोडत आहे..\nस्थळ: मिलेनियम गार्डन, टिळकवाडी.\n- गीता चारुचंद्र उपासनी.\nयश नवे तुम्हा मिळो\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\nसुभाषितरत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2103.html", "date_download": "2018-08-14T16:06:53Z", "digest": "sha1:GVC4366DUXPGXWKLXOTRWAP2ZTPXTCSC", "length": 8081, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "साई संस्थानच्या रुग्णालयात जन्मणाऱ्या मुलींना चांदीचे नाणे, स्त्री जन्माचे अनोखे स्वागत. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Shirdi Special Story साई संस्थानच्या रुग्णालयात जन्मणाऱ्या मुलींना चांदीचे नाणे, स्त्री जन्माचे अनोखे स्वागत.\nसाई संस्थानच्या रुग्णालयात जन्मणाऱ्या मुलींना चांदीचे नाणे, स्त्री जन्माचे अनोखे स्वागत.\nदैनिक दिव्य मराठी :- साईसमाधी शताब्दी वर्षात शिर्डीतील साई संस्थानच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुटुंबास २० ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे देऊन शिलधी प्रतिष्ठानच्या वतीने स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, धनश्री सुजय विखे नगराध्यक्ष योगिता शेळके यांच्या हस्ते जन्माला आलेल्या मुलींच्या कुटुंबाला नाणे देऊन गौरवण्यात आले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र कोते, अध्यक्ष तुषार शेळके, साई जोरी, योगेश गोरक्ष, दीपक वारूळे, विजय कोते, संतोष ढेमरे, सुदेश शिंदे, प्रमोद पवार, संजय भावसार आदी उपस्थित होते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संतोष गोंदकर यांचा यावेळी अग्रवाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.\nकार्यक्रमाआधी प्रतिष्ठानतर्फे श्रीसाईनाथ रुग्णालयात रुग्णांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. शिर्डीत नेहमीच विविध धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या शिलधी प्रतिष्��ानतर्फे ‘लेक वाचवा अभियान' राबवण्यात येत आहे. प्रतिष्ठानतर्फे साईरत्न पुरस्कार वितरण समारंभही दरवर्षी केला जातो.\nयावेळी माजी उपनगराध्यक्ष कोते म्हणाले, साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शिलधी प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत. स्री जन्माचे स्वागत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करण्यात आले. घरात नवीन जन्माला येणारी मुलगी ही खऱ्या अर्थाने लक्ष्मीच असल्याचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nशिर्डीतील साईनाथ रुग्णालयात वर्षभरात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला एक चांदीचे नाणे देऊन बाळाच्या आईचा मुलीचा गौरव करण्यात येणार आहे. साई समाधी शताब्दी वर्षात साई संस्थानच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुटुंबास २० ग्रॅमचे चांदीचे नाणे देऊन शिलधी प्रतिष्ठानतर्फे स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यात आले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसाई संस्थानच्या रुग्णालयात जन्मणाऱ्या मुलींना चांदीचे नाणे, स्त्री जन्माचे अनोखे स्वागत. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, October 21, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/sujoy-ghosh-back-three-short-film-small-screen-110657", "date_download": "2018-08-14T16:03:10Z", "digest": "sha1:O645LSKNXRNZM3Q5KHFIQVUNXOJ2GKK6", "length": 11624, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sujoy Ghosh is Back With Three Short Film On Small Screen सुजॉय घोष लवकरच 'तीन पहेलिया'सोबत छोट्या पडद्यावर | eSakal", "raw_content": "\nसुजॉय घोष लवकरच 'तीन पहेलिया'सोबत छोट्या पडद्यावर\nबुधवार, 18 एप्रिल 2018\n'तीन पहेलिया'मध्ये 'गुडलक', 'मिर्ची मालिनी' व 'कॉपी' अशा तीन लघुपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.\n'कहानी', 'तीन', 'कहानी 2' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक व पटकथाकार सुजॉय घोष विविध माध्यमं आजमावून पाहत असून ते लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. ते स्टार प्लस वाहिनीवर तीन लघुपट ���ादर करणार आहेत.\n'तीन पहेलिया'मध्ये 'गुडलक', 'मिर्ची मालिनी' व 'कॉपी' अशा तीन लघुपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. हे लघुपट येत्या रविवारी (ता. 22) प्रसारित होणार आहेत. 'गुडलक'मध्ये टीना देसाई व कुणाल रॉय-कपूर, 'मिर्ची मालिनी' लघुपटात पाओली दाम व अक्षय ओबेरॉय आणि 'कॉपी'मध्ये सुरवीन चावला व विक्रांत मेस्सी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.\nयाबाबत सुजॉय घोष सांगतात की, 'हे लघुपट नव्या पिढीतील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतील. माझ्या मनातील संकल्पनांना टेलिव्हिजनवरील छोट्या कालावधीच्या लघुपटांमध्ये बसवणं आणि सादर करण्याचा माझ्यासाठी नवा अनुभव होता. 'तीन पहेलिया' या तिहेरी लघुपटाच्या मालिकेतून प्रेक्षकांना गुंतवून ठेवू शकेन अशी आशा आहे.'\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\n‘इस्रो’च्या रॉकेटचे उड्डाण उद्यमनगरातून\nकोल्हापूर - जगभर चर्चेत असलेल्या ‘इस्रोचे रॉकेट’ शिवाजी उद्यमनगरातून उड्डाण करणार आहे. १५ सप्टेंबरला सर्वांना ते पाहता येईल, अशी जाहिरात सुरू झाली...\n15 ऑगस्टसाठी 15 प्रश्‍न (संदीप वासलेकर)\nआपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण...\nभोसरीत शुक्रवारी महाकवी राजानंद गडपायले पुरस्काराचे वितरण\nभोसरी - येथीव स्वरांजली कलामंचद्वारे महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त दिला जाणारा महाकवी राजानंद गडपायले सर्वौत्तम गायक पुरस्कार प्रतापसिंग बोदडे...\n#Sridevi श्रीदेवीच्या जन्मदिनी तिच्या आठवणींना उजाळा...\nचित्रपटसृष्टीत ऐंशीचे दशक गाजवलेली, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, तिच्या निखळ हास्याने मोहून टाकणारी हवाहवाई अर्थात श्रीदेवीचा आज (ता. 13)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यव���ार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/anti-plastic-rath-yatra-113473", "date_download": "2018-08-14T16:03:23Z", "digest": "sha1:X76KNUHUHLJ4LTFPOBJLFLD3U7G45NBX", "length": 11523, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anti-plastic Rath Yatra प्लास्टिकविरोधी रथयात्रा सुरू | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 2 मे 2018\nमुंबई - राज्य सरकारच्या निर्णयानुसार 28 जूनपर्यंत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र दिनापासून रथयात्रा सुरू केली आहे. बुधवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता गेटवे ऑफ इंडियापासून रथयात्रा निघणार आहे.\nमुंबई - राज्य सरकारच्या निर्णयानुसार 28 जूनपर्यंत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र दिनापासून रथयात्रा सुरू केली आहे. बुधवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता गेटवे ऑफ इंडियापासून रथयात्रा निघणार आहे.\nराज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी आणली आहे. नागरिक आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना 28 जूनपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. नागरिकांकडील प्लास्टिक जमा करण्यासाठी पालिकेने शहरात 25 ठिकाणी कलेक्‍शन बिन बसवले आहेत. त्यापुढे जाऊन पालिकेने प्लास्टिकविरोधात जनजागृती आणि राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आजपासून रथयात्रा सुरू केली आहे. खार मंडईपासून रथयात्रा सुरू झाली, अशी माहिती पालिकेच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. गुरुवारपासून (ता. 3) रथयात्रा मुंबईतील विविध भागांमध्ये फिरणार आहे. त्यात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandednewslive.online/2017/09/blog-post_69.html", "date_download": "2018-08-14T16:00:38Z", "digest": "sha1:QH4EUK5RQV5YICNXJISWWZFZ34HAC3QD", "length": 14778, "nlines": 74, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: जिल्हा नियोजन समितीवर मुखेडच्या लोहबंदे, सौ. साबणे, सौ. सुगांवकर यांची निवड", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, २० सप्टेंबर, २०१७\nजिल्हा नियोजन समितीवर मुखेडच्या लोहबंदे, सौ. साबणे, सौ. सुगांवकर यांची निवड\nतालुक्याच्या विकास कामाला मिळणार गती...\nमुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्राकरिता यथार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हा स्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने े घेउन प्रत्येक जिल्ह्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली त्यात मुखेड तालुक्यातील जिल्हा नियोजन समितीवर तिघांची बिनविरोध वर्णी लागल्यामुळे तालुक्याच्या विकास\nकामाला गती मिळणार आहे.\nयात रासपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस तथा फुलवळ जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य दशरथराव मंगाजी लोहबंदे यांची निवड तर आमदार सुभाष साबणे यांच्या सुनबाई तथा एकलारा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. भाग्यश्री लखन साबणे याची निवड व सावरगांव पि. जिल्हा परिषद गटाच्या सौ. गंगासागर विजयकुमार पाटील सुगांवकर यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे मुखेड तालुक्यासाठी विकास कामाच्या बाबतीत अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दशरथराव लोहबंदे यांच्या निवडीमुळे रासपात चैतन्याचे वातावरण असून त्यांच्या निवडीबद्दल रासपाचे तालुकाध्यक्ष डॉ. रामराव श्रीरामे, माजी सरपंच बापुराव कांबळे, उपनगराध्यक्षा सौ. रेखा दिपक लोहबंदे, नगरसेवक मैनोदीन शेख, गंगाधर सोंंडारे, श्रावण नरबागे, कंधारच्या सभापती दैवशाला देवकांबळे, पं.स. सदस्य उत्तम चव्हाण, सरपंच लिंगुराम पेंडलवाड, सुभाष पाटील गवते, अशोक नाईक, संभाजी लवटे, माधव लवटे, गोविंद ठावरे, ईसाक हाडोळतीकर, शिवाजी गायकवाड, रोहीदास गजलवाड, कल्याण श्रीरामे, आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.\nतर सौ. भाग्यश्री साबणे यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे, जिल्हा नियोजन समितीचे व्यंकटराव लोहबंदे, वसंत संबुटवाड, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, शहरप्रमुख नागनाथ लोखंडे, किसान सेनेचे जिल्हा प्रमुख शंकर पाटील लुट्टे, उप तालुका प्रमुख संजय बेळीकर ,माजी नगराध्यक्ष अनिल जाजू, उप तालुका प्रमुख गंगाधर पिटलेवाड, शहर संघटक राजू गंदपवाड, पं.स. सदस्य जे. बी. कांबळे, पं.स. सदस्य नागनाथ कोटीवाले, संजय पाटील लादगेकर, गजानन पत्की, सतिष डाकुरवार, कृष्णा कामजे, अतुल चव्हाण, पप्पु पाटील डुमणे, मिलिंद लोहबंदे, रवि गंदपवाड, इम्रान आत्तार, बजरंग कल्याणी, माणिक देवकत्ते,आदींच्या स्वाक्ष­या आहेत. तर सौ. गंगासागर विजयकुमार पाटील सुगांवकर यांच्या निवडीबद��दल माजी आमदार किशनराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड, प्रदेश चिटणिस अविनाश गायकवाड, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, जि.प. सदस्य संतोष राठोड, भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, बालाजी पाटील अंबुलगेकर, शहरप्रमुख अशोक गजलवाड, सरपंच नारायण चमकुरे, संगमेश्वर देवकत्ते, किशोरसिंह चौहाण आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर २०, २०१७\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-stories-marathi-anup-sabhale-patil-ashokrao-sabale-mechanised-farming-647", "date_download": "2018-08-14T16:08:30Z", "digest": "sha1:LTJZMHLWMQKNYUSUFLN6S4LIARTM3GKR", "length": 23534, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Success Stories in Marathi, Anup Sabhale Patil, Ashokrao Sabale, Mechanised farming | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाबळे यांची १६० एकरांवरील यांत्रिकी शेती\nसाबळे यांची १६० एकरांवरील यांत्रिकी शेती\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nखारपाण पट्ट्यातील शेती करताना शेतकऱ्यांना असंख्य अडचणी येतात. याच खारपाणपट्ट्यात म्हणजे तरोडा (ता. अकोट, जि. अकोला) येथे अशोकराव जनार्दन साबळे यांची सुमारे १२० एकर शेती आहे. सुमारे ४० एकर शेती ते भाडेतत्त्वावर करतात.\nशेती, मग ती अल्प असली तरी महागाईच्या व समस्यांच्या काळात कसणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील तरोडा येथील साबळे कुटुंबाने तब्बल १६० एकरांवर यांत्रिकीकरणाचा वापर करीत उत्तम व्यवस्थापनाचा नमुना ‘पेश’ केला आहे. विशेष म्हणजे कोरडवाहू, खारपाणपट्ट्यातील हे नियोजन साबळे यांच्या व्यवस्थापनातील जमेची बाजू आहे.\nखारपाण पट्ट्यातील शेती करताना शेतकऱ्यांना असंख्य अडचणी येतात. याच खारपाणपट्ट्यात म्हणजे तरोडा (ता. अकोट, जि. अकोला) येथे अशोकराव जनार्दन साबळे यांची सुमारे १२० एकर शेती आहे. सुमारे ४० एकर शेती ते भाडेतत्त्वावर करतात. प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची पंचक्रोशीत अोळख आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, गावचे माजी सरपंच अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. आनंद व अनुप ही त्यांची दोन मुले असून सारे कुटूंब आता पूर्णवेळ शेतीच करते. मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या क्षेत्रात शेतीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे एवढी सोपी गोष्ट नाही. मात्र स्वतःचे कष्ट, मजुरांचे व्यवस्थापन व जोडीला तंत्रज्ञान किंवा यांत्रिकीकरण या बाबींमधून साबळे कुटुंबाने ते साध्य केले आहे.\nघरी वीस ते २२ जनावरे आहेत. यासह अकोट येथील गोरक्षण संस्थेकडील शेणखत असे मिळून वर्षाला ६० ते ७० ट्रॉली शेणखत शेतीत वापरतात. यामुळे खारपाण पट्ट्यात सहसा टणक होणारी जमीन टणक होत नसल्याचा अनुभव साबळे व्यक्त करतात.\nपूर्वीपासून पेरणी यंत्राचा वापर\nसुमारे सात-आठ वर्षांपासून साबळे ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा वापर करतात. त्यासाठी दोन ट्रॅक्टर व दोन पेरणी यंत्रे आहेत. पेरणीयंत्र त्यांनी गरजेनुसार स्थानिक स्तरावर बनवून घेतले आहे. त्याचे झालेले फायदे\nबियाणांची एकसारखी उगवण होते.\nकमी वेळेत व कमी श्रमात जास्त क्षेत्रावर लावणीचे नियोजन होते.\nएका दिवसात १५ ते २० एकरांवर पेरणी शक्य. यासाठी केवळ दोन मजूर लागतात. पारंपरिक पद्धतीत १५ ते २० एकरांतील पेरणी करण्यासाठी किमान दोन दिवस लागायचे. मजुरीही अधिक लागायची.\nसाबळे यांचे शेती व्यवस्थापन दृष्टिक्षेपात\nस्वतःचे एकूण विविध ठिकाणी मिळून क्षेत्र - १२० एकर\nदरवर्षी सुमारे ९० ते १०० एकरांपर्यंत बीटी कपाशी\nलावणीपासून ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन प्रामुख्याने यंत्रांच्या साह्याने\nदिवसाला २५ एकरांत एकसारखी फवारणी\nसन १९९८ पासून काॅंप्रेसर पद्धतीच्या फवारणी यंत्राचा वापर होतो. सद्यस्थितीत दिवसाला सुमारे २५ एकरात या यंत्राच्या साह्याने समप्रमाणात फवारणीकरता येते. त्यातून तेवढ्या क्षेत्रावरील पाच हजार रुपयांची मजुरी वाचवणे शक्य झाले आहे. पूर्वी बैलाच्या साह्याने हे यंत्र चालायचे. आता त्याला यांत्रिक आधार दिला. त्यामुळे फवारणीसाठी आवश्यक प्रेशर निर्माण होऊन फवारणीच्या कामाला गती मिळाली. कापूस, मूग, हरभरा पिकांत त्याचा वापर होतो.\nशेततळे पूर्ण भरल्यानंतर त्यात १० अश्वशक्तीचे दोन पंप वापरून त्यातील पाणी गरजेनुसार पिकाला दिले जाते. त्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला आहे. सुमारे ४७ नोझल्सचा वापर करून दिवसाला दीड एकर या पध्दतीने सिंचन केले जाते. शेततळे, पाइपलाइनसाठी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वखर्चातून या सुविधा केल्या. हा अवाढव्य मात्र आवश्यक खर्च करताना ठिबक सिंचनच तेवढे करायचे राहिले आहे. मात्र तुषार सिंचनामुळे तेवढी अडचण जाणवत नाही. सिंचन सुविधा बळकट केल्याने व्यवस्थापन सुधारून उत्पादनात निश्चित दीडपट वाढ झाली आहे. आज साबळे यांची कापूस उत्पादनक्षमता एकरी सरासरी १६ ते १७ क्विंटलपर्यंत आहे.\n४० एकर हरभऱ्याला तुषार सिंचन\nरब्बीतही सुमारे ४० एकरांत हरभरा असतो. त्यासाठी तुषार सिंचनाचा वापर होतो. हरभऱ्याचे उत्पादन एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत आहे.\n१२० एकरांत पाणी खेळवले\nखारपाण पट्ट्यात जमिनीत क्षारयुक्त पाणी असल्याने त्याचा पिकांना वापर करणे फायद्याचे नसते. या पाण्याचा अधिक वापर झाला तर शेती क्षारपड होण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकरी खारपाणपट्ट्यात सिंचनाकडे वळत नाहीत. साबळे यांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलले. दरवर्षी खरिपात पावसात खंड पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने उत्पादकतेला फटका बसतो. त्यातही कोरडवाहू भागात पाऊस वेळेवर अाला तरच पिके येतात. हा अनुभव लक्षात घेता साबळे यांनी अकोला-अकोट मार्गावर कुटासा फाटा परिसरातील आपल्या शेतात शेततळे खोदले. सुमारे तीन किलोमीटरवरून जलवाहिनीची सुविधा केली. पारसूल शिवारात मोहाडी नदीच्या काठी २०१२ मध्ये एक एकर शेत विकत घेतले. तेथे दोन बोअर घेतले. त्यातील गोडे पाणी या खारपाणपट्ट्यातील शेतातील तळ्यात अाणले.\nट्रॅक्टरच्या साह्याने लावण करताना कपाशीचे तास मोजूनमापून सरळ रेषेत ठेवले जातात. यामुळे पुढील काळात अांतरमशागत करताना फायदा होताे. वखरणी, तासांना भर देणे अादी कामे ट्रॅक्टरच्या साह्यानेच केली जातात. यासाठी छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने चालवता येईल असे वखरणी यंत्रही तयार करून घेतले आहे. कपाशीची काढणी झाल्यानंतर झाडे उपटून न टाकता ट्रॅक्टरचलित यंत्राने (कटर) तुकडे करून ते जमिनीत गाडतात. वर्षानुवर्षे ही पद्धत अवलंबित असल्याने जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत झाली आहे. साबळे यांच्याकडे ५० एचपी, २७ एचपी व १५ एचपी क्षमता असे एकूण तीन ट्रॅक्टर्स आहेत. त्यातील २७ एचपी ट्रॅक्टरच्या वापराद्वारे ५० एकरांवरील मुगाची पेरणी होते.\n: अनुप पाटील (साबळे), ९७६७३९७०४१\nशेती अकोला कोरडवाहू सरपंच कापूस मूग सिंचन ऊस\nट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने वखरणी सुरू असताना\nकपाशीची पेरणी यंत्राद्वारे लावण असल्याने अशा सरळ अोळी (तास) ठेवल्या जातात\n१९९८ पासून काॅंप्रेसर पद्धतीच्या फवारणी यंत्राचा वापर होतो\nसाबळे यांनी अकोला-अकोट मार्गावर कुटासा फाटा परिसरातील आपल्या शेतात शेततळे खोदले\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, ��ागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफं�� आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2017/06/27/womens-cricket-world-cup-2017/", "date_download": "2018-08-14T16:19:20Z", "digest": "sha1:SD5Q64VLGUPUHAHFJ75APMBR3PJ376UC", "length": 5060, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "वुमन वर्ल्ड कप - पॉइंट्स टेबल, भारत ३ स्थानावर - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nवुमन वर्ल्ड कप – पॉइंट्स टेबल, भारत ३ स्थानावर\n27/06/2017 SNP ReporterLeave a Comment on वुमन वर्ल्ड कप – पॉइंट्स टेबल, भारत ३ स्थानावर\nइंग्लड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या वुमन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांनी पहिला सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये ३ स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया रन रेटमुळे पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आहे. तिसऱ्या स्थानावर भारत आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. पाकिस्तान, इंग्लड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे पाच ते आठ स्थानावर आहेत.\nया स्पर्धेत एकूण ८ संघांनी भाग घेतला आहे. पुरूषांच्या १९९२ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपप्रमाणे सर्व संघ प्रत्येकाशी एक सामना खेळणार आहे. म्हणजे भारत ७ सामने खेळणार आहेत. त्यात सर्वाधिक सामने जिंकणारे पहिले चार संघांमध्ये सेमी फायनल होणार आहे.\n१ जुलैपासून सरकारी योजनांसाठी ‘आधार’ आवश्यक\nकाँग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरला\nभारताचा श्रीलंकेवर एक डाव २३९ धावांनी विजय\nराजस्थानपुढे केकेआर संघाचे कडवे आव्हान\nवेस्ट इंडिजला धूळ चारत भारताने मालिका ३-१ ने जिंकली\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amcbank.in/", "date_download": "2018-08-14T15:18:28Z", "digest": "sha1:SZM2XZAWYU35TLS7VF22HE27GLWMDWDN", "length": 1633, "nlines": 26, "source_domain": "amcbank.in", "title": "अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक लि | मर्चंट्स बँक जिथे.... लक्ष्मी वास करी तेथे", "raw_content": "अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक लि\nकोअर ���ँकिंग उद्‌घाटन | एच.ओ.कोअर बँकिंग शुभारंभ\nतारकपूर शाखा लोकार्पण | डेटा सेंटर शुभारंभ\nसहकार मंत्र्यांची सदिच्छा भेट | हेड ऑफिस उद्‌घाटन\nअहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., अहमदनगर या नांवाने बँक स्थापन 30/10/1972 रोजी बँकेची स्थापना झाली.\nRead more about बँकेविषयी माहिती\nमोबाईल ऍप - Connect\nCopyright © 2018, अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक लि", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://ashutoshblog.in/page/3/", "date_download": "2018-08-14T15:39:19Z", "digest": "sha1:QZYSC343E4G5HIXBQA7ITGTLHT4RQVOS", "length": 16674, "nlines": 145, "source_domain": "ashutoshblog.in", "title": "आशुतोष - Page 3 of 4 - इतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख", "raw_content": "\nइतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख\nएकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी नवशिक्षणाची कास धरून लेखणीद्वारे समाजसुधारकाच्या भूमिकेत आलेल्या केवळ मोजक्या थोर लोकांपैकी एक होत ‘लोकहितवादी‘ अर्थात गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींची शतपत्रे नावाने प्रसिद्धी मिळालेल्या लेखमालेवरून लोकहितवादी आपल्या परिचयाचे आहेत.गोपाळराव देशमुखांना मिळालेली हि ‘लोकहितवादी‘ ओळख मुळात त्यांनी लेखक म्हणून वापरलेले टोपणनाव आहे.गोपाळ हरी देशमुख (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ – ऑक्टोबर ९, इ.स. […]\nजगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्या अन देवगिरी किल्ल्या सारखे अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात तशी निसर्गरम्य ठिकाणांची अजिबात कमतरता नाही.म्हैसमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहेच,पण याच्या जोडीला एक नवीन वनपर्यटन स्थळ म्हणून समोर येऊ शकते ते म्हणजे सारोळा (Sarola). औरंगाबाद शहरापासून अगदी जवळच असलेलं डोंगरांच्या कुशीत वसलेलं अन गर्द वनात लपलेलं सारोळा हे अगदीच […]\nनिजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ\n१३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम\n१३ सप्टेंबर १९४८ १३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले असताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम […]\nआज 23 ज���लै,म्हणजे लोकमान्य टिळकांची जयंती,अहो जयंती म्हणण्यापेक्षा याला फक्त टिळकांची आठवण काढण्याचा दिवस म्हणुया आज ठिकठिकाणी टिळकांच्या फोटोंना हार घातले जातील,शेंगांच्या टरफलांची गोष्ट सांगतील, पण हीच गोष्ट सांगणारी अन आजकाल काहिही ‘खाणारी’ मंडळी ती टरफलंतरी सोडतील की नाही ही शंकाच आहे, कधी काळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ म्हणणारे टिळक, गरीबांची संपत्ती लुबाडुन […]\nआपल्या निबंधामालेतून महाराष्ट्र राज्यात तेजस्वी राजकीय विचारांचा उगम घडवणाऱ्या भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती. ‘निबंधमाला’ या आपल्या लेखमालेतून त्यांनी ८४ विविध विषयांवर लिहिलेले लेख आजही प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जयंती निमित्त आदरयुक्त अभिवादन. २० मे १८५० रोजी जन्मलेला या अवलिया ने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सोबत देशात क्रांती […]\nवयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळून पुढील केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत ३५ लढाया खेळलेला आणि त्या सर्वच जिंकलेला ‘अपराजित’ ‘अजिंक्य’ योद्धा वीर बाजीराव पेशवे. भारताच्या इतिहासात इतक्या संख्येने लढाया खेळून त्यात एकही न हरणारा हा एकमेव पराक्रमी. आपल्या अद्वितीय युद्धकौशल्य च्या बळावर दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणणारा हा पराक्रमी…\nपराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे\nपराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वतःचे आयुष्य भारतमातेसाठी वाहून देणाऱ्या युवकांपैकी एक अनंत कान्हेरे. केवळ १९ वर्षांच्या आपल्या आयुष्यात सर्वांनाच थक्क करेल आणि युवकांना प्रेरणा देईल असे कर्तुत्व गाजवणाऱ्या अनंत कान्हेरेंचा आज स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती देऊन यज्ञकुंड प्रज्वलित ठेवण्याचे महान कार्य करणाऱ्या अनेकानेक क्रांतीकारांपैकी ज्यांचे नाव प्रामुख्याने घेतले […]\nक्रांतिकारी मंगल पांडे आज ८ एप्रिल, भारताच्या इतिहासात क्रांतीची बीजे रोवणाऱ्या क्रांतिकारी मंगल पांडे यांचा बलिदान दिवस. ज्यांच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशी म्हण असलेल्या इंग्रजांच्या पतनाचा सूर्य बनून आलेल्या मंगल पांडे या��नी इंग्रजांविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवून दिली. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडेच्या बंदुकीतून निघालेल्या त्या गोळीने संपूर्ण उत्तर भारताला इंग्रजांच्या विरोधात उभे […]\nATM FRAUD(FAKE INQUIRY CALLS) काल दुपारी अचानक एका अनोळखी number वरून फोन आला.उचलला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण “भारतीय रिझर्व बँकेतून” बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या ATM कार्ड चे Verification करण्याकरिता संपर्क केल्याचे तो सांगत होता.त्याने संपर्क केलेला क्रमांक, त्याला माझ्याबद्दल नसलेली माहिती ह्या वरून मला त्या व्यक्तीवर संशय आला व मी त्याला खोलात जाऊन […]\nUIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असल्यास घाबरण्याचे कारण नाही\nभीमण्णा – भीमसेन जोशी\nपाउस आणि त्याच्या छटा\nस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-1484", "date_download": "2018-08-14T15:35:49Z", "digest": "sha1:G52XNHN3P6ZSDCXR64KTZJIKFNWQ4MGR", "length": 6367, "nlines": 120, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nअपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वांत गुणकारी औषधे आहेत.\n- ए पी जे अब्दुल कलाम\nआयुष्यात सर्वांत महत्त्वाचे असते तरी काय आपले काम, कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्यात समतोल राखणे\nशिकण्याची इच्छा नसणे, ही गोष्ट अज्ञानी असण्यापेक्षा अधिक शरमेची अाहे.\nयशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्याही इतर संकल्पांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असतात.\nआयुष्यातले दोन दिवस खूप महत्त्वाचे असतात. ज्या दिवशी तुम्ही जन्माला येता तो आणि जेव्हा तुम्हाला जन्माला येण्याचा उद्देश कळतो.\nआपल्या आत्म्यावर जी धूळ जमा होते, ती झटकण्याचे काम तुम्ही जोपासलेली कला करते.\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\nपुस्तक परिचय डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास संपादक ः डॉ....\n`पोलका डॉट प्रिन्सेस’ या नावानी गाजलेल्या या आर्टिस्टचे खरे नाव आहे यायोयी कुसामा....\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसका�� इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w18w687463", "date_download": "2018-08-14T16:19:06Z", "digest": "sha1:AB5EP2KIDEKIH7T5S6YPD3UPXW4Q3VXR", "length": 10805, "nlines": 262, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "गुलाबी गुलाब शाखा वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली निसर्ग / लँडस्केप\nगुलाबी गुलाब शाखा वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n3 हलके गुलाबी गुलाब\nगुलाबी गुलाब आणि गुलदस्ता दुलई पुष्पगुच्छ\nप्लॅस्टिक गडी बाद होण्याचा क्रम पाने\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर गुलाबी गुलाब शाखा वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?v=20", "date_download": "2018-08-14T16:17:48Z", "digest": "sha1:ETNSV6VZDWP4BMHEUSFVJRWBUWKRIBJD", "length": 8906, "nlines": 166, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - 720x1280 वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nया आठवड्याचे सर्वोत्तम 720x1280 वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nमुलींचे कक्ष सकाळी चार्जिंग 79 9 38 720x1280\nसॅमसंग जी एस 7 एज\nवॉलपेपर डाइव्हर्स पर्सो (58)\nनारुतो अॅनीम काकाशी हॅटेक\nथोर द डार्क वर्ल्ड\nबॉल फायर 2010 चॅम्पियनशिप रेनबो 25544 720x1280\nफुटबॉल बॉल बॉय पास 2824 720x1280\nमरीन रनिंग सागर बीच 79 9 30 720x1280\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसुंदर साक्षी चौधरी, सुंदर मुली कृष्णिका, वॉलपेपर पेरेस (54), सुंदर हंसिका मोटवानी, सुंदर इलियाना डी'क्रूझ, Resort, मुलींचे कक्ष सकाळी चार्जिंग 79 9 38 720x1280, सुंदर काजल अग्रवाल, Samsung Galaxy S7 Edge, वॉलपेपर प्रवास (112), सॅमसंग जी एस 7 एज, Ahram, Samsung दीर्घिका S6, अंतरिक्ष वॉलपेपर (6), Nu Srosht, तमन्ना, वॉलपेपर डाइव्हर्स पर्सो (58), नारुतो अॅनीम काकाशी हॅटेक, थोर द डार्क वर्ल्ड, मेण, बालम, अमूर्त डॉक्टर, Samsung दीर्घिका S6 4, श्रुती हसन, मजेदार खेळ (2), बॉल फायर 2010 चॅम्पियनशिप रेनबो 25544 720x1280, फुटबॉल बॉल बॉय पास 2824 720x1280, मरीन रनिंग सागर बीच 79 9 30 720x1280, मायकेल जॉर्डन, वृक्ष आणि डेंडलियन्स Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर वृक्ष आणि डेंडलियन्स वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T15:22:08Z", "digest": "sha1:VHN5DYGX2A5CRLIBPF65W4KQCVMBKRZQ", "length": 4652, "nlines": 52, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "मातोश्री | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nमुख्यमंत्र्यांचा मनाचा ‘ हा ‘ दिलदार पणा उद्धव ठाकरे लक्षात ठेवतील का \nशिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . मात्र हे सगळे बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. कलानगर इथे मातोश्रीसमोर उभ्या राहणाऱ्या आलिशान आणि आठ मजली मातोश्री दोनच्या वाढीव बांधकामाला… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मातोश्री, मातोश्री 2 टीडीआर, मुंबई\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\nमुंबईवरील या पुस्तकाचा उद्देश वेगळा आणि गंभीर आहे. हे वाचण्याचे पुस... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-s-probable-11-for-last-odi-against-lanka/", "date_download": "2018-08-14T16:04:48Z", "digest": "sha1:TQI3GUFPCBYDL2PGL4SACVBB4WXDIYHQ", "length": 6813, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पाचवी वनडे: शेवटच्या वनडे सामन्यात हे असतील भारताचे ११ खेळाडू ! -", "raw_content": "\nपाचवी वनडे: शेवटच्या वनडे सामन्यात हे असतील भारताचे ११ खेळाडू \nपाचवी वनडे: शेवटच्या वनडे सामन्यात हे असतील भारताचे ११ खेळाडू \n आज भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा आणि शेवटचा वनडे सामना येथे होत आहे. भारताने पहिले चारही सामने जिंकून मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी इच्छूक आहे.\nशिखर धवन खाजगी कारणामुळे हा वनडे सामना आणि एकमेव टी२० सामना खेळणार नाही. त्यामुळे बॅकअप सलामीवीर असलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला आज भारतीय संघातून रोहित शर्माबरोबर संधी मिळू शकते.\nकर्णधार विराट कोहली, मनीष पांडे आणि यष्टीरक्षक एमएस धोनी यांच्या फलंदाजी क्रमवारीत कोणतंही बदल होणार संघ करणार नाही. केएल राहुलला पुन्हा एक संधी मिळण्याची शक्यता आहे.\nअष्टपैलू हार्दिक पंड्यावर संघ व्ययस्थापन पुन्हा विश्वास ठेवेल तर अक्सर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांचे स्थान या सामन्यात पक्के आहे.\nसंभाव्य भारतीय संघ: अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मनीष पांडे, एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), हार्दिक पंड्या, अक्सर पटेल. कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकण���र\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/youths-efforts-save-injured-and-sick-calf-108559", "date_download": "2018-08-14T15:45:58Z", "digest": "sha1:MB4P3G3J4H6BSHLCESUZN5UJAIQNXIOK", "length": 13665, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Youths efforts to save the injured and sick calf जखमी आणि आजारी वासराला वाचविण्यासाठी तरुणांचे शर्थीचे प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nजखमी आणि आजारी वासराला वाचविण्यासाठी तरुणांचे शर्थीचे प्रयत्न\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nयेथील गटारात हे वासरू पडले होते. त्याला उमेश मढवी यांनी गटारातून उचलून बाहेर काढून ठेवले. पालीतील निखिल खैरे हा तरुण रात्री जेवण झाल्यावर फेरफटका मारत असताना त्याला हे वासरू दिसले त्याने तातडीने उमेश मढवी आणि विद्देश आचार्य यांच्या मदतीने पशु सहाय्यक (चिकित्सक) वारगुडे यांना घेवून आले.\nपाली (जि. रायगड) - पालीत नुकताच भूतदयेचा प्रत्यक्षात प्रत्यय आला. शनिवारी (ता. 7) रात्रीच्या सुमारास येथील मधल्या आळीतील लवाटे बिल्डींग चौक येथे एक जखमी व आजारी वासरू निपचित पडले होते. या वासराचे प्राण वाचविण्यासाठी काही तरुणांनी रात्री उशीरापर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने वासराची प्राणज्योत मालवली.\nयेथील गटारात हे वासरू पडले होते. त्याला उमेश मढवी यांनी गटारातून उचलून बाहेर काढून ठेवले. पालीतील निखिल खैरे हा तरुण रात्री जेवण झाल्यावर फेरफटका मारत असताना त्याला हे वासरू दिसले त्याने तातडीने उमेश मढवी आणि विद्देश आचार्य यांच्या मदतीने पशु सहाय्यक (चिकित्सक) वारगुडे यांना घेवून आले. प्रथम दर्शनी वासराला रेबीज आणि विषबाधा झाली असल्याचे वारगुडे यांनी सांगितले. त्यांनी तातडीने वासरावर उप��ार केले. त्यांनी वासरू जगण्याची शक्यता खूप कमी दिली. तरी सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले. उपचारामुळे वासरात थोडी तरतरी आली. मात्र अखेर रविवारी (ता. 8) पहाटे 4 वाजताच्या सुमारास वासराची प्राणज्योत मालवली. याप्रसंगी निखिल खैरे, उमेश मढवी, विद्देश आचार्य, रमेश मूल्ल्या आणि उमेश तांबट या तरुणांनी वासराचा जीव वाचावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र या तरुणांनी अजूनही भूतदया शिल्लक असल्याचे आपल्या कार्यातून सिद्ध केले.\n'माणसाचा जिव जितका महत्त्वाचा तितकाच प्राण्यांचाही... माझी कळकळीची विनंती आहे, कोणत्याही प्राण्यावर असा प्रसंग ओढावला तर मागे पूढे विचार करू नका, शेवटी माणसांप्रमाणेच त्यांचा पण जिव आहे\nनिखिल खैरे, अध्यक्ष सुधागड तालूका शेकाप लाल ब्रिगेड संघटना\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nहजारो विद्यार्थ्यांनी घेतली प्लास्टिक मुक्तीची शपथ; 'सकाळ'तर्फे एसव्हीसीएस प्रशालेत जागर\nसोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन...\nम्हाप्रळ - आंबेत पूल कमकुवत असल्याच्या फलकाने संभ्रम\nमंडणगड - रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पुलावर दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमकुवतचा फलक लावण्यात आल्याने...\nशेतकरी नवराच हवा गं बाई...\nकोल्हापूर - ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून प्रगतिशील शेतकऱ्यांचीही स्थळे नाकारणाऱ्या युवतींमध्ये जागृती करण्यात मलिकवाड (जि. बेळगाव) येथे झालेल्या...\nअवलिया तरुणाची ‘बियाणे बॅंक'\nमोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून...\nसुधागड तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nपाली - सुधागड तालुका शिवसेनेच्या वतीने येथील भक्त निवास क्रं. १ मध्ये आदिवासी बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्य���त आला होता. केंद्रिय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/tied-wrestler-abhijit-katke-and-kiran-bhagat-107004", "date_download": "2018-08-14T15:45:45Z", "digest": "sha1:YGFWLN3NJ4CN67AYTQVABLXITH7HUNMK", "length": 13952, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "tied in wrestler abhijit katke and kiran bhagat अभिजित कटके व किरण भगत यांच्यातील मानाची कुस्ती बरोबरीत सुटली | eSakal", "raw_content": "\nअभिजित कटके व किरण भगत यांच्यातील मानाची कुस्ती बरोबरीत सुटली\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nलोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात यंदाचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्यात झालेली मानाची कुस्ती बरोबरीत सुटली.\nलोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात यंदाचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्यात झालेली मानाची कुस्ती बरोबरीत सुटली.\nदोन दिवसांच्या कालावधीत झालेल्या यात्रेनिमित्त शनिवारी (ता. ३१) पहाटे श्रींचा महामस्तकाभिषेकाने यात्रेची सुरुवात झाली. त्यारात्री ९ ते १२ या वेळेत काळभैरवनाथाची पालखीतून मिरवणूक व मध्यरात्री १२ ते पहाटे ३ यावेळेत देवाच्या छबिन्याचा कार्यक्रम पार पडला. तसेच रविवारी (ता. १) सकाळी ९ वाजता लावणी महोत्सव झाला तसेच दुपारी ३ वाजता झालेल्या २६ निकाली कुस्त्यांसाठी एकूण २१ लाख रुपयांचे इनामे देण्यात आले. मानाच्या पहिल्या पाच कुस्त्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा गणेश जगताप व मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलाचा अक्षय शिंदे, गोकुळ वस्ताद तालमीचा सागर बिराजदार व सचिन येलभर, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा गोकुळ आवारे व कोल्हापूर येथील हसन पटेल यांच्यात झालेल्या कुस्त्या बरोबरीत सुटल्या.\nतसेच पाचव्या मानाच्या कुस्तीत मोतीबाग तालमीचा बालारफिक व आर्मी स्पोर्ट दिल्लीचा सोनूकुमार यांच्यात झालेल्या कुस्तीत बालारफिक शेख याने सोनूकुमारला चीतपट केले. यावेळी तीनशेहून अधिक मल्ल तसेच कविता राजपूत व ऐश्वर्या नेवसे या महिला मल्लांनी देखील हजेरी लावली होती.\nकुस्ती सामान्यांसाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्री काळभैरवनाथ अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश काळभोर, साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष काळभोर, संयुक्त वन व्यस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत काळभोर, कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांच्यासह हजारो कुस्तीशौकीन उपस्थित होते. यावेळी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज काळभोर यांनी काम पाहिले.\nकुस्ती सामन्यांचे संयोजन पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, उत्सव समिती अध्यक्ष सतीश काळभोर यांनी केले होते. कुस्ती शौकिनांसाठी आखाड्याच्या ठिकाणी चार एलसीडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या तसेच युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/roger-federer-into-wimbledon-second-round-as-alexandr-dolgopolov-retires/", "date_download": "2018-08-14T16:02:14Z", "digest": "sha1:RCUZ2HFNHCTCIZ4NJOKT777HBTIRFEFN", "length": 6198, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: रॉजर फेडरर दुसऱ्या फेरीत... -", "raw_content": "\nविम्बल्डन: रॉजर फेडरर दुसऱ्या फेरीत…\nविम्बल्डन: रॉजर फेडरर दुसऱ्या फेरीत…\nसात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने काल २०१७ विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखपतीमुळे दुसऱ्या सेटमध्ये माघार घेतली. तेव्हा फेडरर ६-३, ३-० असा आघाडीवर होता.\nफेडररचा हा विम्बल्डनमधील ८५वा विजय ठरला. या विजयाबरोबर फेडरर विम्बल्डनमध्ये एकेरीत सार्वधिक विजय मिळवणारा टेनिसपटू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम महान टेनिसपटू जिमी कॉनर्स यांच्या नावावर होता. त्यांनी विम्बल्डनमध्ये एकेरीत ८४ विजय मिळवले आहेत.\nयावर्षीच्या सुरुवातीला फेडररने १४ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत करून १८वे ग्रँडस्लॅम जिंकले होते. सध्या जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानी आणि स्पर्धेत तिसरं मानांकन मिळालेला फेडरर चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%8A%E0%A4%9F-115060900004_1.html", "date_download": "2018-08-14T16:12:30Z", "digest": "sha1:DA7VDSBDXHI6OVU6J5RPUGN5TX6AD2TP", "length": 7418, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "योगदिनाच्या कार्यक्रमातून सूर्यनमस्कार आऊट | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयोगदिनाच्या कार्यक्रमातून सूर्यनमस्कार आऊट\nजागतिक योगदिनाच्या सक्तीला एमआयएम आणि काही मुस्लीम संघटनांनी आक्षेप घेतल्यावर आता सरकारने एक पाऊल मागे घेतलं आहे. योग दिवसाच्या मुहूर्तावर सूर्यनमस्कार केले जाणार नाहीत असा निर्णय सरकारनं घेतला आहे. योगगुरु बाबा रामदेव यांनी ही माहिती दिलीय. 21 जून रोजी देशभर जागतिक योग दिवस साजरा केला जाणार आहे. पण मुस्लीम धर्मात सूर्याला नमस्कार केला जात नाही त्यामुळे एमआयएम आणि काही मुस्लीम संघटनांनी योग दिवसावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सरकारने 21 जूनला सूर्यनमस्काराला बगल दिली आहे. पण या निर्णयामुळे योग अभ्यासक मात्र नाराज आहेत. त्यामुळे योगदिनाच्या सूर्यनमस्कारावरुन सुरु असलेला वाद शमण्याचं नाव घेत नाही.\nगुहेतील अनोखा आलिशान व्हिला\nविद्या पुन्हा छोट्या पडद्याकडे\nहीरो’च्या रिलीजपूर्वीच सूरज पांचोलीला लॉटरी\nलांडगा आला रे आला\nयावर अधिक वाचा :\nस्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nउत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा\nपुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...\n15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...\nशिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/03/mulund-stampedepharmacy-council-office/", "date_download": "2018-08-14T16:20:09Z", "digest": "sha1:WTQSN7IHNTNAR4TTOQWPW66LUUWRLXSS", "length": 4867, "nlines": 74, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मुलुंड फार्मसी कार्यालयात चेंगराचेंगरी - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमुलुंड फार्मसी कार्यालयात चेंगराचेंगरी\n03/08/2018 SNP ReporterLeave a Comment on मुलुंड फार्मसी कार्यालयात चेंगराचेंगरी\nमुलुंड पश्चिमेला फार्मसी कार्यालय आहे. या कार्यालयात ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी केली जाते. शुक्रवारी देखील ऑफलाइन नोंदणीसाठी कार्यालयाबाहेर गर्दी झाली होती. सकाळी साडे नऊला कार्यालय सुरु होते. कार्यालयाबाहेर लोकं रांगेत असताना दहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसात कागदपत्रे भिजू नये, यासाठी तिथे धावपळ सुरु झाली. यातूनच चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर फोर्टीस तर अन्य तिघांवर अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nजम्मू-काश्मीर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nनिलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला\nविद्यार्थ्यांचा रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत \nआमदार कालिदास कोळंबकर यांच्यावतीने नायगाव मध्ये विकासकामांचा शुभारंभ\nनवी मुंबईत बँकेवर दरोडा, भुयार खोदून लुटली बँक\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/topic37_post36.html", "date_download": "2018-08-14T15:38:25Z", "digest": "sha1:W7NS2DQWTRKSVZF6VGNHQRDS5LXLIGFK", "length": 5380, "nlines": 47, "source_domain": "trekshitiz.com", "title": "कुकरी - Adventure & Social Forum", "raw_content": "\nकुकरी हे नेपाळी शस्त्र आहे. कुकरी ६ इंचपासून २४ इंचापर्यंत लांब असते. कुकरीचे पाते रुंद व अंतर्वक्र असते. या शस्त्राची धार आतल्या बाजूस असते. पात्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असतो, पाते मुठी जवळ अरुंद असते व पुढे विशिष्ट कोन देऊन आतल्या बाजूस वळवलेले असते. या कोनापासून कुकरीचे पाते रुंद होत जाऊन टोकाला पुन्हा निमुळते व टोकदार होते. पात्यावर आतल्याबाजूस एक वैशिष्ट्यपूर्ण खाच असते, ती म्हणजे पवित्र त्रिशुळाची खूण होय. कुकरीने वरून खाली प्रहार करुन मारतात, तसेच पात्याच्या टोकाला पकडून भिरकवतात त्यामुळे कुकरी गोल गोल फिरत जाऊन प्रहार करते. भारतीय सैन्यातील गुरखा बटालियनच्या बोधचिन्हात कुकरी आहे.\nकुकरी हे शस्त्र म्हणून वापरले जात असले तरी, नेपाळमध्ये कुकरीचा उपयोग घरगुती कामातही (झाडे तोडणे, मांस, भाज्या कापणे) होतो. कुकरीचे त्याच्या उपयोगा प्रमाणे दोन प्रकार पडतात. युध्दासाठी वापरल्या जाणार्‍या कुकरीला ‘‘सिरोपेट’’ म्हणतात. तर दैनंदिन वापराच्या कुकरीला ‘‘बुधनी’’ म्हणतात. कुकरीला नेपाळमध्ये धार्मिक विधित वापरतात. नेपाळमधील ‘कामी’ व ‘विश्वकर्मा’ या जमातीचे लोक कुकरी बनविण्यात कुशल असतात. कुकरीची मूठ, बैलाचे शिंग, लाकुड यापासून बनवितात. त्यावर लाखेचा थर दिला जातो. हल्लीच्या काळातील कुकरीची मूठ प्लास्टिक, अल्युमिनिअम, लाकुड यापासून बनवितात, तर पाते ट्रकच्या पाट्यापासून तयार करतात. कुकरीचे म्यान सरकीच्या लाकडा पासून बनवितात.पहिल्या व दुसर्‍या महायुध्दात या शस्त्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/why-shivsena-is-confused/", "date_download": "2018-08-14T15:25:55Z", "digest": "sha1:3ZVDICCEZ67WDRFZDUGT5KEVXXU7TSF7", "length": 7276, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "शिवसेना अशी तळ्यात मळ्यात का आहे ? ही आहेत कारणे | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nशिवसेना अशी तळ्यात मळ्यात का आहे \nमुंबई : पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.मात्र काय कारण आहे कि शिवसेना फक्त पोकळ धमक्या देतेय पण प्रत्यक्षात काहीच कृती करत नाही .. तर चला जाणून घेऊया शिवसेनेच्या या तळ्यात मळ्यात भूमिकेबद्दल .\nसत्तेत राहावे कि बाहेर पडावे याबद्दल शिवसेना आमदारांमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे.\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nएकूण ६३ पैकी २५ आमदारांना सत्ता सोडण्याचा निर्णय अजिबात मान्य नसून त्यांनी पक्षप्रमुखांना तसं स्पष्टपणे सांगितल्याचं कळतं. त्यामुळे शिवसेना सत्तेतून पडली तर त्यांना हे २५ आमदार गमवावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nशिवसेनेतील आतील धुसफूस पुन्हा एकदा बाहेर आली. ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर असताना हा सर्व प्रकार घडलाय.\nसत्तेतून बाहेर पडण्यावरुन ‘मातोश्री’वरील बैठकीत गटबाजीचं राजकारण दिसून आलं. मध्यावधी झाल्यास निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असं पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेना घेईन अशी चिन्हे फार कमी आहेत मात्र तसं झालंच तर शिवसेनेचे बरेच आमदार शिवसेनेमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.\n@@पोस्ट आवडली असेल तर लाईक करा .शेअर करा @@\n← दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात- पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान बिल वाढवल्याच्या संशयातून 75 वर्षांच्या आजोबांचा डॉक्टरवर चाकूने हल्ला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/07/27/three-arrested-alibaug-selling-beef/", "date_download": "2018-08-14T16:23:24Z", "digest": "sha1:VMZPG4A5QPVKT5GHLIQXMPUUIYH6DIIZ", "length": 6342, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "अलिबागमध्ये गोमांस विकणाऱ्या तिघांना अटक - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nअलिबागमध्ये गोमांस विकणाऱ्या तिघांना अटक\n27/07/2018 SNP ReporterLeave a Comment on अलिबागमध्ये गोमांस विकणाऱ्या तिघांना अटक\nअलिबागमध्ये गोमांस विकणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. अलिबाग शहरात गुरांची कत्त�� करून गोमांस विकले जात असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे मांडवी मोहल्ला परिसरातून पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी ७५ किलो गोमांस जप्त केले. तसेच तिघांना अटक केली.\nअब्दुल सलाम शहागीर सैय्यद, शराफत नजीर फकी, ईद्रीस फरीदान चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही मांडवी मोहल्ला येथील रहिवासी आहेत. हे तिघे गोमांस विक्रीचा व्यवसाय करत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख यांना या संदर्भातील खात्रीशीर माहिती मिळाली होती.ज्या आधारे शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोहल्ल्यातील घर क्रमांक १०१ आणि १०२ येथे धाड टाकली. यावेळी प्लास्टिकच्या कापडात गुरांचे मांस लहान मोठे तुकडे केलेले आढळून आले. गुरांची खुरे आणि दोन मुंडकी आढळून आली.\nया प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानच्या कलम ४२९, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम ५(क), ९. आणि भारतीय प्राणी संरक्षण अधिनियमच्या कलम १० अन्वये तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.\nआंदोलन थांबल्यास सरकार तातडीने विचार करेल : माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे\nअंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांची गर्दी\nमुंबई-रायगड महामार्गावर वाहतुकीची कोंडी\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सिंधुदुर्गात खाते उघडले, पाच सरपंच बिनविरोध\nअलिबाग, रायगड जिल्हा परिषदेच्या जप्तीचे सर्वसाधारण सभेत पडसाद\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-agril-crises-and-remedies-8560?tid=120", "date_download": "2018-08-14T16:20:10Z", "digest": "sha1:MBR6ZWYZCGAN2XFDELS4ML6JUEW7RGFC", "length": 26703, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on agril crises and remedies | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ��े बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभ\nउत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभ\nगुरुवार, 24 मे 2018\nदेशातील १२५ कोटी लोकसंख्येपैकी निम्म्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असून, त्यांना विशेष उत्पादनवाढीचा लाभ होत नाही. त्यासाठी शेतीमालाला योग्य भाव व शेतकऱ्याला पुरेसे आर्थिक उत्पन्न मिळाले पाहिजे.\nदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ पडत असल्याने या भागातील शेतीची समस्या गंभीर रुप धारण करीत आहे. यंदाही मॉन्सूनचा चांगला अंदाज वर्तविण्यात आला असली तरी या भागात दुष्काळ राहण्याची शक्यता आहे. मात्र ही नाण्याची केवळ एकच बाजू असून भारतीय शेतीचे सर्वंकष चित्र काही निराशाजनक नाही, असे मत भारताचे कृषिसचिव एस. के. पटनायक यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांपासून धान्योत्पादनात वाढ होत आहे. यंदाही त्यात आणखी वाढ होऊन २७५ दशलक्ष टन इतके विक्रमी धान्याेत्पादन होण्याची शक्यता आहे. फलोत्पादनातही नवीन उच्चांक प्रस्थापित होऊन ते ३०० दशलक्ष टनांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. देशातील बहुसंख्य शाकाहारी जनतेसाठी प्रथिनांचे स्राेत असलेल्या डाळींचे २३.६ दशलक्ष टन इतके विक्रमी उत्पादन झाले अाहे. दूध, आंबा तसेच काही महत्त्वाच्या भाजीपाला पिकांचे जगात सर्वात जास्त उत्पादन भारतात घेतले जात आहे. शेतीची एवढी प्रगती असतानाही देशात विशेषत: महाराष्ट्रासारख्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दरवर्षी का वाढत आहे हा खरा प्रश्‍न आहे.\nशेतीचाही विकासदर वाढला पाहिजे\nदेशातील १२५ कोटी लोकसंख्येपैकी निम्म्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असून त्यांना विशेष उत्पादनवाढीचा लाभ होत नाही. त्यासाठी शेतीमालाला योग्य भाव व शेतकऱ्याला पुरेसे आर्थिक उत्पन्न मिळाले पाहिजे. शेतीतील वाढत्या तोट्यामुळे शेतकऱ्यांची पुढील पिढी शेतीपासून दुरावत चालली आहे. याचा केवळ शेतीवरच परिणाम होणार नसून १२५ कोटी जनतेचे पोट भरण्यासाठी धान्योत्पादन कसे होणार ही पुढील काळातील मोठी समस्या असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर जर शाश्‍वतपणे दोन अंकी वेगाने वाढावा असे वाटत असेल, शेतीचा विकासदरही दरवर्षी सातत्याने ४ टक्के असणे ���ी तितकीच निकडीची बाब आहे. दुर्दैवाने अद्यापही शेतीचा विकासदर चारपेक्षा कमीच राहिला आहे. केवळ आर्थिक वाढीसाठीच नव्हे तर गरिबी निर्मूलनासाठीही शेतीचा विकासदर ४ टक्क्यांच्या वर असणे ही निकडीची बाब आहे.\nमहाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटकच्या शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यावरील उपाय सांगताना कृषी सचिव पटनायक नमूद करतात की, त्यांनी भात आणि उसासारख्या अधिक पाणी लागणारी पिके घेण्याचे टाळून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. परिणामी त्यांची पाण्याची गरज कमी होईल. ऊसासारखे भरपूर पाणी लागणारे पीक बिहार, उत्तर प्रदेश किंवा इशान्य भारतात जेथे सातत्याने पुराची परिस्थिती राहते, अशा ठिकाणीच घेतले पाहिजे. तेथील पुरामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचीही समस्या राहणार नाही.\nजलसंधारण युद्धपातळीवर करावे लागेल\nइस्त्राइलमध्ये केवळ ३०० मि.मी. इतकाच वार्षिक सरासरी पाऊस पडताे. मात्र तरीही तेथे पाण्याची टंचाई भासत नाही. तसेच त्यांची पीक उत्पादकताही जगात सर्वाधिक आहे. भारतात दरवर्षी ठराविक काळात मुबलक पाऊस पडतो. राजस्थान, कर्नाटकसारख्या सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या राज्यातही इस्त्रायलच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत अडीचपट जास्त (८०० मि.मी.) पाऊस पडतो. मग अशावेळी केवळ पडणाऱ्या पावसाला अडवून जमिनीत मुरविण्याच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. जेणेकरून स्वच्छ पाणी समुद्रात जाणे टाळले जाईल. त्यामुळेच सरकारनेही छाेट्या पाटबंधारे प्रकल्पांच्या उभारणीवर जाेर दिला आहे. त्याशिवाय धरणात साठलेला गाळ काढणे, देशभरात प्रलंबित असलेल्या ९९ पाटबंधारे प्रकल्पांची वेगाने पुर्तता करणे आदी बाबींनाही सरकारने प्राधान्य दिले आहे. मात्र नुसते प्राधान्य देऊन चालणार नाही तर ते युद्धपातळीवर करण्याची गरज आहे.\nउत्पन्न चौपट करण्याची गरज\nशेतकऱ्यांची हालाखीच्या परिस्थिती संपवायची असेल तर सध्या असलेले शेतकऱ्याचे २०,००० रुपये इतके वार्षिक उत्पन्न केवळ दुप्पट करून चालणार नाही तर ते चौपटीने वाढण्याची गरज आहे. त्यासाठी अमेरिकेत ज्याप्रमाणे शाश्‍वत उत्पन्नाची ग्वाही दिली जाते तशीच भारतातही शेतकऱ्यांना ती दिली पाहिजे. भारतात शेतीमालाला किमान आधार मूल्यानुसार भाव दिला जातो. मात्र किमान आधार मूल्याचा फायदा मोठ्या शेतकऱ्यांनाच (ज्यांचे केवळ १० टक्के प��रमाण आहे.) जास्त होतो, असे दिसून आले आहे. कारण जेव्हा एखाद्या शेतीमालाला अधिक किमान हमीभाव दिला जातो; तेव्हा मोठे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्या पिकाची लागवड करतात. बाजारात त्यांचा माल मोठ्या प्रमाणात (६० ते ७० टक्के) येतो. त्याउलट लहान शेतकऱ्यांचा (ज्यांचे प्रमाण एकूण ९० टक्के आहे) केवळ ३० टक्के इतका माल बाजारात येतो व वाढलेल्या किमान आधार मूल्याचा लाभ मोठे शेतकरीच घेऊन जातात. तसेच मोठ्या शेतकऱ्यांचा माल भरपूर प्रमाणात बाजारात आल्याने भाव गडगडतात व लहान शेतकऱ्याला कमी भावात मालाची विक्री करावी लागते. परिणामी अधिक पैसा केवळ मोठ्या शेतकऱ्यांनाचा मिळतो तर लहान शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली जातात. शेतकऱ्याला शाश्‍वत उत्पन्न दिल्यास विविध आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले तर त्यामुळेही शेतकऱ्याला बसणारा आर्थिक फटका टाळता येईल. याशिवाय शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवायचे असल्यास शेतकऱ्याला केवळ शेतीवर विसंबून ठेवून चालणार नाही तर त्याला दुग्धोत्पादन, कोंबडीपालन, मत्स्यव्यवसाय, प्रक्रिया उद्योग आदींकडेही वळवावे लागेल.\nसहकारी तत्त्वावर व्हावी शेतीमाल विक्री\nलहान किंवा गरीब शेतकऱ्याला बाजारव्यवस्थेबरोबर प्रत्यक्ष जोडण्यात आलेले अपयश हा भारतीय शेतीमाल बाजार व्यवस्थेचा प्रमुख मुद्दा असल्याचे स्वामिनाथन आयोगाने सांगितले आहे. टोमॅटोचे भरपूर उत्पादन आल्यावर शेतकऱ्याला केवळ १ रुपये किलो दराने आपला माल विकावा लागतो; मात्र मोठ्या शहरातील शॉपिंग मॉलमध्ये हाच टोमॅटो २० रुपये किलोपेक्षा जास्त दराने विकला जातो. एक रुपये किलो दराने शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च निघू शकेल इतकेही उत्पन्न मिळत नाही. मग याचा फायदा जातो कुठे ना तो शेतकऱ्याला मिळतो ना ग्राहकाला; हा सगळा फायदा जातो तो मध्यस्थाच्या खिशात आणि मध्यस्थ श्रीमंत होतात. मग यावर उपाय काय ना तो शेतकऱ्याला मिळतो ना ग्राहकाला; हा सगळा फायदा जातो तो मध्यस्थाच्या खिशात आणि मध्यस्थ श्रीमंत होतात. मग यावर उपाय काय दुधामध्ये ज्याप्रमाणे ‘अमुल’ या सहकारी संस्थेने शेतकऱ्याला चांगला दर देत शेतकऱ्याच्या जीवनात धवलक्रांती आणली तशीच ती सर्व प्रकारच्या शेतीमालाच्या विक्रीबाबत होण्याची गरज आहे. सर्व प्रकारच्या शेतीमालाची सहकारी तत्त्वावर विक्रीस व निर्यातीस प्रोत्सा��न दिल्यास शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. या धाेरणामुळे ज्या भागात फलोत्पादन अधिक होते तेथे सार्वजनिक शीतसाठवणगृह उभारणीस चालना मिळणार आहे. अमूलसारख्या संस्थांकडून शेतकऱ्याला बियाणे, खते, कीडनाशके आदी कृषी निविष्ठांचा दर्जेदार पुरवठा, पीक विमा आदीही पुरविता येतील; ज्यामुळे शेतीतील नैसर्गिक व इतर आपत्तींमुळे होणारे पीक नुकसान टाळण्यास मोठी मदत मिळेल. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीमुळेही मध्यस्थांपासून शेतकऱ्याची सुटका होऊन त्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढणार आहे. K. R. SUDHAMAN ः sudhaman23@gmail.com\n(लेखक वरिष्ठ पत्रकार असून, ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे माजी संपादक आहेत.)\nशेती उत्पन्न कर्नाटक तमिळनाडू महाराष्ट्र दुष्काळ भारत डाळ दूध आत्महत्या ठिबक सिंचन सिंचन ऊस बिहार उत्तर प्रदेश जलसंधारण पाऊस राजस्थान समुद्र धरण संप हमीभाव minimum support price शेतकरी टोमॅटो\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nपंढरपुरीला ग्रहणराज्यामध्ये म्हैसपालनाचा अवलंब पूर्वापार असून,...\nमहावितरणचे फसवे दावे अाणि सत्य स्थिती जी कंपनी गेली अाठ वर्षे शेतीपंप वीज वापराच्या...\nदिशाभूल करणाऱ्या प्रचाराचे बळी आज देशात जवळपास ९८ टक्के बीटी कापूसच आहे. हे सर्व...\nयंत्र-तंत्राचा विभाग हवा स्वतंत्रराज्य सरकारांनी जिल्हानिहाय कृषी अभियंत्यांची...\nकुंपणच राखेल शेतचार जून रोजी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘या...\nलावलेली झाडे जगवावी लागतीलराज्यातील वृक्षांची संख्या कमी झाल्याने आपल्याला...\nअनियमित पावसाचा सांगावापावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. या काळातील...\nडोंगराचे अश्रू कोण आणि कधी पुसणारडोंगराची व्���ाख्या काय\n‘ऊस ठिबक’ला हवे निधीचे सिंचनराज्यातील दुष्काळी भागातील काही उपसा सिंचन...\nतणनाशकावरील निर्बंध वाढवणार समस्यादेशात लागवडीसाठी मान्यता नसलेल्या हर्बिसाइड...\nदेशात तंट्यांचा प्रमुख मुद्दा जमीनचमहसूल खात्याच्या बेजबाबदार कार्यपद्धतीत मूलभूत...\nखासगीकरणाची वाट चुकीचीकेंद्र सरकारची कठोर धोरणे सार्वजनिक क्षेत्रातील...\nजल निर्बंध फलदायी ठरोत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पडणारा...\nप्रश्‍न प्रलंबित ठेवणारे महसूल खाते महाराष्ट्रातील महसूल खात्याला पेंडिंग प्रकरणातील...\nव्यापार युद्धाच्या झळा कोणालाकेंद्राने हमीभावात केलेल्या वाढीवर सध्या जोरदार...\nनिर्णयास हवी नियोजनाची साथदेशात दोन-तीन वर्षांनी गरजेपेक्षा अधिक साखरेचे...\nऑनलाइन सातबारा प्रकल्प रखडलेला नाही :...राज्यातील शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी...\nविमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांची कसरतपीकविमा भरण्याची अंतिम मुदत कर्जदार शेतकऱ्यांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriulture-news-mararthi-monsoon-rain-maharashtra-698", "date_download": "2018-08-14T16:12:57Z", "digest": "sha1:ZUY45OEXXVJNFC5HTBSNFZ6LNYIPGDPV", "length": 18862, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriulture news in mararthi, monsoon, rain, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात पावसाची धुवाधार बॅटींग\nराज्यात पावसाची धुवाधार बॅटींग\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nछत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या मॉन्सून सक्रीय आहे. पावसामुळे खरिप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, धानपट्ट्यालाही फायदा झाला आहे. शिवाय तलाव व धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.\nपुणे : राज्यात सर्बदूर मुसळधार पावसाने आज हजेरी लावली. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणापर्यंत पावसाच्या हजेरीने वातावरण ढवळून निघाले. वऱ्हाडातील नद्यांना पूर आले. गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या मॉन्सून सक्रीय आहे. पावसामुळे खरिप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, धानपट्ट्यालाही फायदा झाला आहे. शिवाय तलाव व धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.\nवऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपुर, मलकापुर, मोताळा तालूक्यात तर अकोला जिल्ह्यात अकोला तालुक्यात जोरदार वृष्टी झाली. अकोला तालुक्यात तीन मंडळात १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातही दमदार पावसाची नोंद झाली. सातपुडा पर्वत रांगामधून वाहणाऱ्या बहुतांश नद्यांना पूर अाले.\nनागपूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून नियमितपणे पावसाच्या सरी पडताहेत. मंगळवारीदेखील सकाळी दोन-अडीच तास संततधार बरसला. हवामान विभागाने शहरात सकाळी साडेआठपर्यंत १७.४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. विदर्भात अकोला ६६.२ मिलिमीटर, ब्रम्हपुरी ६४.४ मिलिमीटर, गोंदिया ३३.८ मिलिमीटर, वर्धा २४.६ मिलिमीटर पाऊस झाला.\nमराठवाड्यातील सेलू (जि.परभणी) तालुक्यात अतिवृष्टीने दुधना, कसूरा नदीला पूर आला. वालूर-सेलू, वालूर - मानवत रोड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. वाहतूक काही काळ बंद होती. जालना तालुक्यातील साळेगाव येथे मुसळधारमुळे घर कोसळले, रात्री 1 वाजता घडली घटना, तीन जण जखमी झाले. जखमींवर जालना येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nउत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील चारी मंडळात २९४ मिलिमीटर पाऊस पडला. अनेक ठिकाणी मुसळधार सुरू होती. मुंबईला पावसाने झोडपून काढले असून, रस्त्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या पावसाबाबत सोशल नेटवर्किंगवर अनेकजण माहिती टाकत असून, घराबाहेर पडण्याची आवश्यकता असेल तर बाहेर पहा अन्यथा घरातच थांबा, असा सल्लाही अनेकजण देत आहेत.\nमुंबईमध्ये सोमवारी (ता. 28) रात्रीपासून पाऊस पडत आहे. मुंबईकरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र विविध भागात दिसत होते. पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे\nमध्यमहाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील २४ धरणापैकी १० धरणं १०० टक्के भरली. सहा धरणात ९० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला, उर्वरित आठ धरणं ६० ते ९० टक्के भरली. कऱ्हाड ः कोयना परिसरात काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात ३.५६ टिएमसीने वाढ झाली. काल दिवसभर चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याची उंची तब्बल दोन फुटाने वाढली. परवापेक्षा कोयनेला १२५, नवजाला १५० तर महाबळेश्नरला ८३ मिलीमीटर जास्त झाला आहे. त्यामुळे चोवीस तासात कोयनेने ९५ टिएमसीचा टप्पा ओलांडला आहे. आजही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाची रिमझीम सुरू आहे.\nपुणे जिल्ह्यातील धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास ५५ हजार क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येते. दुपारी १२ वाजता उजनी (सोलापूर) धरणातून भीमा नदीमध्ये दीड हजार, कालव्यातून ४०० तर बोगद्यातून ५० क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. धरणात दौंड येथून ४२ हजार ६२७ क्‍युसेकने पाणी मिसळत आहे.\nविदर्भ मॉन्सून धरण पाणी हवामान अकोला पाऊस अतिवृष्टी रायगड मुंबई\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, म��्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/rahul-gandhi-said-if-women-get-rss-136191", "date_download": "2018-08-14T15:59:03Z", "digest": "sha1:3GNTOEWK6YHSAR755GFUDH6OMOFKPT7R", "length": 12252, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi said If women get in RSS आरएसएसमध्ये महिलांना स्थान मिळाले तर... : राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nआरएसएसमध्ये महिलांना स्थान मिळाले तर... : राहुल गांधी\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nदिल्ली : देशात महिलांची संख्या 50 टक्के आहे, त्यांच्यात देश चालविण्याची क्षमता देखील आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात महिला काँग्रेसचा झेंडा देशभर फडकताना दिसेल. काँग्रेस पक्षात महिलांना 50 टक्के प्रतिनिधीत्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.\nदिल्ली : देशात महिलांची संख्या 50 टक्के आहे, त्यांच्यात देश चालविण्याची क्षमता देखील आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळ���त महिला काँग्रेसचा झेंडा देशभर फडकताना दिसेल. काँग्रेस पक्षात महिलांना 50 टक्के प्रतिनिधीत्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.\nदिल्लीत सुरू असलेल्या महिला काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार टिका केली. महिला देश चालवू शकत नाहीत अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)ची धारणा आहे. भाजपचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातात आहेत त्या आरएसएसमध्ये महिलांना स्थान नाही. ज्या दिवसी या संघटनेत महिलांना स्थान मिळेल तेव्हा आरएसएस आरएसएस राहणार नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे.\nराहुल गांधी म्हणाले, ''उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड यांसह अनेक राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र, बुलेट ट्रेनवर बोलणारे मोदी अशावेळी एक शब्द काढत नाहीत. महिला सक्षमीकरणाबाबत भाजप आणि आरएसएसची विचारधारा वेगळी आहे असून, आगामी काळात काँग्रेस पक्षात महिलांना 50 टक्के स्थान असेल. संघात महिलांना दरवाजे कायमचे बंद असतात. काँग्रेस आणि त्यांच्या संस्कृतीत हाच फरक आहे.''\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nबचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल\nनांदेड : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता...\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nराष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी चेतन तुपे\nपुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून, या पद��ची पताका महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्या खांद्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/article-about-video-demand-channels-sayali-kshirsagar-135717", "date_download": "2018-08-14T15:58:50Z", "digest": "sha1:YC6I4HWHQYOILHPW45HXFUHFCYJKANQX", "length": 21341, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "article about Video on demand channels by Sayali Kshirsagar मनोरंजन येता घरा! (सायली क्षीरसागर) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nमनोरंजनाच्या रूढ चौकटी मोडणारी ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवा देणारी वेब चॅनेल्स ही सध्याची ‘इन थिंग’ आहे. विशिष्ट शुल्क भरून वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज, चित्रपट आणि इतर मनोरंजन थेट तुमच्यापर्यंत आणून पोचवणाऱ्या या व्यवस्थेविषयी माहिती.\nमनोरंजनाच्या रूढ चौकटी मोडणारी ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवा देणारी वेब चॅनेल्स ही सध्याची ‘इन थिंग’ आहे. विशिष्ट शुल्क भरून वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज, चित्रपट आणि इतर मनोरंजन थेट तुमच्यापर्यंत आणून पोचवणाऱ्या या व्यवस्थेविषयी माहिती.\nगेल्या दोन दशकात आपण टेलिव्हिजनची तांत्रिकदृष्ट्या होणारी क्रांती अनुभवली. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत खासगी वाहिन्यांचा घराघरांत होणारा वाढता प्रभावही बघितला. केबल-अँटेनापासून ते सेट टॉपबॉक्‍स हा प्रवासही आपण जवळून बघितला. त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शिरकाव झाला तो इंटनेटचा इंटरनेट सहज उपलब्ध होऊ लागल्यानं करमणुकीची साधनंही बदलली. एका टीव्हीसमोर एक कार्यक्रम बघण्यासाठी बसलेलं कुटुंब आता आपापल्या आवडीप्रमाणं मोबाईलवर, लॅपटॉपवर कार्यक्रम बघू लागलं. यातूनच जन्म झाला तो ‘व्हिडिओ ऑन डीमांड’ या संकल्पनेचा\n‘व्हिडिओ ऑन डीमांड’ म्हणजे काय\n‘व्हिडिओ ऑन डीमांड’ म्हणजे प्रसारणाच्या ठरलेल्या वेळेव्यतिरीक्त इतर कोणत्याही वेळेत हवे ते कार्यक्रम आवडीनुसार बघणं. टीव्हीसारखंच इंटरनेटनं एक समांतर जग निर्माण केलं आहे. त्यामुळे टीव्हीवरच्या खासगी वाहिन्यांप्रमाणंच इंटरनेटच्या जगात वेब चॅनेल्स निर्माण झाली. यूट्यूबनं हा पायंडा प्रथम पाडला. यूट्यूबप्रमाणेच यासारख्या अनेक वेब चॅनेल्सची निर्मिती झाली व त्यावरच्या वेब सिरीज जगभरात बघितल्या जाऊ लागल्या.\n‘व्हिडिओ ऑन डीमांड’ची वैशिष्ट्यं\nवेब चॅनेलचे किंवा ‘व्हिडिओ ऑन डीमांड’चे अनेक फायदे आहेत. आपण कुठंही, कधीही, कितीही वेळा या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप कशावरही वेब चॅनेल बघू शकतो. त्यासाठी विशिष्ट जागेची, वेळेची गरज नाही. यातला काही भाग बघायचा नसल्यास तो फॉरवर्ड करता येतो, तर एखादा सीन रिवाइंड करून पुन्हा बघता येतो. ही खासगी चॅनेल्स बघण्यासाठी विशिष्ट रक्कम (सबस्क्रिप्शन) आपल्याला भरावी लागते. नवीन चित्रपटांपासून ते या खासगी निर्मिती (इन हाऊस प्रॉडक्‍शन) असलेल्या अनेक वेब सिरीज आपल्याला यावर बघता येतात. अनेक नामवंत दिग्दर्शक, कलाकारही आता वेब सिरीजकडं वळले आहेत. जाणून घेऊ अशाच काही ‘व्हिडिओ ऑन डीमांड’ सेवा देणाऱ्या वेब चॅनेल्सबद्दल.\nनेटफ्लिक्‍स : ‘नेटफ्लिक्‍स’ मूळच्या अमेरिकी या वेब चॅनेलनं भारतात कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. ‘चित्रपटांचं ग्रंथालय’ या धर्तीवर चालू केलेल्या नेटफ्लिक्‍सनं कालांतरानं स्वत:च वेब सिरीजची निर्मिती सुरू केली आणि त्या जगभरात गाजल्या. सध्या गाजत असलेली ‘सॅक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज ‘नेटफ्लिक्‍स’ निर्मितच आहे. ‘नेटफ्लिक्‍स’वर तुम्ही एक महिना मोफत सेवा घेऊ शकता, त्यानंतर ही सेवा आवडल्यास तुम्ही पैसे भरून ती घेऊ शकता. त्यांचे बेसिक, स्टॅंडर्ड व प्रीमिअम असे तीन प्रकार आहेत. नेटफ्लिक्‍स जगभरात विविध भाषांमध्ये सेवा देतं. ते मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहे.\nमोबाईल ॲप : Netflix\nअल्ट बालाजी : ‘अल्ट बालाजी’ हे मूळ भारतीय ‘व्हिडिओ ऑन डीमांड’ देणारं खासगी वेब चॅनेल. बालाजी टेलिफिल्म्स या प्रसिद्ध कंपनीचं हे वेब चॅनेल. भारतीय ढंगाच्या वेब सिरीजमुळे ‘अल्ट बालाजी’ नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. विनोदी ते भयपट अशा सर्व प्रकारच्या सिरीज आपल्याला यावर बघायला मिळतील. हिंदी चित्रपटही यावर उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी काही विशेष सिरीजही यावर बघायला मिळतात. काही मालिकाही ‘अल्ट बालाजी’वर उपलब्ध आहेत.\nॲमेझॉन प्राइम व्हिडि�� : ऑनलाइन खरेदीसीठी प्रसिद्ध असलेल्या ॲमेझॉन या कंपनीची ‘प्राइम व्हिडिओ’ ही व्हिडिओ ऑन डीमांड ही सेवा देणारी कंपनी. यात नवीन चित्रपट, टेलिव्हिजनवरच्या मालिका उपलब्ध आहेत. ‘ॲमेझॉन स्टुडिओज्‌’ हे त्यांनी स्वत: निर्मिती केलेले कार्यक्रमही यावर बघायला मिळतात. हिंदीसह इतर सात भाषांमध्ये ॲमेझॉन प्राइम आपल्याला सेवा देते. दर महिना किंवा वार्षिक स्वरूपात याचं सबस्क्रिप्शन आकारलं जातं.\nटीव्हीएफ प्ले : तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असं हे वेब चॅनेल. यातल्या काही सिरीज इतक्‍या लोकप्रिय आहेत, की त्यांचे एकापेक्षा अधिक सीझन गाजले आहेत. ‘टीव्हीएफ ऑरिजिनल्स’ या टॅबखाली त्यांच्या ओरिजिनल सिरीज बघायला मिळतात. ‘टीव्हीएफ प्ले’चं सबस्क्रिप्शन स्वस्त असून, त्यात अत्यंत चांगले आणि तरुणाईला आकर्षित करणारे कार्यक्रम बघायला मिळतात. यावर ‘द पिचर्स’, ‘पर्मनंट रूममेट्‌स सीझन १, २’, ‘ट्रिपलिंग टियागो’, ‘ये मेरी फॅमिली’ अशा अनेक इंटरेस्टिंग सिरीज बघायला मिळतात.\nहुलू : ‘हुलू’ ही व्हिडिओ ऑन डीमांड सेवा देणारी अमेरिकी कंपनी. अजून भारतात तिचं पदार्पण झालं नसलं, तरी इतर देशांत हुलू अत्यंत लोकप्रिय आहे. वॉल्ट डिस्ने या कंपनीशी हुलूचा टायअप आहे. त्यामुळं उत्तमोत्तम मालिका प्रेक्षकांना हुलूवर बघायला मिळतात- तेही अगदी स्वस्त दरांत. एका महिन्यासाठी मोफत सेवा असलेल्या हुलूला कालांतरानं सबस्क्रिप्शन लागू होतं. यावर लाईव्ह मालिकाही बघू शकतो.\nभारत ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं मोठी बाजारपेठ आहे. अनेक पाश्‍चात्य कंपन्या इथं येऊन गुंतवणूक करू लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेली तरुणाई आणि वेगवेगळ्या भाषा या वेब चॅनेल्ससाठी ‘टार्गेट ऑडिअन्स’ आहेत. तसंच करमणुकीच्या क्षेत्राला अंत नसल्यानं ‘व्हिडिओ ऑन डीमांड’ ही संकल्पना भारतात जोर धरू लागली आहे. भविष्यात यातही काही तरी अजब बघायला मिळेल अशी आशा\n'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर ये��न अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nउमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद\nनवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. उमर खालिद यांच्यावर...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-1468", "date_download": "2018-08-14T15:38:39Z", "digest": "sha1:2AZV3XHTCHFKUSN6RCRTLOEYM3A7IB62", "length": 16654, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nदूरियाँ भी है ज़रूरी\nदूरियाँ भी है ज़रूरी\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nअसच मोबाईलवर उगाच उचकापाचक करत बसलेली असताना इनशॉर्टवर एक नोटिफिकेशन फ्लॅश झालं. राधिका आपटेची स्टोरी होती. ’Long distance relationship with husband is exhausting ’ अशी काहीशी हेडलाईन होती. राधिका आपटे हा तसाही टॉपिक ऑफ इंटरेस्ट आहे माझ्यासाठी, म्हणून मग नोटिफिकेशन ओपन करून ती स्टोरी पाहिली. मुळात ही कन्सेप्ट आणि त्यावरच तिचं मत भन्नाट वाटलं मला. तिनं या आर्टिकलमध्ये तिच्या लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपला ’exhausting आणि expensive’ म्हटलं होतं, म्हणजे त्यात कोणती नकारात्मकता नव्हती किंवा ’बघा मी कसा सहन करतीये, ॲडजस्ट करतीये’ असा आविर्भावही नव्हता. जितक्‍या सहजतेने ती तिच्या नवऱ्याच्या म्हणजे बेनेडिक्‍ट टेलरच्या प्रेमात पडली असेल, जितक्‍या सहजतेनं तिनं ते न���तं एकसेप्ट केलं असेल त्याच सहजतेने ती नात्यातल्या या फेजबद्दल किंवा सिच्युएशन बद्दल व्यक्त झाली होती. तिचा अनुभव सांगताना तिने लिहिलंय, ’अनेकदा विमानप्रवासात सहप्रवासी मला विचारतात, की तुम्ही इकॉनॉमी क्‍लासने का प्रवास करता, आता त्यांना मी कसं सांगू ,की त्याला भेटायला लंडनला जायचा प्लॅन मी इतक्‍या शेवटच्या क्षणी ठरवते आणि त्यात पुन्हा महिन्यातून ३ - ४ वेळा लंडनला जायचं.. कसं जमवू.. कसे जुळवू शेवटच्या मिनिटाचे प्लॅन, आता त्यांना मी कसं सांगू ,की त्याला भेटायला लंडनला जायचा प्लॅन मी इतक्‍या शेवटच्या क्षणी ठरवते आणि त्यात पुन्हा महिन्यातून ३ - ४ वेळा लंडनला जायचं.. कसं जमवू.. कसे जुळवू शेवटच्या मिनिटाचे प्लॅन\nआता या सगळ्यात मला कौतुक कशाचं वाटलं असेल तर, कसलं भन्नाट नातं एक्‍सप्लोर करायला मिळत असेल ना अशावेळी, म्हणजे रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत आपल्या पार्टनरच्या सोबत राहणं, दिवसाचे चोवीस तास सतत उपलब्ध राहणं किंवा असा सततचा सहवास शक्‍य असणार नातं आणि असं ’लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ तेही लग्नानंतर वगैरे...तशीही आमच्या पिढीची गणितं जरा वेगळीच असतात. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप, रिबाउंड रिलेशनशिप, फ्रेंड्‌स विथ बेनिफिट्‌स, लिव्ह इन रिलेशनशिप असे नात्यांचे जमतील तसे आणि परवडतील तसे प्रकार आम्हाला सहजशक्‍य आहेत आणि सांगायचं झालं तर हे सगळे प्रकार खरंच बरे पडतात. यातून नात्यांचा गुंता नेमका कमी होतो, की वाढतो हा वेगळा मुद्दा झाला. महत्त्वाचं काय, भावनांचं नियोजन करणं आणि समोर असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं यामुळे सहज होतं. ’मला या नात्यातून हेच हवंय आणि या नात्याचा शेवट असाच झालं पाहिजे’ अशी ओढाताण यामुळे कमी होते. आता हा माझा विचार किंवा मत झालं. पण नात्यांच्या या नव्या प्रकारांबद्दल कितीही मतभिन्नता असली तरी ’आहे हे असं आहे’ असा प्रकार आहे हा. कोणी कितपत स्वीकारावं याबद्दल प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेच की.\nतर मूळ मुद्दा, लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप मग ते दोन वेगवेगळ्या शहरात राहणं असुदे किंवा दोन देशांमध्ये, या अंतरानं कोणताही फरक न पडू देता, किंबहुना हे कित्येक किलोमीटरमध्ये मोजलं जाणारं अंतर नात्याच्या जडणघडणीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे, असंच स्वीकारून टिकवण्याची कसरत म्हणजे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप. भौगोलिक अंतरामुळे नाती टिकत नाहीत, ती फुलत नाहीत किंवा सहज दुरावा निर्माण होतो या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, असं वाटायला लावणारा प्रकार म्हणजे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप. कोणत्याही नात्याची कसोटीच असते ही, जमलंच पाहिजे टाईपची. हे अंतर खूप काही शिकवून जातं अनेकदा. मुळात कोणत्याही नात्यात एकमेकांशिवाय राहणं हा प्रकार कितीही भयाण असला तरी आपण ते स्वीकारतो आणि सुरवात होते ती एका वेगळ्या टप्प्याची.\nस्पर्श अनेकदा जास्त व्यक्त होतात. शब्दांपेक्षाही नजर जास्त बोलते. पण लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप बॉस.. तिथे तुमचा पार्टनर समोर नसतो, वेळेची गणितं जुळत नाहीत, शब्दात मांडता येत नाही, तो दिसतोय स्क्रीनवर पण त्याच्या व्हर्च्युअल सोबतीचा काही फरक पडत नाही... असं खूप खूप..आणि बरच काही. पण सांभाळावं लागतं, त्यासोबत ॲडजस्ट करावं लागत, अनेक गोष्टी नव्याने पथ्य म्हणून का असेना पण स्वीकाराव्या लागतात. मुळात लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप गरज म्हणून स्वीकारावं लागत असलं तरी या नात्यातून कोणत्याही इन्स्टंट गरजा पूर्ण होण्याचा चान्स नसतो. साध्यासाध्या गोष्टी स्वतः मॅनेज तर कराव्या लागतातच पण स्वतःला सांभाळताना तुमच्या नात्यावर त्याचा काही चुकीचा इफेक्‍ट होणार नाही ना यासाठीही सतत अलर्ट राहावं लागत. मग हा सगळा वैताग कशासाठी सांभाळत बसायचा का उगाच बदल करायचे स्वतःमध्ये का उगाच बदल करायचे स्वतःमध्ये हे असं अंतरावरच नातं सांभाळणं खरंच एवढं गरजेचं असतं का हे असं अंतरावरच नातं सांभाळणं खरंच एवढं गरजेचं असतं का पण मग सतत तुमच्यासोबत असणारा तुमचा पार्टनर मनाने अंतरावर राहत असेल तर पण मग सतत तुमच्यासोबत असणारा तुमचा पार्टनर मनाने अंतरावर राहत असेल तर हातभर अंतरावर किंवा अगदी तुमच्या कुशीत झोपणारा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत ’लॉन्ग डिस्टन्स रिलेशन’ मध्ये नसेल कशावरून हातभर अंतरावर किंवा अगदी तुमच्या कुशीत झोपणारा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत ’लॉन्ग डिस्टन्स रिलेशन’ मध्ये नसेल कशावरून मग तिथेही काय गरज असते नाती टिकवण्याची\nमुळात गरजेतून नाती निर्माण होतात हे ठीके, पण ती गरजेतूनच टिकली पाहिजेत असं वाटणं चुकीचं नाही का म्हणजे मला तू सतत सोबत असण्याची गरज आता नाही वाटत, पण कोणत्याही गरजेशिवाय तुझं सोबत असणं हवंय मला यात चुकीचं काय म्हणजे मला त��� सतत सोबत असण्याची गरज आता नाही वाटत, पण कोणत्याही गरजेशिवाय तुझं सोबत असणं हवंय मला यात चुकीचं काय आपल्या जोडीदाराचं आपल्यावाचून फारसं अडत नाही, ही गोष्ट म्हणजे नात्यात ’ नथिंग इज हॅपनिंग’ असं कस असू शकेल. रादर आपल्या आयुष्यातली सगळीच नाती गरजेतूनच निर्माण होतात. मग ते कोणत्यातरी कुटुंबात आपला जन्म झाला म्हणून सांभाळावी लागणारी नाती असुदे किंवा स्वतःहून निर्माण केलेली नाती, ’गरज’ हा मुख्य हेतू असतोच त्यामागे. मग कालांतराने ही गरज कमी होऊन, फक्त सहवासावर येणार नातं टिकणं किंवा टिकवणं एवढं अवघड का वाटत असावं आपल्या जोडीदाराचं आपल्यावाचून फारसं अडत नाही, ही गोष्ट म्हणजे नात्यात ’ नथिंग इज हॅपनिंग’ असं कस असू शकेल. रादर आपल्या आयुष्यातली सगळीच नाती गरजेतूनच निर्माण होतात. मग ते कोणत्यातरी कुटुंबात आपला जन्म झाला म्हणून सांभाळावी लागणारी नाती असुदे किंवा स्वतःहून निर्माण केलेली नाती, ’गरज’ हा मुख्य हेतू असतोच त्यामागे. मग कालांतराने ही गरज कमी होऊन, फक्त सहवासावर येणार नातं टिकणं किंवा टिकवणं एवढं अवघड का वाटत असावं उलट ही संकल्पनाच अफलातून नाहीये का, कोणत्याही गरजेशिवाय एखाद्याच्या सोबत राहणं.. ते नातं अनुभवणं, की सोबत राहणं हीच गरज असेल अशा नात्यांची\nहे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सगळे यातली पात्रे...’ अशा आशयाची वाक्‍ये आपण...\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\n‘‘डिव्होर्स हवाय. मी त्याच्या पासून लांब व्हायचं ठरवलं आहे. आता माझी सहनशक्ती संपलीय...\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/twitter-character-length-changes-to-280/", "date_download": "2018-08-14T15:26:25Z", "digest": "sha1:J4LHYQTVSHU7RZFY5HD5C2QCP7UNU2KC", "length": 8489, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "ट्विटरच्या चिमणीचं क्रांतिकारी पाऊल..देणार फेसबुकला टक्कर | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nट्विटरच्या चिमणीचं क्रांतिकारी पाऊल..देणार फेसबुकला टक्कर\nट्विटरवरील शब्दमर्यादेमुळे अनेक जणांना ट्विटर चा वापर करण्यात अडचणी येतात . आपले म्हणणे १४० अक्षरमर्यादेत कसे लिहावे याचा विचार करण्यातच वेळ खर्च होतो . हे लक्षात घेऊन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून संदेशांसाठीची अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र सुरुवातीला फक्त प्रायोगिक तत्त्वावर २८० अक्षरांची ट्विट करता येणार आहेत.\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nकाही महिन्यांपुर्वीच ट्विटरकडून संदेशांसाठीची अक्षरमर्यादा १४० पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, फेसबुक मेसेंजरसारख्या स्पर्धकांचा विचार करता ट्विटर आता २८० शब्दांचे संदेश लिहण्याची सुविधा उपलब्ध करून स्वतःमध्ये थोडा बदल करतेय असं समजायला हरकत नाही .\nसध्या ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अनेकांसाठी अडचणीची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून अक्षरमर्यादा दुपटीने म्हणजे २८० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.\nट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांच्याकडून २४० अक्षरांचे पहिले ट्विट करण्यात आले. ‘हा बदल लहानसा आहे, पण आमच्यासाठी खूप मोठे पाऊल आहे. यापूर्वी ट्विटसाठी १४० शब्दांची तांत्रिक मर्यादा होती. लोकांना ट्विट करताना येणाऱ्या खऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमच्या टीमने विचारपूर्वक जे बदल केले आहेत, त्याचा अभिमान वाटतो’, असे डोर्सी यांनी ट्विटमध्ये लिहले आहे. परंतु, सुरूवातीला निवडक युजर्सनाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मग सर्वासाठी ही सुविधा उपलब्ध असेल असे सांगण्यात आले.\nफेसबुक मॅसेंजरवर सध्या २० हजार शब्दांचा संदेश पाठविण्याची व्यवस्था आहे, त्या तुलनेत ट्विटर कुठंच नव्हतं म्हणून या माध्यमातून ट्विटर फेसबुक मॅसेंजरची स्पर्धा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे असं म्हटलं जातंय ..\n@@पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा @@\n← रोहिंग्यांनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय माथेरानच्या जंगलात डुप्लिकेट सर्पमित्रांची फुसफुस →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?cat=7&page=3", "date_download": "2018-08-14T16:18:33Z", "digest": "sha1:DRHBHTRNXYQWQ4J7WN5GQRRZ54MCRIQG", "length": 6070, "nlines": 135, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - कार्टून अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार्टून\nया आठवड्याचे सर्वोत्तम कार्टून अँड्रॉइड थीम प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Black Tinkerbell थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-14T15:56:13Z", "digest": "sha1:CDRPTF7RRJT6BGNJD5QS2RFXBMHJJCGC", "length": 4693, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८८४ मधील मृत्यू\n\"इ.स. १८८४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १८८० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१५ रोजी १९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sharad-pawar-nitin-gadkari-674", "date_download": "2018-08-14T16:11:46Z", "digest": "sha1:OSH2UK7QWPNFKHG3SO3H7FPWV5P4NPDE", "length": 16333, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Sharad Pawar, Nitin Gadkari | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगडकरी यांनी रेंगाळेलेल्या कामांना गती दिली : शरद पवार\nगडकरी यांनी रेंगाळेलेल्या कामांना गती दिली : शरद पवार\nरविवार, 27 ऑगस्ट 2017\nराजगुरूनगर ते चाकण जाण्यासाठी दीड तास वेळ लागतो. मी हा अनुभव घेतला आहे. मला पायलट गाडी असूनदेखील ही परिस्थिती आहे. तर सामन्याचा किती वेळ वाया जातो याचा विचार व्हायला हवा,\" याकडे पवार यांनी लक्ष वेधले.\nपुणे : रेंगाळलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे काम गडकरी यांनी केले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरी यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.\nचांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. ते म्हणाले, \"जिल्ह्यातील अनेक रस्त्यांमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्र शहर व जिल्ह्यात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील 15 हजार लोक काम करतात.\nयेथे तयार झालेली वाहने देशाबाहेर जातात. दिघी पुणे हा औद्योगिक जगाच्या बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे. पालखी मार्ग अधिक चांगला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजगुरूनगर ते चाकण जाण्यासाठी दीड तास वेळ लागतो. मी हा अनुभव घेतला आहे. मला पायलट गाडी असूनदेखील ही परिस्थिती आहे. तर सामन्याचा किती वेळ वाया जातो याचा विचार व्हायला हवा,\" असे पवार यांनी सांगितले.\nयावेळी खासदार अनिल शिरोळे, आढळराव पाटील यांची भाषणे यावेळी झाली. हिंजवडीसह पुणे परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक सल्लागार मदतीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. सुरू असलेली व सुरू होणारी एकूण 1600 कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आहे. NHAI कडून प्रथम असा कार्यक्रम सुरू झाला आहे.\nआढळराव म्हणाले, \"बायपास रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्याच्या कामाला आज सुरवात झाली. खेड, सिन्नरचे काम 2013 मध्ये सुरू झाले होते. जुन्नर ते भिमाशंकर ओझर, लेण्याद्री राजगुरू नगर ह्या रस्ताच्या काम करावे. पूर्वी रस्त्यासाठी भांडावे लागत होते गडकरी मंत्री झाल्याने भांडण्याची गरज नाही. राज्याला जास्त निधी मिळत आहे.\"\nगिरीश बापट म्हणाले, \"पुण्यात येणारे मार्ग वाहतूक कोंडीचे आहेत. विमानतळावरील प्रवाशी 25 पटीने वाढले. पुण्यातील मेट्रोचे प्रत्यक्ष काम गडकरींमुळे सुरू झाले. रिंग रोडचे देखील काम सुरू होईल. पैसे नाही म्हणून रस्याची कामे थांबली नाहीत.\"\nप्रशस्त देखणा चांदणी चौक होणार आहे. गडकरी यांनी राज्यात मंत्री असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे परिमाण बदलून टाकले, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.\nगडकरी यांनी बांधलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जगात प्रसिद्ध झाला. कोल्हापूरला बास्केट पूल होणार आहे. सातारा कागल रस्ता देखणा होणार आहे. कोल्हापुरातून पन्हाळा मार्गे रत्नागिरीला थेट हायवेवरून पूल होणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.\nचाकण पुणे शरद पवार sharad pawar अनिल शिरोळे सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रकांत पाटील\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : य���थील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/saina-nehwal-eliminates-no-5-seed-japan-superseries-winner-carolina-marin-22-20-21-18/", "date_download": "2018-08-14T16:00:32Z", "digest": "sha1:RQZBCJWDF3QRL7RDCCXFMURX4WTMIKU5", "length": 9343, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय बॅडमिंटनपटूंची डेन्मार्क ओपनमधील पहिल्या फेरीतील कामगिरी -", "raw_content": "\nभारतीय बॅडमिंटनपटूंची डेन्मार्क ओपनमधील पहिल्या फेरीतील कामगिरी\nभारतीय बॅडमिंटनपटूंची डेन्मार्क ओपनमधील पहिल्या फेरीतील कामगिरी\nडेन्मार्क ओपनची सुरुवात भारतीयांसाठी मिश्र स्वरूपाची झाली. या सुपर सिरीजमध्ये जिच्याकडून पदकाची सर्वात जास्त अशा होती ती पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत गारद झाली. साईना नेहवालने दोन वेळची विश्वविजेती कॅरो��िना मरीनला पहिल्याच फेरीत हरवत सर्वात मोठा उलटफेर केले. जपान ओपन जिंकल्याने या स्पर्धेत मरीनकडे विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून पहिले जात होते.\nसाईनाने पहिल्या फेरीत मरीनवर विजय मिळवत जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीतील पराभवाचा वचपा काढला. सिंधूला १०व्या मानांकीत चेनचे आव्हान परतवून लावता आले नाही. तीला चेनने २१-१७,२३-२१असे पराभूत केले. सिंधूवर सलग दोन सुपर सिरीजमध्ये पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आली.\nभारतीय पुरुष खेळाडूंमध्ये आघाडीचा खेळाडू किदांबी श्रीकांत आणि प्रणॉय कुमार यांनी आपले पहिल्या फेरीतील सामने जिंकले. साई प्रणितवर पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली.\nश्रीकांतचा पहिला सामना पात्रता फेरी जिंकून आलेल्या भारताच्या शुभंकर डे यांच्यासोबत होता. हा सामना श्रीकांतने २१-१७,२१-१५ असा जिंकला. श्रीकांत किदांबीचा पुढचा सामना कोरियाच्या जीऑन हेयोक याच्याविरुद्ध होणार आहे. जीऑन हेयोक याने २०१६ साली ऑस्ट्रेलियन ओपेनचा उपविजेतेपद पटकावले होते.\nसाई प्रणीत याला डेन्मार्कच्या हान्स -क्रिस्टेन सोलबेर्ग याने २१-१०,२१-१५ असे नमवले.\nप्रणॉय याचा सामना डेन्मार्कच्या एमिल होलस्ट यांच्या बरोबर होता. पहिला सेट त्याने २१-१८ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने ११-६ अशी पिछाडी भरून काढत दुसरा सेट जिकंत सामना २१-१८,२१-१९ असा जिंकला. त्याचा पुढचा सामना माजी जागतिक अग्रमानांकीत मलेशियन खेळाडू ली चँग वेई यांच्याबरोबर होईल.\nअन्य भारतीय खेळाडूंमध्ये सात्विकराज रंकिरेड्डी याला मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीत पराभव करावा लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सात्विक आणि त्याची मिश्र दुहेरीचे साथीदार अश्विनी पोनप्पा यांनी डच ओपनची सेमी फायनल गाठली होते ते डेन्मार्क ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाले. त्यांना स्थानिक मिश्र दुहेरी खेळाडू निकलस नोर आणि सारा थ्यगेन्सन यांनी २१-१९,२१-१७ असे पराभौत केले.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचि���सह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?cat=153", "date_download": "2018-08-14T15:18:47Z", "digest": "sha1:5V6Q5KBJUJAICASXYH76PHB2HMDJJAQ7", "length": 6625, "nlines": 139, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "Just चेक आऊट | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nVIDEO : प्लास्टिक बंदीबद्दल तुमचा काय अनुभव, नक्की पाहा हे भन्नाट व्हिडीओ\n…आणि चालता चालता काजोल धपकन पडली\nआता व्हॉट्सअॅपवर करा ग्रुप व्हिडीओ कॉलिंग\n‘व्हिडिओ गेम अॅडिक्शन’ मानला जाणार मानसिक आजार\nलवकरच इन्स्टावरही ६० सेकंद व्हिडिओ करता येणार अपलोड\nLive : मोटो जी-६ आणि मोटो जी-६ प्ले भारतात लॉन्च\n‘हे’ 5 स्मार्टफोन फक्त ३००० रुपयांत मिळणार\nव्हिडीओ : काका सोशल मीडियावर हिट, गोविंदा स्टाईलने केला धम्माल डान्स.\nफेसबुकने सुमारे ३ कोटी पोस्ट केल्या डिलीट\nमेट्रोच्या दरवाढीला मुंबई हायकोर्टाचा नकार\nठाण्यात भीषण आग; बेकरी जळून खाक\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद���या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-raju-patil-1358", "date_download": "2018-08-14T15:37:15Z", "digest": "sha1:ERGOUWJTSCJDA4JQREMCASQCHNQPQE7Z", "length": 16239, "nlines": 120, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "sakal saptahik cover story Raju Patil | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nकोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून ज्याला संबोधले जाते, असे राधानगरी अभयारण्य पश्‍चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसरात येते. दक्षिण व उत्तरेकडील पश्‍चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगल पट्टा आहे. निमसदाहरित जंगल प्रकारात याचा समावेश होतो. देशात सर्वप्रथम करवीर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी दाजीपूरच्या जंगलाचा टापू आरक्षित केला. हेच आरक्षित जंगल पुढे विस्तारित होत, राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाऊ लागले. कोल्हापूर संस्थानचे विलीनीकरण झाल्यानंतर १९५८ मध्ये दाजीपूर जंगलाची अभयारण्य अशी ओळख झाली. राज्यातील हे सर्वांत जुने अभयारण्य आहे.\nकोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून ज्याला संबोधले जाते, असे राधानगरी अभयारण्य पश्‍चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसरात येते. दक्षिण व उत्तरेकडील पश्‍चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगल पट्टा आहे. निमसदाहरित जंगल प्रकारात याचा समावेश होतो. देशात सर्वप्रथम करवीर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी दाजीपूरच्या जंगलाचा टापू आरक्षित केला. हेच आरक्षित जंगल पुढे विस्तारित होत, राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाऊ लागले. कोल्हापूर संस्थानचे विलीनीकरण झाल्यानंतर १९५८ मध्ये दाजीपूर जंगलाची अभयारण्य अशी ओळख झाली. राज्यातील हे सर्वांत जुने अभयारण्य आहे. राधानगरीचा लक्ष्म�� तलाव आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतालचा परिसर मिळून १९८५ ला पुन्हा विस्तार झाला आणि याची ओळख राधानगरी अभयारण्य अशी झाली.\nकोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि. मी. आहे. समुद्रसपाटीपासूनची याची सरासरी उंची ९०० ते १००० फूट असून, या परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस होतो. दाजीपूर आणि राधानगरी हे या अभयारण्याचे अविभाज्य भाग आहेत. येथील घनदाट जंगलांचे पट्टे ‘डंग’ म्हणून ओळखले जातात. डोंगरमाथ्यावर जांभा खडकाचे मोठे सडे आहेत. त्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलात संपन्न जैवविविधता आढळते. राज्यासह देशभरातून अनेक पर्यटक या परिसराला भेट देतात. यासाठी एक नोव्हेंबर ते ३१ मे हा कालावधी अभयारण्याच्या प्रवेशासाठी निश्‍चित केला आहे. पावसाळ्यात अभयारण्यात प्रवेश बंद केला जातो; मात्र राधानगरी व काळम्मावाडी धरण आणि यांच्या परिसरातील धबधबे यांमुळे पावसाळ्यातही अशी ठिकाणे पर्यटकांना खुणावत असतात.\nया अभयारण्याचे महत्त्व म्हणजे निमसदाहरित व वर्षाअखेर पानगळीच्या मिसळलेल्या जंगलप्रकाराने असंख्य झाडांच्या प्रजातीचे हे आश्रयस्थान आहे. दऱ्याखोऱ्यांतील घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे, गवताळ कुरणात असंख्य प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे, ऑर्किड्‌स, फुले, नेचे, बुरशी आढळतात. साग, शिसव, सावर, फणस, आंबा, जांभूळ, पळस, पांगिरा, अंजन, खैर, कारवी आदी काही नावे यासंदर्भात आवर्जून नोंदवता येतील. १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आहेत. भारतीय द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती येथे आहेत. ३०० पेक्षा अधिक औषधी वनस्पतींचे हे भांडार आहे. करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरूडशेंग, वाघाटी, सर्पगंधा, धायटी आदी झुडपे व वेली आहेत.\nसरिसृप गटात येथे पाली, सरडे, साप, सुरळ्यांचे अनेक प्रकार आहेत. उभयचरांमध्ये वेगवेगळे बेडूक आहेत. शिवाय देवगांडूळ हा पर्यावरणासाठी महत्त्वाचा; परंतु दुर्लक्षित प्राणी आहे. येथे एका नव्या पालीचाही शोध लागला आहे. ३३ प्रजातीचे साप नोंदलेले आहेत. यात ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्‍स व्हीटेकरी, पाईड बेली व शिल्डटेल अशा दुर्मिळ सापांचाही आढळ आहे.\nफुलपाखरांच्या १२१ प्रजातींची येथे नोंद आहे. सदर्न बर्डविंग हे देशातील सर्वांत मोठे (९० मिमी) फुलपाखरू येथे असून, ग्रास ज्युवेल हे सर्वांत लहान फुलपाखरू (१५मिमी) येथे आढळते. सामूहिक स्थलांतर करणारीही फुलपाखरे आहेत.\nगव्यांसाठी विशेष प्रसिद्ध असे हे अभयारण्य असून त्याशिवाय येथे ३५ प्रकारचे वन्य प्राणी आढळतात. यांमध्ये वाघ, बिबटे, काळा बिबट्या, लहान हरिण (पिसोरी), रानकुत्रा, अस्वल, सांबर, भेकर, चौशिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उदमांजर, खवले मांजर, शेकरू, लंगूर, ससा आदींसह वटवाघळांच्या तीन जातींचा समावेश आहे. शिवाय २३५ विविध प्रकारचे पक्षी येथे आहेत.\nलक्ष्मी सागर जलाशय, शाहू सागर जलाशय, सावराई सडा, सांबरकोंड, कोकण दर्शन पॉइंट, वाघाचे पाणी, सापळा, उगवाई देवराई, शिवगड किल्ला.\nकोल्हापूरपासून पन्नास किलोमीटरवर राधानगरी हे तालुक्‍याचे ठिकाण आहे. तिथून पाच किलोमीटरवर लक्ष्मी तलाव, दहा किलोमीटर दक्षिणेकडे काळम्मावाडी तलाव, राधानगरीतून थेट पुढे तीस किलोमीटरवर अभयारण्याचे मुख्य गेट दाजीपूर येथे आहे. तिथून २१ किलोमीटरचा अभयारण्य प्रवास. इथून सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द असलेली गावे फोंडा १३ किलोमीटर आणि कणकवली ३३ किलोमीटर अंतरावर आहेत. अभयारण्यात जीपच चालते. त्या येथे भाड्यानेही मिळतात. राहण्यासाठी राधानगरीत अनेक हॉटेल्स आहेत. दाजीपूर येथे वन्यजीव विभागाच्या तंबू निवासाची सोय आहे.\nकोल्हापूर राधानगरी अभयारण्य पर्यावरण सह्याद्री\nप्रत्येकाच्या वाट्याला विशिष्ट पाऊस येत असतो. कुणाच्या वाट्याला आलेला पाऊस रिमझिम,...\nसह्याद्री खूप वैशिष्ट्यपूर्ण पर्वत आहे. पण या साऱ्या प्रदेशातल्या जीवनाचे सारे आयाम...\nसर्वांत आनंदी देश अशी आपली ओळख भूतानने जपली आहे. शिस्त आणि नियम याबद्दल भूतान जागरूक...\nउत्तर थायलंडच्या थाम लुआंग या चुनखडक प्रकारच्या खडकातील गुहेत अडकलेल्या तेरा जणांची...\nसह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे हे वेड अंगवळणी पडत चाललंय. एकदा एखाद्या नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bfb.biblesindia.in/bfb/%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-08-14T15:35:29Z", "digest": "sha1:RG6RRL2FMGT7HSXBMWQOJZUJ5Y7LHSUG", "length": 4925, "nlines": 38, "source_domain": "bfb.biblesindia.in", "title": "जक्कययोन काहाणी | Website building", "raw_content": "\nजक्कय नावोन एक माणूस होयू एने चू फावू लेणे वावू एक सोरदार होतु बाखीन चू बूट कु माणूस मोतलोब ठेंगनु माणूस होतु चू लुच्चाय कोरीन जादा फावान पोषा लेतू होतु एक दाहडू येशू यरीहो गावो मा आव्यू जक्कय काजे मालोम पोड्यो कि येशू आपणा गाव मा आव रोयू.ती चू येसू काजे देखनेण कोरतु होतू कि चू काहाड लु छे. बाखीन गोरदिनवोजेसी देखणी सोकतूहोतु, काहाकी चू बुटकु होतु.तेत्यार तीना काजे देखनेन कोरता चू ओगव दोवडीन एका गुलोरोन झाडो पोर चोळ गोयू, काहाकी येसू तीनेत वाटे जानेवावू होतु.जेत्यार येसू तीनजागे पुग्यू, ती उपोर भावीन तीनुकाजे कोयू ,'हे जक्कय छाटू उतरीन आव; काहाकी आज मेसेक तारे घोर आवने छे.”\nचू तेत्यारुत चू उतरीन खुशीसी येसुकाजे आपने घोर लीन गोयू. ज्यो देखीन आखा माणसे कुर-कुर कोरता जायीन कोहोने बाज गोया, “ ज्युते एक पापी मानसोंचा जायीन रोय रोयू.”जक्कय उबरोहीन येसुकाजे कोयू, हे प्रभू, देख, मे मारो आदो धोन गोरीब मे काजे आपदोम, एने कुदान लुच्चाय कोरीन लेहोय ती तीनाकाजे चार गुणा आप दोम.”तेत्यार येसू तीनाकाजे कोयू,\n“आज ईना घोरोमा उद्धार आवलो छे,ईनांन कोरता की ज्युबी अब्राहामोन पुऱ्यू छे. काहाकी मोनश्यान पुऱ्यू खुवाला काजे हेरणे एने तींदरो उद्धार कोरणे आवलू छे. जक्क्य येशुकाजेदेखणेन कोरीन बाखीन चू बुटकू माणूस होतु कोरीन भीड मा चू येशुकाजे देखी नी सोकतू होतु कोरीन चू येसुकाजे देखणे वाट निकावी तोसो आपनो बी जीवन मा येशुकाजे देखणेन कोरता वाट निकावनो छे.\nआंधी काजे हुग राखतलु\nतुमरो सोवाल तुमु आमुक कोय सोकतेला\nनेचो आपला पोता पोर तुमु मासेज मुकली सोकतेला तीनात रीतीसी तुमु तुमरो नाव एने इमेलोन लारे सवालोन लारे तुमु सोवाल मुकली सोकतेलाएने जोबाब ली सोकतेला\nआपनो इमेल (पर्यायी ):\nउपोर कोड छे : *\nASCII इना कला शैली मा चित्रान उपोर कोड छे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?q=Unlock", "date_download": "2018-08-14T16:19:31Z", "digest": "sha1:2NERCMWLOCJL3OFN3EEGTXEOL3WEKGOL", "length": 6521, "nlines": 137, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Unlock अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Unlock\"\nथेट वॉलपेपरमध्ये शोधा, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\n��ा आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Arcadehoops थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://oldage-home.com/sunworld/", "date_download": "2018-08-14T15:21:19Z", "digest": "sha1:2F3UGMYE37THG4HWFTI7R5J4756MA3XI", "length": 3957, "nlines": 38, "source_domain": "oldage-home.com", "title": "Sunworld for Seniors » Sunworld", "raw_content": "\n|| श्री राम ||\nदि. ६ ऑगस्ट २०१६\nसनवल्ड करंडक आंतरज्येष्ठ नागरिक संघटना एकांकिका स्पर्धा वर्ष ५ वे.\nसनवल्ड फोर सिनीअर संचालिका डॉ. रोहिणीताई पटवर्धन व सहाय्यक शैलजाताई नायडू\nआपणास सस्नेह नमस्कार. आपण आयोजित केलेले “नाट्य मार्गदर्शासाठी ” वर्कशॉप अतिशय सुंदर झाले. पेपरमध्ये जाहिरात वाचल्यापासून येण्याची खूपच इच्छा होती, पण अडचणी खूप होत्या.पण शैलजाताईशी फोनवर बोलल्यामुळे माझा उत्साह व उत्कंठा पण वाढली व येण्याचे\nज्येष्ठांसाठी त्याची नितांत गरज होती व ती गरज आपण उत्कृष्टपणे निभावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात , प्रश्नोत्तरे, शंका अशा माध्यमातून अत्यंत रंजक कार्यक्रम झाला.\nयाचे सर्व श्रेय आपणाकडे , नियोजक, संयोजक, प्रमुख पाहुणे यांच्याकडे जाते.\n१) बारीक सारीक वाटणाऱ्या गोष्टी रंगमंचावर किती महत्वाच्या असतात ते कळले.\n२) निरीक्षण, वाचन, एकाग्रता, देहबोली, संवाद, शब्दोच्चार, ड्रेपरी, प्रकाश योजना याबाबतही अमुल्य\n३) सर्वात आवडलेला भाग म्हणजे रंगमंचावर निर्जीव गोष्टी सुद्धा व्यक्तिरेखा म्हणून कशा\n वेगळा दृष्टीकोन मिळाला. ज्या गोष्टींचा आम्ही विचारही केला नव्हता.\nयाचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होणार आहे. स्पर्धेत सादरीकरणात तर होईलच, पण आयुष्यात सुद्धा उपयुक्त आहेत.\nआपण या आयोजित केलेल्या वर्कशॉप बद्दल पुन्हा सगळ्यांना शतशः धन्यवाद.\nआपणा सर्वांची आभारी आहे.आपल्या सर्व उपक्रमाला शुभेच्छा-\nसौ. प्रतिभा प्रकाश हर्डीकर\nवैकुंठ जवळ, प्रगती बंगला.\nफोन क्र. – २४५३११११\nभ्रमणध्वनी क्र. – ९४२२०१५९६८.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandednewslive.online/2016/01/blog-post_16.html", "date_download": "2018-08-14T15:59:03Z", "digest": "sha1:52DG4WIQ5DK7WBXWORHG4VJ5JQEEUBL5", "length": 14222, "nlines": 74, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: भाजी भाकरीची पंगत", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशनिवार, १६ जानेवारी, २०१६\nतामसा येथील भाजी - भाकर प्रसादाचा\n५० हजाराहून अधिक भक्तांनी घेतला लाभ\nनांदेड(अनिल मादसवार) अनादिकालापासून चालत आलेली तथा सामाजिक समतेचा संदेश देणारी भाजी भाकरीची पंगत तामसा -भोकर रस्त्यावर असलेल्या बारालिंग महादेवाच्या हेमाडपंथी मंदिराच्या अर्चाकांच्या हस्ते अभिषेक पूजनाने संपन्न झाली आहे. या पंगतीत जवळपास ५० हजाराहून अधिक भाविकांनी भाजी - भाकरीचा स्वाद घेतल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nनांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा जी.प.गटात असलेल्या बारालिंग महादेव मंदिर तीर्थक्षेत्रावर मकर संक्रांतीच्या करीच्या दिवशी दुपारी १२ वाजता अर्चक रेवनसिद्ध कांठाळे महाराज यांच्या हस्ते नैवेद्य अर्पण करून भाजी - भाकर प्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. येथील अनोखी भाजी - भाकरी पंगत सर्वदूर प्रसिद्ध असून, याचा स्वाद घेण्यासाठी दि.१६ शनिवारी महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील महादेव भक्तांनी उपस्थिती लावून भाजी - भाकरीचा आस्वाद घेतला आहे. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या आठ दिवसपासून तयारी केली होती. सकाळीच मंदिराच्या बाजूला स्वच्छ केलेल्या भाज्या कडईमध्ये टाकून शिजव���ण्यात आल्या. जवळपास चार ते पाच कढ्या भाजी व कुंटलांशी भाकरी बनविण्यात आल्या होत्या. यासाठी एकराळा, पिंपराळा, तळेगाव, पथराड, शिवपुरी, तामसा, पथराड, आदीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी भाकरी, भाजीपाला पाठविला होता.\nयावेळी हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव, भोकर, किनवट, उमरी, आदि तालुक्यातील भक्तांनी बरालिंग महादेव दर्शन व प्रसाद ग्रहनासाठी रांगा लावल्या होत्या. या वर्षी मंदिर संस्थांच्या वतीने प्रसाद वाटपासाठी ६ ते ७ खिडक्या बनविल्याने भाविकांना सुरळीत प्रसाद वाटप झाले. विशेषतः महिलांची वेगळी व्यवस्था मंदिर संस्थांच्या पदाधिकार्यांनी केली होती. येणाऱ्या भक्तांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून मंदिर संस्थांचे स्वयंसेवक, तथा उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश कुमार यांनी स्वताहून उपस्थिती लावली आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या माध्यमातून पोलिस बंदोबस्त लावून सर्वाना सुरळीत व शांततेत दर्शन व प्रसाद मिळावा यासाठी परिश्रम घेतले. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी थंडीच्या कडाक्यामुळे भक्तांची संख्या रोडावलेली दिसून आली. दरम्यान परिसरात वाहनाच्या गर्दीने रस्ते जाम झाल्याने पाई जाणार्या भक्तांना विशेषतः महिला - मुलीना अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यान तालुक्याचे अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते व बारालिंग महादेव मंदिर समितीचे विश्वस्त व स्वयंसेवकांनी हि यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.\nBy NANDED NEWS LIVE पर जानेवारी १६, २०१६\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/tag/koregav-bheema/", "date_download": "2018-08-14T15:21:20Z", "digest": "sha1:YP6UWYYGSMI2HHJQ4F4C7MKESKOBX3G4", "length": 5980, "nlines": 55, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "koregav bheema | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nलेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत \nजिग्नेश मेवाणी हे गुजरातमध्ये उदयाला आलेला दलित राजकारणाचा चेहरा असल्याचे समोर आणलं जातेय . नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय देखील मिळवला. जिग्नेश मेवाणी यास दलित राजकारणाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याचे कितीही प्रयत्न होत असले तरी द्वेषाने आधारलेले राजकारण फार काळ टिकत नाही. कदाचित यापुढे देखील थोडी प्रगती होईल मात्र मोदी… Read More »\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल : सविस्तर बातमी\nपुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारासाठी संभाजी भिडे गुरुजी यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीस जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा पिंपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात अॅट्रॉसिटी, दंगल आणि हत्यार बंदीच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिव प्रतिष्ठान आणि… Read More »\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://ashutoshblog.in/category/history/feed/", "date_download": "2018-08-14T15:39:31Z", "digest": "sha1:HFB4LIX57VXJ3WOISVP3YKE64LJZPCJR", "length": 177685, "nlines": 200, "source_domain": "ashutoshblog.in", "title": "इतिहास – आशुतोष http://ashutoshblog.in इतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख Wed, 28 Feb 2018 15:26:38 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=4.9.7 99790452\tदेवगिरीचे यादव http://ashutoshblog.in/history/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b5/ http://ashutoshblog.in/history/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b5/#comments Sat, 05 Nov 2016 12:46:43 +0000 http://ashutoshblog.in/?p=214", "raw_content": "\nदेवगिरीचे यादव संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी. पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी […]\nसंभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी. पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी भरावी असे त्याचे रुपडे. शिवरायांची राजधानी रायगडी हलवली जाण्यापूर्वी सभासद बखरीत म्हटल्यानुसार “दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच.” अशी प्रत्यक्ष रायगडाशी तुलना ज्याच्या नशिबात होती तो हा देवगिरी. ह्या देवगिरी प्रांताने इतिहासाच्या दोन हजार वर्षांत अत्यंत भरभराटीचा काळ पहिला. इसवीसनपूर्व काळापासून चालत आलेले सातवाहन राज्य,इथल्याच पैठणचे. नंतरच्या काळात वेरूळ आणि औरंगाबाद लेण्यांच्या निमित्ताने राष्ट्रकुट राजांनी ह्या प्रदेशाला सौंदर्य दिलं. पुढे चालून यादव काळात हा उभा देवगिरी,यादवांची राजधानी बनून राहिला. तद्नंतर उत्तरेकडून झालेलं इस्लामी आक्रमण इथल्या इतिहासाला कलाटणी देऊन गेलं.इतिहासात वेडा तुघलक म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद बिन तुघलकाने तर अख्या भारताची राजधानी थेट दिल्लीहून इथवर हलवली.अन नंतर मुघल काळात दक्षिणविजयाच्या महत्वकांक्षा घेऊन आलेला औरंगजेब तो आला अन आजही आपल्या नावाची छाप ठेऊन आहे.\nपण ह्या सर्व उतरा आणि चढाव पाहिलेल्या,हजारो वर्षांत व्यापार-राजकारण-कला-स्थापत्य आदि अनेक मार्गांनी आपला तो तो काळ सजवून घेतलेल्या ह्या देवगिरी प्रांतात एक महत्वाचा कालखंड ठरला तो म्हणजे यादव काळ. सुमारे दीडशे वर्षांच्या आसपास देवगिरीवरून आपला राज्यकारभार हाकणारे देवगिरीचे यादव राजे शेवटी मात्र उत्तरेकडून झालेल्या इस्लामी आक्रमणाला बळी पडले आणि या प्रांतावर असलेला सुमारे हजारावर वर्षे जुना स्वकीयांचा अंमल संपुष्टात येण्याला सुरुवात झाली. याच यादव काळाचा छोटासा आढावा म्हणून हा लेख.\nमुळात यादव म्हणजे यदु वंशी राजे. थेट भगवान श्रीकृष्ण यांचा वंश, हा उत्तरेत वाढला. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात हे उत्तर भारतातील यादव दक्षिणेत येऊन राज्य करू लागले असावेत असा कयास बांधला जातो परंतु ह्याबाबतचे सबळ पुरावे मिळत नाहीत. या यादवांचा सुरुवातीचा काळ म्हणजे ‘सेऊणदेश’ म्हणजे आजचा खान्देश. थोडक्यात नाशिक आणि देवगिरीच्या आसपासच्या प्रदेशात या यादवांचे छोटेखानी राज्य असावे.\nसुरुवातीच्या काळात यादव हे तत्कालीन दख्खनचे प्रशासक राष्ट्रकुट राजांचे सामंत होते. राष्ट्रकुटांच्या गुर्जर आणि प्रतीहार साम्राज्यांसोबत झालेल्या युद्धांत अमोघवर्ष (प्रथम) आणि कृष्ण (द्वितीय) या राष्ट्रकुट राजांना यादव साम्राज्याचे दृढप्रहर आणि सेउणचंद्र यांनी मदत केली. त्या बदल्यात त्यांना ‘सेउणदेश’ चा काही प्रदेश बक्षीस देण्यात आला होता. पैकी दृढप्रहर ऐवजी सेउणचंद्र हाच मूळ यादव साम्राज��याचा संस्थापक असावा यावरून थोडा गोंधळ आहे. यादवांनी आपली राजधानी नाशिक च्या ईशान्येस चंदोरी येथे उभी केली मात्र हेमाडपंताच्या व्रतखंडात सेउणचंद्राची राजधानी श्रीनगर (सिन्नर) असल्याचे सांगितले आहे. दृढप्रहराने इसवीसन ८६० ते ८८० च्या काळात आणि सेउणचंद्राने इसवीसन ८८० ते ९०० ह्या काळात ह्या प्रदेशावर राज्य केले. मात्र त्यांच्या अधिपत्याखाली असलेला प्रदेश हा आजच्या नाशिक जिल्ह्यापेक्षाही लहान होता.\nया नंतरच्या काळात धडीयप्पा (प्रथम), भिल्लम (प्रथम) आणि राजीग हे यादव राजे होऊन गेले. इसवीसन ९०० ते ९५० च्या काळात ह्यांनी राज्य केले. पुढील काळात वाडीग्गा , भिल्लम (दुसरा), वाडूगी, वेसुगी, सेउणचंद्र (दुसरा), एरमदेव, सिंहराज, मल्लुगी अशा बऱ्याच यादव राजांचा उल्लेख इतिहासात आहे. यातील बहुतांश नावे ही रामकृष्ण भांडारकर यांच्या The Early History of Dekkan आणि हेमाडपंताच्या बखरीद्वारे मिळतात. परंतु ह्यात नंतरच्या काळात आलेला भिल्लम (पाचवा) इथून यादव साम्राज्याची खरी कारकीर्द सुरु होते. भांडारकर यांच्या म्हणण्यांनुसार दृढप्रहर ते भिल्लम पाचवा यांदरम्यान सुमारे २३ यादव राज्यकर्ते होऊन गेले. त्यातील बरेचसे राजे हे एकाच पिढीचे (म्हणजे भाऊ) असल्यामुळे खूप साऱ्या पिढ्यांचा काळ गेला नाही. राष्ट्रकुट साम्राज्याकडून चालुक्यांचा पराभव झाला तेव्हापासून सुमारे ४३७ वर्ष यादव राज्य करत होते. त्यामुळेच दख्खनच्या इतिहासात यादव काळाचे महत्त्व वाढते.\nभिल्लमचा उदय आणि देवगिरीची पायाभरणी\nबाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात चालुक्य घराण्याचा पाडाव होताच दख्खनेत असलेल्या अस्थिरतेचा पुरपूर फायदा यादवांनी घेतला. ह्या काळात अमरमल्लुगी चा मुलगा बल्लाळ (अमरमल्लुगी हा मल्लुगी चा मुलगा) यादव साम्राज्यावर राज्य करत होता. परंतु यादव साम्राज्याची आणि देवगिरीची पायाभरणी केली ती पाचव्या भिल्लमने. भिल्लम हा मल्लुगीचा मुलगा होता किंवा पुतण्या ह्यावरून साशंकता आहे. आपल्या घराण्यातीलच दुफळी टाळण्यासाठी भिल्लम ने सेउणप्रदेशाच्या बाहेर आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि दख्खनेत आपले स्वातंत्र्य घोषित केले.\nभिल्लमाने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली ती श्रीवर्धनचा (हा किल्ला बीड किंवा आसपासच्या प्रदेशात असावा) किल्ला घेऊन. आणि तदनंतर प्रत्यंडगड (उस्मानाबा��� जिल्ह्यात परांडा गाव आहे तेथील परांडा किल्ला) वर हल्ला केला. त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जाऊन ‘मंगलवेष्टके’ म्हणजे आजचे मंगळवेढे येथील राजाची हत्या केली. अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला. त्यामुळे भिल्लमचे स्वतःचे साम्राज्य हे यादवांच्या मूळ ‘सेउणदेश’ पेक्षा आकाराने बरेच मोठे झाले आणि भिल्लमच्या भावंडांमध्ये वितंड वाढले. परंतु भिल्लमाने इतर सर्व यादवांना थोपवत स्वतःला राज्यकर्ता घोषित केले. ह्याचा कालखंड इसविसन ११७५ च्या सुमारास धरता येईल.\nस्वतःला राज्यकर्ता घोषित करताच आपल्या कारकि‍र्दीची सुरुवातीची काही वर्षे त्याने उत्तरेकडेच्या गुर्जर आणि माळवा प्रांताशी युद्धात घालवली आणि तिथे भरपूर यशही मिळाले. त्याने थेट मारवाड पर्यंत मजल मारल्याचे दाखलेही आहेत. मुत्तुगी आणि पाटणच्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे भिल्लम हा ‘माळव्याची डोकेदुखी’ बनला होता. त्याची उत्तरेतील कारकीर्द सुमारे इसवीसन ११८४ ते ११८८ दरम्यान राहिली असावी. उत्तरेत त्याने मारवाड पर्यंत मजल मारली असल्याचे दाखले असले तरी त्याला त्या प्रदेशांचा ताबा मिळवता आला नाही, मात्र मारवाड पर्यंत मारलेली मजल त्याला आत्मविश्वास देणारी ठरली असावी. म्हणून त्याने पुढे चालून संपूर्ण दख्खन चा सम्राट होण्याचे स्वप्न आखले. आधीच दख्खनच्या वर्चस्वावरून चालुक्य, होयसळ आणि कलचुरी साम्राज्यांमध्ये तणाव होताच. त्यात शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर ह्याला दक्षिणेतून होयसळ राजा वीरबल्लाळ आणि उत्तरेतून भिल्लम ह्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले आणि ह्यात होयसळ राजा वीरबल्लाळशी तोंड देतानाच सोमेश्वर चालुक्याचा पराभव झाला आणि तो राज्य सोडून इतरत्र निघून गेला.\nयाच गोंधळात भिल्लमदेवास समोर असलेली संधी दिसून आली. चालुक्य राजा सोमेश्वराने पुनःश्च सैन्य उभारून लढण्याची तयारी न दाखवता राज्य सोडून निघून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने समोरचा मार्गच मोकळा मिळाला अन होयसळ सैन्य येण्यापुर्वीच भिल्लमाने चालुक्यांची राजधानी कल्याणी (आजचे बसवकल्याण) आपल्या ताब्यात घेतली. तत्कालीन होयसळ नोंदीनुसार भिल्लमाने कल्याणीवर ताबा घेतल्याचा उल्लेख केला नसला तरी हेमाद्री (हेमाडपंत) ने त्याचा उल्लेख केला आहे. अन भिल्लमाने तत्काळ ��ालुक्यांच्या दक्षिणेत असलेल्या होयसळ सैन्यावर हल्ला केला. आधीच चालुक्यांवरच्या विजयामुळे आनंदात असलेल्या होयसळ सैन्याला भिल्लमाने पराभूत केले आणि म्हैसूर राज्यातील हसन प्रांताच्या भागापर्यंत थोपवून ठेवले. उपलब्ध माहितीनुसार इसविसन ११८७ ते ११८९ पर्यंत वरील घटना घडल्या असाव्यात. कल्याणीला असलेली राजधानी भिल्लमने देवगिरीला हलवली आणि आजचं देवगिरी हे शहर वसवलं. मुळात कल्याणी ही होयसळ साम्राज्याच्या अत्यंत जवळ होती, त्यामुळे बहुदा ती हलवून राज्याच्या अंतर्गत भागात हलवण्याचा विचार भिल्लमने केला असावा.\nअशा पद्धतीने देवागिरीची पायाभरणी झाली आणि हळू हळू इथे किल्ला उभा राहत गेला. संपूर्ण किल्ला हा पाचव्या भिल्लमाने उभा केला नसला तरी त्याने त्याची सुरुवात केली हे नक्की. काहींच्या मते देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रकुट राजांनी उभा केला असे मत व्यक्त केले जाते. कारण किल्ल्याच्या उभारणीतील मानवी हातांनी तासलेले कडे आणि भूलभुलय्या पाहता ते राष्ट्रकुटकालीन कार्य वाटते, असेच कार्य वेरुळच्या लेणी मध्येही आढळते, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा किल्ला भिल्लमानेच उभा करण्यास सुरुवात केली असे मानावे लागेल.\nतिकडे दक्षिणेत पराभवाने चिडलेला होयसळ राजा वीरबल्लाळने पुनश्चः दख्खनविजया करिता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याने बनावासी आणि नोलमबावडी वगैरे शहरे परत मिळवली. भिल्लमला येणाऱ्या काळाची चाहूल मिळाली आणि त्याने २ लक्ष पायदळ आणि १२००० घोडदळ घेऊन धारवाड कडे प्रयाण केले. इसविसन ११९१ च्या सुमारास धारवाड मधील सोरातूर येथे ह्या दोन्ही साम्राज्यांत युद्ध होऊन त्यात भिल्लम यादवाचा दारूण पराभव झाला. भिल्लमाचा सेनापती जैत्रपाल ह्याने मोठ्या हिमतीने लोकीगुंडी (लोकुंडी) चा किल्ला लढवला मात्र तो लढाईत मारला गेला. होयसळ वीरबल्लाळने येलबुर्ग,गुट्टी,बेल्लतगी आदी किल्ले जिंकून घेतले आणि कृष्णा व मलप्रभा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेशावर आपला ताबा प्रस्थापित केला.\nह्या युद्धात झालेल्या दारूण पराभवात झालेल्या आघाताने भिल्लमचा मृत्यू झाला. होयसळ नोंदीनुसार भिल्लम हा युद्धात मारला गेला व त्याचे शीर बल्लाळने तलवारी वर उचलून नेल्याचे म्हणतात परंतु ही नोंद इसविसन ११��८ मधील असून ११९२ मधील गदगचा शिलालेख मात्र भिल्लमच्या मृत्यूचा उल्लेख करत नाही.\nभिल्लमाचा असा दारूण अंत झालेला असला तरी एक त्याला पराभूत राजा म्हणविता येणार नाही. कारण एक योद्धा म्हणून भिल्लमाने स्वतःचे असे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. ते स्वतःच्या हिमतीवर उभे केले होते. उत्तरेत त्याने थेट मारवाड पर्यंत छापेमारी करून दाखवली होती. आणि एका चाणाक्ष बुद्धिमत्तेने योग्यवेळी चालून जाऊन त्याने होयसळ राजांची दख्खन ताब्यात घेण्याची योजना धुळीस मिळवली होती. त्याच्या पराभव केल्या नंतरही होयसळ बल्लाळने कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाण्याची योजना कधी केली नाही. त्यामुळे भिल्लम हा तत्कालीन दख्खनेतील एक हुशार आणि शौर्यवान योद्ध होता असे म्हणता येईल.\nभिल्लमाच्या मृत्यू पश्चात् त्याचा मुलगा जैतुगी हा इसवी सन ११९१ मध्ये सत्तेवर आला. अत्यंत संकटाच्या वेळी सत्तेवर येऊन देखील त्याने तत्काळ तयारी करून होयसळ साम्राज्यापासून सीमा सुरक्षित केल्या व कृष्णा नदी ही होयसळ आणि यादव साम्राज्याची सीमा ठरवली गेली.\nपूर्वीच्या चालुक्यांचे सामंत असलेले काकतीय घराणे देखील हळूहळू डोके वर काढू लागले. भिल्लमच्या मृत्यूचा फायदा उठवत काकतीय राजा रुद्र ह्याने आपला भाऊ महादेव ह्यास यादव साम्राज्यावर मोहिमेत पाठवले. इसवी सन ११९४ च्या काळात होयसळ साम्राज्याबरोबर शांती प्रस्थापित झाल्यानंतर जैतुगीने थेट काकतीय साम्राज्यावर आक्रमण केले व त्यात राजा रुद्र मारला गेला तर त्याचा भाऊ महादेवचा मुलगा गणपती हा युद्धात पकडला गेला. महादेवने काही काळ चोख प्रतीउत्तर दिले मात्र तो देखील काही काळात मारला गेला. पुढच्या काळात संपूर्ण काकतीय प्रदेशावर जैतुगी यादवाचे नियंत्रण होते मात्र त्याने हिंदूधर्माच्या शिकवणीनुसार युद्धकैदी म्हणून पकडल्या गेलेल्या गणपतीस इसवीसन ११९८ मध्ये पुन्हा काकतीय साम्राज्याच्या गादीवर बसवले व पुढे संपूर्ण काळ यादवांचे पाईक म्हणून राहण्याचे वचन घेतले.\nजैतुगीच्या कार्यकाळाचा शेवट नेमका कधी झाला ह्याबाबत स्पष्टता नसली तरी महाराष्ट्र सरकारच्या गझेट मध्ये ती १२१० मानली आहे.\nयादव साम्राज्याची धुरा सांभाळणारा पुढचा राज्यकर्ता म्हणजे जैतुगीचा मुलगा सिंघण. इसवी सन १२१० ते १२४७ च्या काळात हा सत्तेवर होता. लहानपणापासू���च प्रदीर्घ काळ राजकुमार होण्याचा अनुभव असल्याने सिंघण निश्चितच कुशल राज्यकर्ता होता. अन ते त्याच्या कारकि‍र्दीकडे पाहून लक्षात येतेच.\nयादव सम्राटांपैकी सर्वात बलवान आणि कुशल राज्यकर्ता म्हणून सिंघणचे नाव घेता येईल. त्याला वापरले गेलेले ‘प्रौढप्रतापचक्रवर्ती’ हे विशेषण योग्य ठरते.\nसिंघण हा सत्तेवर येण्यापुर्वीच त्याने १२०६ च्या काळात होयसळ बल्लाळचा त्याने पराभव केला होता आणि विजापूर प्रांताचा बराचसा भाग त्याने जिंकून घेतला.सत्तेवर येताच त्याने पुनः होयसळ साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरु करून धारवाड, अनंतपुर, बेल्लारी, चित्तलदुर्ग, शिमोगा आदी प्रदेश जिंकून घेतला.\nकोल्हापूरचे शिलाहार राजे भोज हे यादवांचे पाईक होते मात्र तेथील राजा भोज ह्याने देखील आता यादव सत्तेविरोधात बंडाचे निशाण उगारले. त्यामुळे होयसळाविरुद्धची मोहीम पूर्ण होताच सिंघणदेव ने इसवी सन १२१७ मध्ये कोल्हापूर वर आक्रमण करून ताब्यात घेतले. तेथील राजा भोज जवळच असलेल्या परनाळा (पन्हाळा) किल्यावर पळून जाताच सिंघणने पन्हाळा देखील ताब्यात घेतला, राजा भोजला ताब्यात घेतले आणि त्याचे राज्य ताब्यात घेतले. ह्यानंतरच्या यादव घराण्यातील नोंदीनुसार सिंघणच्या एका सेनापतीने अंबाबाई मंदिरा समोर दरवाजा उभा केल्याचा उल्लेख आढळतो. कोल्हापूर येथून जवळच असलेल्या सौदत्ती मधील रट्टा वंशीय साम्राज्याचा अंत देखील सिंघणने करविला.\nपुढच्या काळात सिंघणदेवने माळवा आणि गुजरात वर आक्रमण केले आणि तेथील परमार वंशीय साम्राज्यावर ताबा मिळवला. इसवी सन १२२० मध्ये केलेल्या आक्रमणात सिंघणला भरूचवर ताबा मिळवण्यात यश आले आणि बहुतांश गुजरात प्रदेशावर त्याचे नियंत्रण आले. पुढे झालेल्या अनेक मोहिमांत सिंघणने उत्तरेतल्या बहुतांश प्रदेशावर ताबा मिळवला आणि आपल्या नियंत्रणाखाली आणले.\nसिंघणदेवच्या काळात यादव सत्तेने आपला सर्वोच्च यशस्वी काळ पाहिला. दक्षिणेतील होयसळ,काकतीय,चालुक्य किंवा मावळ,परमार यांपैकी कुणीही यादव साम्राज्याला विरोध करण्याची हिम्मत दाखवू शकला नाही आणि देवगिरीचे यादव, सिंघणदेवच्या काळात दख्खनचे मुख्य नियंत्रक बनून राहिले. उत्तरेस भरूच ते जबलपूर अशी नर्मदा नदी सीमा बनली. संपूर्ण मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातचा काही भाग, आंध्रचा उत्तर भाग, महाराष्ट्र आणि म्हैसूरच्या उत्तरेचा प्रदेश हा देवगिरीच्या छताखाली नियंत्रित झाला आणि यादव हे एकमेव दख्खनचे राजे बनले.\nपरंतु हे करत असताना सिंघणने काही महत्वाच्या चुका केल्या ज्यामुळे दख्खनचा पुढे येणारा सर्व इतिहास बदलला असता. उत्तरेतील मावळ, परमार, लता आदी साम्राज्ये इस्लामी आक्रमणांना तोंड देत असताना, अख्ख्या दख्खनवर नियंत्रण असणारे यादव आपल्या इतर शेजाऱ्यांना सामील होऊन इस्लामी आक्रमणाला सहज थोपवून,परतवून लावू शकले असते. पण दख्खन विजयाची महत्वाकांक्षा असलेल्या सिंघणने उत्तरेतील साम्राज्यांना इस्लामी आक्रमणा विरोधात मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच हल्ले करून त्यांना नुकसान करण्याची घोडचूक केली. अन दख्खनच्या इतिहासात पुनश्चः एकदा भयंकर उलथापालथ घडवून येण्याचा मार्ग मोकळा झाला. इसवी सन १२४६ च्या सुमारास सिंघणदेवचा मृत्यू झाला व त्याचा मुलगा कृष्णदेव सत्तेवर आला.\nकृष्णदेव हा इसवी सन १२४६ पासून १२६० च्या दरम्यान सत्तेवर होता. कृष्णदेव सत्तेवर येताच त्याने उत्तरेतील परमार साम्राज्यावर पुनःश्च आक्रमण केले. इसवी सन १२३५ मध्ये इल्तुमश च्या आक्रमणामुळे आधीच भिलसा आणि उज्जयिनी प्रांत गमावून खिळखिळे झालेल्या परमार राजा जैतुगीदेववर आक्रमण करून कृष्णदेवने परमार साम्राज्य ताब्यात घेतले. परमारांना साठ देऊन उत्तरेकडून होत असलेल्या इस्लामी आक्रमणा विरोधात मोर्चा काढण्याऐवजी परमारांवरच आक्रमण करण्याचा कृष्णदेवचा निर्णय दुर्दैवी होता. त्यामुळे दख्खनचे राजे म्हणून उदयाला आलेले यादव साम्राज्य अशा चुकांमुळेच पुढील काळात क्षणार्धात कोसळण्याची वेळ ओढवून घेऊ लागले.\nपरामर साम्राज्य ताब्यात घेतल्या नंतर कृष्णदेव ने गुजरातवर हल्ला करून दक्षिण गुजरातचा प्रदेश ताब्यात घेतला. ह्या नंतर १२६० मध्ये कृष्णदेवचा मृत्यू झाला.\nकृष्णदेवच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रामचंद्र हा लहान असल्या कारणाने कृष्णदेवचा भाऊ महादेव हा सत्तेवर आला. याने उत्तर कोकणातील शिलाहार साम्राज्यावर ताबा मिळवला. काकतीय साम्राज्यातील गणपती ह्या राजाच्या मृत्यूनंतर त्याची कन्या रुद्रम्बा ही सत्तेवर आली, त्यावेळी काकतीय साम्राज्यावर महादेवने प्रहार करून काकतीय सैन्यातील काही हत्ती पळवून नेले.\nह्याच महादेव राजाच्या पदरी असलेला मंत्री म्हणजे हेम��द्री अर्थात हेमाडपंत. ह्याच हेमाडपंताने व्रत-खंड, प्रसती, चतुर्वर्गचिंतामणि यांसारख्या ग्रंथांची निर्मिती केली. दख्खनच्या पठारावर होत असलेल्या ज्वारीच्या पिकाचा जनक म्हणून हेमाडपंताचे नाव घेतले जाते. आणखी महत्वाची कार्ये म्हणजे हेमाडपंताने मोडी लिपी वापरात आणून प्रचलित केली. सोबतच महाराष्ट्रात आढळणाऱ्या अनेक पुरातन मंदिरांपैकी ‘हेमाडपंती’ मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बांधकामाची विशिष्ट पद्धत म्हणजे चुना न भरता दगडे एकमेकांना जोडण्याची पद्धत हेमाडपंताने प्रचलित केली.\nमहादेवच्या मृत्यूनंतर आधी म्हटल्याप्रमाणे कृष्णदेवचा मुलगा रामचंद्र हा सत्तेवर येणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता महादेवचा मुलगा अम्मान हा सत्तेवर आला. परंतु आता बराच वयात आलेला रामचंद्रदेव हा खरा सत्तेचा अधिकारी ठरत असल्याने महादेवच्या मंत्रीमंडळातील बहुमतांशी सरदारांचा कल रामचंद्रकडे होता. त्यात ऐन तरुण वयात असलेल्या अम्मानला संगीत व नृत्याची विशेष आवड होती.\nह्याचाच फायदा घेत, अम्मानाच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याबाहेर गेलेला रामचंद्र आपल्या काही विशेष व खात्रीतल्या सहकाऱ्यांसह नाट्यकाराचा वेश घेऊन देवगिरीच्या किल्ल्यात दाखल झाला व अम्मनाच्या दरबारात येऊन कला सादर करण्याच्या बहाण्याने त्याने थेट दरबारात अम्मनाला ताब्यात घेऊन कैद केले व मंत्रीमंडळातील इतर सरदारांच्या मदतीने स्वतःला पुन्हा सत्तेवर आणले.\nआपल्या चुलत भावाने मिळवलेली सत्ता परत घेऊन इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रामचंद्र इसवी सन १२७१ मध्ये सत्तेवर आला. रामचंद्रने पुन्हा एकदा उत्तरेतील माळवा आणि परमार साम्राज्यावर आक्रमण करून सहज त्यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिणेकडेच्या होयसळ साम्राज्यावर आक्रमण करून त्यांच्या राजधानी पर्यंत मजल मारली. परंतु पुन्हा झालेल्या प्रतिकारामुळे रामचंद्रच्या सैन्याला माघार घ्यावी लागली.\nत्यानंतर १२८६ ते १२९० च्या दरम्यान, रामचंद्रदेव यादवने ईशान्येला साम्राज्य विस्तार करण्याची योजना आखली आणि त्या नुसार आजचा चंद्रपूर भंडारा च्या पलीकडील प्रदेश जिंकून घेत जबलपूर जवळील त्रिपुरी देखील ताब्यात घेतले. एका शिलालेखानुसार यादव राजा रामचंद्रने बनारस (वाराणशी) वर ताबा मिळवल्याचा उल्लेख आहे मात्र तो ताबा फार क�� टिकून राहू शकला नाही. जलालुद्दीन खिलजीच्या शक्ती पुढे रामचंद्रला माघार घ्यावी लागली आणि त्याचे सैन्य दक्षिणेत परतले. मात्र ह्या वाराणशी मोहिमेदरम्यान एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे तिथून जवळच असलेला माणिकपूरचा सरदार अल्लाउद्दिन खिलजीच्या सुभेदारीला पोहोचलेली झळ. रामचंद्रच्या स्वारी आणि चापेमारी मुळे अल्लाउद्दीनच्या क्षेत्रालाही हानी पोहोचली असावी ह्यातूनच बहुदा अल्लाउद्दीन ने दक्षिणेवर,विशेषतः यादव साम्राज्याकडून बदला घेण्याचे ठरवले असावे.\nरामचंद्रदेवचा काळ म्हणजे अनेकविध साहित्य निपुणांनी नटला आहे. महादेव यादवच्या पदरी असलेला हेमाडपंत रामचंद्रदेवच्या पदरी देखील होता. रामचंद्रदेव रायाच्या काळातच संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. अन ह्याच काळ अनेक महानुभाव संत उदयास आले.\nइस्लामी शक्तींचा दख्खनेत प्रवेश आणि यादव साम्राज्याचा अंत\nइस्लामी शक्तींचा उत्तरेतला प्रभाव वाढू लागला आणि सुमारे शंभर वर्ष जुन्या यादव साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. तेराव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांत उत्तरेतल्या चालुक्य,परमार आदी साम्राज्याचा होत असलेला विनाश पाहून हीचं वेळ आपल्यावर देखील येईल आणि आपण त्यासाठी तयार राहावे असा विचार दुर्दैवाने यादव सम्राटाने केला नाही. उलट आधीच खिळखिळी झालेल्या आपल्या शेजारी साम्राज्यांशी दोन हात करून त्यांच्या विनाश घडवण्यात भागीदारी मिळवली.\nआपल्या शेजारी राष्ट्रांशी मित्रत्व पत्करून परकीय सत्तेला आव्हान देण्याचे आणि आपल्या सर्वांचीच साम्राज्ये सुरक्षित करण्याचे पर्याय असताना यादव साम्राज्यासारख्या बलाढ्य शक्तीने अगदी उलट काम केले. त्यामुळे इस्लामी शक्तींना एक एक करत सर्वच राष्ट्रांचा विनाश करणे सहज शक्य झाले.\nयादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अ���्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला.\nदेवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दिन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काहीही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकरदेवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता खरा पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्यसाठा देखील पुरेसा नव्हता. त्यामुळे रामचंद्रने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे काबुल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्यचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. अन अशा तर्‍हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेतील परकीय शक्तीचे पायिक बनले.\nदेवगिरीच्या पडावा होण्या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते. रामचंद्र किल्ल्याच्या वेढ्यात अडकला असताना माघारी खिलजीच्या सैन्या सोबत अधिक मोठे सैन्य दाखल होते आहे असे त्याला दिसून आले. ते खिलजीचे वाढीव सैन्य असावे आणि आता खिलजीची ताकद अधिक वाढली तर आपले काही खरे नाही असा कयास रामचंद्रने बांधला आणि तत्काळ शरण गेला. परंतु किल्ल्याची द्वारे उघडल्यानंतर रामचंद्रच्या लक्षात आले की मागून येत असलेले सैन्य म्हणजे त्याचाच मुलगा शंकरदेव हा होता. परंतु हे केवळ आख्यायिका असून ह्याला कुठलाही आधार नाही.\nपुढे आयुष्यभर अल्लाउद्दिन खिलजी चा पाइक बनून राहिलल्या रामचंद्रचा मृत्यू इसवीसन १३११ मध्ये झाला. मधल्या काळात शंकरदेवने पुनःश्च खिलजी विरुद्ध उठाव केल्याने रामचंद्रला दिल्लीत अटक करवून नेण्यात आले खरे पण तेथे खिलजीने त्यास सन्मानाची वागणूक दिली.\nरामचंद्रच्या मृत्युनंतर शंकरदेव सत्तेवर आला. शंकरदेव हा आपल्या पित्याच्या अत्यंत विरुद्ध स्वभावाचा होता. रामचंद्रने अगदी अलगद पत्करलेले पाईकत्व त्याला अजिबात मान्य नव्हते आणि तो सदैव खिलजीचा विरोध करू लागला. त्याने देवगिरीला पुन्हा स्वतंत्र करण्याची घोषणा केली. हे एक मोठे धाडसच होते आणि ते योग्यही असले तरी देवगिरी चे यादव साम्राज्य अत्यंत कमकुवत बनले होते.\nशंकरदेवने पुन्हा उठाव करताच अल्लाउद्दिन खिलजी ने मलिक काफुरला दख्खनेत धाडले. मलिक काफुर ने शंकरदेवची हत्या करून यादवांना अस्ताला नेले अन यादव साम्राज्य केवळ नावाला उरले.\nइसवी सन १३१५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजी चा मृत्यू होताच मलिक काफुर दिल्ली कडे परत निघून गेला अन त्याचा फायदा उचलावा म्हणून रामचंद्रचा जावई हरपालदेव आणि राघव नामक एक सरदार ह्यांनी पुनः यादव सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीच्या सत्तेवर नव्याने आलेलं कुतुब मुबारक शाह ने १३१८ मध्ये देवगिरीकडे कूच करून हरपालदेवला ताब्यात घेतले व त्याला फासावर लटकवले अन अशाप्रकारे दख्खनच्या एक बलाढ्य साम्राज्याचा सूर्यास्त झाला कायमचा.\nह्या यादव इतिहासात विशेष नमूद करावे ते म्हणजे एका छोट्या,स्वतःच्या हिम्मतीवर निर्माण केलेल्या पाचव्या भिल्लमाच्या यादव साम्राज्याने दख्खनसम्राट होण्याचे स्वप्न पाहिले,आपल्या इतर बलाढ्य प्रतीस्पर्ध्यांना मात देत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले देखील मात्र आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करत असतानाच बदलत्या काळाची कास धरत,वेळ पडेल तसे राजकारणाची गणितं बदलत अस्तित्व टिकवून ठेवणे यादवांना जमले नाही आणि एका हिंदू साम्राज्याचा दुर्दैवी अंत झाला.\nहा लेख दैनिक सामना (संभाजीनगर आवृत्ती) द्वारा प्रकाशित दिवाळी २०१६ अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.\nटिपण: वरील लेखात भिल्लम च्या कारकिर्दीबद्दल दिलेल्या माहितीत काही बदल केला आहे. त्याचा संदर्भ ‘मिसळपाव’ कट्ट्यावरील प्रचेतस ह्यांच्या सूचनेनुसार. बाह्य दुवा\nThe post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.\nऔरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख […]\nThe post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.\nThe post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.\nऔरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख त्याची करून द्यावी ती म्हणजे एक उत्तम राजकारणी,प्रशासक अन कर्तुत्ववान योद्धा.\nजगात इतर कुठल्याही भूमीला न लाभलेला इतका सुंदर,विविध पैलूंनी नटलेला भारतीय इतिहास म्हणजे आश्चर्यांची खाण म्हणावी लागते. आपल्या बहरलेल्या ऐतिहासिक पुस्तकांच्या पानांतून अनेक आश्चर्यकारक गोष्टींना जन्म देणारा हा भारतीय इतिहास काही गूढ व्यक्तींना आपल्या जीर्ण पानांतून दडवून ठेवतो अन त्यापैकीच एक म्हणजे मलिक अंबर. दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना विशेषतः बादशाह जहांगीरला त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा. एक हबशी गुलाम म्हणून भारतात येउन पोचलेला पुढे हळू हळू कर्तुत्व गाजवत थेट अहमदनगरच्या निझामाचा ‘पेशवा’ अर्थात पंतप्रधान झाला. ढासळलेली निजामशाही सावरून ती सांभाळण्याचं काम करणं हे अत्यंत धाडसाचं अन कौशल्यपूर्ण काम मलिक अंबर ने केलं. केवळ मुघलांना दख्खनेत उतरण्यापासून रोखण्याचं नव्हे तर एक आदर्श राज्यपद्धती सुरु करून इथल्या मुलखाचा विकास करण्याचं श्रेय मलिक अंबर ला द्यावं लागेल. ह्याच मलिक अंबर ची औरंगाबाद शहराचा निर्माता ह्या पलीकडची ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न.\nमलिक अंबर एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान\nमलिक अंबर च्या जन्माची तारीख आणि वर्ष नेमके वर्ष सांगता येत नाही परंतु १५४० ते ५० च्या उत्तरार्धात इथिओपिया च्या ��रार मध्ये मलिक अंबर चा जन्म झाला.इथिओपिया चं जुनं नाव होतं ‘अबसीनिआ’ (Abyssinia) त्यावरून अरब त्यांना हब्श म्हणत ज्यांना भारतात ‘हबशी’ म्हणून ओळखलं जातं.मलिक अंबर चं मूळ नाव ‘चापू’ आणि ‘शांबू’ असल्याचं वाचायला मिळतं. मलिक अंबर लहान असतानाच गुलाम म्हणून विक्री का झाला ह्याचे बरेच अनुमान असले तरी बहुदा गरिबी मुळे आई वडिलांनीच त्याची विक्री केली अथवा अरबांच्या हल्ल्यात तो गुलाम म्हणून पकडला गेला असावा. आपल्या लहान वयातच अनेक वेळा विक्री होत यमन आणि मक्का मधील गुलामांच्या बाजारांतून तो बगदाद मधील मीर कासीम अल-बगदादी नामक त्याच्या मालकाच्या हाती येउन पडला.याच मधल्या काळात ह्या इस्लाम च्या शिकवणी नुसार चापू ‘काफिर’ चा धर्म बदलून त्याला इस्लाम बनवण्यात आलं.बगदाद मध्ये असतानाच त्याला ‘अंबर’ हे नवीन नाव मिळालं अन तिथून मजूर म्हणून अंबर ची पाठवणी दक्षिण मध्य भारतात झाली.\nभारतात आल्यावर अंबर चंगेज खान च्या सेवेत आला. चंगेज खान हा स्वतः हबशी. चंगेज खान,अहमदनगरच्या निजामाचा ‘पेशवा’ म्हणजे पंतप्रधान होता. सुमारे १५७० च्या काळात चंगेज खानच्या सान्निध्यात आल्यापासूनच अंबर हा इतर गुलामांच्या तुलनेत हुशार आणि शौर्य गाजवणारा असल्यामुळे त्याची नेमणूक चंगेज खान च्या रक्षणात झाली. चंगेज खानच्या सान्निध्यात राजकारण अन उत्तम प्रशासनाचे तंत्र मलिक अंबर ने अवगत केलं. पुढे चंगेज खान चा मृत्यू होताच त्याच्या सेवेतले अनेक हबशी गुलाम स्वतंत्र झाले, अंबर ने देखील आपली एक छोटी हबशी घोडेस्वारांची सैन्य तुकडी उभी करून निझामशहा च्या सेवेतून बाहेर पडला. अहमदनगरच्या निझामशाही साम्राज्याचा होत असलेला ऱ्हास पाहून अंबर आपल्या सैन्यासह सुरवातीला गोलकोंडा व नंतर विजापूर दरबार च्या सेवेत गेला मात्र तेथेही त्याला फारशी संधी न मिळाल्याने अंबर पुनश्च अहमदनगरला परतला. विजापूर च्या सेवेत असतानाच आदिलशहा ने त्याला ‘मलिक’ ही पदवी देऊन गौरव केला होता व पुढे त्याचे हेच नाव प्रचलित झाले.\nअहमदनगर च्या गादीवर बसलेला कमकुवत निझाम पाहून अकबर सुद्धा आपली दख्खन विजयाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तयारीत होता. त्याकरिता बरेच सैन्य त्याने दक्षिणेत पाठवले,अनेक हल्ले केले पण अहमदनगर च्या सेवेत आता ‘मलिक अंबर’ नामक एक कृष्णवर्णी सेनानी होता. मुघल सेनेवर छोटेमोठे हल्ले करणं,त्यांची रसद लुटून आणणं,त्यांचा दारुगोळा पळवणं असे प्रकार करून मलिक अंबरने मुघल सैन्याला त्रस्त केलं. त्याच्या ह्याच कामामुळे हळू हळू करत त्याला निझामाच्या पदरी मोठा सन्मान मिळत गेला,त्याचे सैन्यबळ ही वाढतच गेलं. पुढे निजाम कमकुवत होतच गेला आणि मुघलांनी थेट अहमदनगर किल्ला ताब्यात घेतला,पण मुघलांच्या नशिबात दिग्विजय बहुदा लिहिलाच नव्हता,अहमदनगर ची राजधानी पडली असली तरी किल्ला आणि आसपासचा भाग सोडला तर इतर प्रदेशावर मुघलांचा ताबा नव्हता. त्याचा फायदा घेत मलिक अंबर आपल्या सैन्यासह निसटला आणि थेट परंडा येथे पोचला. इथून पुढे त्याच्या मुत्सद्दीपणा चा एक उत्तम नमुना सांगता येऊ शकेल. मलिक अंबर ने निझामशाही वंशातल्या अली मुर्तुझा द्वितीय ह्याच्याशी आपल्या मुलीचा विवाह करवून दिला अन त्याला निजामशाही साम्राज्याचा सम्राट घोषित केलं. अन स्वतः त्या निजामाचा वजीर म्हणून कारभार पाहू लागला. आता संपूर्ण निजामशाहीची कमान आपल्या हातात घेऊन मलिक अंबर दक्षिणेच्या राजकारणात महत्वाचा दुवा बनला होता. त्याने परंडा येथेच निझामाची राजधानी स्थापली अन मुघलांच्या ताब्यातला बराच प्रदेश पुन्हा अहमदनगर साम्राज्यात आणला.\nएव्हाना मलिक अंबर ५०,००० हून अधिक सैन्याचे नेतृत्व करू लागला,त्याने मराठे (मराठी बोलणारे) सरदारांच्या मदतीने ४०,००० मराठे सैन्य उभे केले. आपल्या ‘गनिमी कावा’ या युद्धतंत्राचा वापर करून पुढची तीन दशकं त्याने मुघलांना सळो की पळो करून सोडलं.पुढे दख्खन चा प्रदेश मुघलांच्या तावडीतून मुक्त करून त्याने परंडा वरून राजधानी जंजिरा इथे हलवली. दौलताबाद सारखा किल्ला साम्राज्यात आणला अन मोक्याच्या जागांवर अनेक छोटे मोठे किल्ले उभे केले जेणेकरून प्रदेशाची निगराणी सोपी झाली. मुघला सोबत अनेक मोठ्या लढाया होऊन त्यांना पराभव दाखवला. अकबराच्या मृत्यू नंतर सत्तेवर आलेला जहांगीर,मलिक अंबर ची धास्ती घेऊन प्रचंड चिडला होता,त्या बाबत त्याच्या चित्रकाराने काढलेलं चित्र बरंच काही बोलून जातं ज्यात बादशहा जहांगीर एका पृथ्वीच्या गोलावर उभा राहून मलिक अंबरच्या मुंडक्यावर धनुष्य रोखून आहे. ह्या चित्रातून जहांगिराची मलिक अंबर बद्दल असलेली चीड स्पष्ट होते. मलिक अंबर मराठ्यांच्या आधी मुघलांना त्रस्त कारून सोडणारा हा हब��ी योद्धा इतिहासाच्या पानांत मात्र हरवून गेला.\n१६०५ ते १६२६ ह्या काळात मलिक अंबर निजामशाहीची सूत्रे हातात घेऊन होता,मात्र त्याच्या मृत्य नंतर अवघ्या दहा वर्षांत अहमदनगर ची निजामशाही कायमची नष्ट झाली ह्यावरून निजामशाही केवळ मलिक अंबर व त्याच्या कुशल सैन्याच्या आणि प्रशासनाच्या खांद्यावर कशी टिकून होती हे स्पष्ट होतं.\nमलिक अंबर: मराठी सैन्याची पायाभरणी\nमुळात मलिक अंबर हा हबशी,तो इथे गुलाम म्हणून आला अन चंगेज खानच्या मृत्यू नंतर जेव्हा तो स्वतंत्र झाला त्याच्या पदरी १५०० घोडेस्वार सैन्य होतं. पण येत्या काळात झालेल्या घडामोडी त्याला महत्व देत गेल्या आणि त्याला अधिकाधिक सैन्याची गरज पडली. त्यावेळी मुघलांच्या स्वाऱ्या सहन करून त्रस्त झालेला मराठी प्रदेश व इथला सामान्य शेतकरी वर्ग यांना सोबत घेऊन मलिक अंबर ने त्याचं सैन्य उभं करायला सुरुवात केली. आधीचे स्वतंत्र झालेले हबशी सैन्य अन मराठे मिळून मलिक अंबर कडे सुमारे ५०,००० सैन्य गोळा होत गेलं.\nमलिक अंबर च्या पदरी अनेक मराठे सरदार होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा व शहाजी राजेंचे वडील मालोजी राजे हे अंबर च्या अत्यंत विश्वासातले सरदार म्हणून ओळखले जात.आपल्या सोबत असलेल्या अनेक मराठे\nमलिक अंबर आणि प्रशासन\nकेवळ शौर्य गाजवून,मराठ्यांना एकत्र करून मुघलांना त्रस्त करणेच नव्हे तर राज्य करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल मलिक अंबर ने घडवले. सामान्य जनतेकडून मिळणारा महसुल त्याने ३३ टक्यांपर्यंत कमी केला,तसेच शेतसारा गोळा करण्याची पद्धती बदलून ठराविक महसुल न घेता दरवर्षी जितके उत्पन्न होईल त्यानुसार महसुल कमी जास्त करण्याची मुभा देणारी पध्दत मलिक अंबर ने घालून दिली. ह्यातून सामान्य शेतकरी वर्ग बराच सुखावला,तसेच प्रत्येक प्रदेशाची प्रतवारी निश्चित करून त्यानुसार प्रत्येक ठिकाणी महसुल कमी जास्त केला गेला ह्या सगळ्यांमुळेच मलिक अंबर सामान्य जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवून होता. प्रशासन करण्याची नवीन पध्दत राबवल्याने मलिक अंबर ला जनतेचं भरपूर पाठबळ मिळालं अन तो लोकप्रिय झाला.\nThe post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.\nThe post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.\nसावरकर आम्हाला माफ करा पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची ���िंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य ते तर १९४७ लाच मिळालं ना ते तर १९४७ लाच मिळालं ना अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या […]\nThe post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.\nThe post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.\nसावरकर आम्हाला माफ करा पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य ते तर १९४७ लाच मिळालं ना\nअहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या सारख्या वीरांचा कोण विचार करतोय\nतुम्ही म्हणालात हाती शस्त्र घ्या,इंग्रजांना संपवा,पण अहो सहज सोपं ‘बिना खड्ग बिना ढाल’ स्वातंत्र्य मिळत असताना हे तुम्ही ब्रिटन मधून लपवून पिस्तुलं काय भारतात पाठवत बसलात,त्यात जॅक्सन वगैरे एक दोन गोरे मेले पण त्या हत्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही.\nतात्याराव,अहो तुम्ही बोटीतून थेट समुद्रात झेपावलात,ब्रिटन च्या पंतप्रधानालाही अपमान स्वीकारून माफी मागायला लावलीत,पण तुम्ही जसं अंदमानाच्या काळकोठडीत कैद झालात,तसं आम्हीही तुम्हाला आमच्या मनातल्या अंधार कोपऱ्यात अडगळीत ठेवून दिलं.स्वातंत्र्य पश्चात तुम्ही कुठल्या अंधार खोलती हरवलात कुणालाच माहित नाही\nतात्याराव,आम्हाला खरंच माफ करा,पण तुम्ही १८५७ चा अख्खा इतिहास मोठ्या कष्टानं आम्हाला शिकवलात, पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात तुमची पानभ��� माहिती देखील आम्ही कधी लिहू शकलो नाही,दोन जन्मठेपा भोगताना सोसलेले तुमचे कष्ट तुम्हाला मिळालेल्या दोन परिच्छेदाच्या जागेत मावणार कसे\nतुम्ही देशभक्ती जागृत केलीत,आम्हाला स्वाभिमान शिकवलात,पण आम्ही तर अब्राहम लिंकन चेही फोटो शाळेत लावलेत पण तुमचं जयोस्तुते मुलांना शिकवायचं आम्ही विसरलो\nअहो तात्याराव,तुम्ही फक्त राष्ट्रभक्त नव्हे,मोठे साहित्यिक सुद्धा होतात,खूप मोठी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली,कवितांची संख्या तर अगणित आहे,अगदी मराठी भाषेला नवीन शब्द देऊन,मराठीला शुद्ध रूप देण्यात तुमचं मोठं योगदान,पण आताच्या कॉन्व्हेंट अन मिशनरी स्कुल वाल्या आम्हाला मराठीमधलं तुमचं साहित्य वाचता कुठे येतंय\nतुम्ही जेलबाहेर स्थानबद्ध होतात,तिथेही समाजसुधारणा तुम्ही घडवलीत,अहो जात्युच्छेदन काम करणारे तुम्ही फक्त ब्राह्मण म्हणून बदनाम झालात,कारण तुमच्या नावाला राजकीय ‘व्हॅल्यू’ नाही,तुमच्या नावावर कोणी व्होट टाकत नाही\nतुम्ही काळाच्या गरजेला शोभणारी विज्ञानवादी दृष्टी दिलीत,पण ती पाहायला लागणारे चष्मे आज आमच्याकडे नाहीत,\nतात्याराव, आम्हाला खरंच माफ करा,तुमचं देशप्रेम,तुमची राष्ट्रभक्ती,तुमची स्वातंत्र्याची तळमळ,तुमचं साहित्य,तुमच्या कविता,ती ‘ने मजसी ने’ मधली अगतिकता,ते ‘जयोस्तुते’,ते जात्युच्छेदन,ती आधुनिक दृष्टी,अहो तात्याराव ते सगळं सगळं आज आम्ही आऊटडेटेड करून टाकलं आहे,थोडक्यात तात्याराव,जन्माची राखरांगोळी करून,घरदारावर पाणी सोडून जगलेला तुम्ही,जितेपणी अंदमानच्या काळकोठडीत अन आत्मार्पणानंतर राजकारणाच्या अडगळीत राहिलात\nतात्याराव तुम्हीच,फक्त तुम्हीच आम्हाला स्वातंत्र्य दिलंत,आम्ही तुम्हाला चार पानांची जागाही देऊ शकलो नाही,\nतात्याराव आम्हाला माफ करा,तुम्हाला पाहून अंदमानच्या दगडी भिंतींनाही पाझर फुटेल,पण आमच्या पाषाण हृदयाला तुमच्या आयुष्यभराच्या कार्याची किंमत कधी कळाली नाही,कळणार नाही\nThe post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.\nThe post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.\nसध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. आपली धर्मांध वक्तव्यं ��ी एमआयएम च्या इतिहासाला साजेशीच ठरत आहेत. हा इतिहास बोलला गेला नाही तरी तो फार काही लपून राहणारा नाही, अनेकवेळा मिडिया आणि […]\nThe post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.\nThe post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.\nसध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. आपली धर्मांध वक्तव्यं ही एमआयएम च्या इतिहासाला साजेशीच ठरत आहेत. हा इतिहास बोलला गेला नाही तरी तो फार काही लपून राहणारा नाही, अनेकवेळा मिडिया आणि वृत्तपत्रे असद-उद्दीन ओवेसीना ‘कासीम रझवी’ नामक इतिहासातल्या कुण्या व्यक्ति बद्दल विचारतात, पण असद-उद्दीन ओवेसीने ‘आपण रझवी चे कुणी लागत नाही,रझवी आणि एमआयएम चा काही संबंध नाही’ इतके बोलून एमआयएम चा काळा इतिहास (बहुधा त्यांनाही तो सांगण्यास लाज वाटत असावी) लपून राहत असेल असे कदापि नाही. या निमित्ताने या ‘एम-आय-एम’ बद्दल बरेच प्रश्न मनात येतात, त्या निमित्ताने या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन (AIMIM) एमआयएम चा इतिहास मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.\nकाय आहे एमआयएम चा इतिहास\nएम आय एम ह्या राजकीय पक्षाची सुरुवात आत्ता नजीकच्या काळात नव्हे तर थेट स्वातंत्र्य पूर्व निजाम काळात १९२७ हैदराबादला झाली. मुसलमान समाजाचे संघटन, सशक्तीकरण असे साधे मुद्दे घेऊन नवाब मेहमूद नवाज खान यांच्या पुढाकाराने मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन या संघटनेची उभारणी केली गेली. ह्या संघटनेच्या स्थापनेला सातवा निजाम मीर उस्मान अली खान याचं समर्थन होतं असंही बोलल्या जातं, कारण ह्याच संघटनेच्या माध्यमातून आपली धार्मिक महत्वाकांक्षा निजाम राबवू शकणार होता. सुरुवातीला साधी उद्दिष्ट्ये घेऊन तयार झालेली ही संघटना नंतर मात्र अधिकाधिक कट्टर होत गेली ती १९३८ नंतर जेव्हा नवाब बहादूर यार जंग याच्याकडे ह्या संघटनेचं अध्यक्षपद आलं. ‘हैदराबाद हे मुस्लीम राज्य म्हणून घोषित झालं पाहिजे’,हैदराबाद चा निजाम हा भारतातीलं इतर सर्व राज्यकर्त्यापेक्षा उच्च ठरवून त्याला ब्रिटिशांनी ‘His Exalted Highness(HEH)’ ऐवजी ‘His Majesty’ ची पदवी द्यायला हवी अन निजामाला ‘दख्खन चा राजा’ घोषित करायला हवा अशा प्रकारच्या अवास्तव घोषणा ब���ादूर यार जंग ने देण्यास सुरुवात केली. त्याच्या ह्या विधानांना भुलून अगोदर निजाम उस्मान अली खान त्याच्यावर खुश होता, त्याकरिता मजलिस ला बरेच स्वातंत्र्य सुद्धा दिलं गेल होतं जेणेकरून ती संघटना अधिकाधिक धर्मांध होत गेली.\nबहादूर यार अध्यक्ष असतानाच ह्या संघटनेत सामील झाला होता तो हैदराबाद च्या इतिहासातील सर्वात मोठा खलनायक. मूळ लातूरचा असलेला पण उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठातून पदवी केलेला कासीम रझवी. बहादूर यार च्या भाषणांमुळे भावूक होऊन कासीम रझवी मजलिस मध्ये सामील झाला, इतकेच नव्हे तर लातूर मध्ये आपल्या राहत्या घरात ह्या मजलिस चे कार्य सुरु करण्यापर्यंत त्याचा सहभाग वाढला होता. पुढे चालून १९४४ मध्ये मजलिसचा अध्यक्ष बहादूर यार जंग याचा विषारी हुक्का घेतल्या मुळे गूढ मृत्यू झाला, ह्या मृत्यू मागे निजामाचाच हात असल्याची शंका व्यक्त केली जात होती कारण मजलिसची शक्ती एवढी वाढली होती की आता की हैदराबादचे नियंत्रण निजाम कमी ह्या संघटनेतूनच जास्त होऊ लागले. निजामाला नसलेले लोकांचे समर्थन मजलिस ला मात्र भरपूर प्रमाणात मिळाले होते. बहादूर यार जंग च्या मृत्यू नंतर त्याचे अध्यक्षपद आले ते कासीम रझवी कडे आणि सुरुवात झाली एका अत्याचारांनी भरलेल्या काळ्या इतिहासाला\nकासीम रझवी नेतृत्वपदी येताच त्याने मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन ची एक सैनिक आघाडी देखील उघडली, अन त्याला नाव दिले ‘रझाकार’. ह्या रझाकारी बद्दल मराठवाड्यात तरी फारसे काही सांगायला नकोच, पाशवी अत्याचार ह्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कुठला शब्द तयार झाला असेल तर तो आहे ‘रझाकार’. कासीम रझवी हा दिसायला खुज्या, अंगाने कृश अन गर्दीत अजिबातच उठून न दिसू शकणाऱ्या प्रकृतीचा होता, पण शरीराने न मिळणारे उठावदार व्यक्तिमत्व त्याने आपल्या वाणीने भरून काढले होते. वाणी म्हणजे त्याची अत्यंत असंबद्ध, आक्रमक, अस्थिर अन असंतुलित भाषण पद्धती, कसलेही तर्क वितर्क नसलेले केवळ अशिक्षित सामान्य मुसलमानांना भडकावणारी भाषणे करून त्याने मोठा जन समुदाय आपल्या पाठी उभा केला होता. ह्या रझाकारी सैन्याला अफगाणिस्तानात तालिबान मध्ये करतात तसे युवकांना सहभागी करून, त्यांची माथी भडकावून प्रेरित करायचे, अन त्यांना सैनिकी प्रशिक्षण देऊन धार्मिक लढाई करण्यास तयार केले जात होते. १९४८ पर्यंत सुमारे २ लक्ष सैन्य ह्या रझवी ने रझाकारांच्या रुपात उभे केले होते.\nएव्हाना ह्या रझवी अन रझाकार एम-आय-एम चा दबदबा इतका प्रचंड होता की खुद्द निजाम सुद्धा ह्या रझवी ला उत्तरे द्यायला घाबरत असे. निजामानेच पाळलेली ही सापाची औलाद आता त्यालाच संपवायला निघाली होती. रझाकारांची मर्दुमकी अशी वाढली की अगदी सामान्यातला सामान्य मुसलमान देखील स्वतःला राजा समजून इतरांशी व्यवहार करत होता. (रझाकारी अत्याचारांबद्दल इथे न लिहिता त्याची पुनश्चः माहिती देईनच.)\nहैदराबाद व भारत सरकार मधील बोलणी सुरळीत होत नाहीत म्हणून ‘जैसे थे’ करार करायचे ठरले त्यातही हस्तक्षेप करत ह्या कासीम रझवीने हैदराबादच्या निजामातर्फे बोलणी करण्यासाठी जाणाऱ्या समिती मधील सदस्यांच्या घरावर मोर्चे करून, त्यांनाच जीवे मारण्याची धमकी देऊन तो करार देखील होऊ दिला नाही, अन वरून ‘लाल किल्ल्यावर निजामाचा असफजाही झेंडा फडकवू, बंगालचा उपसागर निजामाचे पाय धुण्यास येईल’ अशी अन ह्याहून भडकावणारी विधाने, थेट हिंदूंच्या कत्तली करण्याची विधाने तो भाषणामधून करत सुटला होता. आता गेल्या वर्षी अकबर-उद्दीन ओवेसी ने केलेलं विधानं म्हणजे ह्या कासीम रझवीचाच अजून एक नमुना होता.\nह्या रझाकारांच्या अत्याचारांचे स्तोम माजतेय हे पाहून सरदार पटेलांनी भारतीय सैन्याला हैदराबादवर चढाई करण्याची परवानगी दिली अन फक्त ४ दिवसांत हे काही शेकडा वर्ष जुनं साम्राज्य भारतीय सैन्यासमोर गारद झालं.\nओवेसी संबंध कुठून आला\n१९४८ साली, ऑपरेशन पोलो समाप्त होताच कासीम रझवीला तत्काळ अटक करून खटले चालवण्यात आले, त्याला तत्काळ शिक्षादेखील करण्यात अली, त्यात काही काळ हैदराबाद च्या चंचलगुडा व नंतर पुण्याच्या येरवडा मध्ये त्याला कैदेत ठेवले होते.१९४८ सालीच स्वतंत्र भारतात ह्या ‘एम-आय-एम’ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन वर बंदी घालण्यात अली होती ती बंदी पुढे १९५७ साली उठवली गेली.\n१९५७ साली कासीम रझवी ह्याला तत्काळ पाकिस्तानात निघून जाण्याच्या अटीवर कैदेतून सोडण्यात आले. पण बाहेर येताच त्याने तत्काळ मजलिस प्रमुख सदस्यांची बैठक बोलावली. त्यात १४० पैकी केवळ ४० सदस्य उपस्थित होते. कासीम रझवी ने ह्या बैठकीत इतरांपुढे अध्यक्ष होऊन संघटना पुढे नेण्याचा पर्याय ठेवला, पण कुणीही पुढे आले नाही तेव्हा सर्वा���ुमते रझवीच्या मर्जीतील अब्दुल वाहेद ओवेसी यांना मजलिसचे अध्यक्षपद दिले गेले, अन अशा प्रकारे ओवेसी घराण्याकडे रझवीचा वारसा चालत आला. अब्दुल वाहेद ओवेसी नंतर त्यांचे पुत्र सलाह-उद्दीन अन तद्नंतर असद-उद्दीन असे घराणेशाहीने अध्यक्षपद चालत राहिले. रझाकारी नष्ट झाली, रझवी सुद्धा देशाबाहेर हाकलून दिल्या गेला पण त्याचा वारसा बहुधा आजही चालवण्याचा ठेका एमआयएम ने घेतला असावा.\nकारण भडकाऊ वक्तव्यं करणं हे काही एम-आय-एम ला नवीन नाही. एमआयएम चा ताबा आपल्याकडे येताच अब्दुल वाहेद ओवेसी ने ह्या एमआयएम च्या नावात एक ‘ऑल इंडिया’ जोडून आत्ताचा AIMIM हा राजकीय पक्ष सुरु केला. त्यात पुनःश्च मुस्लीम समाजाला भडकावणारी भाषणे दिल्या संबंधी अब्दुल वाहेद ओवेसीला १४ मार्च १९५८ रोजी अटक करण्यात आली होती अन ११ महिने कारावासात काढावी लागली होती.\nबहुधा अशीच भडकाऊ भाषणे देऊन इस्लाम धर्मी समाजाला एकत्र करण्याचा चंगच जणू एम-आय-एम चे ओवेसी घराणे करत आले त्यामुळे आत्ताच्या काळात देखील अकबर-उद्दीन ओवेसी आणि असद-उद्दीन ओवेसी हे बंधू देखील हाच राजकीय ‘फोर्मुला’ वापरत असावेत. कारण काही तथ्य नसलेली, सामाजिक सलोख्याला धरून नसलेली मनमानेल तशी विधानं करायची अन एका विशिष्ट समाजातल्या तरुणांची डोकी फितवायची त्यावर राजकारण करून आपणच कसे मुसलमानांचे तारणहार म्हणून राजकीय पोळ्या भाजायच्या, निवडणुका जिंकायच्या एवढेच बहुधा एमआयएम च्या इतिहासातच नव्हे वर्तमानात सुद्धा लिहिले आहे. आपण एमआयएम चे संकेतस्थळ तपासून पहा,ओवेसीने मुलाखतींमध्ये दिलेली उत्तरे तपासून पहा,कासीम रझवीला आपल्या इतिहासातून दडवण्याचा पुरेपूर प्रयत्न एमआयएम करते,पण मांजराने डोळे झाकून दूध पिले म्हणजे ते इतरांना दिसत नाही असे मुळीच नाही, इतिहासातील अनेक संदर्भ तपासले असता ही झाकली मूठ अपोआप उघडते हे स्पष्ट आहे, कासीम रझवी चा संबंध नाकारून पुन्हा त्याच्याच पावलावर पाउल टाकण्याने ओवेसी बंधू सुद्धा सामान्य भारतीयाच्या मनात खलनायकच ठरत आहेत.\n(वरील माहिती करिता अनेक संदर्भ पुस्तके,वर्तमानपत्रे यांचा आधार घेतला आहे)\nThe post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.\nThe post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.\nसमुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ���या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर… सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला […]\nThe post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.\nThe post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.\nसमुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर… सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला आला असल्याचे दाखवून दिलं,मार्सेलिस ची गगनभरारी,पंच महाभूतांपैकी एक असलेल्या त्या अथांग जल महाभूताला छेदून,सावरकरांनी घेतलेली ती भव्य झेप,इतिहासात अजरामर होऊन गेली, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत “चातुर्या वाचून केलेला पराक्रम म्हणजे पशुचा गुण होतो” अन आपले हेच शब्द खरे करणारे कृत्य दिसले,त्या मार्सेलिसच्या गगनभरारीत… सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला आला असल्याचे दाखवून दिलं,मार्सेलिस ची गगनभरारी,पंच महाभूतांपैकी एक असलेल्या त्या अथांग जल महाभूताला छेदून,सावरकरांनी घेतलेली ती भव्य झेप,इतिहासात अजरामर होऊन गेली, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत “चातुर्या वाचून केलेला पराक्रम म्हणजे पशुचा गुण होतो” अन आपले हेच शब्द खरे करणारे कृत्य दिसले,त्या मार्सेलिसच्या गगनभरारीत… ही वरकरणी जरी केवळ धैर्य अन धाडसाने भरलेली झेप वाटत असली तरी त्यात त्या गोष्टीचा पूर्व अभ्यास देखील महत्वाचा होत���. आपल्याला जहाजातून नेले जाणार, ते जहाज मार्सेय अर्थात मार्सेलीस च्या बंदरावरून जाणार अन इथेच,इथेच ब्रिटीश सरकारला अडचणीत आणता येऊ शकते याची पूर्ण कल्पना सावरकरांच्या डोक्यात होती. कारण मार्सेलिस म्हणजे फ्रांस, अन फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटीश पोलिसांना काडीचीही किंमत नाही,त्या भूमीवर ते आपल्याला अटक करू शकत नाही,म्हणजे आपण सहजासहजी निसटू शकतो,तेव्हा आपण काहीतरी करून मार्सेलिस मध्ये जहाजावरून पलायन करून आपली सुटका करून घेऊ शकतो,अन ब्रिटीश पोलिसांना हातावर हात ठेऊन घडत्या गोष्टी बघत राहण्या पलीकडे काही करता येणार नाही, ही ती अद्वितीय योजना,हेच ते चातुर्य जे ह्या धाडसा पूर्वी अत्यंत निष्णातपणे योजलं होतं.\nझाले तर मग,ठरले भारतमातेसमर्पीत हे धाडस करायचेच,\nभारतात पाठवणी होण्याअगोदर सावरकरांच्या भेटी आलेल्या त्यांच्या सहकार्यांना ‘शक्य झाले तर लवकरच मार्सेय ला भेटू’ असा संदेश वजा कल्पना देउन झाली,सहकारी आचार्य काय ते समजून चुकले, अन ८ जुलै,तो शतकांतुन एक येणारा पराक्रमाचा दिवस उजाडला,8 जुलै रोजी सकाळीच बंदिवासातील सावरकरांना भारताच्या दिशेने घेऊन निघालेले एस एस मोरिया ही बोट फ्रांस च्या मार्सेय बंदराजवळ खलबत घालून उभे होते.त्यावेळी हीच योग्य संधी आहे हे लक्षात घेऊन सावरकरांनी योजना डोक्यात चालवली.त्यांनी पोलिसास शौचालयात जाण्याची परवानगी मागितली.ती त्यांना दिली गेली.\nशौचालयात भिंतीच्या वरच्या बाजूस एक पोर्ट होल अर्थात समुद्राच्या बाजूने उघडणारी एक खिडकी ज्यात एक माणूस कसाबसा मावू शकेल असे पोर्ट होल होते.याच पोर्ट होल मधून निसटण्याचा निश्चय सावरकरांनी केला.सहा साडेसहा फुट उंचीवर असलेलं ते पोर्ट होल चढण्यास सोपे तर अजिबात नव्हते,आधीच उंच त्यात सरपटतच बाहेर पडायचे अन पलीकडे अथांग समुद्र,हे म्हणजे वाटते तितके सोपे काम नक्कीच नव्हते,अत्यंत धाडसाचे अन तेवढेच जोखमीचे कारण उडी थोडी जरी चुकली तरी बोटीच्या खालून बाहेर आलेल्या राम्पवर डोके आपटून थेट मृत्यू ओढवू शकला असता,हे कितीही जोखमीचे काम असले तरी ते आव्हान पेलणारा कुणी साधा सुधा मनुष्य नव्हता,राष्ट्रासाठी थेट मृत्युलाच आव्हान देण्याची हिम्मत करणारा विनायक दामोदर सावरकर होता \nयोजना तर आखली अन तत्काळ अंमलबजावणी,शौचालयाच्या दारावर,जिथून बाहेर उभे पोलीस आतल्या कैद्यावर लक्ष ठेऊ शकत होते त्या दारच्या खाचेवर सावरकरांनी कपडे अडकवून ठेअले जेणेकरून पोलिसांना आतले काही दिसणार नाही, अन बघता बघता सावरकर त्या साडेसहा फुट उंच पोर्ट होल च्या खिडकीत चढले अन बाहेरच्या बाजूस सरकून पुढच्या क्षणात खालचा राम्प चुकवत झेपावले,ते थेट त्या मार्सेलिस च्या अथांग समुद्रात हीच टी उत्तुंग भरारी,वरकरणी एका राजकीय कैद्याचे पलायन म्हणवली जाणारी झेप,जिने इतिहास घडवला,अख्ख्या जगात जी बराच काळ चर्चेचा विषय बनून राहिली,पण इथेच हे शौर्य संपत नाही,खरा पराक्रम तर पुढची अनेक आव्हाने पार करुन सुखरूप फ्रान्सच्या च्या किनाऱ्यावर पोहोचण्यात होता.\nएव्हाना सावरकर निसटले ही खबर पोलिसांना मिळालीच होती कारण शौचालयात खूप वेळ लागतो आहे म्हणून दार तोडून आत आलेल्या पोलिसाने सावरकरांचे पाय पोर्टहोल मधून बाहेर पडताना पहिले होते,लगोलग पोलिसांनी बोटीवरून सावरकरांच्या दिशेने गोळीबार सुरु केला,छोट्या होड्या देखील पाण्यात उतरवण्यास तयार केल्या,पण त्यांना पाठलाग करायचा होता तो सावरकर नामक असामान्य धैर्याच्या भारतीय क्रांतिकारकाचा, जहाजापासून फ्रान्सच्या मार्सेलिस किनाऱ्याचे अंतर सुमारे ५०० यार्ड सावरकरांनी ते समुद्र पोहत पार केलेच,पण त्याहून मोठे आव्हान होते,समोर किनार्‍याला लागून भिंत उभी ठाकली होती,8 फुट उंच आणि गुळगुळीत दगडाची,मागाहून येत असलेले पोलीस अन त्या समुद्राच्या थंड पाण्यात देह भिजलेला,विचार करवत नाही की त्या असामान्य देहाला कित्येक यातना होत असाव्यात,पण हा महामानव जो मृत्यूला कधी घाबरला नाही,अन संसाराची राखरांगोळी करून देशप्रेमापोटी सर्वस्व अर्पिलेला तो क्रांतिसूर्य ती भिंत कशी काय जणू ती सुद्धा पार करून फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचला.हे एक अचाट शौर्य होतं,ह्या बद्दल लिहावे तेवढे थोडेच अत्यंत निष्णात पाने योजना आखून ती तडीस नेणारा क्रांतिवीर आता फ्रान्सच्या भूमीवर कैदी नव्हता,मुक्त होता,इथे त्याला ते ब्रिटीश पोलीस हातही लावू शकणार नव्हते,पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते,थोड्याच वेळात ब्रिटीश पोलीस किनाऱ्यावर पोहोचले,अन सावरकरांचा पाठलाग सुरु केला,सावरकरही धीराने धावत सुटले कारण योजनेचा दुसरा भाग,इंग्लंड मधील त्यांचे सहकारी शामजी कॄष्ण वर्मा आणि मॅडम कामा त्यांना येऊन मदत करणार होते,पण त्यांना पोहोचायला नेमका उशीर झाला होता,त्यात सावरकरांना फ्रान्सच्या पोलिसांनी अडवले,सावरकरांनी इंग्रजी मध्ये त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पोलिसांना ते समजेना त्यात ब्रिटीश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना थोडीफार लाच देऊन सावरकरांचा ताबा घेतला,फ्रान्सच्या भूमीवर अनधिकृतपणे सावरकरांना अटक केले,व परत मोरिया बोटीवर आणले गेले.\nसावरकरांचा हा पराक्रम किंचित अपयशी वाटत असला तरी यातून अनेक गोष्टी साध्य केल्या गेल्या,ब्रिटीश सरकारची प्रचंड प्रमाणात छी-थू केल्या गेली,ब्रिटीश सरकार भारता प्रती कसे अनैतिक कार्य करते आहे हे जगापुढे आले,जगभरातील वृत्तपत्रांत या महापराक्रमी उडीचे वर्णनं छापली गेली,प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले,परकीय देशाच्या एकट्या पुरुषा मुळे दोन राष्ट्रांत भांडणे लागण्याचे दुसरे कुठलेही उदाहरण इतिहासात सापडणार नाही,काहीजण तर असेही म्हणतात की सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा होऊन जेव्हा भारतातून बोटी द्वारे अंदमानात पाठवले जात होते त्यावेळी फ्रान्सची एक पाणबुडी सावरकरांच्या बोटी मागून पाठवली गेली, कारण फ्रान्सला असे वाटत होते की ह्या मानवाची शाश्वती नाही,कदाचित हा मनुष्य पुन्हा बोटीवरून समुद्रात झेपावेल अन आपण त्याला परत मुक्त करून फ्रान्समध्ये आणू.\nअखंड विश्वात खळबळ माजवणारे हे असामान्य शौर्य करू शकणारा हा सुपुत्र भारतमातेला लाभला,इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये हा व्यक्ति आपल्याला शत्रू म्हणून लाभला याकरिता आभार व्यक्त केले जातात हे थोडे थोडके नव्हेच. अशा या अचाट कामगिरी निभावलेल्या क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिवस. आपल्या ‘अनादी मी अनंत मी’ मध्ये सावरकर लिहितात त्याप्रमाणे खरोखरच ‘भिऊनि मला भ्याड मृत्यू’ पळत सुटावा,असे ओजस्वी पराक्रमी अचाट साहसी आयुष्य घालवलेले सावरकर,त्या आयुष्यातला क्षण अन क्षण देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अश्या या वीर पुरुषाकडून आपण शिकावे तेवढे थोडेच. अगदी १५ व्या वर्षी लिहिलेले स्वातंत्र्याचे स्तोत्र असो,भारतातच काय पण इंग्रजांच्या घरात राहून केलेली क्रांती असो,त्यांचे लेखन असो,वर उल्लेखलेली ती मार्सेलिसची जगप्रसिद्ध उडी,त्यांची काळ्या��ाण्याची शिक्षा किंवा त्या नंतर केलेले समाजसुधारणा कार्य या वीर पुरुषाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाने सूर्याप्रमाणे तळपत हिंदुस्थान राष्ट्राला प्रकाशमान करण्याचे काम सदैव केले.या क्रांतीसुर्य सावरकरांबद्दल आपण काही लिहावे म्हणजे त्या सूर्यासमोर आपण आपली एक पणती घेऊन बसण्यासारखे आहे.हा क्रांतिसूर्य आमच्या मनामनातून सदैव असाच तळपत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nThe post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.\nजॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे २१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन […]\nजॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे\n२१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन व्यक्ती त्या जॅक्सनसाठी,त्याची वाट पाहत नाट्यगृहात थांबल्या होत्या.\nजॅक्सनला यायला उशीर होतोय म्हणून जरा बेचैन झालेला तो तरुण जॅक्सनसाठी राखीव ठेवलेल्या खुर्ची मागेच बसला होता.पडदे उघडले,नाटकाची नांदीहि झाली अन इतक्यात उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करत तो नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन आला.अन पाहुण्याच्या जागी समोरच्या रांगेत स्थानापन्न झाला.अगदी तयारीनिशी आलेल्या त्या तीन व्यक्तीही त्याला आलेला पाहून सुखावल्या,कारणही तसेच होते,त्या व्यक्ती आल्या होत्या, जॅक्सनचा वध करायला.त्या तीन व्यक्ती म्हणजे अभिनव भारतचे देशप्रेमाने ओतप्रोत भारलेले तरुण,विनायकराव देशपांडे,अण्णा कर्वे अन त्यातला अगदी लहान,उण्यापुऱ्या १९ वर्षांचा,तो तेजस्वी चेहऱ्याचा तरुण,अनंत लक्ष्मण कान्हेरे…\nबाबाराव सावरकरांना दिलेल्या काळ्यापाण्याच्या शिक्षेचा बदला हे एकमेव उद्दिष्ट घे��न निघालेले अभिनव भारत चे ते क्रांतिकारक तरुण.भारतमातेला ह्या पापी इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्याची शपथ घेतलेले ते तरुण,इंग्रज सरकारने बाबारावांना केलेल्या शिक्षेचा राग मनात घेऊन,त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आज सिद्ध जाहले होते.\nबाबाराव सावरकरांचा ह्या जॅक्सनने केलेला अपमान,टांगेवाल्याला चाबकाचे फटके देऊनही त्या विल्यम ला सहीसलामत सोडणारा हा जॅक्सन,स्वातंत्र्याप्रती तरुणांना प्रेरित करणाऱ्या तांबे शास्त्रींना अडकवणारा हा जॅक्सन,बाबासाहेब खरेंची वकिली सनद रद्द करून त्यांना कारागृहात धाडणारा हा जॅक्सन,वंदे मातरम गाणाऱ्या तरुणांवर खटले चालवणारा हा जॅक्सन, हा जॅक्सन गुन्हेगार ठरला होता,भारतमातेचा गुन्हेगार.. अन त्याचा प्रतिशोध घेण्याचा हा दिवस होता.काट्यानेच काटा काढायचा या वृत्तीच्या या तरुणांनी ही जॅक्सनच्या हत्येची व्यवस्थित योजना आखून,आता तिच्या अंमलबजावणीची वेळ होती.त्या कोवळ्या वयाच्या तरुणाने मनाशी केलेला निश्चय,औरंगाबादेत असताना गंगाराम मारवाड्या समोर जळता काचेचा कंदील हातात घेऊन केलेली भारतमातेच्या रक्षणाची शपथ आज पूर्ण करण्याची वेळ आली होती.अनंत लक्ष्मण कान्हेरे,हा चित्रकलेचा विद्यार्थी पण एरव्ही कुंचल्यावरून फिरणारी ती बोटं आज पिस्तुलाचा चाप ओढणार होती,कारण भारतमातेच्या या पुत्राचे ते कर्तव्यच असे तो समजत होता.\nतिकडे मंचावर कोदंडरुपातले जोगळेकर “नामे ब्राह्मण खरा असे हा…” म्हणत प्रवेश करणार इतक्यात मंचासमोरून धाड धाड असे एकामागून एक गोळ्यांचे आवाज झाले,अन नाशिकचा तो दृष्ट जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.मागे बसलेल्या त्या क्रांतिकारी तरुणाने सुरवातीस एक गोळी आपल्या पिस्तुलाने पाठीमागूनच जॅक्सनवर झाडली पण ती चुकली म्हणून समोर येऊन पुन्हा चार गोळ्या झाडून त्या पापी इंग्रजाचा अंत ह्या तरुणाने केला. गोळ्यांचे आवाज ऐकता हा हा कल्लोळ माजला,अन तितक्यात विनायकराव देशपांडे आणि अण्णा कर्वे सभागृहातून बाहेर पडले,पण हा अनंत कान्हेरे,त्याचा उद्देश वेगळाच,त्याने दुसरेही पिस्तुल काढले आणि स्वतःच्या मस्तकी धरले,स्वतःलाही संपवण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला,गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला.पुढे खटला ��ालला,गणू वैद्याच्या भित्रेपणामुळे इतरही साथीदार पकडले गेले,अनंत कान्हेरे,विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशीही दिल्या गेली.\nअनंत कान्हेरे यांस फाशी दिले जाण्यापूर्वी काढलेले हे छायाचित्र (सौजन्य सावरकर संकेतस्थळ )\nआपल्या कर्तुत्वाने त्या जॅक्सन चा वध करणारा हा केवळ १९ वर्षांचा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाला.अनंत कान्हेरे सारखे वीरपुत्र जिच्या उदरात जन्मले अशी आपली भारतमाता आपल्या पुत्रांच्या कर्तुत्वाने पवित्र झाली,भारतमातेच्या प्रेमापोटी प्राणांची आहुती देणारे असे थोर क्रांतीकारक आपल्या मनांतून अन रक्तातून सदैव जिवंत राहायला हवेत.आज २१ डिसेंबर, जॅक्सन वधाच्या घटनेचे स्मरण करून आपण या वीराला अभिवादन करूया.\nThe post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.\nभारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र […]\nThe post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.\nThe post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.\nभारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र क्रांती केलेल्या तरुणांच्या यादीत आम्ही एकवेळ भगतसिंह व त्यांच्या सोबत राजगुरू,सुखदेवांना वर्षातून एकदा मार्च मध्ये ��ठवण काढतो,पण असे कित्येक क्रांतिकारक होऊन गेले ज्यांच्यावर इतिहासात एक पानभर माहिती सुद्धा नशिबात आली नाही.\nपंजाबात एक हुसैनीवाला म्हणून ठिकाण आहे.होय जिथे भगतसिंह,राजगुरू अन सुखदेव यांची स्मृतीस्थाने आहेत,पण त्याच हुसैनीवाला मध्ये आणखी एका व्यक्ती चे स्मृतीस्थळ आहे ते म्हणजे ‘बटुकेश्वर दत्त‘.\nशालेय इतिहासाच्या पुस्तकात अवघ्या अडीच पानात संपलेल्या सशस्त्र क्रांतीच्या पाठात ‘बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंह यांनी दिल्लीत केंद्रीय संसदेत बॉम्बस्फोट घडवून आणला,त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली‘ एवढी एक ओळ काय ती बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला आली.त्यावेळी दोन मार्क मिळावेत म्हणून इतिहासाची हि ओळ तोंडपाठ केलेल्या आम्हाला बटुकेश्वर दत्त आणि संसदेतला बॉम्बस्फोट एवढीच काय ती ओळख.किंबहुना शालेय विद्यार्थ्यांना याच्या पुढची ओळख करून देण्याची गरज बहुदा पुस्तक लिहिणाऱ्या मंडळाला वाटली नसावी.पारतंत्र्यात ब्रिटीश सरकार कडून काळ्या पाण्याच्या शिक्षेवर अंदमानात धाडलेल्या या तरुण क्रांतीविराला स्वातंत्र्यात मायभूमीत झेलाव्या लागलेल्या मरणयातना जास्त वेदनादायक आहेत.\nबटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता.यांचे वडील गोष्ठ बिहारी हे कानपूर मध्ये नौकरी करत असल्याने ते कानपूर मध्ये राहत असत.१९२४–२५ च्या सुमारास बटुकेश्वर दत्त यांचे मॅट्रिक चे शिक्षण झाले त्यावेळी त्यांच्या आई व वडिलांचे निधन झाले होते.या नंतर कानपूर च्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.\nबटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटा मुळे.तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घ���लून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला.अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.\nया सर्व घटनेत दोषी म्हणून भगतसिंह व बटुकेश्वर दत्त या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच वेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला म्हणून केलेल्या सॉंडर्स हत्येच्या लाहोर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भगतसिंह यांना फाशीची शिक्षा झाली तर बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.\nयाही बाबतीत आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दुःखी होत, परंतु भगतसिंहानी त्यांची ‘आत्महत्या म्हणजे पारतंत्र्यातून मुक्तीचा मार्ग नव्हे, क्रांतिकारकांनी हे दाखवून दिले पाहिजे कि ते फासावर लटकूनच नाही तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगून सुद्धा लढा देत असतात‘ अशा शब्दात त्यांची समजूत घातली.\nपुढे अंदमान च्या कारागृहात १९३३ व १९३७ साली उपोषण करून त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठावाला,परंतु १९३८ साली महात्मा गांधींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले.अंदमानच्या कारागृहात क्षयरोगाने जर्जर झालेले असताना देखील बाहेर येताच त्यांनी आपले क्रांतिकार्य पुनःश्च सुरु केले अन १९४२ साली त्यांनी असहकार्य चळवळीत त्यांनी उडी घेताच त्यांना ४ वर्षांकरिता पुन्हा कारागृहात डांबले गेले. नंतर स्वातंत्र्याच्या अगदी थोडे आधी १९४५ साली त्यांची मुक्तता करण्यात आली.\nनंतर पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला,पण भगतसिंहां च्या खांद्याला खांदा लावून क्रांतिकार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या या तरुणाच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली. स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात बटुकेश्वर दत्त यांनी १९४७ साली विवाह करून पटना येथे ते स्थायिक झाले.\nपुढच्या काळात त्यांनी बिस्किटांची छोटी बेकरी सुरु केली मात्र अल्पावधीतच ती नुकसानीत जाऊन बंद पडली.तदनंतर सिगारेट कंपनीची डीलरशिप घेऊन पाटण्याच्या रस्त्यावर फिरण्याची वेळ या क्रांतिकारकावर आली.मोठ्या धाडसाने संसदेत बॉम्बस्फोट करणारा हा क्रांतिवीर दुर्लक्षितच राहिला.\nहे कमी म्हणून कि काय,परिस्थिती इतकी बिकट झाली शेवटी पटना परिवहन विभागात एक साधी नौकरी अन पुढे चालून पुनश्च पाटण्याच्या रस्त्यांवर पर्यटन गाईड म्हणून बटुकेश्वर दत्त फिरत राहिले.\nब्रिटीश सरकारला हादरे देणारे सशस्त्र हल्ले करून तिकडे गोऱ्यांची झोप उडवणारे बटुकेश्वर दत्त आपल्या भारतमातेच्या स्वतंत्र भूमीत आपल्याच सरकार कडून मात्र वंचित राहिले.\nएक कहाणी तर अशीही सांगितली जाते, एकदा पटना शहरात बस चे परमिट वाटण्यात येणार होते,त्यावेळी बटुकेश्वर दत्तांनिही त्याकरिता अर्ज केला. परंतु स्थानिक आयुक्ताने बटुकेश्वरांकडे आपले स्वातंत्र्य सैनिक असल्याचा पुरावा घेऊन या अशी मागणी केली.इतका अपमान वाट्याला येणे म्हणजे अशा थोर क्रांतीकारकांनि भारतमातेच्या पोटी जन्म घेऊन मोठीच चूक केली असे म्हणावयास हरकत नाही,\nपण ही उपासमार,वंचना इथवर थांबली नाही, १९६४ साली कसल्याश्या आजाराने त्रस्त हा क्रांतिवीर पाटण्याच्या सरकारी दवाखान्यात खितपत पडला होता,शेवटी त्यांचे आझाद नावाचे मित्र यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून या उपेक्षेविरुद्ध आवाज उठावाला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली,पण तोवर वेळ निघून गेली होती.त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली.\nपण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह,सुखदेव,राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली आपले प्राण त्यागले.\nभारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता घरादारावर तुळशीपत्रे ठेऊन सशस्त्र उठाव करणाऱ्या या तरुणांना स्वतंत्र भारतात मात्र किती हाल अपेष्टा अन उपेक्षा सोसाव्या लागल्या.काही मोजके क्रांतिकारक सोडले तर इतरांचे कर्तुत्व इतिहासात दोन ओळीत लिहून संपविल्या गेले.असे शेकडो हजारो क्रांतिकारक असावेत ज्यांच्या वाटेला एक ओळही पुस्तकात येऊ नये,हे आपल्या स्वतंत्र भारताचे दुर्दैव ��्हणूया.जिवंतपणी उपेक्षा मिळालेल्या या सर्व वीरांचे प्रतिक म्हणून बटुकेश्वर दत्त यांच्याकडे पाहता येईल,जिवंतपणी उपेक्षा अन मरणानंतर मात्र यांचं इतिहासातलं पार अस्तित्वच नष्ट करण्यात आले आहे.\n२०१० साली बटुकेश्वर दत्त यांचे जन्म शताब्दी वर्ष होऊन गेले पण क्वचितच कुणाला त्यांची आठवण झाली असावी.त्यांच्यावर अनिल वर्मा यांनी लिहिलेले एक पुस्तक अन बिहार सरकार ने तीन महिन्याकरिता दिलेले विधान परिषदेचे सदस्यपद या व्यतिरिक्त बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला काहीही आले नाही.\nआज १८ नोव्हेंबर बटुकेश्वर दत्त यांची जयंती त्यानिमित्त हा लेख प्रपंच.अशा विस्मृतीत गेलेल्या थोर वीर पुरुषांना उजेडात आणण्याचे कार्य सदैव करत राहूया.\nThe post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.\nThe post निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ appeared first on आशुतोष.\nThe post निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ appeared first on आशुतोष.\nThe post निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ appeared first on आशुतोष.\nThe post निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ appeared first on आशुतोष.\nThe post १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम appeared first on आशुतोष.\n१३ सप्टेंबर १९४८ १३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले असताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम […]\nThe post १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम appeared first on आशुतोष.\nThe post १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम appeared first on आशुतोष.\n१३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले अ��ताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम कमी म्हणून काय आता कासीम रझवीचे हैवान रझाकार देखील सामान्य जनतेला पिडत होते.त्यात निजामाने भारतीय संघराज्यात सामील होण्या ऐवजी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला,त्या उपर ह्या कासीम रझवीच्या भडकाऊ वल्गना यामुळे वातावरण अत्यंत कलुषित होत गेलं.हैदराबाद च्या निजामाला दूर सारून तो आपल्या ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणारा हा कासीम रझवी आणि त्याचे अत्याचारी रझाकार आता हैदराबाद वर निजामाचे नसून रझवीचेच राज्य असल्याप्रमाणे वागत होते.हिंदू जनतेवर मनमानी अत्याचार सुरु करण्याचे आदेश रझवीने देताच सरदार पटेल खवळले अन तत्काळ पोलीस कारवाईला आरंभ केल्या गेला.\nआधीच तयारीत असलेले भारतीय सैन्य चहूबाजूंनी हैदराबाद राज्यावर चाल करून गेले.सोलापुरातील नळदुर्ग व विजयवाडा येथून दोन मुख्य हल्ले तर बाकी चहुबाजूनी छोटे हल्ले करत तयारीचे भारतीय सैन्य निजामी संस्थानात घुसले.औरंगाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील देऊळगाव, नांदगाव, अजिंठा, चाळीसगाव, टोका, वैजापूर इत्यादी बाजूंनी भारतीय सैन्य रझाकारांच्या सरहद्दीत घुसले. इकडे रागाच्या भरात कसलीही तयारी नसलेले काही शेकडा रझाकार विद्यार्थी,त्यांचा म्होरक्या सय्यद बिलग्रामी ने वैजापूरच्या दिशेने धाडले.माळीवाडा जवळ झाडाझुडपात लपून यांनी दगडधोंडे फेकून भारतीय सैन्याचा हास्यस्पद प्रतिकार केला,लष्कराने विनंती करूनही न ऐकल्याने काही वेळातच हे इस्लामधर्मी तरुण हकनाक मारल्या गेले.\nकाही वेळात भारतीय सैन्य गावे दर गावे करत औरंगाबाद शहरात दाखल झाले,औरंगाबाद शहरातील बिलग्रामी,प्रो. इब्राहीम सह सर्व रझाकारी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आला, हर्सुलचा तलाव,मध्यवर्ती कारागृह,नवखंडा,सुभेदारी,शहागंज आदि सर्वच ठिकाणी आता तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला गेला,औरंगाबाद स्थित निजाम रेडियो च्या केंद्रावरून ‘वंदे मातरम” चे सूर कानी पडू लागले,सर्वत्र भारतीय सैन्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले गेले,आनंदीआनंद पसरला.\nहि १३ सप्टेंबरची सकाळ सोन्याची सकाळ होती,मराठवाड्याचा एक मोठा भूभाग निजामाच्या अन कासीम रझवीच्या अत्याचारातून आता कायमचा मुक्त झाला होता,अन्यायाची काळी छाया दूर होऊन स्वतंत्र भारताची सो���ेरी पहाट आता उगवली होती…\n‘आजचे पहा उद्याचा कशाला विचार करता‘ असल्या विचारधारेच्या निजामाने कधी स्वप्नातही आपल्या जनतेचा विचार केला,पुढे सरकणाऱ्या काळाचा,बदललेल्या वाऱ्यांचा जराही विचार केला नाही,अन शेकडो वर्षांपासून सुरु असलेली आपली भव्य सत्ता फक्त चार दिवसांत धुळीस मिळवली.१३ सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासांत मराठवाड्याच्या मोठा भूभागावर भारतीय सैन्याने ताबा मिळवला व पुढच्या ३ दिवसात निजामाला शरण येण्यावाचून पर्याय उरला नाही.\nThe post १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम appeared first on आशुतोष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://oldage-home.com/?date1=2016", "date_download": "2018-08-14T15:21:28Z", "digest": "sha1:CSPN7OZCFJJ7NXDYW4D4ADN6YE46ULE4", "length": 18698, "nlines": 325, "source_domain": "oldage-home.com", "title": "Sunworld for Seniors", "raw_content": "\nवृद्धाश्रम चालकांची परिषद निवारा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम\nसेवक व रहिवासी परस्परसंबंध\nवृद्धाश्रमाचे सेवक व रहिवासी परस्परसंबंध कार्यशाळा\nसमृद्ध जीवन कार्यशाळा एकूण 10.\nपुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे वृद्धकल्याणाशी निगडित विषयांवर 100 पेक्षा अधिक व्याख्याने\nव्हालं टियरिंग म्हणजे नक्की काय \nव्हालं टियरिंग म्हणजे नक्की काय – कार्यशाळा\nवृद्धाश्रमातील रहिवासी आनंदी होण्यासाठीचे उपाय राऊंड टेबल कॉन्फरन्स. स्नेहमंदिर गोवा.\nविश्वस्त व्यवस्थापक, सेवक, रहिवासी\nवृद्धाश्रमाचे विश्वस्त व्यवस्थापक, सेवक, रहिवासी यांचेसाठी राज्यव्यापी कार्यशाळा.\nज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीसेवाभावाने सुरु करण्यात आलेल्या सनवर्ल्ड एकांकीका स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. ज्येष्ठांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला असून, स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण प्रगल्भ होत चालले आहे. त्याचबरोबर ज्येठांसाठी ती उत्साहाची व उर्जेची पर्वणीच ठरत आहे.\nपरिषद आपल्यासाठी आपणच – गुणवत्तापूर्ण उत्तरायुष्य राज्यव्यापी\nज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा\nज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीसेवाभावाने सुरु करण्यात आलेल्या सनवर्ल्ड एकांकीका स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. ज्येष्ठांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला असून, स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण प्रगल्भ होत चालले आहे. त्याचबरोबर ज्येठांसाठी ती उत्साहाची व उर्जेची पर्वणीच ठरत ���हे.\nज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा\nव्हालं टियरिंग म्हणजे नक्की काय \nव्हालं टियरिंग म्हणजे नक्की काय – कार्यशाळा\nवृद्धाश्रमातील रहिवासी आनंदी होण्यासाठीचे उपाय राऊंड टेबल कॉन्फरन्स. स्नेहमंदिर गोवा.\nसमृद्ध जीवन कार्यशाळा एकूण 10\nसेवक व रहिवासी परस्परसंबंध\nवृद्धाश्रमाचे सेवक व रहिवासी परस्परसंबंध कार्यशाळा\nवृद्धाश्रम चालकांची परिषद निवारा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम\nपरिषद आपल्यासाठी आपणच – गुणवत्तापूर्ण उत्तरायुष्य राज्यव्यापी\nविश्वस्त व्यवस्थापक, सेवक, रहिवासी\nवृद्धाश्रमाचे विश्वस्त व्यवस्थापक, सेवक, रहिवासी यांचेसाठी राज्यव्यापी कार्यशाळा\nपुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे वृद्धकल्याणाशी निगडित विषयांवर 100 पेक्षा अधिक व्याख्याने\nज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीसेवाभावाने सुरु करण्यात आलेल्या सनवर्ल्ड एकांकीका स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. ज्येष्ठांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला असून, स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण प्रगल्भ होत चालले आहे. त्याचबरोबर ज्येठांसाठी ती उत्साहाची व उर्जेची पर्वणीच ठरत आहे.\nज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा\nव्हालं टियरिंग म्हणजे नक्की काय \nव्हालं टियरिंग म्हणजे नक्की काय – कार्यशाळा\nवृद्धाश्रमातील रहिवासी आनंदी होण्यासाठीचे उपाय राऊंड टेबल कॉन्फरन्स. स्नेहमंदिर गोवा.\nसमृद्ध जीवन कार्यशाळा एकूण 10\nसेवक व रहिवासी परस्परसंबंध\nवृद्धाश्रमाचे सेवक व रहिवासी परस्परसंबंध कार्यशाळा\nवृद्धाश्रम चालकांची परिषद निवारा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम\nपरिषद आपल्यासाठी आपणच – गुणवत्तापूर्ण उत्तरायुष्य राज्यव्यापी\nविश्वस्त व्यवस्थापक, सेवक, रहिवासी\nवृद्धाश्रमाचे विश्वस्त व्यवस्थापक, सेवक, रहिवासी यांचेसाठी राज्यव्यापी कार्यशाळा\nपुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे वृद्धकल्याणाशी निगडित विषयांवर 100 पेक्षा अधिक व्याख्याने\nविश्वस्त व्यवस्थापक, सेवक, रहिवासी\nवृद्धाश्रमाचे विश्वस्त व्यवस्थापक, सेवक, रहिवासी यांचेसाठी राज्यव्यापी कार्यशाळा\nसेवक व रहिवासी परस्परसंबंध\nवृद्धाश्रमाचे सेवक व रहिवासी परस्परसंबंध कार्यशाळा\nज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीसेवाभावाने सुरु करण्यात आ��ेल्या सनवर्ल्ड एकांकीका स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. ज्येष्ठांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला असून, स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण प्रगल्भ होत चालले आहे. त्याचबरोबर ज्येठांसाठी ती उत्साहाची व उर्जेची पर्वणीच ठरत आहे.\nवृद्धाश्रमातील रहिवासी आनंदी होण्यासाठीचे उपाय राऊंड टेबल कॉन्फरन्स. स्नेहमंदिर गोवा.\nसमृद्ध जीवन कार्यशाळा एकूण 10\nवृद्धाश्रम चालकांची परिषद निवारा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम\nपरिषद आपल्यासाठी आपणच – गुणवत्तापूर्ण उत्तरायुष्य राज्यव्यापी\nपुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे वृद्धकल्याणाशी निगडित विषयांवर 100 पेक्षा अधिक व्याख्याने\nज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा\nव्हालं टियरिंग म्हणजे नक्की काय \nव्हालं टियरिंग म्हणजे नक्की काय – कार्यशाळा\nया परिसरात आल्यावर खूप छान व प्रसन्न वाटते. डॉ रोहिणीताईच्या या आश्रमाविषयीची संकल्पना खूप आवडली. या परिसरात आल्यावर खूप छान व प्रसन्न वाटते. डॉ रोहिणीताईच्या या आश्रमाविषयीची संकल्पना खूप आवडली. श्री वीरकर यांनी खूपच छान स्वागत केले व उत्तम जेवणाची व्यवस्था केली. आदरातिथ्याबद्दल धन्यवाद माहेरपणासाठी येथे यायला खूपच आवडेल. येथे राहणाऱ्या सर्व भगिनीही खूष आहेत हे पाहून व त्यांच्याशी गप्पा मारून बरे वाटले. “सनवर्ल्ड”ची हि भेट खरच संस्मरणीय\n- विनिता नाथ (ज्येष्ठ नागरिक संघ, मुलुंड पूर्व)\nपटवर्धन मैडम, एखादी गोष्ट मनात असण, ती प्रत्यक्षात उतरविण्याच स्वप्न पहान आणि त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी अखंड धावपळ करण या सगळ्या गोष्टी भिन्न आहेत. तुम्ही असं स्वप्न प्रत्यक्षात आणलत त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले असतील हे प्रकल्प पाहून लक्षात येतय. खूप वेगळी कल्पना असलेला हा प्रकल्प पाहून खूप कौतुक आणि समाधान वाटल. काही मदत करायची संधी मिळाली तर मी मधून मधून थोडा वेळ या कार्यासाठी देऊ शकेन असं वाटतंय. मी नंबर दिलाय केव्हातरी भेटूया. धन्यवाद \n- सौ . माया सुधीर साइनकर\nसध्याचे ज्येष्ठ हे सॅण्डविच जनरेशनचे आहेत. त्यांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट करून मुलाबाळांना वाढविले आहे. उत्तम शिक्षण दिले आहे. त्यांनी आईवडिलांचे श्रावण बाळ बनून मनोभावे सेवा केली आहे.\nकार्यशाळेमुळे वृद्धत्वाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन व विचार ऐकायला मिळाले. वृद्धाश्रम चालविणारे विश्वस्त व सेवक यांच्या ओळखी झाल्या. त्यांचे विचार ऐकायला मिळाले, त्यामुळे खूप बरे वाटलेc\n- श्री. सुरेश भालेराव विश्वस्त भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%AF", "date_download": "2018-08-14T15:58:53Z", "digest": "sha1:FCE3JCSPVOJHC4M2FZSZZYGYQRGGBXLG", "length": 5550, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२४९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२२० चे - १२३० चे - १२४० चे - १२५० चे - १२६० चे\nवर्षे: १२४६ - १२४७ - १२४८ - १२४९ - १२५० - १२५१ - १२५२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै ९ - गो-कामेयामा, जपानी सम्राट.\nजुलै ६ - अलेकझांडर दुसरा, स्कॉटलंडचा राजा.\nइ.स.च्या १२४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०४:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4", "date_download": "2018-08-14T15:57:13Z", "digest": "sha1:NFWL74TEFWKWOW2EKTFZCKNRRINRKP4L", "length": 14836, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भरत कामत - विकिपीडिया", "raw_content": "\n७ नोव्हेंबर, इ.स. १९६७\nभरत कामत (७ नोव्हेंबर, इ.स. १९६७; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतपद्धतीचे तबलावादक आहेत. यांचे वडील चंद्रकांत कामत हेही तबलावादक होते.\nवसंतोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, अशा संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी तबल्याची साथ केली आहे.\n\"नवप्रभेमधील बातमी [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (मराठी मजकूर). Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n\"महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रामधील बातमी\" (मराठी मजकूर).\n\"मनोगतावरील बातमी\" (मराठी मजकूर).\n\"लोकसत्तेमधील बातमी\" (मराठी मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nइ.स. १९६७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी २१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/kalyan?page=102", "date_download": "2018-08-14T15:31:32Z", "digest": "sha1:Q6TOEEJFYT6BQU7QIF2WRE5JAY5CYU6X", "length": 4763, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "kalyan | Page 103 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकॉंग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांचे नगरसेवक पद रद्द\nकल्याण,दि.८(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.\nसावरकरांचे ऐकले नाही म्हणून देशाचे अपरिमित नुकसान -शरद पोंक्षे\nकल्याण,दि.७(वार्ताहर)-आपला देश गांधीझम (अहिंसावाद) आणि सावरकरझम (क्रांतीवाद) यावर उभा आहे. पण आपला देश सोडून सारे जग सावरकरझम ङ्गॉलो करतोय.\nआयकर निर्धारकांची संख्या वाढविण्यासाठी विविध व्यापारी संघटनेची सभा\nकल्याण,दि.६(प्रमोद घोलप)-सेंन्ट्रंल बोर्ड ऑङ्ग डायरेक्ट टॅक्सेस यांच्या ऍक्शन प्लॅननुसार आयकर निर्धारकांची संख्या वाढविण्यासाठी कल्याणमध्ये आयुक्त रेंज-३, मनिषकुमार सिंग ह्यांनी विविध व्यापारी संघटनांनी सभा महाजनवाडी येथे आयोजित केली होती.\nकल्याण-डोंबिवली मतदार यादीतील घोळ राहणार कायम\nकल्याण,दि.७(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र निवडणूक याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याच्या हरकती घेण्यात आल्या होत्या.\nआ. गायकवाड यांनी ५ लाखांचा निधी केला मुख्यमंत्र्यांकडे सुपूद\nकल्याण,दि.४(वार्ताहर)- कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाला समर्थन दिले. याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं कल्याण पूर्वेत येऊन आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2018-08-14T15:58:02Z", "digest": "sha1:XOAN4KS5UVQQ5OC6S4EEXC2OLGRU4XIX", "length": 5209, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "येलेना यांकोविच - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:देश माहिती सर्बिया आणि माँटेनिग्रो, सर्बिया\n२८ फेब्रुवारी, इ.स. १९८५\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nयेलेना यांकोविच (सर्बियन: Јелена Јанковић;२८ फेब्रुवारी, इ.स. १९८५ - ) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एके काळी जागतिक क्रमवारीत प्���थम असलेली येलेना सध्या आठव्या क्रमांकावर आहे.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/arbab-hayat-pakistani-hulk/", "date_download": "2018-08-14T15:26:42Z", "digest": "sha1:64H3DFWVJ5Y6CV2PHUQ3QV4S5D3B4ZES", "length": 7280, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आठवड्याचा खुराक ' हा ' पाकिस्तानी फक्त नाश्त्याला खातो | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआठवड्याचा खुराक ‘ हा ‘ पाकिस्तानी फक्त नाश्त्याला खातो\nह्या व्यक्तीला पाकिस्तानमध्ये ‘हलक’ म्हणून नाही तर ‘हल्क’ म्हणून ओळखल जातय. अर्बाब हयात असे त्याचे नाव असून तो जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानमधल्या या तरुणाने किशोरवयात असल्यापासून स्वत:चे शरीर कमावण्यात एवढी मेहनत घेतली की आता त्याला सारं जग पाकिस्तानचा ‘हल्क’ म्हणून ओळखू लागला.\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nजगात विविध प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व स्टाईल वेगवेगळी असते . आपली स्वतंत्र वेगळी ओळख असावी असं प्रत्येकालाच वाटतं आणि ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण स्वत:वर मेहनत घेत असतो.\nअर्बाब हयात असे त्याचे नाव असून, तो जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचे वजन साडेचारशे किलोच्या आसपास आहे. त्याला हल्कबरोबर ‘खान बाबा’ या नावानेही ओळखलं जातं. एका हाताने माणासांना हवेत उचलणं, मोठय़ा गाडय़ा ओढणं अशी कामं तो अगदी हलक्या हातानं करतो.\n.किशोरवयात असल्यापासून बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घेण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि तेव्हापासून त्याने शरीर कमवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचा दिवसाचा खुराकही खूप जास्त आहे. तो न्याहरीत दररोज ३६ अंडी, ५ लिटर दूध आणि ३ किलो मांस खातो . विशेष म्हणजे याच वय २५ वर्षे आहे आणि वजन ४३५ किलो आहे .\n पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा \n← साईबाबा होणार इजी ऍक्सेसेबल : शिर्डी आता हवाई नकाशावर अच्छे दिन म्हणजे फक्त बसून खाणे नाही आली तशी शेअर केलीये : नक्की वाचा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w146871", "date_download": "2018-08-14T16:19:41Z", "digest": "sha1:SVGQCIIXQQE6SENUXNNGKQ52EPPUJTAS", "length": 9659, "nlines": 245, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "कलिना वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (2)\n100%रेटिंग मूल्य. या वॉलपेपरसाठी 2 पुनरावलोकने लिहिली आहेत.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nशॅनन डोहर्टी मार्कारबीट लोक\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर कलिना वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/marathi-news-marathi-websites-raju-shetty-devendra-fadnavis-720", "date_download": "2018-08-14T16:12:44Z", "digest": "sha1:MQSSSQCDOLGJJ25HLWIMDSNHCXKOZK5O", "length": 17638, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "marathi news marathi websites Raju Shetty Devendra Fadnavis | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'\nस्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nस्वामिनाथन आयोगानुसार पिकाला दिडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन हवेत विरले. उलट शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे, असे पंतप्रधानांनी 'मन की बात'मधून सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले. यानंतरही त्यांच्या वाट्याला आले ते केवळ कर्जच..\nपुणे : शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज (बुधवार) महाराष्ट्र व केंद्र अशा दोन्ही सरकारांमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.\nराज्यातील अनेक प्रश्‍न अनुत्तरितच राहिले आहेत. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सहकार क्षेत्रात झालेल्या गैरव्यवहारांसंदर्भातील पुरावे हे बैलगाडीत भरुन नागपूर अधिवेशनात मांडण्याची घोषणा केली होती. मात्र ती बैलगाडी आणि ते पुरावे अजूनही सापडलेले नाहीत. या गैरव्यवहारामध्ये सहभागी असलेले कोणी तुरुंगातही गेलेले नाही.\nजि���्हा मध्यवर्ती बॅंका, सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्या ही शेतकऱ्यांची जगण्याची साधने आहेत. मात्र ही व्यवस्था मोडणारे आजही राजरोसपणे, उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांमधील काही जण तर भारतीय जनता पक्षात (भाजप) जाऊन पवित्रही झाले आहेत. पक्ष बदलला की पवित्र होतो, आणि सर्व गुन्हे माफ होतात हे आम्ही प्रथमच अनुभवत आहोत. मात्र आमचे प्रश्‍न तसेच राहिले आहेत.\nस्वामिनाथन आयोगानुसार पिकाला दिडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन हवेत विरले. उलट शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे, असे पंतप्रधानांनी 'मन की बात'मधून सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले. यानंतरही त्यांच्या वाट्याला आले ते केवळ कर्जच.. सोयाबीन, कापूस, डाळ या पिकांना मिळणारा भाव कमी झाला; मात्र उत्पादन खर्च वाढत गेला. तूर खरेदीत गैरव्यवहार करणारे तर अनेक जण भाजपमधीलच आहेत. त्यांच्यावर काही कारवाई नाही.\nतीन-तीन वर्षांनंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या, सोलर पंप मिळत नाहीत. 'मागेल त्याला तळे' या योजनेचेही काय झाले, माहिती नाही. किंबहुना गेल्या तीन साडेतीन वर्षांत शेतकऱ्यांच्या पदरी आश्‍वासनांशिवाय काहीही पडलेले नाही. कर्जबाजारीपणा मात्र वाढत चालला आहे. शेतकऱ्यांची मुले बाळे आत्महत्या करु लागली आहेत. अशा परिस्थितीत व्यवस्था परिवर्तनासाठी जे सरकार निवडून आणण्यासाठी आम्ही धडपडलो; ते सरकार व केंद्र सरकार या समस्या सोडविण्यासाठी कमी पडत आहे, हे स्पष्ट आहे. म्हणूनच या दोन्ही सरकारांशी आमचा असलेला संबंध तोडून टाकण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला आहे.\nया निर्णयामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र या सरकारला साथ देऊन व्यवस्था परिवर्तनासाठी आपण संघर्ष केला आहे, अशा आमच्या झालेल्या भ्रमाचा मात्र निरास झाला आहे. सध्या स्वाभिमानी कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळिक ठेवू इच्छित नाही. यापुढे देशातील शेतकऱ्यांचा 'सातबारा कोरा' करण्यासाठी; व हा कोरा सातबारा कर्जाने पुन्हा भरु नये, यासाठी स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संघर्ष करणार आहे.\nसरकार government महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस devendra accountant सहकार क्षेत्र गैरव्यवहार नागपूर साखर भारत भाजप मन की बात कर्ज सोयाबीन कापूस डाळ तूर वीज राजकीय पक्ष political parties\nझळा दुष्काळाच्या : शेतशिव��र सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपा��ीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/3rd-federation-cup-team-participation/", "date_download": "2018-08-14T16:01:00Z", "digest": "sha1:TZ3Q5R22GCBTO7UDYY43EO2CDV2EF7BS", "length": 6306, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "संपूर्ण यादी: फेडेरेशन कपमध्ये हे महिलांचे संघ होणार सहभागी -", "raw_content": "\nसंपूर्ण यादी: फेडेरेशन कपमध्ये हे महिलांचे संघ होणार सहभागी\nसंपूर्ण यादी: फेडेरेशन कपमध्ये हे महिलांचे संघ होणार सहभागी\n फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे ८ संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ज्या ८ संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती त्या संघाना या स्पर्धेत संधी देण्यात येणार आहे.\nहैद्राबाद येथे झालेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यामुळे महाराष्ट्र संघ यासाठी पात्र ठरला आहे.\nयजमान महाराष्ट्राच्या महिलांच्या संघांसह हिमाचल प्रदेश, भारतीय रेल्वे, उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ, हरियाणा आणि छत्तीसगढ हे संघ सहभागी होणार आहेत.\nगोरगन इराण येथील स्पर्धेत भारताचा नेतृत्व केलेल्या अभिलाषा म्हात्रे आणि ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राज्याचं नेतृत्व केलेल्या सायली जाधव या महाराष्ट्राकडून खेळताना दिसतील.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maria-sharapova-hits-back-at-eugenie-bouchard-after-entering-stuttgart-quarters/", "date_download": "2018-08-14T16:00:57Z", "digest": "sha1:AVOYQXYMBC427LNX663DF7C6TS4FPFJO", "length": 5994, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मारिया शारापोवाचा युजेनी बोशार्डवर पलटवार -", "raw_content": "\nमारिया शारापोवाचा युजेनी बोशार्डवर पलटवार\nमारिया शारापोवाचा युजेनी बोशार्डवर पलटवार\nकॅनडाची प्रसिद्ध टेनिसपटू युजेनी बोशार्डने मारिया शारापोवावर घणघणती आरोप करताना तिला चीटर असे संबोधले होते. त्याला उत्तर देताना शारापोवाने मी याच्या पुढे पुढे आहे. यावर मला काही बोलायचं नाही.\nरशियाची खेळाडू असलेली, जगातील सर्वात महागडी महिला टेनिसपटू मारिया शारापोवाने तब्बल १५ महिन्यांच्या बंदीनंतर स्टुटगार्ड ओपनमध्ये जोरदार पुनरागम केले. मेल्डोनियम या उत्तेजक द्रव्य चाचणीत ती दोषी आढळली होती.\nपरंतु स्टुटगार्डच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यावर शारापोवाने बोशार्डवर पलटवार केला. “मला यावर काहीही बोलायचं नाही. मी अशा गोष्टींचा विचार करत नाही.” एका पत्रकाराच्या प्रशाला उत्तर देताना शारापोवा म्हणाली.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबन��� मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1807.html", "date_download": "2018-08-14T16:08:07Z", "digest": "sha1:AISFSDHKJZUTP56VTPUNGW7BFSGQYPOL", "length": 3985, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रामदास कदमांच्या सचिवाने वायुसेनेचं लढाऊ विमान 'पळवले ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra रामदास कदमांच्या सचिवाने वायुसेनेचं लढाऊ विमान 'पळवले \nरामदास कदमांच्या सचिवाने वायुसेनेचं लढाऊ विमान 'पळवले \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खेड नगरपरिषदेला भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आलेले विमान चोरीला गेल्याची घटना समोर आलीये. धक्कादायक म्हणजे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या स्वीय सचिवाने विमान परस्पर दुसरीकडे नेल्यामुळे हा प्रकार समोर आला.\nपहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात खेड मधील सैनिकांनाही बजावलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा सन्मान करण्यासाठी संरक्षक विभागाने शिवथर येथील माजी सैनिकांच्या संघटनेला एक विमान स्मारक स्वरूपात उभारण्यासाठी दिले. मात्र त्याची देखभाल शक्य नसल्याने या माजी सैनिकांनी खेड नगर पालिकेच्या ताब्यात शहरात बसवण्याची परवानगी पालिकेला दिली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nरामदास कदमांच्या सचिवाने वायुस��नेचं लढाऊ विमान 'पळवले \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ajit-pawar-criticized-government-761", "date_download": "2018-08-14T16:11:02Z", "digest": "sha1:T2Q2KWY5X23YXFH7FFB4V3RRPAGV7WRN", "length": 15446, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Ajit Pawar criticized government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसध्याचे सरकार शेतकरीविरोधी: अजित पवार\nसध्याचे सरकार शेतकरीविरोधी: अजित पवार\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nकेंद्रात आणि राज्यातही सरकारने घेतलेले निर्णय फसले आणि अर्थव्यवस्था कधी नव्हे ते उतरणीला लागली असे आपण माजी अर्थमंत्री म्हणून नमूद करतो. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा झाल्या पण किती शेतक-यांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली हे अजूनही कोणालाही माहिती नाही.\nबारामती : सध्याचे सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे, त्यामुळे भविष्यात दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँकेसह अन्य शेतकरी निगडीत संस्थांपुढे संकटे निर्माण केली जातील, मात्र या संकटांना न डगमगता व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जात स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अजित पवार बोलत होते. बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल खैरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.\nआपल्या भाषणात अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली.\nते म्हणाले, केंद्रात आणि राज्यातही सरकारने घेतलेले निर्णय फसले आणि अर्थव्यवस्था कधी नव्हे ते उतरणीला लागली असे आपण माजी अर्थमंत्री म्हणून नमूद करतो. श��तकरी कर्जमाफीच्या घोषणा झाल्या पण किती शेतक-यांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली हे अजूनही कोणालाही माहिती नाही. दहा हजारांचे तातडीचे अर्थसहाय्य खऱीपाच्या पेरणीसाठी जाहिर केले गेले, एकाही शेतक-याला ते मिळाले नाही.\nनोटबंदीच्या निर्णयाने तर अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि आता हा निर्णय फसल्याचे सिध्द झाले. जीएसटी बाबतही सरकारचे नेमके धोरण अद्याप लोकांना समजतच नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज बदलू लागल्याने व्यवसाय कसा करायचा हेच समजेनासे झाल्याचे पवार उद्वेगाने म्हणाले.\nसरकारवर शेतकरीविरोधी असा घणाघाती हल्ला करत भविष्यात सहकारी व शेतकरीनिगडीत संस्थांपुढील अडचणी आणखी वाढतील, पण त्यांना न डगमगता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंबर कसण्याचे आवाहन पवार यांनी या वेळी केले. बाजार समित्यांबाबत सरकारच्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.\nसरकार government शेतकरी कर्जमाफी बारामती अजित पवार\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/no-intent-was-not-to-hurt-your-sentiments-or-the-sentiments-of-millions-of-cricket-fans-jaipur-police-on-bumrah-issue/", "date_download": "2018-08-14T16:04:19Z", "digest": "sha1:ORJQYAY4XSAWXHOPSDWEGLEC4FFJ6EFL", "length": 8190, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बुमराह, आम्हाला तुझ्या कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या! - जयपूर वाहतूक पोलीस -", "raw_content": "\nबुमराह, आम्हाला तुझ्या कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या – जयपूर वाहतूक पोलीस\nबुमराह, आम्हाला तुझ्या कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या – जयपूर वाहतूक पोलीस\nभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सोशल मीडियाच्या माध्यमातून जयपूर वाहतूक पोलीसांबद्दल काल नाराजगी व्यक्त केल्यानांतर काही वेळातच जयपूर वाहतूक पोलीसांनी आपण ती जाहिरात का बनवली याच स्पष्टीकरण दिल.\nगेले बरेच दिवस सोशल माध्यमांवर जयपूर वाहतूक पोलीसांनी बुमराहवर बनवलेला हा पोस्टर फिरत होता. त्यामुळे नाराज बुम��ाहने काल ट्विटरच्या माध्यमातून जयपूर वाहतूक पोलीसांवर निशाणा साधत परखड मत व्यक्त केले. तसेच मी माणूस आहे. माणसाकडून अशा चुका होतात. तुमच्या अशा चुकांची मी खिल्ली नाही उडवणार. असही म्हटलं होत.\nयावर जयपूर वाहतूक पोलीसांनी थोड्याच वेळात तीन ट्विट करत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.\nजयपूर पोलीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ” प्रिय बुमराह, आमचा उद्देश तुझा किंवा लाखो क्रिकेट चाहत्यांच्या भावना दुखविण्याचा नव्हता. लोकांमध्ये वाहतूकीच्या नियमांबद्दल जनजागृती हाच यातून उद्देश होता. तू एक युथ आयकॉन आणि प्रेरणास्रोत आम्हा सर्वांसाठी आहे. ”\nजयपूर वाहतूक पोलीसांनी हे ट्विट करून एकप्रकारे झाल्या सर्व प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\nसध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका सुरु असून भारताच्या या वेगवान गोलंदाजाला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.\nजयपूर वाहतूक पोलीसांना केलेले ट्विट्स\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटम���्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/28-lacks-looted-aadgaokar-jwellers-107277", "date_download": "2018-08-14T16:16:25Z", "digest": "sha1:AT6SOQJHSS7W2C22ZX2O5344MY2G4GJX", "length": 14155, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "28 lacks looted of aadgaokar jwellers नाशिक - आडगावकर ज्वेलर्सचे 28 लाख रूपये लुटले | eSakal", "raw_content": "\nनाशिक - आडगावकर ज्वेलर्सचे 28 लाख रूपये लुटले\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nनाशिक : गंगापूर रोडवरील सारस्वत बॅंकेमध्ये कॅनडा कॉर्नरवरील आडगावकर ज्वेलर्सची भरण्याची 28 लाखांची रोकड कर्मचाऱ्यांना पैसे पडल्याचा बहाणा करून संशयितांनी लुटून नेल्याचा प्रकार भरदिवसा घडला. सदरचा प्रकार बॅंकेच्या आतमध्ये घडला असून तिघे संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत संशयितांची ओळख पटविण्याची काम सुरू आहे. पोलीस आयुक्तांसह गुन्हेशाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत तपास सुरू केला आहे.\nनाशिक : गंगापूर रोडवरील सारस्वत बॅंकेमध्ये कॅनडा कॉर्नरवरील आडगावकर ज्वेलर्सची भरण्याची 28 लाखांची रोकड कर्मचाऱ्यांना पैसे पडल्याचा बहाणा करून संशयितांनी लुटून नेल्याचा प्रकार भरदिवसा घडला. सदरचा प्रकार बॅंकेच्या आतमध्ये घडला असून तिघे संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत संशयितांची ओळख पटविण्याची काम सुरू आहे. पोलीस आयुक्तांसह गुन्हेशाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत तपास सुरू केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नरवरील आडगावकर ज्वेलर्सचे चार कर्मचारी दुकानाच्या भरण्याची 28 लाख 64 हजार 268 रुपयांची रोकड घेऊन गंगापूर रोडवरील सारस्वत बॅंकेत भरण्यासाठी दुचाकीवरून आले. बॅंकेमध्ये गर्दी असल्याने दोन कर्मचारी वेगवेगळ्या रांगेमध्ये उभे राहिले तर एकाच्या हातामध्ये रोकडची पिशवी होती. त्यावेळी त्याच्याजवळ असलेल्या संशयिताने खाली पैसे पडल्याचे त्या कर्मचाऱ्यास सांगितले. त्याने पाहिले असता, पैशांचे बंडल खाली पडलेले होते. कर्मचाऱ्याने त्याच्या हातातील रोकडची पिशवी काऊंटरवर ठेवत पैसे घेण्यासाठी खाली वाकला.\nतेवढ्या वेळात संशयिताने 28 लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केली. कर्म���ाऱ्याने काऊंटरवरील रोकडची पिशवी गायब झाल्याचे पाहिल्यानंतर लुट झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत संशयित पसार झाले होते.\nदरम्यान, पोलिसांनी बॅंकेच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता, त्यामध्ये एक संशयित रोकडची पिशवी घेऊन घाईघाईने जाताना दिसतो तर त्याच्यामागे त्याचे दोन साथीदारही जात असल्याचे कैद झाले आहे. आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी बॅंकेच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्याचे फुटेज पोलिसांनी तपासले असता, त्यामध्ये सदरचा प्रकार कैद झाला आहे. त्यानुसार पोलीस संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून काही मार्गांवर नाकाबंदी करून तपासणी सुरू केली गेली.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रे���िंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n28588&cid=648918&rep=1", "date_download": "2018-08-14T16:18:47Z", "digest": "sha1:5JEDDZ2IBC766A5F5YHG5WIASFEHZCTF", "length": 9956, "nlines": 274, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Kickboxing Fighting - RTC Android खेळ APK (com.ImperiumMultimediaGames.KickboxingRoadToChampionF) Imperium Multimedia Games द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली क्रीड\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Kickboxing Fighting - RTC गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रम���ारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-krushi-tantra-niketan-8460", "date_download": "2018-08-14T16:19:58Z", "digest": "sha1:ULYIX57OBAB44ODX5I2A5ZIGITXUB5UJ", "length": 18234, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on krushi tantra niketan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 21 मे 2018\nकृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करताना १० वीनंतरच्या दोन वर्षांचा कृषी पदविका या अभ्यासक्रमातही आमूलाग्र बदल करून तो अधिक सक्षम करावा लागेल.\nपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध डावलून केवळ काही लोकांच्या स्वार्थापायी घाईगडबडीने घेतलेला निर्णय कसा अंगलट येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम होय. जेमतेम तीन वर्षांपूर्वी राज्यात सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम आता लवकरच बंद होणार आहे. मुळात हा अभ्यासक्रम सुरूच का करण्यात आला होता, हा खरा प्रश्न आहे. विद्यापीठ कायद्याप्रमाणे नवीन अभ्यासक्रम तयार करणे, पदवी किंवा पदविका सुरू करणे हे अधिकार केवळ विद्यापीठातील विद्या परिषदेला असतात, तर त्यांना मान्यता देण्याचा अधिकार कार्यकारी परिषदेकडे असतो. असे असताना खासगी संस्थांचे दुकान चालावे म्हणून राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री तसेच कृषी परिषदेच्या उपाध्यक्षांनी अध्यादेश काढून कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता. परंतु अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून त्यात अनेक तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणी चालूच होत्या. म्हणून जानेवारी २०१८ मध्ये राज्य शासनाला हा अध्यादेश रद्दबातल ठरवावा लागला. आणि हा अभ्यासक्रम सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय कृषी विद्यापीठांनी घ्यावा, असे ठरले. यावर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम रद्द करण्याची शिफारस नुकतीच कृषी परिषदेला केली आहे. या शिफारशीला कृषी परिषदेने तत्काळ अंतिम स्वरूप द्यायला हवे.\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू करताना ‘जॉब ओरिएन्टेशन कोर्स’, १० वीनंतर तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यावर कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, अशी जाहिरातबाजी क��ण्यात आली. परंतु आयसीएआरने कृषी पदवीसाठी १८३ क्रेडिट पूर्ण करावे लागतील, असा नियम केल्यावर तंत्रनिकेतनच्या मुलांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशासाठी तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. तसेच हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर असे विद्यार्थी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग तसेच खासगी कंपन्यांत कृषी सहायक पदासाठी पात्र ठरत असले, तरी त्यांची स्पर्धा कृषी पदवी तसेच पदविकेचे विद्यार्थी यांच्याबरोबर होती. त्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी (पदवी, पदविका) बाहेर पडत असताना तेवढ्या जागा निघत नव्हत्या. हा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांनी स्वतंत्र व्यवसाय करायचे ठरवले, तर तेवढे ज्ञान आणि कौशल्यपण त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थांना एकंदरीत गोंधळात टाकणारा तसेच बेकारी वाढविणाराच हा अभ्यासक्रम होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये.\nकृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करताना १० वीनंतरचा दोन वर्षांचा कृषी पदविका या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून तो अधिक सक्षम करावा लागेल. यातील ‘थेअरी’ कमी करून ‘प्रॅक्टिकल’वर भर देणे गरजेचे आहे. पदविका पूर्ण करतानाच त्यांना विविध विषयांतील प्रशिक्षणही मिळायला हवे. म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केलेली मुले नोकरी मिळाली नाही तरी आपला व्यवसाय चालू करून स्वःतच्या पायावर उभी राहतील. राज्यातील कृषी विद्यालयांमध्ये (काही अपवाद) दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती, गांडूळखत निर्मिती अथवा प्रक्रिया उद्योग असे कशाचेही युनिट दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाबरोबर कौशल्यदेखील मिळत नाही, हे योग्य नाही. खरे तर सरकारी तर सोडाच खासगी नोकऱ्या मिळणेसुद्धा येथून पुढे अवघड होणार आहे, अशा वेळी पदविका अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश मुलांचे कौशल्य वाढून स्वयंरोजगारवृद्धी हाच हवा, हे कृषी परिषदेबरोबर राज्य शासनानेही लक्षात घ्यायला हवे.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/defamation-charges-against-medha-patkar-129399", "date_download": "2018-08-14T15:57:35Z", "digest": "sha1:QI2KQ5K6JKPBQEQSK6BH2DOL76LBIFZJ", "length": 11557, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Defamation Charges Against Medha Patkar मेधा पाटकर यांच्यावर बदनामीचा आरोप निश्‍चित | eSakal", "raw_content": "\nमेधा पाटकर यांच्यावर बदनामीचा आरोप निश्‍चित\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर दिल्ली न्यायालयाने अब्रुनुकसानीचा आरोप सोमवारी निश्‍चित केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्‍सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर हा दावा दाखल केला होता.\nनवी दिल्ली ः नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर दिल्ली न्यायालयाने अब्रुनुकसानीचा आरोप सोमवारी निश्‍चित केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्‍सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर हा दावा दाखल केला होता.\nएका खासगी वृत्तवाहिनीवरून पाटकर यांनी 2006मध्ये आपली बदनामी केल्याची तक्रार सक्‍सेना यांनी केली आहे. त्यावरून महादंडाधिकारी निशांत गर्ग यांनी पाटकर यांच्यावर आरोपनिश्‍चिती केली आहे. नर्मदा बचाव आंदोलन व मेधा पाटकर यांच्याविरोधात जाहिरात प्रसिद्ध केल्याचा आरोप करून पाटकर यांनी सक्‍सेना यांच्याविरोधात 2000मध्ये खटला दाखल केला. तेव्हापासून त्या दोघांमध्ये कायदेशीर लढा सुरू आहे. सक्‍सेना हे त्या वेळी अहमदाबाद येथील \"नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टिज' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष होते.\nसक्‍सेना यांनीही मेधा पाटकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात पाटकर यांनी आपल्याविरोधात अपमानकारक वक्तव्य केले असल्याचा आरोप करीत त्यांनी पाटकर यांच्या विरोधात दोन फिर्यादी केल्या आहेत.\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nऔरंगाबादेतील तोडफोडीशी मराठा आंदोलनाचा संबंध नाही: पोलिस आयुक्त\nऔरंगाबाद : वाळूज येथे नऊ ऑगस्टला औद्योगिक वसाहतीत झालेल��या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नव्हता, अशा बाबी तपासातून समोर येत असल्याची माहिती पोलिस...\nपरभणीत मराठा समाजाचे धरणे आंदोलन सुरु\nपरभणी - मराठा आरक्षण आंदोलनादरम्याण मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता...\nराष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख पिता-पुत्रांना अटक व सुटका\nजलालखेडा - माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना तूर खरेदी आंदोलन प्रकरणी नरखेड पोलिसांनी सोमवारी अटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mohan-bhagwat-sudhir-phadke-exquisiteness-133763", "date_download": "2018-08-14T15:57:48Z", "digest": "sha1:GHMBGIDUINOD62H4UXGGQI6J5RIK4WDU", "length": 14032, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mohan bhagwat sudhir phadke exquisiteness बाबूजींची उत्कृष्टता मनाला भिडली! | eSakal", "raw_content": "\nबाबूजींची उत्कृष्टता मनाला भिडली\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nमुंबई - \"उत्कृष्टतेमागची तपस्या किती खडतर असते हे बाबूजींमुळे समजले. त्यामुळेच त्यांची उत्कृष्टता मनाला भिडली', असे उद्‌गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी विख्यात संगीतकार, गायक स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभ सोहळ्यात काढले.\nमुंबई - \"उत्कृष्टतेमागची तपस्या किती खडतर असते हे बाबूजींमुळे समजले. त्यामुळेच त्यांची उत्कृष्टता मनाला भिडली', असे उद्‌गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी विख्यात संगीतकार, गायक स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभ सोहळ्यात काढले.\nसुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाला बुधवारी रवींद्र नाट्य मंदिरातील विशेष कार्यक्रमाने सुरुवात झाली. त्यावेळी भागवत बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, नागालॅंडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रख्यात गायक सुरेश वाडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुधीर फडके यांचे पुत्र गायक श्रीधर फडके, श्रीनिवास वीरकर आणि \"जीवनगाणी'चे प्रसाद महाडकर यांनी केले होते.\nसुरुवातीला श्रीधर फडके यांनी जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर होणार असलेले कार्यक्रम, बाबूजींच्या वेबसाईटचे पूर्ण होत आलेले काम, त्यांच्या जीवनावर आधारित \"बायोपिक' याविषयी माहिती दिली. यावेळी भागवत यांच्या हस्ते जीवनगाणी प्रकाशित व विश्‍वास नेरुलकर संपादित \"स्वरतीर्थ सुधीर फडके' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. प्रत्येक गाण्याला भाव असतो, त्यानुसार शब्द असतात, स्वर समजून ते गाणे म्हणायची पद्धत असते, हे बाबूजींनी नवोदितांच्या मनावर बिंबवले, ते म्हणाले.\nसुधीर फडके, ग. दि. माडगुळकर व पु. ल. देशपांडे या तिघांचेही जन्मशताब्दी वर्ष राज्य सरकारतर्फे एकत्रितपणे 25 जुलै 2018 ते 8 नोव्हेंबर 2019 या काळात साजरे केले जाणार आहे. त्यासाठी जन्मशताब्दी समितीची स्थापना करण्यात आली आहे. साहित्य-संस्कृतीचा हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा म्हणून तालुका स्तरावर कार्यशाळा घेतल्या जातील. या तिघांच्याही नावे नाट्यगृहे उभारली जातील, अशी घोषणा तावडे यांनी केली.\nविनोद तावडे म्हणाले की, बाबूजींचा वारसा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. गदिमा, पु. ल. देशपांडे व बाबूजी या तिघांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात एकमताने मांडला जाईल.\nलखनऊ व देशाची सांस्कृतिक राजधानी काशी येथे दोन दिवस गीतरामायण, तर एक दिवस बाबूजींची गाणी असा कार्यक्रम घेतला जाईल, अशी घोषणा राम नाईक यांनी केली.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/junnar-mla-sonawane-meets-minister-mahesh-sharma-delhi-107883", "date_download": "2018-08-14T15:43:55Z", "digest": "sha1:35ZOLMMXFPFRXL33VUQZ5MPPK5HYENHH", "length": 11840, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "junnar mla sonawane meets minister mahesh sharma at delhi जुन्नरच्या विविध प्रश्नांसाठी आमदार सोनावणे दिल्ली दरबारी | eSakal", "raw_content": "\nजुन्नरच्या विविध प्रश्नांसाठी आमदार सोनावणे दिल्ली दरबारी\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nजुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी आज दिल्ली येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे , संचालक निवृत्ती काळे त्यांच्या समवेत होते.\nजुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी आज दिल्ली येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे , संचाल�� निवृत्ती काळे त्यांच्या समवेत होते.\nजुन्नर तालुक्यातील दाऱ्या घाटासाठी वनविभागाची परवानगी मिळावी, लेण्याद्री येथील दर्शन शुल्क तातडीने बंद करण्यात यावे, शिवनेरी किल्ला ते लेण्याद्री रोप वे व्हावा, शिवनेरीवरील अंबरखाना वास्तूत शिवकालीन वस्तू व शस्त्रास्त्र संग्रहालय व्हावे, माहिती पटासाठी थिएटर अशा विविध मागण्या आमदार शरद सोनवणे यांनी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समवेत दिल्ली येथे जाऊन वरील कामे लवकरात लवकर मार्गी लावावी अशी विनंती केली.\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nपुणे - केडगाव टोल प्रकरणी सरकारकडून डोळेझाक\nकेडगाव (पुणे) : केडगाव (ता. दौंड) टोल बंद करावा या मागणीसाठी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/lack-development-education-tribal-students-numbers-are-decrease-says-tehsildar-puspalata", "date_download": "2018-08-14T15:57:22Z", "digest": "sha1:P7DUXWCMZIGHMZOY5LJBZWO4S2GOUVMY", "length": 17172, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lack of development of education the tribal students numbers are decrease says Tehsildar Puspalata Kumre शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान: तहसीलदार पुष्पलता कुमरे | eSakal", "raw_content": "\nशिक्षणाच्या बाजारीकरणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान: तहसीलदार पुष्पलता कुमरे\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nकोरची तालुक्यात गाव तिथे शाळा गाव तिथे महाविद्यालय देऊन शासनाने शिक्षणाचे बाजारीकरण केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास करून देण्याची हमी देऊन आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी संस्थाचालकांची व शिक्षकांची चढावर सुरू असते.\nकोरची - तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये शिक्षक आपली वेतनश्रेणी व शाळेला मिळणारा अनुदान वाचवण्यासाठी आपल्या शाळेचा जास्त निकाल लागावा म्हणून विद्यार्थ्यांना गैरमार्गाने कॉपी पुरवून संख्यात्मक जास्त निकाल लावण्याच्या धडपड करत असतात. पण वर्षभर मात्र विद्यार्थ्यांना पाहिजे तसा मार्गदर्शन व शिक्षण दिल्या जात नाही, अशी खंत कोरची येथे आदिवासी मूलनिवासी या कार्यक्रमात तालुक्यात जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत असताना तहसीलदार पुष्पलता कुंमरे यांनी व्यक्त केले.\nयावेळी मंचकावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष शामलाजी मडावी, कोरची पंचायत समिती सभापती कचरीबाई काटेंगे, प्रेरणा ऊईके वन परीक्षेत्र अधिकारी, अनिल केरामी जि. प. सदस्य, मनोज अग्रवाल, रामसुराम काटेंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडामी, प्रेमीलाताई काटेंगे, आदि मान्यवर उपस्थित होते.\nकोरची तालुक्यात गाव तिथे शाळा गाव तिथे महाविद्यालय देऊन शासनाने शिक्षणाचे बाजारीकरण केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास करून देण्याची हमी देऊन आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी संस्थाचालकांची व शिक्षकांची चढावर सुरू असते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिकला काय नाही शिकला काय याचं कुणालाही देणेघेणे नसते. त्याचवेळी पुढे बोलताना तहसीलदार कुमरे यांनी तालुक्यात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढे मार्च 2019 मध्ये होऊ घातलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी व दर्जेदार शिक्षण प्र��ाली आणण्यासाठी आपण व्यक्तीशः कॉपीमुक्त तालुका निर्माण करून आदिवासी मुलंमुली चांगला अभ्यास करून पास व्हावे यासाठी प्रयत्न करू. यानंतर शिक्षकांनी व्यक्तिगत स्वार्थ सोडून सर्व शाळेच्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीचे विद्यार्थ्यांना शिकवावं. कॉपी पुरवण्यासाठी जीवाची पराकाष्टा करून प्रयत्न करतात. तेवढेच प्रयत्न नेहमीच शाळेत येऊन शिकवल्यास या परिसरातील विद्यार्थी चांगले घडले जातील. याठिकाणी संख्यात्मक निकाल लागत असला तरी तो काॅपीमुळे लागतो. त्यामुळे या तालुक्यातील विद्यार्थी बाहेरगावी जाऊन स्पर्धात्मक परिषद मागे पडतात. याला सर्वस्वी जबाबदार या परिसरातील दहावी-बारावीचे शिक्षक हेच आहेत. त्यामुळे आदिवासीचे मुलीच शिकूनही काही उपयोग होत नाही. आपले धंदे चालवण्यासाठी संस्था संस्थापक शिक्षक आदिवासी मुलांना वेठीस धरू नये व त्यांच्या जीवनाचा व्यक्तिगत स्वार्थासाठी नाश करू नये, अशा त्या म्हणत होत्या.\nयाला कार्यक्रम स्थळी उपस्थित आदिवासींनी आदिवासींनी खूप प्रतिसाद दिला. तर स्पर्धा परीक्षा कविता मार्गदर्शनासाठी वर्ग उपलब्ध करून त्यासाठी लागणारे पुस्तक आम्ही अधिकारी लोक पुरवठा करू व स्पर्धा परीक्षेचे तयारी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही तहसीलदार कुमरे यांनी दिली. त्यामुळे या क्रांतिदिनी शिक्षणाची क्रांती पुढील सत्रात घडेल, अशी आशा करायला काही हरकत नाही.\nत्यामुळे 2019 मध्ये होऊ घातलेल्या दहावी व बारावीचा परीक्षेकडे तहसीलदार नेमकी काय भूमिका घेतात की अजुन तोच काफिया यांच्या गोरख धंदा सुरू राहणार याकडे कोरची वासियांचे लक्ष लागले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे ���मादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-marathi-article-1412", "date_download": "2018-08-14T15:49:45Z", "digest": "sha1:BTBZ3KH24QTUWVALFXMA2FXBKGJROJJA", "length": 10256, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nतिळा तिळा दार उघड\nतिळा तिळा दार उघड\nडॉ. मंदार नि. दातार\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, तुमची आई स्वयंपाक करताना शेंगदाणा किंवा शेंगदाण्याचा कूट कशाकशात घालते ते एकदा विचारून बघा आणि आता कल्पना करून बघा शेंगदाणा नसेलच तर\nखरेतर भारतीय जेवणामध्ये शेंगदाणा आला गेल्या दोन तीन दशकात त्याआधी आपल्या जेवणात काय होतं त्याआधी आपल्या जेवणात काय होतं कशाची जागा घेतली शेंगदाण्यानं कशाची जागा घेतली शेंगदाण्यानं तर तो होता तीळ. तीळ तुम्हाला माहिती असेल तिळगुळामुळं. तीळ भारतीयांच्या जेवणात अगदी प्राचीन काळापासून होता. त्यामुळं तीळ हा जगातील सर्वाधिक प्राचीन तेलाच्या स्रोतांपैकी मानला गेला आहे. किंबहुना तीळ शब्दाचा उगम त��ल म्हणजे तेल या शब्दावरूनच आहे. हरप्पामधील सिंधू संस्कृतीत ख्रिस्तपूर्व २२५० व १७५० मध्ये तीळ वापरला जात असल्याचा पुरावा आहे. हा पुरातत्त्वशास्त्रीय पुरावा आहे; तिळाच्या तेलाचा वापर केल्या गेलेल्या दिव्याचा तसेच जळून कोळसा होऊन टिकलेल्या तिळाच्या बियांचा तर तो होता तीळ. तीळ तुम्हाला माहिती असेल तिळगुळामुळं. तीळ भारतीयांच्या जेवणात अगदी प्राचीन काळापासून होता. त्यामुळं तीळ हा जगातील सर्वाधिक प्राचीन तेलाच्या स्रोतांपैकी मानला गेला आहे. किंबहुना तीळ शब्दाचा उगम तैल म्हणजे तेल या शब्दावरूनच आहे. हरप्पामधील सिंधू संस्कृतीत ख्रिस्तपूर्व २२५० व १७५० मध्ये तीळ वापरला जात असल्याचा पुरावा आहे. हा पुरातत्त्वशास्त्रीय पुरावा आहे; तिळाच्या तेलाचा वापर केल्या गेलेल्या दिव्याचा तसेच जळून कोळसा होऊन टिकलेल्या तिळाच्या बियांचा अनेक खाद्यपदार्थांत घालण्यासाठी तेलासोबतच तीळ वापरतात. अगदी पूर्वीच्या काळी धार्मिकदृष्ट्या मोलाची मानल्या गेलेल्या नवधान्यात तीळ आहे. आजही भारतभर सर्वत्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये तीळापासून तयार केलेले वेगवेगळे पौष्टिक चवदार पदार्थ खाल्ले जातात.\nएखादी वनस्पती एखाद्या प्रदेशातली मूळची आहे की नाही हे बघायचा एक मार्ग आहे.. त्या वनस्पतीचे रानावनात वाढणारे वन्य भाऊबंध शोधणं. या तर्कानुसार तीळ खात्रीनं भारतीय आहे. महाराष्ट्रातल्या वनांमध्येही तिळाच्या अनेक रानटी जाती आहेत. पण तशा त्या आफ्रिकेतही आहेत आणि मध्यपूर्वेतही आहेत. तिळाचं अरबी भाषेतलं नाव आहे सीम. तुम्हाला अलिबाबाची गोष्ट आठवते का या गोष्टीमध्ये गुहा उघडायचा मंत्र होता ‘खुल जा सिमासिम..’ याचा मराठी अनुवाद होताना ‘तिळा तिळा दार उघड’ हा मंत्र आला. आता लागला ना हा संदर्भ\nतिळाचं झाड सुमारे एक मीटरपर्यंत वाढतं. या झाडावर असणाऱ्या पानांच्या बेचक्‍यामधून बरेचदा पिवळी, पण कधीकधी गुलाबी रंगाची सुंदर फुलं येतात. या फुलांच्या खालच्या पाकळीवर जांभळ्या रंगाचा मोठा ठिपका असतो. या सुंदर रंगामुळं आकर्षित झालेल्या कीटकांमार्फत तिळाचं परागीभवन होतं. परागीभवनानंतर फुलांच्या जागी बोंडं येतात. या बोंडांमध्ये तिळाच्या बिया असतात. या बिया म्हणजे आपण खातो तो तीळ होय. तिळात अनेक उत्तमोत्तम पोषक घटक असल्यानं तुम्ही अगदी आवर्जून तिळाचे पदार्थ खा, प�� एकट्यानं नव्हे.. कारण एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो, असं म्हणतात.\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास\nमहंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून...\nकेल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार I चातुर्य येतसे फार II ...\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\nनाशिकहून वणीला जाण्याच्या अगोदर, डाव्या हाताच्या आडवळणावर सापुतारा आहे. इथला शांतपणा...\nपुस्तक परिचय डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास संपादक ः डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w18w789686", "date_download": "2018-08-14T16:19:00Z", "digest": "sha1:RRQJVN5SNQKZLG4HDVT64CGOH5H5BR7M", "length": 10829, "nlines": 264, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "नेहमी तुझ्यावर प्रेम करतो वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली प्रेम / रोमान्स\nनेहमी तुझ्यावर प्रेम करतो\nनेहमी तुझ्यावर प्रेम करतो वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nनेहमी तुझ्यावर प्रेम करतो\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमला तुझी आठवण येते\nआयफोन 5 एप्रोडाईट ग्रीक देवी प्रेम एस * एक्स\nमाझे तुझ्यावर खूप प्रेम आहे\nप्रेम आणि चुंबन 02\nआपल्यासाठी प्रतीक्षा करीत आहे\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर नेहमी तुझ्यावर प्रेम करतो वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/books-publishing-mohan-bhagwat-pune-106882", "date_download": "2018-08-14T15:47:41Z", "digest": "sha1:RWX46MDX5JYAXBKA7EIRTN2JHAVHXFEC", "length": 14645, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Books Publishing mohan bhagwat pune 'सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजे हिंदुत्व' | eSakal", "raw_content": "\n'सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजे हिंदुत्व'\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे - ‘‘हिंदुत्वाची व्याख्या अनेकप्रकारे केली जाते; पण हिंदुत्व एकच आहे. स्वतःवर आणि मानवतेवर विश्‍वास ठेवणे आणि सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजेच हिंदुत्व आहे,’’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले.\nपुणे - ‘‘हिंदुत्वाची व्याख्या अनेकप्रकारे केली जाते; पण हिंदुत्व एकच आहे. स्वतःवर आणि मानवतेवर विश्‍वास ठेवणे आणि सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजेच हिंदुत्व आहे,’’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले.\nमहाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे भारतीय परराष्ट्र व्यवहार मं���्रालयाचे सचिव आणि लेखक डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी लिहिलेल्या, तसेच अनुवाद केलेल्या ‘माती, पंख नि आकाश’, ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’, ‘शांती की अफवांए’, ‘होतच नाही सकाळ’, ‘ज्ञानेश्‍वर मुळे की कविताए ः प्रातिनिधिक संकलन’ या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी भागवत यांच्या हस्ते झाले. मुळे यांच्यासह आंतरराष्ट्रीय धोरण विश्‍लेषक व ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’चे अध्यक्ष संदीप वासलेकर उपस्थित होते.\n‘‘संघ असेल किंवा काँग्रेस, या दोन्ही संघटना शंभर - दीडशे वर्षे जुन्या आहेत. अनेकांनी त्यासाठी कष्ट घेतले आहेत. संघाचे टीकाकार म्हणतात ‘संघमुक्त भारत’ पाहिजे, तर काँग्रेस विरोधक म्हणतात, ‘काँग्रेसमुक्त भारत’ पाहिजे. काही लोकांना ‘मुक्त’विषयी बोलणे सोपे आहे; पण आपल्याला कशाने ‘युक्त’ भारत पाहिजे याचा विचार केला पाहिजे,’’ असे मत वासलेकर यांनी व्यक्त केले. या मुद्द्यांचा उल्लेख भागवत यांनी त्यांच्या भाषणात केला. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रबांधणीचे काम हे कोणा एका थोर पुरुषाच्या कर्तृत्वाचे फळ असे नसते. जे राष्ट्र तयार होते ते काम करणाऱ्यांची, न करणाऱ्यांची, काम करणाऱ्यांना खाली खेचणाऱ्यांच्या अशा सगळ्यांच्या कामाची गोळाबेरीज असते. संघटन करताना सर्वांना सोबत घेऊन जावे लागते. त्यासाठी सर्वांचे विचार जुळायची काही आवश्‍यकता नसते.’’ सूत्रसंचालन उज्ज्वला बर्वे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी आभार मानले.\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी एक वर्षापूर्वी प्रत्यक्ष परिचय झाला. भागवत यांची विशिष्ट प्रतिमा आहे. त्यांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. त्यांच्या विशिष्ट प्रतिमेपलीकडचे मोहनजी काय आहेत, हे जाणून घेण्याची इच्छा होती. म्हणून त्यांना हिंदू-मुस्लिम ऐक्‍य, विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी अशा विविध विषयांवर प्रश्‍न विचारले. त्यांची उत्तरे ऐकून असे लक्षात आले, की एकाअर्थाने खरे मोहन भागवत हे जनतेला कळलेच नाहीत. म्हणून माझ्या कार्यक्रमाला येण्याचे त्यांना आमंत्रण दिले, जेणेकरून माझ्या चाहत्या युवावर्गाला त्यांचे विचार ऐकायला मिळतील.\n- डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे, सचिव, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2018-08-14T15:56:41Z", "digest": "sha1:ORDHJ65A7FF64KOWVIZK4URIHZ3X3BTX", "length": 11315, "nlines": 662, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑगस्ट २५ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< ऑगस्ट २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३६ वा किंवा लीप वर्षात २३७ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१६०९ - गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.\n१७१८ - न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.\n१७६८ - जेम्स कूक आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.\n२००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटां���ध्ये ५२ ठार.\n२००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.\n१९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.\n१९३० - शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता.\n१९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका.\n१८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.\n२००० - कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. 'डोनाल्ड डक'चे रेखाचित्रकार\n२००१ - डॉ. व. दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट २३ - ऑगस्ट २४ - ऑगस्ट २५ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट १४, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n21909", "date_download": "2018-08-14T16:19:46Z", "digest": "sha1:YHV7DFNVBQ6MXLFHFDJHQ4OSTZMJO2HH", "length": 10937, "nlines": 287, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Emoji The Guess Android खेळ APK (com.randomlogicgames.emojitheguess) Random Logic Games, LLC द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली विविध\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सद���्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Emoji The Guess गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/bapata-kulasam-melana-2016-cipaluna-parisara", "date_download": "2018-08-14T15:19:03Z", "digest": "sha1:TQFP426DM2P5CXYZZEJSWUJHNMHZ4NDS", "length": 19471, "nlines": 103, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - बापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nबापट कुलसम्मेलन २४ - २५ नोव्हेंबर २०१८ : खडपोली\nबापट परिवार चॅरीटेबल ट्रस्ट,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली,बापट मंडळ खडपोली चिपळूण यांच्या तर्फे यंदा दि. २४ व २५ नोव्हेंबर २०१८(शनिवार-रविवार) रोजी बापट कुलसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी या संमेलनात विविध कार्यक्रमांची मांदियाळी असून या संमेलनाची पूर्वतयारी बापट मंडळ चिपळूण तर्फे उत्साहाने सुरु आहे. हे संमेलन २४ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी होणाऱ्या आरोग्य शिबिराने खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. यातील पहिले उद्घाटनाचे सत्र दुपारी ३ नंतर संपन्न होईल.या संमेलनात सहभागी होणाऱ्या बापट बंधू-भगिनींची सोय या संमेलनात अगत्याने करण्यात येणार आहे.ज्यांना कॉमन हॉलमध्ये राहण्यची व झोपण्याची सोय चालणार आहे त्यांची विनाशुल्क सोय होणार असून तेथे रात्री झोपण्यासाठी गादी,उशी,बेडशीट देण्यात येईल. दि. २५ रोजी सकाळी चहा,अंघोळीसाठी गरम पाणी याची सोय करण्यात येणार आहे. बाथरूम (कमोडसह) उपलब्ध आहेत.याशिवाय ज्यांना ही व्यवस्था स्वतंत्रपणे हवी असेल त्यांना कार्यक्रम स्थळापासून सुमारे २ कि.मि. वर असणाऱ्या लॉजमध्ये ही सोय सशुल्क करण्यात येईल. याशिवाय खेर्डी व चिपळूण येथेही लॉजेसची व्यवस्था सशुल्क करण्यात येईल.याच तारखांना चिपळूणमध्ये चितळे कुलसंमेलन असल्याने चिपळुणातील लॉजेसमध्ये व्यवस्था करावयची असेल तर ३० सप्टेंबर २०१८ चे आत बुकिंग करावे लागेल. तसेच कॉमन राहण्याची सोय पहिल्या काळविणाऱ्या १०० माणसांचीच होईल.यासाठी इच्छुकांनी सजग राहून वेळीच आपली सोय नक्की करावी.निवास व्यवस्थेसाठी चिपळुणातील काही लॉजेसचे नंबर योग्यवेळी कळविण्यात येतील.\nसंमेलनस्थळाची जागा चिपळूण शहरापासून सुमारे १० कि.मी.वर असण्याऱ्या खडपोली या गावी असून हे गाव चिपळूण-कराड मार्गावर पेढांबे ब्रीज या थांब्यापासून सुमारे १ कि.मि अंतरावर आहे. पुणे किंवा कराड रोडने चिपळूणला येताना कुंभार्ली घाट उतरल्यानंतर पोफळी-शिरगाव-अलोरे-पेढांबे ब्रिज असा मार्ग आहे.चिपळूण कडून येणाऱ्या वाहनांसाठी चिपळूण-खेर्डी-पिंपळी-पेढांबे ब्रिज असा मार्ग आहे.याच संमेलनात एक संग्राह्य अशी स्मरणिका ही काढण्यात येणार असून त्यासाठी जाहिराती पाठविण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्ट २०१८ ही आहे.\nआपल्याकडे उपलब्ध असलेल्या बापट कुलबांधवांपर्यंत संमेलनविषयाची माहिती आपण पोहोचवावी व जास्तित जास्त कुलबांधव उपस्थित राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन संमेलन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे.\nविशेष सुचना:- आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता संमेलनासाठीची देणगी तसेच स्मरणिका जाहिरात शुल्क देण्यासाठी केवळ अकाउंट पेई चेकच “ बापट परिवार चॅरीटेबल ट्रस्ट,पुणे” या नावानेच द्यावा वा तो पुणे येथे ट्रस्टचे कार्यालयात किंवा चिपळूण येथे आनंद (नंदू) बापट,चिपळूण यांचे पत्यावर देण्यात यावा.\nसंमेलनाविषयी अधिक माहिती हवी असल्यास खालील व्यक्तींशी संपर्क करावा.\n१) श्री. आनंद(नंदू) जनार्दन बापट - ९०१११९७५८३\n२) श्री.श्रीकान्त (भाऊ) बापट - ९४२१२३२५०१/०२३५५-२७४००१\n३) श्री.मंगेश बापट - ९४२२००३४२२/९४२२०५३४२२\n४) श्री.प्रबोध बापट - ९४२२२४३३३३१\nबापट ट्रस्टने केलेल्या आर्थिक मदतीचा तपशील\n१) निवारा वृद्धाश्रम व आपले घर वृद्धाश्रम (पुणे) यांना धान्यरूपाने मदत\n२) दापोली येथील श्रीमती लक्ष्मीबाई देर्देकर यांना वादळात घर पडल्याने घराच्या पुनर्बांधणीसाठी मदत रु.१०,०००/-\n३) आशुतोष रत्नपारखे,जळगाव याला वार्षिक शुल्क भरण्यासाठी मदत रु.२०,०००/-\n४) कु.श्रद्धा बापट हिला अंतिम वर्ष MBBS चे शुल्क भरण्यासाठी मदत द्वारा श्री.संजय बापट रु. २५,०००/- + ट्रस्टच्या प्रयत्नातून दिलेली मदत रु.१,५०,०००/-\n५) रक्तदान व नेत्रदानाची संकल्प पत्रे भरून घेऊन योग्य त्या अधिकाऱ्यांकडे सादर\n१) सेनापती बापट विद्यालय माले, पुणे येथील पाच मुलांचा शिक्षण खर्च रु.५,०००/-\n२) प्रसाद धनंजय बापट,खडपोली ता. चिपळूण याला शैक्षणिक सहाय्य रु.५,०००/-\n३) श्री.अशोक भिडे,पुणे वैद्यकीय सहाय्य रु.१०,०००/-\n४) श्री. अरविंद देसाई सासोली,जि.सिंधुदुर्ग-वैद्यकीय उपचारासाठी सहाय्य रु.१०,०००/-\n५) रांझे येथील वृद्धाश्रमास धान्यरूप देणगी रु.१२,०००/-\n६) कु.अक्षता धुमाळ हिला MS-CIT साठी मदत रु.३,०००/-\n७) प्रणव बापट,बिरवाडी,ता.महाड याला BCA ची फी भरण्यासाठी मदत रु.२०,०००/-\n८) सेनापती बापट विद्यालय माले,पुणे येथील ५ मुलांचा वर्षाचा शिक्षणाचा खर्च रु.५,०००/-\n९) कु. सारिका बाळू शेटे MSC बायोकेमिस्ट्री फी भरण्यास कमी पडणारे पैसे रु.८,०००/-\n१०) कु. गणेश्वरी सुभाष कोकरे व कु. कविता सुभाष कोकरे अनु. १०वी व १२वी रा. धनकवडी या दोन भगिनींना शिक्षणासाठी मदत रु.५,०००/-\n११) प्रसाद धनंजय बापट,खडपोली,चिपळूण रु.५०००/-\n१) श्रीमती मालती प्रभाकर बापट,मालगुंड रु.५,०००/-\n२) कु.सुजाता कातकडे मेंदूच्या आजारासाठी रु.१०,०००/-\n३) कु. मंजिरी जितेंद्र वीरकर,चिपळूण नेत्रोपचारासाठी रु.१०,०००/-\n४) अनंत रा.हरिदास आकेरी,कुडाळ,सिंधुदुर्ग रु.१०,०००/-\n५) जीवन ज्योती मंडळ, मतिमंदांसाठी काम करणाऱ्या संस्थेला १० गरम पाण्याच्या पिशव्या दिल्या.\n१) साहिल भागवत रत्नागिरी MSC पर्यावरण रु.१५,०००/-\n२) पराग पेंढारकर,कोर्ले देवगड Sy B.com व C.A. एन्ट्रन्ससाठी रु.१५,०००/-\n३) शंतनू नारनवरे,पुणे BCA साठी रु.१५,०००/-\n४) रामदास तेजम,पुणे ज्यु.कॉलेज शिक्षण रु.१५,०००/-\n५) सिद्धी पाटील, आयशाबी मुजावर व विनायक कुमठेकर,भगवान परशुराम इंजि.कॉलेज वेळणेश्वर ता. गुहागर यांना इंजि. शिक्षणासाठी प्रत्येकी रु.५,०००/-\n६) सेनापती बापट विद्यालय माले, पुणे येथील ५ विद्यार्थ्यांना रु.५,०००/-\n१) श्री.उदय शांताराम महाडिक मालघर ता. चिपळूण यास जीवघेण्या अपघातानंतर वृद्ध आई,पत्नी व ३ लहान मुलांसह आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी मदत रु.३०,०००/-\nया शिवाय बापट ट्रस्टतर्फे रक्तदान शिबीर, गरजूंसाठी आरोग्य शिबीर या प्रकारचे अनेक उपक्रम राबविण्यात येतात आणि दर दोन वर्षांनी बापट कुटुंबियांचा स्नेहमेळावा होतो.\nसर्व बापट बंधू-भगिनी आणि माहेरवाशीणींना आता हे माहित झाले आहे की, बापट कुलसंमेलन यंदा कोकणामध्ये खडपोली ता. चिपळूण येथे दिनांक २४ ते २५ नोव्हेंबर २०१८ दरम्यान होणार आहे. संमेलनाच्या नियोजनाची तयारी बापट मंडळ चिपळूण कडून बापट परिवार चॅरीटेबल ट्रस्टच्या सहकार्याने चालू आहे. याच संमेलनादरम्यान आपणा सर्वांच्या सहकार्याने एक अतिशय सुंदर आकर्षक आणि संग्राह्य अशी स्मरणिका काढण्याचे संयोजन समितीने निश्चित केले आहे. ही सुंदर स्मरणिका प्रा.विनय बापट (गोवा) यांच्या संपादनाखाली करण्यात येणार असून स्मरणिकेसाठी जाहिरातींचाही त्यात अर्थातच अंतर्भाव करणेत येणार आहे.या जाहिरातींमुळे आपला व्यवसाय,त्याचे स्वरूप,उद्योग-धंदा संदर्भातील माहिती सर्वांना देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या व्यवसाय-उद्योगाची जाहिरात स्मरणिकेमध्ये देऊन स्मरणिकेची शोभा वृद्धिंगत करावी असे संमेलन संजोजन समितीमार्फत आग्रहाचे आवाहन करणेत येत आहे.तसेच स्मरणिकेच्या अर्थकारणास हातभार लावावा अशीही विनंती आहे. जाहिरातींचे दरपत्रक सोबत देत आहोत.\n१. मुखपृष्ठाच्या आतील पान (कलर) A4 पान संपूर्ण रु. १५०००/-\n२. मलपृष्ठ (कलर) A4 पान संपूर्ण रु. १५०००/-\n३. मलपृष्ठाच्या आतील पान (कलर) A4 पान संपूर्ण रु. १५०००/-\n४. आतील पान (कलर) A4 पान संपूर्ण रु. १००००/-\n५. आतील १/२ पान (कलर) A4 पानाच्या १/२ पान रु. ६०००/-\n६. आतील कृष्ण-धवल पान A4 पान संपूर्ण रु. ३०००/-\n७. आतील कृष्ण-धवल १/२ पान A4 पानाच्या १/२ पान रु. १६००/-\n८. आतील कृष्ण-धवल १/४ पान A4 पानाच्या १/४ पान रु. ८००/-\n९. आतील कृष्ण-धवल १/६ पान A4 पानाच्या १/६ पान रु. ५००/-\nसंपर्क:- आनंद (नंदू) जनार्दन बापट. ४१९/अ शिवाजी चौक,चिंचनाका चिपळूण ४१५६०५ भ्रमणध्वनी :- ९०१११९७५८३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/salutebravery-4-people-life-saving-retired-army-officer-132471", "date_download": "2018-08-14T15:59:40Z", "digest": "sha1:RLLPK3U6P7VBENTBMMGOJN7SZHUAD45E", "length": 14740, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaluteBravery 4 people life saving by retired army officer #SaluteBravery निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने वाचविले चौघांचे प्राण | eSakal", "raw_content": "\n#SaluteBravery निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने वाचविले चौघांचे प्राण\nरविवार, 22 जुलै 2018\nपुणे - एका विवाहितेने आपल्या तीन मुलांसह कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एक निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पाण्यात उडी मारून चौघांचेही प्राण वाचविले. ही घटना बी. टी. कवडे रस्ता परिसरात शनिवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली.\nपुणे - एका विवाहितेने आपल्या तीन मुलांसह कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एक निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पाण्यात उडी मारून चौघांचेही प्राण वाचविले. ही घटना बी. टी. कवडे रस्ता परिसरात शनिवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली.\nमेजर (निवृत्त) सुरेश भोसले हे खासगी कामानिमित्त बी. टी. कवडे रस्त्यावरील कालव्यालगतच्या रस्त्याने जात होते. त्या वेळी त्यांना एक महिला कालव्याजवळ दिसली. काही कळण्यापूर्वीच तिने सहा महिन्यांचे बाळ, सहा व आठ वर्षांच्या मुलाला बरोबर घेऊन पाण्यात उडी मारली. हा प्रसंग पाहिल्यानंतर भोसले यांना धक्काच बसला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत थेट पाण्यात उडी मारून पहिल्यांदा तान्ह्या बाळास वाचविले.\nत्यानंतर दोन्ही मुलांना हाताला धरून पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, लष्करातील नायक सतीश गुंजाळ व विद्यार्थी अमित रावळ त्यांनी भोसले यांची धडपड पाहिली अन तेही तत्काळ त्यांच्या मदतीला धावून आले. पाण्याला भरपूर वेग असल्याने संबंधित महिला बुडू लागली होती. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या भोसले यांना तिने मिठी मारली. त्यामुळे दोघेही बुडण्याची शक्‍यता होती. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी महिलेच्या केसांना धरून उलटे पोहत बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आव्हान त्यांची पाठ सोडत नव्हते. कारण, त्यांना झाडाझुडपांचाही आधार मिळेना, अखेर मुरमाच्या खडकाचा आधार घेत ते कडेला पोचले. तेथे महिलेच्या पोटातील पाणी त्यांनी बाहेर काढले. दरम्यान, गुंजाळ व रावळ यांनी दोघांनाही बाहेर काढले. महिला शुद्धीवर आल्यानंतर तिघांनाही ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविले.\nदरम्यान, ही घटना पाहण्यासाठी हजारो नागरिक रस्त्याकडेल�� थांबले होते. मात्र, त्यापैकी एकानेही पाण्यात उतरण्याचे धाडस दाखविले नाही. त्याहीपलीकडे भोसले यांनी नागरिकांना त्यांच्याकडील कपड्यांची रस्सी करायला सांगितली. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने एका बाजूला प्राण पणाला लावून जीव वाचविणारा, तर दुसऱ्या बाजूला माणुसकी किती बोथट होऊ शकते, असे परस्परविरोधी चित्र दिसून आले.\nआम्हाला देशाची सेवा करतानाच, माणसांचा जीवही वाचवायला लष्कराने शिकविले आहे. मग माझ्या डोळ्यांदेखत चौघांचा जीव मी कसा जाऊ देईन अशी वेळ तुमच्यावरही येईल, तेव्हा कोण वाचवेल अशी वेळ तुमच्यावरही येईल, तेव्हा कोण वाचवेल त्यामुळे बघ्यांच्या गर्दीने माणुसकी दाखवावी. फक्त फोटो, व्हिडिओ काढून देशसेवा होत नाही. इथे स्वतःला झोकून द्यावे लागते. ते मी केले, इट्‌स माय ड्युटी.\n- सुरेश भोसले, मेजर (निवृत्त)\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nसरपंच झाल्यानंतरही रुग्णवाहिका चालक\nचाकण - शेलगाव (ता. खेड) येथील नागेश नवनाथ आवटे (वय २२) हे एक वर्षापूर्वी शेलगावचे लोकनियुक्त सरपंच झाले आहेत. सरपंच होण्याअगोदर शिक्षण घेत असताना...\n#MarathaKrantiMorcha 'मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे नको'\nपंढरपूरः मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाच्या कारणावरुन मराठा समाज बांधवांवर झालेल्या कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी...\nकोणी आम्हाला शिक्षक देता का - सिंधुदुर्गातील शालेय विद्यार्थ्यांची मागणी\nसिंधुदुर्गनगरी - मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकविण्यासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसाठी मळेवाड...\nहातकलंगलेजवळ जुगार अड्ड्यावर छापा; 34 जण ताब्यात\nहातकणंगले - सांगली - कोल्हापूर रोडवरील रामलिंग फाटा येथे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या मह��्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w666928", "date_download": "2018-08-14T16:20:03Z", "digest": "sha1:RQ6KNMIAYRTNLGKVJFDUKJUAGSZ3LSOU", "length": 10346, "nlines": 259, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "बे ब्रिज वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nलाकडी पूल क्रॉस द वाइड लेक\nसॅन फ्रॅन्सिको बे ब्रिज\nबे ब्रिज सनसेट सण फ्रॅनसिसको\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर बे ब्रिज वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आ��र्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1780", "date_download": "2018-08-14T15:41:01Z", "digest": "sha1:XF4BYOTURCIZIPHO4JJCNY4PVSJZOR5O", "length": 8126, "nlines": 50, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जुन्नर तालुका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाणेघाट - प्राचीन हमरस्त्यांचा राजा\nसातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते. तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात. आल्यागेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होई. त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. ते कोकण व घाटमाथा यांना जोडत. कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. त्यांपैकी नाणेघाट हा सर्वात प्राचीन व सोयीस्कर. म्हणून त्यास घाटांचा राजा म्हटले जाते. तो घाट मुरबाडच्या पूर्वेस तीस किलोमीटर, कल्याणपासून चौसष्ट किलोमीटर व जुन्नरपासून सुमारे तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे. मुरबाडवरून निघाल्यावर सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही गावे येतात.\nआमटी, भाकरी आणि अणे येथील भक्तीचा उत्सव\nयात्राउत्सवांतील विविधता गावागणिक बदलते. तशीच परंपरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे या गावाने जपली आहे. रंगदास स्वामींची तपोभूमी ही त्या गावाची ओळख. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी डिसेंबरात तेथे तीन दिवस यात्रोत्सव भरतो. पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील करगुट्यामागे दीड किलो भाकरी त��थे भाविक आणतात. गावागावांतून आलेल्या भाकऱ्यांची ट्रकमधून मिरवणूक निघते, तर आगळ्या चवीची रस्सा आमटी मंदिर परिसरात बनवून हजारो भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद स्टीलच्या ठोकीव पितळ्यांतून दिला जातो.\nअणे हे गाव मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा येथून वीस किलोमीटरवर आहे. रंगदास स्वामी यांनी वाराणसीतून येऊन त्या परिसरात तीन तपे व्यतीत केली. ते वयाच्या अठराव्या वर्षी अणे गावाच्या पश्चिम वेशीजवळील मारुती मंदिरात आले. तेथे असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बसून साधना करू लागले. स्वामींनी गावाच्या पूर्व वेशीजवळ बारवे शेजारील पिंपळवृक्षाच्या सभोवती सुंदर बाग तयार केली. तेथे तब्बल तीन तपे साधना केली. स्वामींनी पुढे पिंपळवृक्षाखाली समाधी घेतली. त्यामुळे तो परिसर ही त्यांची तपोभूमी आणि कर्मभूमी आहे. रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीचा यात्रोत्सव दीडशे वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. मुंबईकर निवासी झालेले, जुन्नर तालुक्यातील भाविक अणे येथील यात्रेला आवर्जून येतात.\nSubscribe to जुन्नर तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/focus-on-dhoni-as-india-face-new-zealand-in-series-decider/", "date_download": "2018-08-14T16:01:41Z", "digest": "sha1:Z5MUYJKON4NOA5FEITLAQ7ZBSRWUAI52", "length": 9177, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आजच्या सामन्यात धोनीच्या कामगिरीवर असणार सर्वांचे लक्ष -", "raw_content": "\nआजच्या सामन्यात धोनीच्या कामगिरीवर असणार सर्वांचे लक्ष\nआजच्या सामन्यात धोनीच्या कामगिरीवर असणार सर्वांचे लक्ष\nभारत विरुद्ध न्यूझीलंड संघात उद्या होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात एमएस धोनीवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे. ४ नोव्हेंबरला झालेल्या दुसऱ्या सामन्यात धोनीने ४९ धावा केल्या होत्या मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.\nधोनी हा त्याच्या फिनिशरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु काही दिवसांपासून त्याला ही भूमिका हवी तशी पार पडता आलेली नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या ४ नोव्हेंबरला झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात धोनी जेव्हा मैदानात उताराला तेव्हा विराटबरोबर आक्रमक खेळ���ची गरज होती मात्र धोनीला ती आक्रमकता दाखवता येत नसल्याने संघावरील दबाव वाढत होता.\nया सामन्यात धोनीने अखेरच्या काही षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी केली. त्याने ३७ चेंडूत ४९ धावा केल्या परंतु तोपर्यंत सामना हातातून निसटून गेला होता. त्यामुळे उद्या होणाऱ्या निर्णायक सामन्यात त्याच्या खेळावर सर्वांचेच लक्ष असणार आहे.\nभारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की धोनी अजूनही वनडे क्रिकेटसाठी त्याचे योगदान देऊ शकतो परंतु टी २० प्रकारासाठी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची गरज आहे.\nत्यात काही दिवसांपासून त्याच्या फलंदाजीचा क्रम सतत बदलत आहे. तो कधी चौथ्या कधी पाचव्या तर कधी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो.न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी २० सामन्यात त्याच्या आधी अष्टपैलू हार्दिक पंड्याला पाठवण्यात आले होते. परंतु त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.\nया आधीही हार्दिकच्या फलंदाजी क्रमवारीत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याला वरच्या क्रमांकावर पाठवले जात होते परंतु तो तिथे अपयशी ठरत आहे. अनेकांचे म्हणणे आहे की धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळवावे जेणेकरून त्याला योग्य वेळ मिळेल आणि तो त्याच्या खेळाला योग्य न्याय देऊ शकेल. त्यामुळेच उद्या हार्दिक आणि धोनी कोणत्या क्रमांकावर खेळायला येतात यावर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.\n३ सामन्यांच्या ती२० मालिकेत १-१ अशी बरोबर झाली आहे. त्यामुळे उद्या होणार तिसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना हा निर्णायक सामना आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो ही मालिकाही जिंकेल.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम ��ंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-women-won-2nd-odi-by-178-runs-against-south-africa/", "date_download": "2018-08-14T16:01:44Z", "digest": "sha1:BTSDNPWYTCOB2YBUICVB7ZWJLLBBHRUO", "length": 9207, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विजयासह भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी आघाडी -", "raw_content": "\nविजयासह भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी आघाडी\nविजयासह भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी आघाडी\n भारतीय महिला संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरा सामना १७८ धावांनी जिंकला आहे. या विजयाबरोबरच त्यांनी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. आज या सामन्यात झुलन गोस्वामीने महिला वनडे क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेण्याचा इतिहास रचला आहे. तसेच स्म्रिती मानधनाने शतकी खेळी केली आहे.\nभारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्यांची सलामीवीर फलंदाज लॉरा वोलवार्डला ९ धावांवर बाद करत झुलनने भारताला पहिले यश मिळवून दिले आणि वनडे कारकिर्दीतील २०० वी विकेट घेतली. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेचा डाव त्यांच्या फलंदाजांना सांभाळतच आला नाही त्यांनी नियमित कालांतराने आपल्या विकेट्स गमावल्या.\nदक्षिण आफ्रिकेकडून फक्त लिझेल लीने एकाकी लढत दिली. तिने ७५ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. यात तिने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. मात्र तिला बाकी एकही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. बाकी फलंदाजांपैकी मॅरिझिना कॅप(१७) व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आलेली नाही.\nभारताकडून झुलन गोस्वामी(१/२९), पूनम यादव(४/२४), राजेश्वरी गायकवाड(२/१४) आणि दीप्ती शर्मा(२/३४) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा डाव ३०.५ षटकात १२४ धावांवर संपुष्टात आणला.\nतत्पूर्वी भारताने ५० षटकात ३ बाद ३०२ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून स्म्रितीने १२९ चेंडूत १३५ धावांची आक्रमक खेळी केली होती. तिने या खेळीत १४ चौकार आणि १ षटकार खेचला आहे. त्याबरोबरच हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्थीने शेवटच्या काही शतकात आक्रमक फटके मारताना नाबाद अर्धशतकी खेळी केल्या. हरमनप्रीतने ६९ चेंडूत नाबाद ५५ धावा तर वेदाने ३३ चेंडूत नाबाद ५१ धावांची तडाखेबंद खेळी केली.\nमात्र आज सलामीवीर फलंदाज पूनम राऊतला आणि कर्णधार मिताली राजला खास काही करता आले नाही. या दोघींनीही प्रत्येकी २० धावा केल्या. बाकी फलंदाजांना फलंदाजीला येण्याची गरज पडली नाही.\nदक्षिण आफ्रिकेकडून मस्बाता क्लास(१/६५),सून लूस(१/३१) आणि रायसिब टोझखे(१/६३) यांनी बळी घेतले.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्���ुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2802.html", "date_download": "2018-08-14T16:08:27Z", "digest": "sha1:GQPUTJFZSD3D7QZWLIYVV7YOBNHQLJQG", "length": 6033, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महानगरपालिकेला महावितरणचा पुन्हा दणका.नगरकरांवर जलसंकट ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमहानगरपालिकेला महावितरणचा पुन्हा दणका.नगरकरांवर जलसंकट \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वीज पुरवठा खंडित करत महावितरणने आज पुन्हा एकदा मनपाला दणका दिला. थकीत वीज बिलासाठी महावितरणने दुपारी 2 च्या सुमारास मुळाडॅम पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा तोडला. या कारवाईनंतर मनपा पदाधिकारी व पाणी पुरवठा अधिकार्‍यांची तातडीने बैठक झाली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमनपाच्या पाणी योजनेचे वीजबिल थकलेले आहे. एकूण 157 कोटीच्या थकबाकी पैकी चालू वर्षाचे 13 कोटीची थकबाकी आहे. या थकबाकीसाठी महावितरणने आज मुळा डॅम पंपिंग स्टेशनची वीज खंडित केली. महावितरणने वीज तोडल्याने मनपाच्या पाणी पुरवठा विभागाची चांगलीच धावपळ उडाली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयामुळे मनपा दुपारी पदाधिकारी व अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. मुळाडॅम पंपिंग स्टेशनची वीज तोडल्याने नगरशहर व उपनगरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दरम्यान मागील आठवड्यात महावितरणने वीज खंडित करण्याचा मनपाला इशारा दिला होता. त्यावेळी मनपाने 1 कोटीचा धनादेश महावितरणला दिला होता. तसेच पुढील तारखेचाही 1 कोटीचा धनादेश सुपूर्द केला होता. त्यामुळे वीज खंडितचे संकट तात्पुरते टळले होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमहानगरपालिकेला महावितरणचा पुन्हा दणका.नगरकरांवर जलसंकट \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरें��्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/03/mulk-movie/", "date_download": "2018-08-14T16:21:54Z", "digest": "sha1:2IPQ6ZAR6OCOUIZRS5IKNLNJPVFO3L47", "length": 5434, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मुल्क’आज प्रदर्शित - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nअनुभव सिन्हा यांचा ‘मुल्क’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. ऋषी कपुर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट दहशतवादाच्या विळख्यात सापडलेल्या एका कुटुंबाची कथा आहे.वाराणसीमधील एका सामान्य मुस्लीम कुटुंबात वाढलेल्या शाहिदवर एका प्रकरणामुळे दहशतवादी हा ठप्पा बसतो. ज्याची झळ संपूर्ण कुटुंबाला लागते. रोज हिंदू कुटुंबांच्या सानिध्यात राहणाऱ्या या मुस्लीम कुटुंबाकडे क्षणार्थात सारं वाराणसी दहशतवादी म्हणून पाहू लागतं. इथूनच सुरु होतो या कुटुंबाचा समाजाबरोबरचा लढा. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती दहशतवादी नसतो. त्या मुस्लीम व्यक्तीचंही त्या राष्ट्रावर तेवढंच प्रेम असतं जेवढे त्या राष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं असतं.\nअनुभव सिन्हा यांनी चित्रपटाला योग्य दिशा दाखविली असून त्यांनी दिग्दर्शकाची जबाबदारी उत्तमरित्या पार पडली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कुठेही जातीयवाद निर्माण होईल किंवा एखाद्या धर्मावर टीका होईल असं चित्रीत करण्यात आलेलं नाही.\nनिलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला\nबीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म\n‘फोर्ब्स’च्या यादीत प्रियंका चोप्रा आठव्या क्रमांकावर\n‘बिग बाॅस ११’चा जलवा सलमान खान होस्ट करणार\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/special-trains-solapur-bjp-rally-107026", "date_download": "2018-08-14T15:43:42Z", "digest": "sha1:3IBMBI4KSXEZJK3C4DVNHTCUDVVRVH5K", "length": 14418, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "special trains from Solapur to BJP rally भाजप महामेळाव्यासाठी सोलापुरातून विशेष रेल्वे | eSakal", "raw_content": "\nभाजप महामे���ाव्यासाठी सोलापुरातून विशेष रेल्वे\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nनगरसेवक लागले कामाला, कार्यकर्त्यांची जमवाजमव\nसोलापूर: येत्या शुक्रवारी (ता.6) मुंबईत होणाऱ्या भाजप महामेळाव्याला जाण्यासाठी सोलापुरातून दोन विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कार्यकर्ते जमविण्यासाठी प्रत्येक नगरसेवक कामाला लागले असून, जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभाग 14 मध्ये याच दिवशी पोटनिवडणुकीचे मतदान आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांना सवलत देण्यात आली आहे.\nनगरसेवक लागले कामाला, कार्यकर्त्यांची जमवाजमव\nसोलापूर: येत्या शुक्रवारी (ता.6) मुंबईत होणाऱ्या भाजप महामेळाव्याला जाण्यासाठी सोलापुरातून दोन विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कार्यकर्ते जमविण्यासाठी प्रत्येक नगरसेवक कामाला लागले असून, जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभाग 14 मध्ये याच दिवशी पोटनिवडणुकीचे मतदान आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांना सवलत देण्यात आली आहे.\nनागपूर महापालिकेतील नगरसेवकांना किमान 50 कार्यकर्त्यांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर येथील नगरसेवकांनाही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा खलिता मिळाला आहे. त्यानुसार प्रभागात बैठका घेणे, विशेष रेल्वेची सोय केल्याची माहिती दिली जात आहे. प्रत्येक नगरसेवकाने प्रत्येकी पाच कार्यकर्ते तयार केली तरी प्रभागातून 20 कार्यकर्ते होतील. जास्त प्रयत्न केला तर ही संख्या 30 ते 35 पर्यंतही जाऊ शकते. ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक नाहीत, तेथील भाजपच्या प्रभाग अध्यक्ष व पराभूत उमेदवारावर कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या तिकीटाचा खर्च करण्याची जबाबदारी पालकमंत्री व सहकारमंत्र्यांवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nमहापालिकेत भाजपचे 49 नगरसेवक आहेत. त्यापैकी 26 नगरसेविका, तर 23 नगरसेवक आहेत. या शिवाय दोन स्वीकृत सदस्य आहेत. या प्रत्येकाने किमान 25 कार्यकर्ते तयार केले तर ही संख्या 1275 वर पोचणार आहे. काही प्रभावशील नगरसेवक 75 ते 100 कार्यकर्ते नेण्याचेही नियोजन करीत आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील भाजप कार्यकर्तेही या रेल्वेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विशेष रेल्वेतून दोन ते अडीच हजार कार्यकर्ते रवाना होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आ��े.\nगुरुवारी निघणार विशेष रेल्वे\nया महामेळाव्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानाकवरून गुरुवारी (ता.5) दुपारी तीन वाजता विशेष रेल्वे निघणार आहे. मुंबईत उतरल्यावर मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सीएसटी येथे विशेष बसची सुविधा आहे. 6 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता ही रेल्वे परतीच्या प्रवासासाठी निघणार आहे. कार्यकर्त्यांना रेल्वेतच अन्नाची पाकिटे देण्याची सोय करण्यात आली आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rahul-dhawan-march-towards-200-opening-stand/", "date_download": "2018-08-14T16:04:41Z", "digest": "sha1:L2LMVDIHBKGAGU6LIPUCDR6XPVDA577A", "length": 6494, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: भारत १ बाद २०० -", "raw_content": "\nतिसरी कसोटी: भारत १ बाद २००\nतिसरी कसोटी: भारत १ बाद २००\nपल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी भारताने जबदस्त सुरुवात करताना २०० धावांची सलामी दिली आहे. भारतीय सलामीवीर केएल राहुल याची अर्धशतकी खेळी आणि त्याला तेवढीच जबदस्त साथ देणाऱ्या शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारत सुस्थितीत आहे.\nआज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या दोनही सलामीवीरांनी हा निर्णय योग्य ठरवत फटकेबाजी करत ४५ षटकांच्या आतच २०० धावा फलकावर लावल्या. केएल राहुल ८५ धावांवर बाद झाला.\nही अर्धशतकी खेळी करताना केएल राहुलने श्रीलंकेविरुद्ध खेळताना कारकिर्दीतील ९वे कसोटी अर्धशतक केले आहे.या अर्धशतकाबरोबर केएल राहुलने कसोटीमध्ये सलग ७ डावात अर्धशतकी खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील ६वा कसोटीपटू ठरला आहे. याशिवाय भारताकडून सार्वधिक सलग अर्धशतके करण्याचा विक्रम राहुलने आपल्या नावे केला आहे.\nभारताकडून गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांनी सहा सलग अर्धशतकं ठोकली आहेत. केएल राहुलने आता या दिग्गजांना मागे टाकले आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्�� प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-7912?page=2", "date_download": "2018-08-14T15:30:12Z", "digest": "sha1:AY64E6PN2ARAYUADSL2VEMZAL2FKC3KB", "length": 2701, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कल्याणात महिलाराज | Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत सेना-भाजपाचे ताणाताणी झाली असली तरी महिलाराज आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.\nसविस्तर बातमीसाठी पहा ई पेपर\nनऊ लाख कल्याणकरांनी थकवले महावितरणचे 10 कोटी\nराणेंच्या उमेदवारीने शिवसेनेत कुरबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://jejuri.in/contact", "date_download": "2018-08-14T15:34:11Z", "digest": "sha1:LWVW4WMCD46YRYL2PLAE3KVJBECTWROO", "length": 4199, "nlines": 77, "source_domain": "jejuri.in", "title": "Contact | Jejuri Khandoba जेजुरी", "raw_content": "\nदेवा तुझी सोन्याची जेजुरी\nमोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.\nआपले अभिप्राय या ठिकाणी नोंदवा\nखुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....\nसंकेत स्थळाविषयी काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा....\nसंकेत स्थळाविषयी आणखी काही माहिती हवी असल्यास संपर्क करा....\nश्रीक्षेत्र जेजुरी आणि कुलस्वामी श्रीखंडोबा विषयी आणखी काही माहिती हवी असल्यास संपर्क करा...\nआपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.....\nआपले शहर / City\nइ-मेल पत्ता / Email\nसंपर्क क्रमांक / Mobile Number\nआपला संदेश / Message\nll जयमल्हार ll ll सदानंदाचा येळकोट ll ll येळकोट येळकोट जयमल्हार ll ll खंडेराव महाराज की जय ll ll जयमल्हार ll\n© www.jejuri.in वरील माहिती व छायाचित्रे तसेच व्हीडीओचे हक्क सुरक्षित आहेत.\nया संकेतस्थळावरील माहिती आपण इतर ठिकाणी पूर्व परवानगीने, आमचा उल्लेख करून वापरल्यास अम्हाला आनंद होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-7912?page=3", "date_download": "2018-08-14T15:31:21Z", "digest": "sha1:5GTZTDX5EWWCG3NKM5WUEBGN4UN2KIRN", "length": 2826, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कल्याणात महिलाराज | Page 4 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत सेना-भाजपाचे ताणाताणी झाली असली तरी महिलाराज आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.\nसविस्तर बातमीसाठी पहा ई पेपर\nयुथ पार्क उभाराल पण सुरक्षेचे काय\n१८०० कोटींच्या अर्थसंकल्पाने केले डोंबिवलीचे ‘कल्याण’\nवंधत्वावरील तज्ज्ञ डॉ. विजय दहिफळे कल्याणच्या ओरिजन क्लिनिकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-7912?page=4", "date_download": "2018-08-14T15:30:58Z", "digest": "sha1:XXPZDNKWHDHE72C7WC66GFUX4XKJB43E", "length": 2749, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कल्याणात महिलाराज | Page 5 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत सेना-भाजपाचे ताणाताणी झाली असली तरी महिलाराज आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.\nसविस्तर बातमीसाठी पहा ई पेपर\nराष्ट्रवादीचे कल्याण; पंचायत मात्र सेनेची\nचवताळलेल्या सैनिकांची पोलीस ठाण्यावर धडक\nप्रशासनावर उरला नाही सत्ताधार्‍यांचा वचक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/05/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-14T16:22:17Z", "digest": "sha1:UANZ2TWPSRWISR47BQEPR7ED7WZZVPX6", "length": 4384, "nlines": 74, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमान वाढणार - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमान वाढणार\n05/03/2018 SNP ReporterLeave a Comment on मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमान वाढणार\nपुढील आठवड्याभरात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढणार आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढल्याने सर्वत्र उकाडा जाणवत आहे. हे तापमान पुढील काही दिवसात आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nTagged तापमान महाराष्ट्र मुंबई\nराज्यात काही भागात पुन्हा गारपीटचे सावट\nलवकरच मिळणार इन्स्टाग्रामवर हि सुविधा\nरक्तदान करा , बाप्पाच्या दर्शनाचा व्हीआयपी पास मिळवा\nमहाराष्ट्र बंदमुळे मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांचा रद्द झालेले पेपर सहा जानेवारीला\nमुंबईकर सर्वात जास्त तणावग्रस्त,सर्वेक्षणातून चिंताजनक आकडेवारी\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/07/26/trackman-dies-after-being-hit-by-train/", "date_download": "2018-08-14T16:23:13Z", "digest": "sha1:HTQEUU462XKVDAIJNUFKMJNLO2WAQU4V", "length": 6864, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "धक्कादायक ! प्रवाशाने लाथ मारल्याने ट्रॅकमनचा मृत्यू - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\n प्रवाशाने लाथ मारल्याने ट्रॅकमनचा मृत्यू\n प्रवाशाने लाथ मारल्याने ट्रॅकमनचा मृत्यू\nमुंबईत काम करणाऱ्या ट्रॅकमनला प्रवाशाच्या विकृत मनोवृत्तीमुळे जीव गमवावा लागला आहे. दरवाजात उभ्या असलेल्या एका प्रवाशाने लाथ मारल्याने श्रावण सानप या ट्रॅकमनचा मृत्यू झाला. लोकलने प्रवास करताना दरवाजात उभे राहणे, फलाटावर लोकांना पाहून शिट्ट्या वाजवणे, धावत्या लोकलसोबत नको ते स्टंट करणे असले चाळे अनेक विकृत प्रवासी करतान�� दिसतात. अशाच एका विकृत प्रवाशामुळे ट्रॅकमनला आपला जीव गमवावा लागला.\nश्रावण सानप हे पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी आणि लोअर परळ या स्थानकांदरम्यान आपल्या साथीदारांसोबत ट्रॅकची पाहणी करत होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने एक लोकल आली. त्यामुळे श्रावण सानप दोन्ही ट्रॅकच्या मधे उभे राहिले. त्याचवेळी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलमधल्या प्रवाशाने सानप यांना लाथ मारली. ही लाथ सानप यांना इतकी जोरात बसली की ते समोरच्या ट्रेनला धडकले. या धडकेत श्रावण सानप गंभीर जखमी झाले. त्यांना नायर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nश्रावण सानप हे कल्याणमध्ये राहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि दोन मुले असे कुटुंब आहे. सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पश्चिम रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सानप यांना लाथ मारणाऱ्या विकृत प्रवाशाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे अशीही माहिती समोर येते आहे.\nमराठा आरक्षणाबाबत भायखळा येथे शासनाविरोधात निदर्शने\nअलिबागमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या परदेशी महिलांना अटक\nमहिला पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला\nमुंबईतील अकरावीच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ\n१९९३ साखळी स्फोट खटल्यातला दोषी आरोपी क्रूरकर्मा फिरोज खान कोर्टात रडला, मला संपूर्ण आयुष्य जेलमध्ये सडवा पण मला फाशी देऊ नका\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-7912?page=5", "date_download": "2018-08-14T15:30:00Z", "digest": "sha1:NDEEEIJCSFNDQXR74ZRXP2TB7F2ANV2U", "length": 2721, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कल्याणात महिलाराज | Page 6 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापा���िकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत सेना-भाजपाचे ताणाताणी झाली असली तरी महिलाराज आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.\nसविस्तर बातमीसाठी पहा ई पेपर\nखासदारांनी लावलेल्या झाडांचा केला कोळसा\nकडोंमपा झाली खिळखिळी, आली कर्ज घेण्याची पाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-45116758", "date_download": "2018-08-14T16:39:03Z", "digest": "sha1:2X2NHWZALIFZG3Q5NQQU7OOXMPXJ7MKU", "length": 19395, "nlines": 150, "source_domain": "www.bbc.com", "title": "लठ्ठपणा कमी करता करता तिनं कमावले सिक्स पॅक अॅब्स - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nलठ्ठपणा कमी करता करता तिनं कमावले सिक्स पॅक अॅब्स\nनवीन नेगी बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ - ती वजन कमी करायला गेली आणि बॉडी बिल्डर झाली\n\"मी फार लठ्ठ होते. काहीही खात होते. जंक फूड मला फार आवडत असे. इतकंच काय मी दारूही प्यायचे. तुम्हाला विश्वास बसणार नाही माझं वजन 85 किलो झालं होतं.\"\nकिचनमध्ये ग्रीन टी बनवत मधू झा आम्हाला सांगत होत्या. त्यांनी आम्हाला चहा दिला. चहा देत त्या म्हणाल्या त्यांच्या घरी साखर येत नाही आणि त्या कधीच साखर खात नाहीत.\nत्या किचनमध्ये होत्या त्यावेळी हॉलमध्ये असलेल्या एका महिलेच्या फोटोकडे आमचं लक्ष गेलं. सूट आणि सलवार अशा पोशाखालातील ही महिला अगदी सर्वसामान्य भारतीय महिला दिसत होती. तर दुसरीकडे एका शेल्फमध्ये स्पर्धेत जिंकलेल्या विविध ट्रॉफी आणि पदकं लक्ष वेधून घेत होती. 5 फूट 6 उंचीची ही बाई कोणी सामान्य नाही, एव्हाना आमच्या लक्षात आलं होतं.\nभेटा भारतातल्या पहिल्या महिला मरीन पायलटला\nतुमचं डोकं ठिकाण्यावर तरच तुमचं आरोग्य ठिकाण्यावर\nतुम्ही सत�� स्कार्फ बांधून फिरत असाल तर जरा हे वाचा\nमग मधू त्यांची बॅग घेऊन चालू लागतात. त्या जीमला जात आहेत, जी आता त्यांची खरी ओळख बनली आहे.\nत्यांच्या चेहऱ्यावर आता राकट, कणखर भाव आहेत. खांदे मजबूत झाले आहेत. जेव्हा त्या रस्त्यावर चालू लागतात तेव्हा त्यांची शारीरिक ठेवण इतर महिलांच्या मानानं वेगळी जाणवते.\nलोक त्यांच्याकडे पाहातच राहातात. \"जेव्हा मी जीमला जात असते तेव्हा लोक माझ्याकडे पाहतात. कोण ही बाई असा प्रश्न त्यांच्या मनात आलेला असतो. कधीकधी काही जण सेल्फी घेण्यासही उत्सुक असतात,\" असं त्या सांगतात.\nट्रॅक पॅंट आणि स्कीन टाईट टीशर्ट घातलेल्या 30 वर्षांच्या मधू खांद्यावर 40 किलो वजन घेऊन स्कॉट करू लागल्या. त्यानंतर त्यांनी पुशअप केले. पाठोपाठ ट्रायसेप्स, बायसेप्स, अॅब्जचे व्यायाम केले.\nघामाने पूर्ण भिजलेल्या मधूने त्यांची कथा सांगितली. \"मी बिहारची आहे. माझं शिक्षण कोलकातामध्ये झालं. 8 वर्षांपूर्वी मी दिल्लीत आले. नोएडामधील एका संस्थेत मी डिझाईनिंगची शिक्षिका म्हणून काम करते.\"\nमधू आम्हाला सांगत असताना आमचं लक्ष त्यांच्या मसल्सवर असतं. हे त्यांच्याही लक्षात आलं. \"ही सगळी कमाई गेल्या 3 वर्षांतील आहे. पूर्वी मी एक जाड मुलगी होते. मला माझं स्थूल शरीर आवडत होतं. कुणी मला यावरून चिडवलं तर मला त्याचं काही वाटतं नव्हतं.\"\nपण असं काय घडलं की त्यामुळे त्यांनी त्यांचं शरीर इतकं बदललं.\nत्या हसत सांगतात, \"मला फरक पडत नव्हता. पण माझ्या घरच्यांना मात्र काळजी वाटायची. माझा लहान भाऊ मला छोटा हत्ती म्हणून लागला होता.\"\nप्रतिमा मथळा मधू झा यांचा पूर्वीचा आणि आताचा फोटो\nजिना चढताना मला धाप लागायची आणि पाठदुखीचाही त्रास सुरू झाला होता. माझ्या घरच्यांनी मला जीमला पाठवलं. पूर्ण वर्षाची फी भरल्यानं, जीमला जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्या सांगतात.\nज्याला सारखं पार्टी करायला आवडत आणि नेहमी तोंड सुरू असत अशा माणसाला जीममध्ये ढकललं तर काय होईल त्याचा दिवस कधीच चांगला सुरू होणार नाही.\nमधू त्यांची आठवण सांगताना म्हणाल्या, \"पहिल्या दिवशी माझ्या ट्रेनरने हलका वॉर्मअप करून घेतला. पण 20 मिनिटांतच मी दमून गेले. दुसऱ्या दिवशी जीमला जातो असं सांगून मी पार्टीला गेले.\"\nत्यानंतर मात्र जीमच्या ट्रेनरने त्यांना फैलावर घेतलं. ट्रेनरने मला सांगितले की सलग 21 दिवस जीमल�� यावं. त्यानंतरही जर मला जीमपेक्षा पार्टी करणंच आवडलं तर फीचे पैसे परत देतो असं म्हणाला.\nया 21 दिवसांनी मधूचं सगळं जीवन बदलून टाकलं. वजन कमी होऊ लागलं होतं आणि मधूच्या शरीरात नवा उत्साह संचारला होता. त्यांचं वजन कमी होऊ लागलं होतं. सुरुवातीला व्यायाम करताना पायात वेदना होत होत्या पण याला त्या आता गोड वेदना म्हणतात. या वेदना त्यांना आवडू लागल्या होत्या कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं शरीर सुडौल होऊ लागलं होतं.\nमधू यांनी त्यांचं वजन 50 किलोपर्यंत कमी केलं होतं. शरीराचे रिफ्लेक्स आता सुधारले होते. पण मधू यांनी त्यानंतरही जीमला जाणं सुरू ठेवलं. त्यांना आता जीमला जाण्याचा छंदच लागला होता. जर जीमला नाही गेलं तर शरीरात वेगळीच अस्वस्थता वाटते. त्यानंतर ट्रेनरने मला बॉडी बिल्डिंगकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यांनी माझी ओळख रजत आणि बिंदिया यांच्याशी करून दिली.\nमधू यांचा प्रवास आता बॉडी बिल्डिंगच्या दिशेनं सुरू झाला. शरीर सुडौल करण्याबरोबरच मसल्स बनवण्याकडंही त्या लक्ष देऊ लागल्या.\nट्रायसेप्स दाखवत त्या म्हणाल्या, \"मी दररोज 2 तास व्यायाम करत होते. जास्तीतजास्त वजन उचण्याचा मी प्रयत्न करत होते. माझा डाएट चार्ट बदलण्यात आला होता.\"\n2018मध्ये त्यांनी पहिल्यांदाच बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला. नोएडामध्ये झालेल्या फिटलाईन क्लासिक फिटनेस स्पर्धेत त्या अंतिम फेरीत पोहोचल्या. त्यानंतर नॅचरल बॉडी बिल्डिंग युनियन इंटरनॅशनलच्या प्रो कार्डधारक त्या पहिल्या महिला बनल्या. प्रो कार्ड असणं म्हणजे बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्या भारताचं प्रतिनिधित्व करू शकतात.\nमधूच्या पोटावर सिक्स पॅक्स दिसतात. महिलांची जी नाजूक प्रतिमा दाखवली जाते त्याच्या बरोबर विरोधी जाणारं हे चित्रं आहे.\nत्यांच्या ट्रेनर बिंदिया शर्मा म्हणतात, \"जेव्हा मी पहिल्यांदा मधूला पाहिलं तेव्हा तिनं वजन कमी केलं होतं. ती अशक्त वाटत होती. पण तिनं थोडे परिश्रम घेतले तर ती चांगली बॉडी बिल्डर होऊ शकते, असा मला विश्वास होता.\"\nनोएडामध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. यात बिकिनी राऊंडही होता. बिकिनी परिधान करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.\nत्या सांगतात,\"मी फारच अस्वस्थ झाले होते. स्टेजवर आल्यानंतर मी फक्त माझ्या ट्रेनरकडे पाहिलं आणि परफॉर्मन्स स���रू ठेवला. या स्पर्धेत माझा चौथा नंबर आला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती\"\nमधू सांगतात त्या जेव्हा संस्थेत मुलांना शिकवण्यासाठी जातात तेव्हा विद्यार्थी त्यांची स्तुती करतात आणि तुमच्या सारख्या मसल्स करायच्या आहेत, असं सांगतात.\nत्यांची कथा सांगत असतानाच मधू यांचा व्यायाम सुरू होता. सायंकाळ झाली होती. मधूने आम्हाला विचारलं, \"भूक लागली आहे. छोले भटुरे खायचे का\" आम्ही हसत म्हटलं बॉडी बिल्डरला तळलेलं खायचं नसतं ना. राहुदे.\nयावर चिकन सॅंडविच पुढं करत त्या म्हणाल्या, \"सगळंच खाल्लं पाहिजे. फक्त ते स्वच्छ आणि चांगलं असावं.\"\nमाटुंगा स्टेशन : इथे आहे फक्त महिलांचं राज्य\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nफाळणीत दुरावलेले भाऊ जेव्हा युद्धात एकमेकांसमोर उभे ठाकतात...\nदक्षिण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची भीती\nही आहे भारतातील महिला कमांडोंची पहिली SWAT टीम\nसावित्री नदी सारखी घटना इटलीमध्ये; पूल कोसळून 22 ठार\nउमर खालिद : 'ठेचून मारणाऱ्यांना अभय देणारे खरे आरोपी आहेत'\nब्रिटीश संसदेबाहेरील कार अपघात हा 'दहशतवादी' हल्ला\nपाहा फोटो : जगातली ही सर्वोत्तम घरं पाहून तुम्ही थक्क व्हाल\nदिवसा वकील आणि रात्री बाई, भेटा भारतातल्या ड्रॅग क्वीन्सना\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-nx2-f699-price-p2jZ1.html", "date_download": "2018-08-14T15:43:15Z", "digest": "sha1:KLKXLKD2K62OEXMPE6G3A5SJLOOBXAJC", "length": 14699, "nlines": 403, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग नक्स२ फँ६९९ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये ���्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग नक्स२ फँ६९९ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग नक्स२ फँ६९९ किंमत ## आहे.\nसॅमसंग नक्स२ फँ६९९ नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग नक्स२ फँ६९९स्नॅपडील उपलब्ध आहे.\nसॅमसंग नक्स२ फँ६९९ सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 9,490)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग नक्स२ फँ६९९ दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग नक्स२ फँ६९९ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग नक्स२ फँ६९९ - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग नक्स२ फँ६९९ वैशिष्ट्य\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nइंटर्नल मेमरी Below 256 MB\nविडिओ प्लेअर Yes, MP4\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी तुपे Lithium Ion\nबॅटरी कॅपॅसिटी 960 mAh\nटाळकं तिने Upto 5 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Upto 200 hrs\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-7912?page=6", "date_download": "2018-08-14T15:29:49Z", "digest": "sha1:Q5FJ23ZGDWVUEJO5EXKB2CWXXK52JBEH", "length": 2746, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कल्याणात महिलाराज | Page 7 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत सेना-भाजपाचे ताणाताणी झाली असली तरी महिलाराज आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.\nसविस्तर बातमीसाठी पहा ई पेपर\nकल्याणच्या महापौरांचे नगरसेवकपद रद्द\nकल्याण-डोंबिवलीत धावणार महिलांसाठी तेजस्विनी बस\nधनावडेने नाकारली एमसीएची स्कॉलरशिप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z170521045948/view", "date_download": "2018-08-14T15:19:53Z", "digest": "sha1:2RP7TIZMTVPRMPKILSROHH2CNFDMTCE2", "length": 29544, "nlines": 299, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीरामाचीं पदें - पद २१ ते ३०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|\nपद २१ ते ३०\nपद १ ते १०\nपद ११ ते २०\nपद २१ ते ३०\nपद ३१ ते ४०\nपद ४१ ते ५०\nपद ५१ ते ६०\nपद ६१ ते ७०\nपद ७१ ते ८०\nपद ८१ ते ९०\nपद ९१ ते १००\nपद १०१ ते ११०\nपद १११ ते १२४\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३२\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १९\nपदे १ ते ५\nपदे १ ते २\nपदे १ ते ५\nपदे १ ते ६\nपदे १ ते ७\nपदे १ ते ११\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४६\nपदे १ ते ३\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १८८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १७\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते २८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपत्रिका भागीरथी ३२ वीं\nपदे ३३ ते ३८\nश्रीरामाचीं पदें - पद २१ ते ३०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nपद २१ ते ३०\n सीते याला घाली माळ ॥ध्रु०॥\n म्हणवी परम दयाळ ॥२॥\nकाळा डोंगर अंतरीं वोंगळ रावण तो फटकाळ ॥४॥\nदेखुनी तुझें रूप वेडावले भूप अंतरीं घोटिती लाळ ॥५॥\nयेवढें त्रिंबकधनु कैसा उचलील नेणु वेडा जनक नृपाळ ॥६॥\n करील तुझा प्रतिपाळ ॥७॥\nतो मज आवडतो रघुराणा \n अंगीं पिवळा झगा ॥८॥\nमध्वनाथाचा कैवारी अखिल विघ्नें निवारीं ॥१५॥\nचिमणासा श्रीराम त्याचें चिमणेसें स्वरूप चिमणें सगुण ब्रह्म चिमणें लावण्य अमूप ॥ध्रु०॥\nचिमणा स्नान संध्या करुनी शोभे पीतांबर चिमणा नित्यतृप्त म्हणवी राजा विश्वंभर ॥१॥\nचिमण्या हातें करुनी बांधी चिरा ख���दकीदार चिमणा गोशपेच त्यावरी कलगी झळके फार ॥२॥\nचिमणी अंगी ल्याला त्यावरी चिमणी कुडती साजे चिमणा कमरबंद देखुनी पायां पडती राजे ॥३॥\nचिमणी माजीं कटार बांधी चिमणीसी तरवार चिमणी पाठीसी ढाल थाटी चिमणासा दरबार ॥४॥\nचिमणा तर्कश बां धरी हातीं चिमणी कमान चिमणें सिंहासन त्यावरि चिमणा भाग्यवान ॥५॥\nचिमणें केशर मळवट भाळीं रंगीत अक्षता चिमणा प्रसन्नवदन निजभक्तां संरक्षिता ॥६॥\nचिमणीसीं झुलपें मोगरेलें विलसती चिमणे गाल चिमण्या मुक्ताफळकुडक्यांमध्यें झळकती लाल ॥७॥\nचिमणी तुळसीमाळ कंठीं नवरत्नांचा हार चिमणी सीता वामभाईं सौंदर्याचें सार ॥८॥\nचिमणा बंधु लक्ष्मण वारी मोरछला चिमणे भरतशत्रुघ्नादिक सेवक जवळ ॥९॥\nचिमणा मध्वनात त्याचा चिमणासा दिवाण चिमणा विजये होईल करवील लंकेचे निर्वाण ॥१०॥\nमार्गीं अभिनव केली लीला उद्धरिली जड शीला \n झोक गेला आली तव \nमेरूचा तो खचला कडा किंवा कैलासीचा हुडा \nसखिबाई साजणी तुम्ही सांगा माझ्या बापा ॥ध्रु०॥\nचरणीं अहिल्या उद्धरिले वो \nरघुपति नवरा म्यां वरिला वो माझें केलें स्थापा ॥२॥\nयासि न द्या तरी आपुल्या हातें मान हे माझी कापा ॥३॥\nजनक विदेही तूं म्हणवीसी न सिवसी करुनी पापा ॥४॥\n सुंदर सोलीव चापा ॥६॥\n तरी स्वगर्वें बोले ॥१॥\n अवघी दिसते लबाडी ॥२॥\n मुकुट हेटे मेटे हो उठा महाजन सेटे हो उठा महाजन सेटे हो काय पहातां बेटे हो ॥३॥\n न कळे पुढील भविष्य ॥४॥\nमी तों लंकेचा राजा आलों बहूतांच्या काजा ब्रह्मा माझा तो आजा त्यासी कोण्हीं सांगा जा ॥६॥\n न कळे पुढील होणार ॥७॥\n बरवें केलें शंकरें ॥८॥\n जें तें त्याला धिःकारी ॥९॥\n जाला सर्वां आगळा ॥११॥\n सांगा विचारा आतां ॥ध्रु०॥\nशरण आलों हे स्वामी समर्था \nपायांवरी म्यां ठेविला माथा \nमातापिता माझा श्रीराम भ्राता \nहें राज्य देउनि जानकीकांता \nश्रृंगारा नगरा शोधुनि पंथा \nअधिकार देखुनि पढवा वेदांता शांता आणि दांता ॥७॥\nअयोध्याकांडींची विमल वदला वाल्मिकि कथा शिवें श्रीगौरीला सरस कथिली नाहिं वितथा ॥ तयाचा बांधीतो कविवर महाराष्ट्र उलथा शिवें श्रीगौरीला सरस कथिली नाहिं वितथा ॥ तयाचा बांधीतो कविवर महाराष्ट्र उलथा यमाच्या सैन्याचा पलवित बळें वीर चळथा ॥१॥\nरायें पाठविला रघूत्तमगृहा श्रीसद्गुरु आपला जाला जर्जर देह वृद्धपर्णिचा तापत्रयें तापला ॥ श्रीरामा सुमुहूर्त पाहु���ि बरें सिंहासनें स्थापणें जाला जर्जर देह वृद्धपर्णिचा तापत्रयें तापला ॥ श्रीरामा सुमुहूर्त पाहुनि बरें सिंहासनें स्थापणें वेदांतश्रवणें करून धरणें वैराग्य तें आपणें ॥२॥\nरघुवीर करी गुरुपूजन तें शिरिं तीर्थ धरी अवघे जन तें ॥ म्हणवी शिवतत्व निरंजन तें शिरिं तीर्थ धरी अवघे जन तें ॥ म्हणवी शिवतत्व निरंजन तें गुरुभक्तिस लावितसे जन ते ॥३॥\nगुरु म्हणे परिसे रघुनाथजी दशरथें कथिली शुभ माते जी ॥ राज्य तूं करि नृपासनिं बैसुनी दशरथें कथिली शुभ माते जी ॥ राज्य तूं करि नृपासनिं बैसुनी सकल इच्छिति लोक मनींहुनी ॥४॥\nराज्याभिषेक उदईक तुला करावा त्वां भूमिभार अवघा बरवा हरावा ॥ सीता सत्यांस बहु वांटिल वायणें जी त्वां भूमिभार अवघा बरवा हरावा ॥ सीता सत्यांस बहु वांटिल वायणें जी देतील भूप तुज सर्व उपायानें जी ॥५॥\nवसिष्ठास रामें नमस्कार केला गुरू आपल्या आश्रमालागिं गेला ॥ अयोध्येमधें लोक सोत्कंठ सारे गुरू आपल्या आश्रमालागिं गेला ॥ अयोध्येमधें लोक सोत्कंठ सारे खरी टांकसाळेंत पाडूं ठसारे ॥६॥\nगुढ्या तोरणें जोड वाजंत्रयांचे थवे शोहती ठाइं ठाईं स्त्रियांचे ॥ अलंकार लेऊनि दिव्यांबरासी थवे शोहती ठाइं ठाईं स्त्रियांचे ॥ अलंकार लेऊनि दिव्यांबरासी पहायास आलेति विश्वंहरासी ॥७॥\nसमाचार हा ऐकिला कैकयीनें पुढें निंद्य आरंभिलें विघ्न तीनें ॥ स्वपुत्रास घे राज्य मागूनि सारें पुढें निंद्य आरंभिलें विघ्न तीनें ॥ स्वपुत्रास घे राज्य मागूनि सारें असें संचरे मंथरेमाजि वारें ॥८॥\nयावा पंचवटींत गौतमितटीं श्रीराम सीतापती ऐसें इच्छिति भूमिदेव अवघे दैत्यांस जे कांपती ॥ शेषाचा अवतार लक्षण पहा शिक्षील दुष्टांस तो ऐसें इच्छिति भूमिदेव अवघे दैत्यांस जे कांपती ॥ शेषाचा अवतार लक्षण पहा शिक्षील दुष्टांस तो धर्म स्थापुनि मध्वनाथ म्हणतो रक्षील शिष्टांस तो ॥९॥\n पावनी कथा वर्णितो भुनी ॥ व्यास वाल्मिकें गाइली जुनी \nमध्वनाथ हे वर्णितो कथा ते म्हणो नका संतहो वृथा ॥ डोळसें पुढें काढिजे पथा ते म्हणो नका संतहो वृथा ॥ डोळसें पुढें काढिजे पथा अंध त्यासवें चालतें तथा ॥२॥\nमाय वागवी लेंकरा जया कंटकव्यकथा कायसी तया ॥ माझि येउं द्या अंतरीं दया कंटकव्यकथा कायसी तया ॥ माझि येउं द्या अंतरीं दया वंदितों पहा या पदद्वया ॥३॥\nउद्धरी पदें जो अरण्य कीं त्या रघ���त्तमा मी शरन्य कीं ॥ तेथिची कथा देति पुण्य कीं त्या रघूत्तमा मी शरन्य कीं ॥ तेथिची कथा देति पुण्य कीं ऐकतील ते पापशून्य कें ॥४॥\n वाटतें तुला वश्य भूपती ॥ त्यासि आवडे रघुनाथ गे कश्यपा जसा श्रीउपेंद्र गे ॥५॥\nतो करील हें राज्य सर्व गे व्यर्थ वाहसी रूपगर्व गे व्यर्थ वाहसी रूपगर्व गे दासिच्या परी मानिती तुला दासिच्या परी मानिती तुला राज्य माग तूं आपुल्या मुला ॥६॥\nमंथरा करी बुद्धिभेद हा कैकयीमनीं दुःखखेद हा ॥ देव प्रेरिता भारती वदे कैकयीमनीं दुःखखेद हा ॥ देव प्रेरिता भारती वदे वाढला कली दंपतीमधें ॥७॥\n रीण तें नव्हे आजिकालिंचें ॥ त्या वरद्वया द्या मला नृपा भामिनीवरी ते करा कृपा ॥८॥\nकाननाप्रती राम पाठवा सूर्यवंशिंचें सत्य आठवा ॥ धर्म तो पुसा त्या बहुश्रुता राज्य मागतें आपुल्या सुता ॥९॥\nमंथरा जुडे अंतरीं उडे ते वदे मुढे टाकि वो चुडे ॥ ऐकुनि कुडें कैकयीपुढें ते वदे मुढे टाकि वो चुडे ॥ ऐकुनि कुडें कैकयीपुढें भूपती रडे मूर्च्छितु पडे ॥१०॥\nत्या क्षणामधें राम धांवला देखुनी वदे भूप बावळा ॥ कैकयीस हा डाव फावला देखुनी वदे भूप बावळा ॥ कैकयीस हा डाव फावला रागह्वा कसा म्यां गवाचला ॥११॥\n पुत्र तो पित्यासाठिं जीव दे ॥ स्वार होउनी जातसे वना मी करीन जी तीर्थसेवना ॥१२॥\nराज्य येथिचें भाऊ तो करूं मी जसा तसा तेंहि लेंकरूं ॥ ऐकुनी नृपें कंठ दाटला मी जसा तसा तेंहि लेंकरूं ॥ ऐकुनी नृपें कंठ दाटला अंतरीं बहू खेद वाटला ॥१३॥\nकैकयीसुता राज्य द्या सुखें सांगतों तुम्हां आपुल्या मुखें ॥ दीधलें तया म्यांच भातुकें सांगतों तुम्हां आपुल्या मुखें ॥ दीधलें तया म्यांच भातुकें तो करील जी दिव्य कौतुकें ॥१४॥\n काळ कंठितों दीनयामिनी ॥ जो शिवा सती सिंहवाहिनी ते सहाय हो शंभुभामिनी ॥१५॥\nमध्वनाथ ज्या राहतो मठीं मी वसेन त्या गौतमीतटीं ॥ सेविली असे जे सदा भटीं मी वसेन त्या गौतमीतटीं ॥ सेविली असे जे सदा भटीं ज्यासि पूजिता मुक्त सेवटीं ॥१६॥\n राज्य द्यावें भरता - \nबरवें राज्य करीन हर्षें राम जावो चौदा वर्षें राम जावो चौदा वर्षें \nहेतु ; उद्देश ; इच्छा . मुन्शी बोलावून पत्र लिहावयाचा मतलब सांगितला . - रा ५ . १७९ .\nआशय ; सारांष ; तात्पर्य ( लेख , पत्र इ० चा ).\nमसलत ; बेत . [ अर . मत्लब ] मतालब , मतालीब - मतलबचें - अव . जे मतालब , स्वामींचे असतील ते सर्व होऊन येतील . - रा ८ . २०३ . ऐवज देऊन ���र्व मतालीबचा बंदोबस्त करुन घ्यावा . - दिमरा २ . ११ . मतलबदार , मतलबी -\nपापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-7912?page=7", "date_download": "2018-08-14T15:30:46Z", "digest": "sha1:S667SZT6565JZKBENNTQQMCWQJ5YD7OA", "length": 2641, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कल्याणात महिलाराज | Page 8 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत सेना-भाजपाचे ताणाताणी झाली असली तरी महिलाराज आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.\nसविस्तर बातमीसाठी पहा ई पेपर\nबाप्पाचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून\nपावसामुळे बकर्‍यांची आवक घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/02/amitabh-bachchan-called-second-birthday-after-coolie-film-incident/", "date_download": "2018-08-14T16:23:03Z", "digest": "sha1:IV3W66SBWBNXEXWHY36QPHS7XIIR4TNT", "length": 5584, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "बीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nबीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म\n02/08/2018 SNP ReporterLeave a Comment on बीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म\nबिग बी अमिताभ बच्चन आजच्या दिवसाला अर्थात २ ऑगस्टला पुनर्जन्मचं मानतात कारण मृत्यूच्या दारातून अमिताभ बच्चन परतल्याच्या या घटनेला आज ३६ वर्षे पुर्ण झाली.कुली चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी मारामारीच्या दृश्यादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. केवळ चाहत्यांच्या प्रार्थना आणि शु��ेच्छांमुळे मी जिवंत आहे अशी भावना व्यक्त करत ट्विटरवरुन चाहत्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे ऋण मी फेडू शकणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे .\nजुलै १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटातील एक साहस दृश्य करताना अभिनेता अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर बंगळुरुमध्ये उपचार करण्यात येत होते. दरम्यान, त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुगालयात हलवण्यात आलं होतं. ही आठवण ताजी करत बिग बी यांनी ट्विट केलं आहे.\nतुम्हालाही असा मॅसेज आला असेल तर सावध राहा \n२७ वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या\nजॅकी श्रॉफ यांच्या ‘शून्यता’ शॉर्ट्सफिल्मने कोरले इंटरनॅशनल अवार्डवर नाव\nकमला दास मल्याळम प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री यांना आज गुगलने डुडलद्वारे दिली मानवंदना\nसिने अभिनेत्री माधुरी दीक्षितला वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z110203202521/view", "date_download": "2018-08-14T15:18:32Z", "digest": "sha1:4JFI5EM5GGONT5LOAYHKM4AFFWZSYKRY", "length": 13924, "nlines": 140, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बारावे वर्ष", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|\nतिसरे व चौथे वर्ष\nआठवे वर्ष व नववे वर्ष\nपंधरावे व सोळावे वर्ष\nसतरावे व अठरावे वर्ष\nअठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर्ष\nऐक्केचाळिसावे व बेचाळिसावे वर्ष\nत्रेचाळीसावे व चव्वेचाळिसावे वर्ष\nपंचेचाळीसावे व सेहेचाळीसावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बारावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\n\"तुझे काम माझ्याकडे नाही.\"\n\"तुझे काम माझ्याकडे नाही.\"\nलग्नाचा परिणाम उलटच होऊन श्रींचा जास्तच वेळ ध्यानामध्ये जाऊ लागला. श्रींना आता अगदी मोकळीक मिळाली. त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्य��ची पात्रता जवळपास कुणापाशीच नसल्याने त्यांना घरी चैन पडेना. म्हणून एक दिवस संधी साधून गुरुशोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केले. यावेळी अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती म्हणून ते गेल्यावर आईबापांनी शोधाशोध केली नाही. पांडुरंगावर भार टाकून ते स्वस्थ राहिले. श्री घर सोडून निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नव्हते. बारा वर्षांचे वय, चांगले शरीर, चलाख बुद्धी आणि तोंडी अखंड रामनाम असलेला हा मुलगा सद्‍गुरूंच्या शोधासाठी घरदार व कुटूंब सोडून फिरत आहे, हे बघून प्रत्येक साधनी माणसाला अचंबा वाटे. पोटापुरत्या माधुकरीशिवाय कोणापाशी काही न मागावे आणि जेथे कोणी संत, सत्पुरुष आहेत तेथे दर्शनाला जावे असा क्रम श्रींनी आरंभला. कोण मनुष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे श्रींना त्या मनुष्याला बघितल्यावर कळत असे. पुष्कळ वेळा असे होई की, ज्या पुरूषाच्या दर्शनाला श्री जात. त्याने आपण होऊन स्वतःजवळ असलेली विद्या त्यांना द्यावी. पण तेवढयाने समाधान न होऊन श्री पुढे जात. अशा रीतीने परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक श्रींनी पाहिले. कृष्णा व वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाच्या क्षेत्री राधाबाई नावाच्या अत्यंत सात्त्विक, भोळ्या आणि प्रेमळ साध्वी रहात असत. त्या भजन करू लागल्या म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे. त्यांच्या घरी फार अन्नदान चाले. श्री त्यांच्याकडे दोन दिवस राहिले. तिने श्रींना मिरजेचे अण्णाबुवा यांच्याकडे जाण्यास सांगितले. हे सिद्ध पुरुष होते. सामान्य लोकांना ते वेडयाप्रमाणे वाटत. श्री त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरडयावर बसलेले होते. श्री त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उठले व ’परमात्मा तुझे कल्याण करील ’ असे बोलून त्यांनी ’देव मामलेदार ’ यांच्याकडे जाण्यास सुचविले. त्यांनी सोळाव्या वर्षापासून अठ्ठावन्न वर्षांपर्यंत सरकारची नोकरी केली, त्यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर. यांच्या साधुत्वामुळे लोक त्यांना देव मामलेदार म्हणत. यांच्या घरी कुणालाही मज्जाव नसे. कुणीही काही खाल्ल्यावाचून जात नसे. १८८७ साली नाशिक येथे ते वारले. श्रींची व त्यांची भेट सटाणे गावी झाली. श्री त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले, त्या नवराबायकोंचे श्रींवर पुत्रवत प्रेम जडले. ते श्रींना म्हणाले, \"तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही, तू आणखी कोणाकडे जा \" तेथून ते अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले. त्यावेळी स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले होते. श्री त्यांच्याकडे गेले तेव्हा स्वामींच्या डोळ्यांतून अश्रू आले. श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला, त्यावेळी श्रींना त्यांनी जवळ घेऊन ’माझा बाळ ’ असे म्हणून पाठीवरून हात फिरवला. आणि ’ तुझे काम माझ्याकडे नाही ’ असे म्हणून डाळिंबांच्या दाण्याने भरलेले ताट श्रींना दिले. श्रींनी थोडा प्रसाद आपण घेऊन उरलेले दाणे वाटून टाकले.\nस्त्री. ( व . ) चुनखडीची ( जमीन ) - कृषि १६ .\nअतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-7912?page=8", "date_download": "2018-08-14T15:31:09Z", "digest": "sha1:BXSXH5KMCMI46ZRMUVAXXOQW6TKBVEWP", "length": 2775, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कल्याणात महिलाराज | Page 9 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत सेना-भाजपाचे ताणाताणी झाली असली तरी महिलाराज आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.\nसविस्तर बातमीसाठी पहा ई पेपर\nगोदामाची भिंत कोसळून बाप-मुलासह एक जखमी\nडोंबिवलीत केमिकल कंपनीत स्फोट आणि धुराचे लोट\nकृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे कडोंमपाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandednewslive.online/2017/12/blog-post_2.html", "date_download": "2018-08-14T15:59:07Z", "digest": "sha1:QOXZBRGT32ZMYJ7JRI3NECIPJ33Y2C6D", "length": 11759, "nlines": 73, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: एकरोटी कम खाओ पर अपने बच्चों को जरूर पढाओ : लक्ष्य", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशनिवार, २ डिसेंबर, २०१७\nएकरोटी कम खाओ पर अपने बच्चों को जरूर पढाओ : लक्ष्य\nलखनौ (नृसिंह न्यूज नेटवर्क) लक्ष्य के वाराणसी टीम द्वारा नुवावं गांव वाराणसी में संविधान दिवस के अवसर पर सिद्धार्थ कोचिंग सेंटर में आयोजित संगोष्ठी व बच्चों द्वारा पेश रंगारंग कार्यकर्म ने चारचाँद लगाया कार्यकर्म की शुरूवात बुद्ध वंदना व बाबा साहब व बुद्ध के चित्रों पर पुष्प अर्पित करके की गई कार्यकर्म की शुरूवात बुद्ध वंदना व बाबा साहब व बुद्ध के चित्रों पर पुष्प अर्पित करके की गई मा. आर के व्सास ने संविधान की रचना में बाबा साहब के योगदान पर चर्चा की मा. आर के व्सास ने संविधान की रचना में बाबा साहब के योगदान पर चर्चा की बच्चों के माता पिता से कहा कि एक रोटी कम खाओ पर अपने बच्चों को\n उन्होंने कहा कि शिक्षा ही बहुजन समाज को विकास का मार्ग दिखा सकता है उन्होंने कहा कि हम भी गावं के गरीब परिवारों से है लेकिन शिक्षा के कारण ही हम लोग ऊँचे ऊँचे पदों पर पहुंच है \nलक्ष्य कमाण्डर गिरीश चंद ने बाबा साहब द्वारा दिए गये अधिकारों पर चर्चा की उन्होंने कहा की बाबा साहेब डॉ भीम राव आंबेडकर के कारण ही बहुजन समाज को मानवीय जीवन मिल सका उन्होंने कहा की बाबा साहेब डॉ भीम राव आंबेडकर के कारण ही बहुजन समाज को मानवीय जीवन मिल सका गिरीश चाँद ने कहा कि जल्दी वे अपने गांव में लक्ष्य का कैडर करवायेगें तथा एक निशुल्क कोचिंग सेंटर की शुरूवात भी करेगें ताकि गावं के गरीब बच्चो को एक अच्छी शिक्षा प्राप्त हो सके गिरीश चाँद ने कहा कि जल्दी वे अपने गांव में लक्ष्य का कैडर करवायेगें तथा एक निशुल्क कोचिंग सेंटर की शुरूवात भी करेगें ताकि गावं के गरीब बच्चो को एक अच्छी शिक्षा प्राप्त हो सके लक्ष्य कमांडर जी पी चौधरी संविधान में प्रदत्त अधिकारों को विस्तार से बताया लक्ष्य कमांडर जी पी चौधरी संविधान में प्रदत्त अधिकारों को विस्तार से बताया उन्होंने कहा कि बहुजन समाज को बाबा साहेब के बताये मार्ग को अपनाना चाहिए ताकि प��र्ण विकास हो सके उन्होंने कहा कि बहुजन समाज को बाबा साहेब के बताये मार्ग को अपनाना चाहिए ताकि पूर्ण विकास हो सके उन्होंने बाबा साहब दुवारा लिखित सविधान को पढ़ने की सलाह भी दी उन्होंने बाबा साहब दुवारा लिखित सविधान को पढ़ने की सलाह भी दी कार्यक्रम में सिद्धार्थ कोचिंग सेंटर के बच्चों ने नृत्य व गीत गायन कर सबका मन मोह लिया\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आ��क्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohlis-heart-warming-gesture-as-he-bypasses-security-to-meet-fan/", "date_download": "2018-08-14T16:04:31Z", "digest": "sha1:6UIXW3BXUNOMK7NXHKGRPIJYVTYMVJMT", "length": 7741, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सुरक्षेची चिंता न करता विराट भेटला त्याच्या चाहत्याला -", "raw_content": "\nसुरक्षेची चिंता न करता विराट भेटला त्याच्या चाहत्याला\nसुरक्षेची चिंता न करता विराट भेटला त्याच्या चाहत्याला\n भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुरक्षेची चिंता न करता त्याच्या एका अपंग चाहत्याला भेटून आनंद दिला आहे. या बद्दलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. विराट मैदानावर जसा त्याच्या फलंदाजीने राज्य करतो तसाच तो त्याच्या चाहत्यांच्या मनावरही करतो असेच यातून दिसून आले.\nविराटचा चाहता वर्ग मोठा आहे आणि विराटही त्यांना नाराज करत नाही. या व्हिडीओमध्ये विराट या चाहत्याला भेटला आणि त्याच्याबरोबर काही क्षण बोलून त्याने त्याच्यासोबत फोटो काढले. हा व्हिडीओ कोलकातामध्ये झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या कसोटीच्या दरम्यानचा असल्याचे दिसून येत आहे.\nविराटची ही कृती चाहत्यांना काही पहिल्यांदा पाहायला मिळालेली नाही. याआधीही अनेकदा विराटने असे चाहत्यांना खुश केले आहे. मागच्या वेळीही भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या मालिकेदरम्यान विराट विमानतळावर कशाचीही पर्वा न करता व्हीलचेअरवरील लहान मुलांना भेटला होता.\nयावेळी त्याला या लहान मुलांनी हाताने बनवलेली काही चित्रे भेट दिली होती. तर विराटने त्यांना स्वाक्षरी देऊन सेल्फी काढली होती. याबद्दलचा व्हिडीओही वायरल झाला होता.\nसध्या विराट भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरला दुसरा कसोटी सामना नागपूरला होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारती���ांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/intex-aqua-marvel-grey-price-p6rizZ.html", "date_download": "2018-08-14T15:45:30Z", "digest": "sha1:CGDBBNTUYGNC6MP5Y2S7LRW2HXUCBL6X", "length": 14382, "nlines": 413, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स Aqua मारवेल ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंटेक्स Aqua मारवेल ग्रे\nइंटेक्स Aqua मारवेल ग्रे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंटेक्स Aqua मारवेल ग्रे\nवरील टेबल मध्ये इंटेक्स Aqua मारवेल ग्रे किंमत ## आहे.\nइंटेक्स Aqua मारवेल ग्रे नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइंटेक्स Aqua मारवेल ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया इंटेक्स Aqua मारवेल ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइंटेक्स Aqua मारवेल ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंटेक्स Aqua मारवेल ग्रे वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Marvel +\nडिस्प्ले सिझे 3.5 Inches\nडिस्प्ले कलर 262 K\nरिअर कॅमेरा 2 MP\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nइंटर्नल मेमरी 512 MB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, 32 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी तुपे 1400 mAh\nटाळकं तिने Up to 5 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 360 hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\nइंटेक्स Aqua मारवेल ग्रे\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z110204081223/view", "date_download": "2018-08-14T15:18:44Z", "digest": "sha1:CH3LCRTVKZNZ33EDNM6XLKJQ3OKZTK5A", "length": 12696, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अडतिसावे वर्ष", "raw_content": "\nदीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|\nतिसरे व चौथे वर्ष\nआठवे वर्ष व नववे वर्ष\nपंधरावे व सोळावे वर्ष\nसतरावे व अठरावे वर्ष\nअठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर्ष\nऐक्केचाळिसावे व बेचाळिसावे वर्ष\nत्रेचाळीसावे व चव्वेचाळिसावे वर्ष\nपंचेचाळीसावे व सेहेचाळीसावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अडतिसावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nविकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल.\n\"विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल.\nहाती चौपदरी असता समाधान ही त्याची जहागीर.\"\nइंदूरला श्रींचा बरेच दिवस मुक्काम झाला, त्यांची वाट पाहून गीताबाईंनी, दादोबा व गोपाळ नावाच्या त्यांच्या नातेवाईकांना श्रींना घेऊन येण्यासाठी इंदूरला पाठविले. ते आल्यावर श्रींनी त्यांचा मोठा आदरसत्कार करून काही दिवस ठेवून घेतले. दादोबांनी आईचा निरोप श्रींना स���ंगितल्यावर श्रींच्या डोळ्यांना पाणी आले, व आपण आता लवकर जाऊया म्हणून त्यांनी त्यांना आश्र्वासन दिले. पण तेथील आनंदामध्ये दादोबा लवकरच परत जाण्याचे विसरले. १०/१२ दिवसांनी श्रीच दादोबांना म्हणाले, \"अरे, दादोबा, आपल्याला घरी परत जायचे ना आपण आता उद्याच निघू.\" श्री इंदूर सोडणार ही बातती पसरायला वेळ लागला नाही. लगेचच भेटायला येणार्‍या मंडळींची गर्दी उडाली. श्रींना जेवायलाही अवकाश राहिला नाही. म्हणून आणखी एक दिवस मुक्काम वाढला. जीजीबाई लगेच श्रींच्याकडे आली व म्हणाली, \"महाराज, मला आपण तुकामाईंकडे नेण्याचे वचन दिले आहे, आपण एकदा येथून गेला की पुन्हा इकडे केव्ह याल नेम नाही, म्हणून मी आपल्या बरोबर येणार आहे.\" तिचे हे बोलणे ऐकून भैय्यासाहेब म्हणाले, \" महाराज, मला देखील आपण घेऊन चला. श्रीतुकामाईंचे दर्शन मला करून द्या.\" श्रींनी दोघांनाही आपल्याबरोबर घेतले आणि सर्व मंडळींनी इंदूर सोडले. त्यानंतर जवळजवळ एक महिन्याने मुक्काम करीत करीत येहळेगावला पोचले. श्रींनी बरोबरच्या मंडळींना सक्त ताकीद दिली होती की, येहळेगावला असेपर्यंत कोणीही त्यांना ’ महाराज ’ म्हणायचे नाही आणि कोणीही त्यांच्या पाया पडायचे नाही. श्रीतुकामाईंना पाहिल्या बरोबर जीजीबाई, भैय्यासाहेब व श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीतुकामाई जीजीबाईला म्हणाले,\n\" भली परीक्षा केलीस. पण फसली नाहीस ना त्याला मुंगळ्यासारखी चिकटून बैस, तुझे कल्याण होईल.\" भैय्यासाहेबांकडे वळून म्हणाले, \" विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा, त्याची जहागीर तुला मिळेल. हाती चौपदरी असता समाधान ही त्याची जहागीर.\" याप्रमाणे जीजीबाई व भैय्यासाहेब यांना श्रीतुकामाईंच्या पायावर घातल्यानंतर श्री त्यांच्यासह गोंदवल्यास आले. आठ पंधरा दिवस तेथे राहिल्यावर ती मंडली परत गेली. श्री इंदूरमध्ये प्रथम प्रकट झाले खरे, तेथे गोंदवल्याबद्दल कोणासही काही ठाऊक नव्हेत. जेव्हा दादोबा आणि गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यास आले, त्यावेळी इंदूरच्या लोकांना गोंदवल्याची माहिती झाली. श्रींनी आपला बराचसा काळ पर्यटन करण्यामध्ये घालवला. बहुधा एकटयानेच ते संचार करीत.\nn. अंगिराकुलोत्पन्न एक ब्रह्मर्षि \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम ख���्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/26/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%A1/", "date_download": "2018-08-14T16:21:41Z", "digest": "sha1:6TO57FPNMPVWIWDERT6GDWNMUVZJYFSK", "length": 5797, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "चिपको आंदोलनाच्या आठवणी गुगलने डूडलद्वारे जागविल्या - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nचिपको आंदोलनाच्या आठवणी गुगलने डूडलद्वारे जागविल्या\n26/03/2018 SNP ReporterLeave a Comment on चिपको आंदोलनाच्या आठवणी गुगलने डूडलद्वारे जागविल्या\nचिपको आंदोलनाला आज ४५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने गुगलने डूडलच्या माध्यमातून चिपको आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्‍ह्यात १९७० च्या दशकात झालेल्या या आंदोलनाला आज, सोमवारी ४५ वर्षे पूर्ण झाली. महिलांनी अहिंसक पद्धतीने केलेल्या या आंदोलनाच्या आठवणीत गुगलने खास डूडल बनवले आहे.\nसंपूर्ण भारतामध्ये जंगलतोड रोखण्यासाठी व वनसंपत्तीच्या संवर्धनासाठी गांधीवादी मार्गाने अहिंसक चळवळ करण्यात आली. या आंदोलनाला सुरुवात १९७३ मध्ये तत्‍कालिन उत्तर प्रदेशमधील चमोली जिल्‍ह्यातून झाली. अलकनंदा खोर्‍यातील मंडल गावच्या लोकांनी या आंदोलनास सुरुवात केली. वन विभागाच्या ठेकेदारांनी जंगलातील झाडे तोडण्यास सुरुवात केली होती. तेव्‍हा चिपको आंदोलनाचा जन्‍म झाला.\nआंदोलनात महिला अग्रभागी होत्या. आंदोलनाच्या प्रणेता गौरा देवी होत्या. त्यांना ‘चिपको वुमन’ या नावानेही ओळखले जाते. झाडे तोडायला आल्यास आंदोलक अहिंसक पद्धतीने झाडाला मिठी मारत आणि झाड तोडण्यापासून परावृत करत होते.\nTagged आठवणी गुगल चिपको आंदोलन डूडल\nदोन दिवसात बँकांची कामे करून घ्या \n ट्रकने चिरडल्याने पोलिसाचा जागीच मृत्यू\nइन्फोसिस दोन वर्षांमध्ये ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार\nयुट्युबने केले ५ मिलियन व्हिडिओज डिलीट \nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ र��धिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x3799", "date_download": "2018-08-14T16:17:50Z", "digest": "sha1:JBCW633YSJ75O3HUVFCNGFSJZRJTTTFR", "length": 10088, "nlines": 244, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Rihanna Go Locker Theme For Android Phone", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सेलिब्रिटी\nसूचना सूचनाजाहिराती जाहिराती माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Rihanna Go Locker Theme For Android Phone थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x384&cid=672450&crate=0", "date_download": "2018-08-14T16:18:22Z", "digest": "sha1:WVBPPKFZVZ7IV5VTT2WN24UU5DEVHNS3", "length": 7899, "nlines": 203, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "HTC Style अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली संगणक\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर HTC Style थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-sowing-started-country-maharashtra-8451", "date_download": "2018-08-14T16:21:47Z", "digest": "sha1:727G7WVDAEGNWIUF73WIHKVLGQFO3OWZ", "length": 15783, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, sowing started in country, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशात खरीप पेरणीला प्रारंभ\nदेशात खरीप पेरणीला प्रारंभ\nसोमवार, 21 मे 2018\nनवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या प��रणीला सुरवात झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत संथगतीने पेरणी सुरू आहे. देशात आतापर्यंत ५४ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात ५५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.\nनवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या पेरणीला सुरवात झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत संथगतीने पेरणी सुरू आहे. देशात आतापर्यंत ५४ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात ५५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.\nदेशात २०१७-१८ च्या रब्बी पिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने काढणीला उशीर झाला. त्यामुळे सुरवातीला पेरणी कमी झाली असल्याचा अंदाज आहे. खरीप पेरणीला प्रारंभ झाला असला तरी मागील वर्षीपेक्षा यंदा जवळपास एक लाख हेक्टरने पेरणी कमी झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे पीक भाताची पेरणी एक लाख ९ हजार हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी याच काळात एक लाख ८८ हजार हेक्टरवर भाताची लागवड झाली होती.\nकडधान्य पेरणीही यंदा सुरवातीलाच माघारली आहे. मागील वर्षी या काळात ५४ हजार हेक्टरवर कडधान्य पेरणी झाली होती. आता मात्र १६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्य पेरणी माघरण्याचे मुख्य कारण हे पडलेल्या किमती आहेत. देशात मागील हंगामात कडधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर कडधान्यांचे दर हमीभावाच्या खूपच कमी झाले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कडधान्य पेरणीला कमी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात जशी पेरणी वेग घेईल तशी कडधान्य पेरणी कमी होण्याची शक्यता आहे.\nतेलबीया पेरणी १२ हजार हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी याच काळात २८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तसेच खरिपातील आणखी एक महत्त्वाचे पीक मक्याची पेरणीही कमी झाली आहे. मागील वर्षी याच काळात सहा हजार हेक्टरवर मक्याची पेरणी झाली होती. यंदा मात्र केवळ दोन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. २०१८-१९ मध्ये सरासरी मॉन्सून होणार असल्याने खरिपात चांगल्या उत्पादनाची आशा आहे. खरिपाला पिकांना सिंचनाची सोय नसल्याने हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो.\nपीकनिहाय खरीप पेरणी (हेक्टरमध्ये)\nइतर कडधान्य ५,००० २१,०००\nखरीप मंत्रालय अवकाळी पाऊस ऊस पाऊस कडधान्य हमीभाव मॉन्सून सिंचन तूर उडीद मूग भुईमूग\nझळा दुष्का���ाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/sugarcane-cutting-labour-child-school-education-117278", "date_download": "2018-08-14T16:07:15Z", "digest": "sha1:PC7F5ZD6QHPSM5Y62VVY77S6N5NLQ7CK", "length": 14205, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sugarcane cutting labour child school education ऊसतोड मजुरांची 608 मुले शाळेत दाखल | eSakal", "raw_content": "\nऊसतोड मजुरांची 608 मुले शाळेत दाखल\nशुक्रवार, 18 मे 2018\nसोमेश्वरनगर - ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरित मुलांसाठी सुरू असलेल्या ‘आशा’ प्रकल्पाच्या माध्यमातून ६०८ मुलांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये दाखल करण्यात यश मिळाले. त्यापैकी २७८ मुलांना या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण हमीपत्रही देण्यात आले. यामुळे ‘आरटीई’नुसार शिक्षण हक्क मिळवून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे, अशी माहिती टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक परेश ज. म. यांनी दिली.\nसोमेश्वरनगर - ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरित मुलांसाठी सुरू असलेल्या ‘आशा’ प्रकल्पाच्या माध्यमातून ६०८ मुलांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये दाखल करण्यात यश मिळाले. त्यापैकी २७८ मुलांना या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण हमीपत्रही देण्यात आले. यामुळे ‘आरटीई’नुसार शिक्षण हक्क मिळवून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे, अशी माहिती टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक परेश ज. म. यांनी दिली.\nसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात (बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण) ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांना जवळच्या जिल्हा परिषद शाळा व विद्यालयांमध्ये दाखल करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट व जनसेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे ‘डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड’ (आशा) प्रकल्प चालविला जात आहे.\nसन २०१६-१७ च्या हंगामात ४७४ मुले तर २०१७-१८ हंगामात ६०८ मुले शाळेत घालण्यात यश आले आहे. सरत्या हंगामातील सर्वेक्षणात पंधरा जिल्ह्यांतून आलेली १९९५ कुटुंबे आढळली. यामध्ये ० ते १८ वयोगटाची १८८९ मुले आढळली. त्यापैकी आरटीई लागू असणारी ६ ते १४ वयोगटातील ८६१ मुले होती. लोकसहभा���ातून मुलांना गणवेश, वह्या, चपला उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे ८६१ पैकी ६०८ मुले शाळेत जाऊ शकली.\nत्यातही ३८० मुले नियमित, तर उर्वरित अनियमित होती. शाळेत न येणाऱ्या मुलांपैकी ३५ टक्के मुले ऊसतोड, ६ टक्के मुले घरकाम करतात, तर १९ टक्के मुले लहान भावंडांना सांभाळतात, १२ टक्के मुलांना शाळा- शिक्षक आवडत नाहीत, तर ५ टक्के मुलांचे पालक विरोध करतात. अन्य २३ टक्के मुले सतत स्थलांतर, असुरक्षितता, अनारोग्य अशा कारणांनी शाळेत येत नाहीत, असे निष्कर्ष निघाल्याचे परेश यांनी सांगितले.\nपुणे व सातारा जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आशा प्रकल्पाकडून २७८ मुलांना प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण हमीपत्र देण्यात आले. राज्यात केवळ ऊसतोड मजुरांची लाखापेक्षा जास्त मुले स्थलांतरित होतात. त्यामुळे सरकारने सर्व विभागांना घेऊन स्थलांतरित व शालाबाह्य मुलांसाठी राज्यव्यापी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा परेश यांनी व्यक्त केली.\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1016", "date_download": "2018-08-14T15:39:24Z", "digest": "sha1:S62YFF5DHJXXEEGA3KGZLHYJNFG7MSR7", "length": 10332, "nlines": 78, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सत्यदेव दुबे आणि राजकारण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसत्यदेव दुबे आणि राजकारण\nनाटक आणि काही प्रमाणात सिनेमा हे पंडित सत्‍यदेव दुबे यांचं कार्यक्षेत्र असलं तरी अवतीभवती घडणा-या घटनांबाबत ते जागरूक असत आणि अस्‍वस्‍थही असत. प्रत्‍येक गोष्‍टीवर त्‍यांची ठाम व जवळजवळ निकराची प्रतिक्रिया असे. ते स्‍वतःला संघनिष्‍ठ म्‍हणवायचे. त्‍यांनी काही काळ राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचं कामही केलं होतं. याचा अर्थ ते केवळ कट्टर हिंदुत्‍ववादी वगैरे होते असा अजिबात नाही, मात्र आपण हिंदू आणि ब्राम्‍हण असण्‍याचा त्‍यांना सार्थ अभिमान होता. तरीही ज्‍यावेळी 2002मध्‍ये गोध्रा हत्‍याकांड घडले, त्‍यावेळी ते अत्‍यंत अस्‍वस्‍थ झाले होते. संघाशी संबंधित असलेल्‍या लोकांनी अशा त-हेने द्वेषमूलक कृती करावी याचं त्‍यांना वाईट वाटत होतं. त्‍यांनी, ही संघाची शिकवण नव्‍हे अशा अर्थाचा, संघ किंवा नरेंद्र मोदी यांवर टिका करणारा एक लेख ‘मटा’मध्‍ये त्‍यावेळी लिहीला होता. यामुळे ते तशा अर्थाने पूर्ण संघवाले नव्‍हते हे सिद्ध होतं.\n2004च्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी राजकीय परिस्थिती फार वाईट होती. एकिकडे बिजेपीचं सरकार होतं आणि ते सरकार काही फार चांगलं चाललंय असं दुबे यांचं मत नव्‍हतं. कॉंग्रेसचा भ्रष्‍टाचार डोळ्यांसमोर येत होता. राजकिय पक्षांचं एकमेकांवर टिकासत्र सुरू होतं. जनतेच्‍या हिताची कुणालाच पर्वा नाही, असं त्‍यांना वाटत होतं. त्‍यामुळे ही अस्‍वस्‍थता वाढत होती. त्‍यातून आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटून ते स्‍वतः निवडणुकीला उभे राहिले. आपल्‍याला मोठा पाठिंबा नाही, लोकांशी जास्‍त ओळखी नाहीत, त्‍यामुळे आपण निवडून येणे शक्‍य नसल्‍याची त्‍यांना कल्‍पना होती. आपण प्रतिकात्‍मक निषेध तरी नोंदवला पाहिजे, असे त्‍यांना वाटत होते.\nत्‍यावेळी इतर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असे आणि दुबे आमच्‍यासोबत कुठेतरी गप्‍पा मारत बसलेले असत. आम्‍ही त्‍यांना विचारले, की तुम्‍हाला निवडणुकीचा प्रचार करायचा नाही का मते मिळवून निवडून यायचं नाही का मते मिळवून निवडून यायचं नाही का त्‍यावर दुबे म्‍हणाले, की माझं नाव वाचूनच लोक मला मतं देतील. मला प्रचार करण्‍याची गरज नाही. यावर मी त्‍यांना म्‍हटले, की दुबेजी, निवडणुकीत उभे राहण्‍यामागे आपल्‍या मनातली भावना अन् तळमळ आम्‍हाला मान्‍य आहे. मात्र राजकारण अगदी स्‍वस्‍त करून टाकू नका. राजकारणात काहीही करण्‍यासाठी लोकांपर्यंत जाणं, त्‍यांपर्यंत आपले विचार पोहचवणं आवश्‍यक असतं. नुसतं अर्ज भरून निवडणुकीला उभं राहणं यातून काहीच साधलं जात नाही. यावर दुबे म्‍हणाले, की एवढं करण्‍याची माझी तयारी नाही. मी माझा सिम्‍बॉलीक प्रोटेस्‍ट दर्शवला आहे.\nदुबे यांनी राजकारणात जरी काही महत्‍त्‍वाचं केलं नसलं तरी आपल्‍या जबाबदा-या जाणून त्‍या पूर्ण करण्‍यासाठी आपल्‍या हातून काहीतरी घडावं अशी तिव्र भावना होती. म्‍हणूनच नाट्यक्षेत्र ही त्‍यांची मर्यादा कधीच बनली नाही. त्‍यांचं जे काही होतं ते उत्‍स्‍फूर्त होतं. पंडित सत्‍यदेव दुबे जसं नाटकाबाबत तिव्रतेने काम करायचे, त्‍याच तिव्रतेने ते सामाजिक आणि राजकिय घटनांकडे ते डोळसपणे पहायचे. शेवटी ती तिव्रता महत्‍त्‍वाची.\nचित्रपट दिग्‍दर्शक, पटकथा-लेखक, सामाजिक कार्यकर्ता, ‘दिनांक’ या भूतपूर्व साप्‍ताहिकाचे प्रणेते\nमुक्ताई: मेहूण येथील समाधी\nसंदर्भ: कमळ, बाग, सतीश गदिया\nआखाजी - शेतक-याचा सण\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/886", "date_download": "2018-08-14T15:39:33Z", "digest": "sha1:55GRU7LAC4OJG3A666PURNGVOS6MXUYT", "length": 19407, "nlines": 91, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "महाराष्‍ट्रातील लेणी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकराड शहराच्या नैर्ऋत्येस तेरा किलोमीटर अंतरावर आगाशिव नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरात चौसष्ट लेणी खोदलेली आहेत. त्या डोंगरावर आगाशिव नावाचे शिवालय आहे. त्यावरूनच लेण्यांना आगाशिव लेणी असे म्हणतात. ती लेणी इसवी सनपूर्व 250 ते 200 या 450 वर्षांच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने खोदली गेली असावीत. ती लेणी हा कराडचा सांस्कृतिक ठेवा बनून गेला आहे. कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. आधुनिक कराड हे प्राचीन महाराष्ट्रातील प्रसिद्ध नगर होते. त्या नगराचा उल्लेख भारहूत, जुन्नर, कुडा व इतर लेण्यांतील शिलालेखांतून करहाटक, करहकट किंवा कारहाडक असा आढळतो.\nनाणेघाट - प्राचीन हमरस्त्यांचा राजा\nसातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते. तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात. आल्यागेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होई. त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. ते कोकण व घाटमाथा यांना जोडत. कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. त्यांपैकी नाणेघाट हा सर्वात प्राचीन व सोयीस्कर. म्हणून त्यास घाटांचा राजा म्हटले जाते. तो घाट मुरबाडच्या पूर्वेस तीस किलोमीटर, कल्याणपासून चौसष्ट किलोमीटर व जुन्नरपासून सुमारे तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे. मुरबाडवरून निघाल्यावर सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही गावे येतात.\nअनकाई किल्ला - यादवकालीन टेहळणीनाका\nअनकाई हे नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पुरातन गाव असून जिल्ह्यातील सर्वात उंच व मजबूत असा किल्ला तेथे आहे. ते डोंगर अनकाई-टनकाई या नावाने ओळखले जातात. किल्ले समुद्रसपाटीपासून बत्तीसशे फूट उंचावर व अनकाई गावठाणपासून नऊशे फूट उंचावर आहेत. यादवकालीन एका ताम्रपटात (इसवी सन ९७४) त्या किल्ल्याचा उल्लेख ‘एककाई दुर्ग’ असा केलेला आहे.\nअनकाई डोंगराच्या पायथ्याशी जैन लेणी आहेत. अनकाई डोंगरावर पुरातन किल्ल्याचे अवशेष आहेत. तो किल्ला व तेथील लेणी सुमारे एक हजार ते पंधराशे वर्षांपूर्वीची आहेत. अनकाई हे गावदेखील त्या काळापासून अस्तित्वात असावे. पुरातन अनकाई गावाची वसाहत अनकाई डोंगरपायथ्याशी गावठाण हद्दीत होती.\nपोखरबाव येथील शांततेची अनुभूती\nदेवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी त्या गणरायाचे दर्शन घडते.\nइतिहासाच्या अभ्यासकांच्या मते, पोखरबावच्या गुहा अथवा लेणी हा अनमोल ठेवा आहे. तिठ्यावरून आत वळल्यावर मार्गालगतच अध्यात्माचे नितांतसुंदर शिल्प दृष्टीस पडते. अरबी समुद्राच्या काठावर प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरापासून अलिकडे वीस किलोमीटर अंतरावर दाभोळेत श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर आहे.\n“बुध्द माझ्या आयुष्यात कधीच नव्हता...आणि आता, त्याच्याशिवाय दुसरा विचार माझ्या मनात येत नाही.” प्रसाद पवार त्याच्या आयुष्यातील परिवर्तनाबद्दल बोलत होता.\nप्रसादला तीन डोळे आहेत. दोन डोळे आपल्या सगळ्यांना असतात तसे आणि त्याचा तिसरा डोळा आहे, त्याचा कॅमेरा त्याच्या तिस-या डोळ्याला समोर जे, जसे आहे ते दिसतेच, पण त्याही पलीकडे जे अव्यक्त व अनंत आहे तेही जाणवते. त्या जाणिवेतूनच, तो सध्या एका प्रकल्पावर झपाटल्यासारखा काम करत आहे. त्याचा संबंध आहे दोन हजार वर्षांपूर्वी अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये रंगवल्या गेलेल्या चित्रांशी. प्रसादने त्याला स्वत:ला त्या वेळचे सामाजिक जीवन, राहणीमान, कला, जीवनशैली यांविषयी तपशिलात जाऊन बोलणा-या त्या चित्रांचा सांभाळ व्हावा यासाठी वाहून घेतले आहे.\nअजिंठा - एक अनमोल ठेवा\nअजिंठा लेणी या अद्भुत लेणींचे महत्‍त्‍व अनन्‍यसाधारण आहे. मात्र या लेणींचे महत्‍त्‍व वेगळ्या प्रकारे नोंदवण्‍यास ‘थिंक महाराष्‍ट्र’ला आनंद होत आहे. अजिंठ्याचे महत्‍त्‍व आणि वैशिष्‍ट्य अधोरेखित करण्‍याच्‍या उद्देशाने सांस्‍कृतिक ठेवा म्‍हणून अत्‍यंत अनमोल असलेल्‍या या लेण्‍यांचेसौंदर्य, त्‍यांची रचना आणि विशेष म्‍हणजे तत्‍कालिन कलाकारांचा वास्‍तुरचनेतील खगोलशास्‍त्रीय दृष्‍टीकोन अशी त्रिवेणी माहिती आज ‘थिंक महाराष्‍ट्र’कडून प्रसिद्ध केली जात आहे.\nमानवी कला आणि सप्तकुंडांचा निसर्गचमत्कार...\nमहाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातला चमत्कार आहे भार���ात बाराशे लेणी आहेत. त्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली बाघ येथली लेणी. अजिंठ्यातील लेण्यांना तर वैश्विक ठेव्यात स्थान मिळाले आहे. एका व्यक्तीने कलेचा परमोच्च बिंदू गाठला अशी उदाहरणे आहेत. पंडित भीमसेन जोशी मंद्रसप्तकातून तारसप्तकात जाणारी लखलखती दीर्घ तान घेत तेव्हा अंगावर शहारे येत. तसाच अनुभव उस्ताद अलिअकबरखां सरोदचा टणत्कार करत तेव्हा येर्इ. एक व्यक्ती प्रतिभेने आणि परिश्रमाने लोकांना गुंगवून ठेवण्याचा चमत्कार करू शकते, त्याचेही आश्चर्य वाटते. लेखनात, चित्रकलेत आणि अन्य विषयांतही असे चमत्कार आहेत, पण अजिंठ्याची गोष्ट वेगळी आहे. झपाटलेल्या कुशल कलाकारांचा गट अजिंठ्याच्या घळीत डोंगर पोखरून त्यात चित्र-शिल्पकथा रंगवतो व ते काम पिढ्यानुपिढ्या चालू राहते तेव्हा मती गुंग होऊन जाते. त्यामुळे जो कोणी अजिंठ्याला भेट देतो तो चाट पडतो.\nअजिंठा-वेरूळ - वेध खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून\nआजच्या आधुनिक युगात अत्यंत प्रगत अशा उपकरणांचे साह्य घेऊन खगोलशास्त्राच्या अंगाने अजिंठ्यात संशोधन केल्यास काय रत्ने हाती लागतील, याबद्दल पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक असलेले अरविंद जामखेडकर यांच्या मनात उत्सुकता होती. त्यांचा विद्यार्थी आणि खगोल अभ्यासक म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अजिंठा आणि वेरूळच्या गुंफांची रचना खगोलशास्त्रीय दृष्टीने कशी आहे यावर संशोधन होणार होते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक मयंक वाहिया यांची या कामी साथ होती. मग 21 जूनचा ‘मुहूर्त’ पाहून निघालो. 21 जून म्हणजे विष्टंभ बिंदू. सूर्य त्या दिवशी जास्तीत जास्त उत्तरेकडे सरकलेला असतो. त्यामुळे तो दिवस उत्तर गोलार्धात मोठ्यात मोठा असतो. त्या दिवसाला सर्व प्राचीन वाङ्‌मयातही खूपच महत्त्व आहे. त्या दिवशी उगवत्या सूर्याचा प्रकाश सरळ आत गुंफेत बुद्ध मूर्तीवर पडतो का, याचा शोध घ्यायचे आम्ही ठरवले.\nअजिंठ्याचे वैशिष्ट्य - जातककथांचे चित्रांकन\nअजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या दोन प्रकारच्या लेण्यांचा समावेश आहे. लेणी क्रमांक नऊ, दहा, अकरा, सव्वीस आणि एकोणतीस ही चैत्यगृहे म्हणजे भिक्षूंना उपासनेसाठी कोरलेली लेणी होत. बाकीची सर्व लेणी ‘विहार’ म्हणजे भिक्षूंना पावसाळ्यात राहण्यासाठी (वस्सावास-वर्षावास) कोरलेली निवास्थाने आहेत.\nSubscribe to महाराष्‍ट्रातील लेणी\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/iran-nuclear-test-america/", "date_download": "2018-08-14T15:23:43Z", "digest": "sha1:GTAMOQ6B477Z7LY6D7YRB7D2IVEVGCDZ", "length": 8015, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "उत्तर कोरियानंतर आता 'ह्या ' देशानेही दिलं अमेरिकेला आव्हान | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nउत्तर कोरियानंतर आता ‘ह्या ‘ देशानेही दिलं अमेरिकेला आव्हान\nअमेरिकेच्या महासत्तेच्या ग्रहण लागलाय का डोनाल्ड ट्रम्प यांचा पायगुण अमेरिकेला अपशकुनी ठरलाय का डोनाल्ड ट्रम्प यांचा पायगुण अमेरिकेला अपशकुनी ठरलाय का या आधी फक्त उत्तर कोरिया अमेरिकेला अजिबात मोजत नव्हता,आता दुस-या बाजूला इराणनेही अमेरिकेला खुलं आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nइराणने शनिवारी अमेरिकेचा इशारा धुडकावून लावत नवीन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. इराणने खोरामशहर हे नवीन क्षेपणास्त्र विकसित केले असून, तिथल्या सरकारी वाहिनीवर या क्षेपणास्त्र चाचणीची व्हिडीओ दाखवण्यात आला.\nइराणने मागच्यावर्षी आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार केला होता ,त्याबदल्यात अमेरिका आणि युरोपियन युनियनने त्यांच्यावरील तेलाचे आणि आर्थिक निर्बंध मागे घेतले होते.\nयापूर्वीदेखील इराणने क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर त्यांच्यावर अनेक निर्बंध टाकण्यात आले होते. अखेर अतिशय कठोर आणि झोंबणारे निर्बंध मागे घेतल्यानंतर इराणची १०० अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची अडकवून ठेवलेली मालमत्ताही खुली करण्यात आली होती पुढेही इराणने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम असाच सुरु ठेवला तर, त्यांच्यावर आणखी निर्बंध येऊ शकतात.\nइराणने आपला अणुकार्यक्रम हा शांततेसाठीच असल्याचा दावा ह्या वेळी देखील केला आहे .\n पोस्ट आवडली तर लाईक करा…. शेअर करा \n← एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तान मधून फोन आल्याचा ‘ यांचा ‘ दावा महागाईविरोधाच्या मोर्चात शिवसेनेने ‘ ह्या ‘ शब्दात गाठली अत्यंत हीन पातळी →\nअमेरिका के बाजार में प्रवेश गाइड: अमेरिका में कैसे बेचेँ\nइस संयुक्त राज्य अमेरिका के बाजार में प्रवेश गाइड का उद्देश्य अमरीक... read more\nअमेरिका में डेढ़ वर्ष वस्तुतः लेखक का अमेरिका को जानने और समझने का ... read more\nAmerica Khandatil Hindu Sanskrutichya Paulkhuna: अमेरिका खंडातील हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा\nआपल्या संस्कृतीच्या प्राचीनत्वाची आणि प्रसरणाची माहिती देणारे हे पु... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-gappa-prajakta-dhekale-marathi-article-1454", "date_download": "2018-08-14T15:49:58Z", "digest": "sha1:OIIMGJNF2GUQ27JKAOGU3W4TZAXQMKE6", "length": 22954, "nlines": 118, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Gappa Prajakta Dhekale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nआपला अस्सल ग्रामीण बाज जपत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी पाय रोवले. ‘ख्वाडा’च्या माध्यमातून राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कारापर्यंत मजल मारणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्याबरोबर ‘बबन’ या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या गप्पा.\nसकाळी अकराच्या सुमारास भाऊराव कऱ्हाडे यांना फोन केला. इतर सेलिब्रिटींप्रमाणे त्यांचा पीए फोन घेईस असे वाटले होते. पण स्वतः भाऊराव कऱ्हाडे यांनी फोन घेतला आणि कोणतेही आढेवेढे न घेता भेटण्याची वेळ दिली. निमित्त होते अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या बबन या चित्रपटाचे. सर्वसामान्य घरातील मुलाचा दिग्दर्शक म्हणून झालेला प्रवास उलगडताना अनेक रंजक गोष्टी पुढं आल्या.\n‘शिरूरमधील गव्हाणवाडीसारख्या खेड्यात इतर मुलांप्रमाणंच माझंही बालपण गेलं. त्याकाळात ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवर शनिवार-रविवारी सिनेमा बघायचो. गुरं वळायचं काम माझ्याकडं असायचं. एकदा शोले पिक्‍चर बघायला जायचं म्हणून मी आदल्या दिवशीच गुरांच्या ��ैरण-पाण्याची सगळी तयारी करून ठेवली होती. तालुक्‍याच्या ठिकाणी ‘टाकी’ला शोले बघितला आणि त्यादिवसापासून पुढील अनेक दिवस मी त्यातील अनेक पात्रांना स्वतःशी रिलेट करून पाहत होतो. सिनेमा बघितल्यापासून पुढचा एका आठवडा रानातलं वारूळ मला त्या चित्रपटातल्या गडासारखं वाटायचं, म्हणून मी त्या वारूळावर बसून समोर दगडाची पात्रं तर कधी दोस्तांना उभं करून डायलॉग म्हणायचो. मात्र माझ्या या वर्तनाविषयी वडिलांना कळलं. मी नेहमीप्रमाणं वारूळावर बसलो असतानाच मागनं म्हाताऱ्यानं येऊन मानगटा गवसून रपाटा लावला तसा मी पुढं तोंडावर पडलो. म्हाताऱ्यानं दोन ठेवणीतल्या शिव्या देऊन ‘जाय गुरं सोड’ असं खेकसलं. मात्र काही केल्या माझं चित्रपटाचं वेड कमी होत नव्हतं. अजय देवगण, सुनील शेट्टी, अक्षयकुमार याच्या फायटिंग मला खूप आवडायच्या. मित्रांच्याबरोबर फायटिंग खेळाचो. अनेक दिवस मला पिक्‍चर हे दिग्दर्शक, निर्माते काढतात हेही माहीत नव्हतं. मात्र आपणही चित्रपट काढायचा हे मनात पक्कं ठरवलं होतं.’\n‘घरी लहानपणी पांडवप्रताप, हरिविजय, नवनाथ कथासार या ग्रंथांचं वडील नेहमी पारायण करीत. मलाही लहानपणापासून हे वाचायची सवय लागली. या ग्रंथवाचनामुळं शब्दांची आवड निर्माण झाली. पुढं शाळेत गेल्यानंतर शाळा जरी गावातली असली, तरी शाळेचं ग्रंथालय मोठं होतं. आठवड्यातील एक दिवस वाचनासाठी असायचा. त्यामुळं तुम्हाला आठवड्यात एक पुस्तक वाचायला मिळत असे. मला आधीपासून वाचनाची आवड असल्यामुळं वाचनाचा स्पीडदेखील चांगला होता. मी शाळेतील त्या ग्रंथालयामधून दिवसाला एक पुस्तक वाचायला घेऊन जायचो. इतर मुलं आठवड्याला एक पुस्तक वाचत असतील, तर माझी पाच-सहा पुस्तकं वाचून व्हायची. चांदोबा, चंपकपासून ते द. मा. मिरासदार, वि. स. खांडेकर यांचं सगळं साहित्य मी सातवीपर्यंत गुरं राखताना वाचून काढलं होतं. आठवीत गेल्यानंतर मी मृत्युंजय कादंबरी तर म्हशीवर बसून वाचून काढली. तोपर्यंत माझ्या मनात विचार पक्का झाला होता, की आपण एक तरी सिनेमा काढायचा. दहावीच्या वर्षात असताना मी वर्तमानपत्रातील एका पुरवणीत एफटीआय व तिथल्या कोर्सची माहिती वाचली. त्यानंतर सिनेमा किती गोष्टींनी बनलेला असतो हे मला कळाले. तेव्हाच मी ठरवलं, की आपण पुढं दिग्दर्शकच व्हायचं; नाही तर आपली शेती करायची दुसरं काय करायचं नाही. आ��च्या भागात दहावी - बारावी झाली, की अनेक पोरं मिलिटरीत जातात. माझ्या घरची पण माझ्या मागं लागली होती, की जा मिलिटरीत, पण मी नाय गेलो. मग घरचे म्हणाले दे शाळा सोडून अन कर शेती. मीही दिली बारावीतून शाळा सोडून; शेती करायला लागलो. त्याच दरम्यान माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळं आमची सगळी शेती मी करायला लागलो. पुढं एक दिवस पुण्यात गुलटेकडीला कांदे विकायला आलो, तेव्हा एफटीआय बघून आलो. मग परत यशवंतराव मुक्त विद्यापीठातून बी.ए.ला प्रवेश घेतला. बी.ए. पूर्ण केलं. पुढं शेती करत असतानाच नगरच्या कम्युनिकेशन स्टडीजला प्रवेश घेतला. तिथं समर नखातेसर आम्हाला शिकवायला यायचे. त्यावेळी फिल्मवर सरांची तीन लेक्‍चर झाली. तेव्हा मला वाटलं, की सिनेमा मी फक्त त्यांच्याकडंच शिकू शकतो. तिथून पुढं कैक वर्षं मी घरनं डबा घेऊन ‘रानडे इन्स्टिट्यूट’मध्ये नखातेसरांना भेटायचो, दोन-तीन तास बोलायचो आणि परत माघारी जायचो. त्यांच्याकडंच मी सगळा सिनेमा शिकलो.\n‘आपल्याला कधीच दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करता आलं नाही. त्यामुळं ‘ख्वाडा’ची पटकथा तयार असूनही निर्माता न मिळाल्यामुळं दोन वर्षं पडून होती. शेवटी मी माझी जमीन विकून सिनेमा करायचा निर्णय घेतला आणि तसंच केलं. खरं तर ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ दोन्ही पटकथा बरोबरच तयार होत्या. पण ‘ख्वाडा’चं बजेट कमी असल्यामुळं तो आधी तयार झाला आणि ‘बबन’ आत्ता.’\n‘एका शेतकरी घरातील पोरगं पिक्‍चर काढायचं म्हणतं ही बाब घरच्यांच्या दृष्टीनं अवघडच होती. इतरांच्या दृष्टीनं तर हे भिकेचे डोहाळेच होते. पण तरीही माझ्या घराच्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. त्यांना मी काहीतरी चांगलंच करीन, ही अशा होती. त्यामुळं आईनं, भावानं मला खूप साथ दिली. अगदी जमीन विकायचा निर्णय घेतला तेव्हादेखील ते काही म्हणाले नाहीत.’\nतुमचे-माझे प्रतीक - ‘बबन’\n‘गावगाड्यापासून ते निमशहरी भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी बबन असतोच. महाराष्ट्रातील अनेक तरूणांचं प्रतिनिधित्व करणारा हा बबन आहे. अनेक तरुणांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांसारख्या अनेक गोष्टी हा बबन पूर्ण करायला बघतोय. कुठली ही कलाकृती तिसऱ्या जगातून येत नाही. ती कुठंतरी आपल्या आजूबाजूलाच घडत असते, असं मला वाटतं. सिनेमामधून केवळ तिची प्रतिकृती मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.’\n‘बबन करत असताना चित्रपटसृष���टीत चालत आलेल्या काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न मी केला. आपल्याकडं नायक म्हणजे तब्येत व्यवस्थित मेंटेन केलेला, दाढीमिशा काढलेला चकचकीत (क्‍लीन शेव्हन) असतो. मी मात्र या चित्रपटाचा नायक दाढी वाढवलेला दाखवला आहे. याशिवाय टिटवीचं ओरडणं, कुत्र्याचं रडणं, कोल्हेकुई असेल यासारख्या गोष्टी आजही ग्रामीण भागात अनेक घटनांचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या समाजव्यवस्थेमध्ये तरुणांची होत असलेली घालमेल ‘बबन’मधून दाखवली आहे. मराठी ग्रामीण भाषेचं सौंदर्य हे ग्रामीण शिव्यांमध्ये आहे. आजही कोणत्याही खेड्यात तुम्ही गेला तर बोलीभाषेत सहज शिव्यांचा वापर केला जातो. त्याचा पद्धतीनं ही ग्रामीण शिव्यांची बोलीभाषा जशीच्या तशी त्यामध्ये वापरली आहे. यामधून कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. ग्रामीण व्यक्तीचा जो बाज आहे तो जसाच्या तसा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी एवढंच म्हणू शकतो, की ‘ख्वाडा’मध्ये माळरानावर असलेल्या नायक ‘बबन’मधून आता चौकापर्यंत आला आहे.’\n‘साधारणपणे पटकथेनुसार पात्रांचा शोध घेतला जातो. मी मात्र मला हव्या असलेल्या व्यक्तिरेखा आधी ठरवल्या. ‘बबन’च्या नायिकेच्या स्केचनुसार नायिकेचा शोध सुरू झाला. आम्हाला अपेक्षित असलेली नायिका काही केल्या मिळत नव्हती. एक दिवशी आम्ही बाणेरजवळ वडापाव खात असताना गायत्री जाधव (कोमल) तिच्या आईबरोबर चाललेली दिसली. तिचे चालणे, बोलणे बघताच मी आणि माझ्या निर्मात्यांनी एकमेकांकडं बघितलं. ही मुलगी आपल्या या चित्रपटाची नायिका असायला हवी असं आम्हाला वाटून गेलं. मात्र आमच्याबरोबर कुणी मुलगी नसल्यामुळं बोलायचं कसं हा प्रश्‍न पडला. पण धाडस करून आमचे निर्माते गेले आणि त्यांनी तिला चित्रपटात काम करशील का असं विचारलं. ‘असं रस्त्यावर कोणी ऑडिशन घेतं का असं विचारलं. ‘असं रस्त्यावर कोणी ऑडिशन घेतं का’ ही तिची पहिली प्रतिक्रिया मिळाली. मात्र हार न मानता सगळी माहिती सांगून तिला विचार करून उत्तर द्यायला सांगितलं. अशा पद्धतीनं एका बास्केटबॉल खेळाडूनं आमच्या नायिकेची भूमिका उत्कृष्ट पार पाडली. अनेक पात्रांना तर शेवटपर्यंत काय काम आहे, हेच माहीत नव्हतं. मी स्वतः बैजू पाटलाची भूमिका पार पाडताना खूप अवघड गेलं नाही. कारण बैजू पाटलासारख्या अनेक माणसांमध्ये मी स्वतः वावरल्यामुळं मला ती बापाची भूमिका करणं सोपं गेलं.’\n‘चित्रपटा करताना गुणवत्ता आणि क्षमतेबरोबरच आर्थिक पाठबळदेखील पुरेसं असावं लागतं. मला अनेक वेळा आर्थिक अडचणी आल्या, पण हार न मानता मी माझे प्रयत्न चालू ठेवले. पडीच्या काळात अनेक लोक माझ्या मदतीला आले. त्या सगळ्यामुळंच हा चित्रपट एवढ्या ताकदीनं काढू शकलो.’\nसह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे हे वेड अंगवळणी पडत चाललंय. एकदा एखाद्या नवीन...\nबॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून स्वयेंचि दूर झालेल्या ‘नीरज’ ऊर्फ गोपालदास सक्‍सेना...\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/topic39_post38.html", "date_download": "2018-08-14T15:38:43Z", "digest": "sha1:AJEBMA33TPXJTPAS5PH4WNNJORYLWH2O", "length": 7927, "nlines": 53, "source_domain": "trekshitiz.com", "title": "वाघनखं - Adventure & Social Forum", "raw_content": "\nस्वराज्यावर चालून आलेला अफजलखाना सारखा मातब्बर व बलाढ्य शत्रू , छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने मारल्यामुळे \"वाघनखं\" हे हत्यार इतिहासात अमर झाले, तसेच जनसामान्यांच्या कुतूहलाचा विषय ठरले.\nत्यापूर्वी १७ व्या शतकात वाघनखाला शस्त्र म्हणून अधिकृत मान्यता नव्हती. त्याकाळी ते डाकू व दरोडेखोरांचे हत्यार म्हणून ओळखले जात असे.\nवाघनखं हे प्रामुख्याने भारतात विकसित झालेले, सहज वाहून नेण्याजोगे व स्वसंरक्षणासाठी वापरले जाणारे शस्त्र आहे. वाघनखासारखी वेगळी व शत्रूला चकीत करणारी हत्यारे बनविताना त्या-त्या प्राण्यांच्या पंजाचा, वार करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला जात असे. वाघनखांप्रमाणेच अस्वली कट्यार, सिंहाचा पंजा अशी हत्यारे मध्ययुगात अस्तित्वात होती, पण त्यांना वाघनखांप्रमाणे प्रसिध्दीचे वलय लाभले नाही.\nवाघनखं हे लोखंडापासून बनविलेले शस्त्र असून धातूच्या पट्टीवर चार धारदार, टोकदार, अर्धवर्तुळाकार (आतल्या बाजूस वळलेली) धातूची नखे असतात. ही नखं ज्या धातूच्या पट्टीवर बसवलेली असतात, त्या पट्टीच्या दोन टोकांना अंगठीसारख्या कड्या असतात. या कड्या पहिल्या बोटात व करंग���ीत अडकवून मूठ बंद केल्यास वाघनखं हातात बेमालूमपणे लपून जात.\nवाघनखांची रचना ही खास कातडी फाडून स्नायूंना टरकावण्यासाठी केलेली आहे. वाघनखाने शत्रूला पूर्णपणे मारणे शक्य नसले तरी त्याला जखमी करून नामोहरम करता येत असे. वाघनखं शत्रूच्या पोटात खुपसल्यावर बाहेर काढणे कठीण असे. वाघनखं शरीरात खुपसल्यावर अत्यंतिक वेदनेमुळे शत्रू दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि याचमुळे वाघनखं जास्त खोलवर जाऊन नुकसान करतात. महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघनखं खुपसल्यावर प्रतिक्षिप्त क्रियेने अफजलखानाने महाराजांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाघनखं त्याच्या पोटात जास्त खोलवर घुसून पोट फाटले व आतडी बाहेर आली.\nवाघनखांचा उपयोग शत्रूवर हल्ला करणे याव्यतिरिक्त डोंगरकपार्‍या, किल्ल्याच्या भिंती तसेच झाडावर चढणे उतरणे यासाठी होत असे.\nसिंहाचा पंजा: या शस्त्रात सिंहाच्या नखांसारखीच धातूची नखे असलेली पट्टी असते. पंजाच्या मागच्या बाजूस असलेली धातूची पट्टी मनगटावर घट्ट बसते व नखे असलेली पट्टी बोटांच्या खालच्या बाजूस येते. या रचनेमुळे शस्त्रावर घट्ट पकड बसते, तसेच वार करणारा नखांचा भाग बोटांखाली लपल्यामुळे शस्त्र सहजासहजी शत्रुला दिसत नाही. या शस्त्राचा उपयोग ठोसा देणे, वार करणे, ओरबाडणे यासाठी होतो.\nअस्वली कट्यार: याला अस्वलाचा पंजाही म्हणतात. याची पकड कट्यारीसारखीच असते, पण पुढच्या बाजूस पात्या ऐवजी अस्वलाच्या नखांसारखी धातूची नखे असतात. या शस्त्राचा वापर वार करणे व फाडून ओढणे यासाठी करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/smoking-zone-license-fee-108433", "date_download": "2018-08-14T16:17:40Z", "digest": "sha1:DZHCS5P4LYF4GXY66GICMC6AJEG5TFCS", "length": 11779, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Smoking zone license fee \"स्मोकिंग झोन'च्या परवान्यासाठी शुल्क? | eSakal", "raw_content": "\n\"स्मोकिंग झोन'च्या परवान्यासाठी शुल्क\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असल्याने अनेक उपाहारगृहांमध्ये \"स्मोकिंग झोन' असतात. त्यास महापालिका कोणतेही शुल्क न आकारता परवानगी देते; मात्र महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या हेतूने ही परवानगी देताना संबंधितांकडून शुल्क आकारण्यात यावे, असा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे.\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असल्याने अनेक उपाहारगृहांमध्ये \"स्मोकिंग झोन' असतात. त्यास महापालिका कोणतेही शुल्क न आकारता परवानगी देते; मात्र महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या हेतूने ही परवानगी देताना संबंधितांकडून शुल्क आकारण्यात यावे, असा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे.\nहे \"स्मोकिंग झोन' तयार करण्यासाठी उपाहारगृहांना महापालिकेकडून \"ना हरकत परवाना' घ्यावा लागतो. स्मोकिंग झोनमधील धूर बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेऊन ही परवानगी दिली जाते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे हा परवाना देताना पालिकेने शुल्क आकारावे, अशी ठरावाची सूचना भाजपचे ऍड. मकरंद नार्वेकर यांनी महासभेत मांडली आहे.\nपालिकेच्या उत्पन्न वाढीवर मर्यादा आली असल्याने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विविध शुल्कांचा फेरआढावा घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका उत्पन्नाचे नवे मार्ग शोधत आहे. पालिकेच्या लेखा परीक्षकांनी पर्जन्यवाहिन्या कर वसूल करण्याची शिफारस अलीकडेच केली होती. त्यानंतर नार्वेकर यांनी उत्पन्नाचा हा मार्ग सुचवला आहे.\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-1525", "date_download": "2018-08-14T15:53:51Z", "digest": "sha1:M45KW7OC6I6LNNQOGI7TWSDQA6JU34L4", "length": 5467, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 3 मे 2018\nसत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु सत्याचा त्याग कधीच करू नये.\nया जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळसुद्धा.\nआनंदी आयुष्य जगायचे असेल, तर लक्ष स्वतःच्या ध्येयावर केंद्रित करावे.\nईश्वर आपल्याकडून प्रत्येक वेळी यशस्वी होण्याची अपेक्षा करत नाही, तर आपण प्रयत्न किती करतो आहे हेदेखील पाहतो.\nया प्राजक्ताचं पुढं काय होईल\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास\nमहंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून...\nवर्षभरापूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिला स्टीपलचेस...\nस्टुडिओतील व्यक्तिचित्रण (भाग २)\nपॅरामाऊंट किंवा बटरफ्लाय लाइटिंग व लूप लाइटिंग या दोन प्रकारच्या लाइटिंगची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1613", "date_download": "2018-08-14T15:40:29Z", "digest": "sha1:APCLJFITNVCTG7DKEI4VQRQRCNDIOA6G", "length": 14293, "nlines": 89, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आधी पाया; मगच कळस! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआधी पाया; मगच कळस\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत याबाबत दुमत नाही. पण हे प्रयत्‍न नक्‍की कोणत्‍या मार्गाने करावेत ज्‍या राज्‍यातील मुलांना तेथील राज्‍यभाषेतून, अर्थात मराठीतून शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून वर्षानुवर्षे काहीच प्रयत्‍न केले जात नाहीत त्‍या ठिकाणी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्‍यासाठी कागदोपत्री प्रयत्‍न करून काहीच साध्य होणार नाही. राज्‍यातील मराठी शाळांना सरकारकडून २००४ सालापासून वेतनेतर अनुदान देण्‍यात आलेले नाही. त्या शाळांना विद्यार्थ्‍यांकडून फी आकारण्‍याचीही मुभा सरकारकडून देण्‍यात आलेली नाही. अशा परिस्थितीत वीज, पाणी, स्‍वच्‍छता, प्रयोगशाळा असे खर्च सांभाळून त्या शाळा चांगले शिक्षण कसे पुरवू शकणार ज्‍या राज्‍यातील मुलांना तेथील राज्‍यभाषेतून, अर्थात मराठीतून शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून वर्षानुवर्षे काहीच प्रयत्‍न केले जात नाहीत त्‍या ठिकाणी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्‍यासाठी कागदोपत्री प्रयत्‍न करून काहीच साध्य होणार नाही. राज्‍यातील मराठी शाळांना सरकारकडून २००४ सालापासून वेतनेतर अनुदान देण्‍यात आलेले नाही. त्या शाळांना विद्यार्थ्‍यांकडून फी आकारण्‍याचीही मुभा सरकारकडून देण्‍यात आलेली नाही. अशा परिस्थितीत वीज, पाणी, स्‍वच्‍छता, प्रयोगशाळा असे खर्च सांभाळून त्या शाळा चांगले शिक्षण कसे पुरवू शकणार लोकांनी आपल्‍या पाल्‍याला इंग्रजी शाळांमध्‍ये टाकण्‍याची दोन कारणे सांगता येतील. एक म्‍हणजे इंग्रजीमुळे आपण शहाणे होऊ हा समज, आणि दुसरा म्‍हणजे मराठी शाळांचा ढासळता दर्जा. एकीकडे इंटरनॅशनल स्‍कूल्‍स अत्‍यंत पॉश, टापटिप आणि दुसरीकडे मराठी शाळा डबघाईला आलेल्‍या, असे चित्र सध्‍या दिसते. या परिस्थितीत मराठी शाळांना अनुदान देणे अत्‍यावश्‍यक असताना सरकारकडून हे काम करण्‍यातच येत नाही. या शाळांना अनुदान नाही आणि फी आकारण्‍याची मंजुरीही नाही. अशा धोरणामुळे मराठी शाळा कचाट्यात सापडल्‍या आहेत.\nतसेच, काही मराठी शाळा स्‍वबळावर उभ्‍या राहून नव्‍याने सुरू होऊ पाहत आहेत. त्या शाळांना सरकारच्‍या अनुदानाची आणि सुविधांची अपेक्षा नाही. त्‍या आपल्‍या बळावर पैसा उभा करून राज्‍यातील मुलांना मराठीतून शिक्षण उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. मात्र त्यांतल्‍या अनेक शाळांना परवानगीच देण्‍यात आलेली नाही त्यांतील अनेक शाळा २००३ सालापासून परवानगीसाठी तिष्‍ठत उभ्‍या आहेत. त्या शाळांना परवानगीसाठी दरवर्षी खेटे घालावे लागतात. विशेष म्‍हणजे त्या शाळा सुरू करण्‍यामा��े रमेश पानसे, अरूण ठाकूर यांसारख्‍या शिक्षणक्षेत्रातील मान्‍यवर व्‍यक्‍ती आहेत. ज्‍या शाळांचे मॉडेल समोर ठेवून राज्‍यातील इतर शाळांची स्थिती सुधारली जाऊ शकते, अशा शाळांना सरकारी परवानगीसाठी वाट पाहवी लागत आहे\nअभिजात मराठी हे काही ताकदीचे इंजेक्‍शन नाही. मराठीला अभिजात करण्‍यामध्‍ये समाजाचीच मुख्‍य भूमिका असणार आहे. त्‍यामुळे हे काम समाजाभिमुख पद्धतीने करणे आवश्‍यक आहे. शालेय शिक्षणामध्ये मराठीचा वापर असेल तरच ते शिक्षण घेणारे मूल मोठे झाल्‍यानंतर अभिजात मराठीपर्यंत पोचू शकेल. अभिजात मराठीची पुस्‍तके नुसती प्रकाशित केली तर ती वाचणार कोण अभिजात मराठीचे इमले बांधून फायदा नाही. त्‍यासाठी ग्रासरूट लेव्‍हलवर काम हवे. जर पाया मजबूत असेल तरच कळस उभा राहू शकेल\nसारंग दर्शने यांचे अभिजात मराठीवरील टिपण वाचण्‍यासाठी येथे किल्‍क करा.\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्‍याचा सरकारचा निर्णय हा वरकरणी स्‍तुत्‍य वाटला तरी प्रत्‍यक्षात सरकारला भाषाविकासाचे भान नाही हे स्‍पष्‍ट जाणवून देणारा आहे. एकाद्या भाषेला हजार ते दीड वर्षांची परंपरा असणे, त्‍या भाषेमधून मूलभूत ज्ञानाची निर्मिती होणे, असे काही निकष अभिजात भाषेच्या दर्जासाठी आवश्‍यक असतात. भारतात कन्‍नड, तमिळ, तेलगू आणि संस्‍कृत या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्‍यामुळे त्या भाषांच्‍या विकासासाठी केंद्राकडून पन्नास ते शंभर कोटी रुपयांचा निधी दरवर्षी उपलब्‍ध होतो. त्या राज्‍यांनी लोकभाषा, व्‍यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्‍हणून आपापल्‍या भाषेचा गांभिर्यांने विचार केला आहे आणि त्‍यासाठी आवश्‍यक ती संस्‍थात्‍मक यंत्रणा उभी केली आहे. त्‍यांनी आपले सगळे बळ अभिजात भाषेच्‍या प्रश्‍नावरच खर्ची घालायला हरकत नाही. पण ज्‍या राज्‍यात नव्‍याने सुरू झालेला मराठी भाषा विभाग आर्थिक आणि मनुष्‍यबळ यांच्‍या नियोजनाअभावी मरणासन्‍न अवस्‍थेला जाउन पोचला आहे त्‍या राज्‍याला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची सरकारची ही चैन परवडणारी नाही\nमहाराष्‍ट्राने तातडीने करायची गोष्‍ट म्‍हणजे राज्‍य मराठी विकास संस्‍थेला भाषाविकासाची प्राधिकृत यंत्रणा म्‍हणून मान्‍यता देणे, त्‍या दृष्‍टीने शासनाच्‍या सूचनेवरून मराठी अभ्‍यास केंद्राने शासनाला सादर केलेला मराठी भाषा विभागाचा प्रस्‍ताव तातडीने चर्चेला घेऊन त्‍याची अंमलबजावणी करणे आणि मराठी भाषेच्‍या विकासासाठी पुढील पाच वर्षांत किमान एक हजार कोटी रुपयांची तरतूद करणे. हे न करता अभिजात भाषेच्‍या प्रश्‍नामागे लागणे आणि कल्‍याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा असतानाही तेथील महापालिकेने आदर्श रस्‍त्‍यांचा पुरस्‍कार घेणे यांत फारसा काही फरक आहे असे मला वाटत नाही. दोन्‍ही गोष्‍टी सारख्‍याच अक्षम्‍य आहेत\nअध्‍यक्ष, मराठी अभ्यास केंद्र,\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nदिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे\nसंदर्भ: दिवाळी अंक, दिनकर गांगल\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/congress-criticizes-modi-government-issue-namoapp-105268", "date_download": "2018-08-14T15:50:51Z", "digest": "sha1:ERTUB3EVKGZYWFBMG3LKQDGNDHIBV3ZD", "length": 11742, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress Criticizes On Modi Government on the issue of NaMoApp 'NaMoApp' वरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा | eSakal", "raw_content": "\n'NaMoApp' वरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा\nरविवार, 25 मार्च 2018\nकाही दिवसांपूर्वी फेसबुक डाटा लीक होत असल्याच्या संशयावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमो अॅप'वरून मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत 'NaMoApp' अँड्राइड अॅपवरून मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. 'NaMoApp' या अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खासगी आणि वैयक्तिक माहिती उघड केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ##DeleteNaMoApp मोहीमही राबवण्यात येत आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.\nकाही दिवसांपूर्वी फेसबुक डाटा लीक होत असल्याच्या संशयावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमो अॅप'वरून मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर राहुल गांधींनी ''माझे नाव नरेंद्र मोदी. मी भारताचा पंतप्रधान आहे. जे���्हा तुम्ही माझ्या अधिकृत अॅपवर साइन-अप कराल, तेव्हा तुमची वैयक्तिक माहिती मी माझ्या मित्रांना अमेरिकी कंपनीला देईन''. तसेच त्यांनी माध्यमांचे आभारही मानले. तुम्ही उत्तम कामगिरी केली, असे उपरोधिक ट्विट केले.\nदरम्यान, 'नमो अॅप'चा वापर करणाऱ्या लोकांची खासगी माहिती त्यांच्या परवानगीशिवाय अमेरिकी कंपन्यांना दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेसने याच मुद्यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपला कोंडीत पकडले आहे.\nअस्वस्थ भारतीय प्रवाशाला मदत करण्यास पाकचा नकार\nनवी दिल्ली : तुर्की विमान प्रवासादरम्यान एका भारतीय प्रवाशाला विमानात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर वैमानिकाने पाकिस्तानच्या लाहोर...\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nराष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी चेतन तुपे\nपुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून, या पदाची पताका महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्या खांद्यावर...\nमाझा विवाह पक्षाशी : राहुल गांधी\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विवाहावरून विविध चर्चा सुरु असताना आता स्वत: राहुल गांधी यांनी माझा विवाह पक्षाशी असल्याचे स्पष्ट...\nट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका\nनवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/dr-vaishali-deshmukh-write-article-saptarang-103603", "date_download": "2018-08-14T16:12:17Z", "digest": "sha1:44XCND3PUUJ5LNVZY6MENA7EL5KIPBCK", "length": 26553, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr vaishali deshmukh write article in saptarang कायदा पाळा \"मती'चा (डॉ. वैशाली देशमुख) | eSakal", "raw_content": "\nकायदा पाळा \"मती'चा (डॉ. वैशाली देशमुख)\nरविवार, 18 मार्च 2018\nकायदे, नियम खूप विचार करून तयार केलेले असतात. ते मोडण्याची किंवा त्यांना किरकोळीत काढण्याची सवय लावण्यापेक्षा त्यांचं गांभीर्यानं पालन करण्याची सवय पालकांनी लावायला हवी. महत्त्वाचे कायदे, नियम जसेच्या तसे पाळायला हवेतच; पण त्यांची सुरवात लहानपणी अगदी छोट्याछोट्या गोष्टींपासून करायला हवी.\nकायदे, नियम खूप विचार करून तयार केलेले असतात. ते मोडण्याची किंवा त्यांना किरकोळीत काढण्याची सवय लावण्यापेक्षा त्यांचं गांभीर्यानं पालन करण्याची सवय पालकांनी लावायला हवी. महत्त्वाचे कायदे, नियम जसेच्या तसे पाळायला हवेतच; पण त्यांची सुरवात लहानपणी अगदी छोट्याछोट्या गोष्टींपासून करायला हवी.\nमहिन्याचे दिवस. बरेच लोक सकाळच्या थंड हवेत रस्त्यावरून रमतगमत फिरत होते. तेवढ्यात आरडाओरडा झाला. सातवी-आठवीतला एक मुलगा स्कूटर चालवत होता आणि तो जवळजवळ एका आजोबांना धडकलाच. नशिबानं आजोबांना काही लागलं नाही, पण ते चांगलेच घाबरले होते. \"\"आई-बाबांचं लक्ष कुठे असतं कोण जाणे'' एक जण म्हणाले. तेवढ्यात त्या मुलाचे बाबा मागून धावत आले आणि म्हणाले ः \"अरे, ब्रेक का नाही दाबलास'' एक जण म्हणाले. तेवढ्यात त्या मुलाचे बाबा मागून धावत आले आणि म्हणाले ः \"अरे, ब्रेक का नाही दाबलास\n तुम्हाला माहिती होतं हा गाडी घेऊन आलाय ते\n मीच तर शिकवत होतो त्याला...'' बाबा अभिमानानं म्हणाले. \"\"नाहीतरी आजकालची मुलं ऐकतात कुठे त्यापेक्षा आपणच शिकवलेलं काय वाईट त्यापेक्षा आपणच शिकवलेलं काय वाईट निदान नीट चालवेल तरी निदान नीट चालवेल तरी\nबाबांनी त्यांचंत्यांचं लॉजिक लावलं होतं. शिवाय आपला मुलगा आपलं ऐकणार नाही, हे त्यांनी गृहीतच धरलं होतं. एकूणच अभ्यासाच्या बाबतीत किंवा काही धार्मिक बाबतीत अतिशय आग्रही असणारे पालक गाडी चालवायला देण्याच्या बाबतीत इतके उदार कसे होतात हे एक कोडंच आहे; पण \"का बरं कायद्यानं ही बंधनं घातली असतील' असा प्रश्न मनात आला नाही का त्यांच्या\nखरं तर नियम आणि कायदे तयार करताना खूप विचार केलेला असतो. मुलांचा मेंदू एखादं काम करायला सक्षम कधी होतो, त्याची निर्णयक्षमता मजबूत केव्हा होते, तणावाखाली तो केव्हा योग्य निर्णय घेऊ शकतो, असे अनेक घटक लक्षात घेतलेले असतात. प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाची परिपक्व होण्याची वेळदेखील वेगवेगळी असते; पण कायदा करायचा तर वयाचा काही तरी एकच कट-ऑफ वापरायला लागतो. मतदान करायला तुम्ही अठरा वर्षांचे असलात की पात्र ठरता; पण निवडणुकीला उभं राहायला मात्र पंचवीस वर्षं पूर्ण व्हावी लागतात. लग्न करायचं वय मुलींसाठी अठराच्या तर मुलांसाठी एकवीसच्या वर असायला हवं. पंचवीस वर्षांखाली मद्य खरेदी करता येत नाही. मेंदूचा विकास तसा तर आयुष्यभर चालूच असतो; पण त्यातही अधिकाधिक बदल वयाच्या पंचविसाव्या वर्षांपर्यंत होतात. मद्य, सिगरेटमधलं निकोटिन, अंमली पदार्थांमधली रसायनं या काळात मेंदूवर तीव्र परिणाम करतात. मेंदूच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतोच, त्याशिवाय कायमचं व्यसन लागायची शक्‍यता वाढते. तीच गोष्ट गाडी चालवण्याची. अठरा वर्षांच्या आधी परवाना मिळत नाही. कारण त्याआधी मुलांना गाडी चालवण्याचे सगळे तांत्रिक पैलू शिकवले तरी संकटाच्या वेळी, आणीबाणीच्या वेळी निर्णय घेण्याची क्षमताच नसते मेंदूची. रहदारीच्या अपघातांचं प्रमाण किशोरवयीन मुलांमध्ये जास्त असण्याचं हेच तर कारण आहे. शिवाय या वयात अंगात इतकी रग असते, की कायदे मोडणं फार आकर्षक वाटतं. किशोरवयाचा गुणधर्मच आहे धोके पत्करण्याचा ब्रेक नसलेल्या गाडीसारखे असतात यांचे मेंदू. म्हणूनच आपण रस्त्यावरून ट्रिपल सीट जाणारी, वेगमर्यादेचं उल्लंघन करून जाणारी मुलं बघतो. मोटारसायकल जोरात, वेडीवाकडी चालवत, सिग्नलची फिकीर न करता जाणारी मुलं बघतो. एकूणच या वयात कायदे समजावणं काहीसं अवघड जातं. त्यामुळंच नियम पाळणं लहानपणापासून अंगात मुरलं पाहिजे.\nसाधे रोजच्या जगण्यातसुद्धा आपल्याला नियम पाळावे लागतात. मग ते पत्ते खेळणं असो की फुटबॉल. कारण त्याशिवाय कुठलीच गोष्ट सुरळीतपणे होणार नाही. प्रत्येक जण आपापल्या मर्जीप्रमाणं वागायला लागला, तर समाज कोसळायला वेळ लागणार नाही. कायदा आणि अंदाधुंदी यातला फरक म्हणजे समाज आणि कळप यातला फरक. दुसरं असं, की समाजात राहिल्यामुळे मिळणारी सुरक्षितता, सुखसोयी, संकटात मिळणारी मदत, मानसिक आधार या गोष्टी मी सोडून देऊ शकणार आहे का नाही ना मग समाजात राहून त्याचे फायदे आपण उपभोगणार असू, तर त्याचे नियम पाळणं हेही आपल्या��र बंधनकारक आहे. जसे इतरांनी नियम पाळले नाहीत तर आपल्याला त्रास होतो, तसाच त्रास आपण नियम पाळले नाहीत तर इतरांना होतो. \"हा कायदा मला माहितीच नव्हता,' असं म्हणूनही सुटका होत नाही. आपण ज्या देशात राहतो, त्या देशाचे कायदे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. उद्या कुणी \"खून करणं हा गुन्हा आहे हे मला माहितीच नव्हतं,' असं म्हणाला तर चालेल आणि कायद्याविषयी फक्त अज्ञानच नव्हे, तर एक प्रकारची भीती असते आपल्या मनात. कित्येकांना युनिफॉर्म पहिला तरी घाम फुटतो.\nएक लक्षात ठेवायला हवं, \"स्वत:चं रक्षण करणे' ही जशी आपली जन्मजात ऊर्मी आहे तशी \"नियम पाळणं' ही नाही. कायदा पाळायला कुणाला आवडतं मनापासून कुणालाच नाही खरं तर. अगदी भल्याभल्यांनाही कायदा सोयीचा नसेल, तेव्हा मोडायचा मोह होतो. आपल्या हक्कांविषयी आपण जितके जागरूक असतो तितकेच नियम पाळण्याबाबत नाखूष असतो. त्या हक्कांवर गदा आलेली फारशी नाही रुचत आपल्याला. मी कसं वागायचं ते हे कोण सांगणार, मी ठरवीन ना मनापासून कुणालाच नाही खरं तर. अगदी भल्याभल्यांनाही कायदा सोयीचा नसेल, तेव्हा मोडायचा मोह होतो. आपल्या हक्कांविषयी आपण जितके जागरूक असतो तितकेच नियम पाळण्याबाबत नाखूष असतो. त्या हक्कांवर गदा आलेली फारशी नाही रुचत आपल्याला. मी कसं वागायचं ते हे कोण सांगणार, मी ठरवीन ना पण व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाचं भलं या दोन्हीमधल्या रस्सीखेचीत बऱ्याचदा व्यक्तिस्वातंत्र्याला माघार घ्यावी लागते. समाजाची मूलभूत गरज आहे ही. त्यामुळे अज्ञान वयात मुलांना कायदे समजावून देण्याची आणि ते पाळून घ्यायची जबाबदारी पालकांची आणि त्याचबरोबर समाजातल्या इतर घटकांची असते. आता तर कायद्यानं मान्य नसलेल्या वयात गाडी चालवली, तर शिक्षा पालकांना होते. तिथं \"मुलगा/ मुलगी आमचं ऐकत नाही,' ही सबब चालत नाही.\nछोटेछोटे नियम तोडणं ही मोठे नियम तोडण्याआधी केलेली चाचपणी असते. लहानपणी शाळेत युनिफॉर्मचे बूट घालणं टाळणारा आणि मग \"विसरलो, बूट फाटलेत' अशी कारणं द्यायची सवय असलेला मुलगा हळूहळू दुसऱ्याच्या वस्तू उचलून आणणं, वाहतुकीचे नियम किरकोळीत काढणं आणि लाच घेणं अशा गोष्टी सहजपणे करायला धजावणार नाही का त्याचं समर्थन करायला लागणार नाही का त्याचं समर्थन करायला लागणार नाही का त्यामुळे फक्त पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी नव्हे, त�� आपल्या आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, एक चांगला नागरिक होण्यासाठी सगळ्यांनी कायदे पाळणं आवश्‍यक आहे.\nअर्थात नियम पाळायचे याचा अर्थ असा नाही, की आंधळेपणानं, विचार न करता जगत राहायचं त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणं, गरजांप्रमाणं कायदा बदलत राहतो आणि तो तसा बदलायलाही हवा. मात्र, त्यासाठी जाळपोळ, दगडफेक, बसेस जाळणं असं काही तरी विध्वंसक करायला हवं असं नाही. विरोध करण्याचे योग्य मार्ग शोधून काढायला हवेत. गांधीजींनीही नियम, कायदे तोडले; पण कसे त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणं, गरजांप्रमाणं कायदा बदलत राहतो आणि तो तसा बदलायलाही हवा. मात्र, त्यासाठी जाळपोळ, दगडफेक, बसेस जाळणं असं काही तरी विध्वंसक करायला हवं असं नाही. विरोध करण्याचे योग्य मार्ग शोधून काढायला हवेत. गांधीजींनीही नियम, कायदे तोडले; पण कसे त्यांनी अहिंसा, असहकार वापरला, सत्याग्रह केले.\nइतर अनेक बाबतीत करतात तशीच या बाबतीतही मुलं पालकांचं अनुकरण करत असतात. मुलांना शाळेत सोडायला जाताना नेहमीच उशीर झालेला असतो. अशा वेळी \"नो एंट्री'मधून गाडी घुसवताना, रॉंग साइडनं गाडी चालवताना, हेल्मेट न वापरताना मुलं नेहमीच आपल्या आईबाबांना पाहत असतात. मुलं यातून काय संदेश घेतात - नियम तोडलेले चालतात, घाईच्या वेळी तरी नक्कीच चालतात असा - नियम तोडलेले चालतात, घाईच्या वेळी तरी नक्कीच चालतात असा मग \"कायदा मोडणार नाही याविषयी मी ठाम आहे का मग \"कायदा मोडणार नाही याविषयी मी ठाम आहे का' याचा आढावा पालकांना घ्यायला हवा. या बाबतीतला आपला \"आतला आवाज' ऐकणं सगळ्यात उत्तम\nआता एक प्रश्न. सुदीपच्या टीचर म्हणाल्या, की त्यानं शेजारच्या मुलाच्या दप्तरातलं पेन चोरलं. आई म्हणाली ः \"\"शक्‍यच नाही, सुदीप असं करणारच नाही.'' मात्र, घरी आल्यावर तिनं त्याचं कपाट पाहिलं, तेव्हा तिला तिथं फक्त तेच पेन नव्हे, तर त्याच्या मालकीच्या नसलेल्या इतरही काही गोष्टी सापडल्या. तिनं काय करायला हवं\nयावर काही पर्याय आहेत. 1. सुदीपला शिक्षा करणं. 2. टीचरची माफी मागून त्यांचं सहकार्य मागणं. 3. अजून लहान आहे तो म्हणून दुर्लक्ष करणं. 4. आपल्या आणि दुसऱ्यांच्या वस्तूंमधला फरक सांगून त्याला त्या मित्रांना परत करायला सांगणं. 5. सगळ्या वर्गासमोर त्याला माफी मागायला लावणं. 6. पुन्हा अशी गोष्ट घडल्यास काय परिणाम होतील हे स्पष्ट करणं.\nतुम्हाला काय वाटतं, यातले विषम आकड्यांचे पर्याय बरोबर, की 2,4,6 या सम आकड्यांचे\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/virtual-education-137164", "date_download": "2018-08-14T16:12:53Z", "digest": "sha1:ID7XAQH22LGKX7KUT7DXGIVDMRU75UVH", "length": 13422, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "virtual education अभ्यासक्रमांच्या माहितीसाठी \"व्हर्च्युअल' प्रशिक्षण | eSakal", "raw_content": "\nअभ्यासक्रमांच्या माहितीसाठी \"व्हर्च्युअल' प्रशिक्षण\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nनागपूर : पहिली, आठवी आणि दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाने (एमएससी��आरटी) पुन्हा एकदा \"व्हर्च्युअल' प्रशिक्षणाचा फंडा अवलंबविला आहे. यापूर्वी हा फंडा फ्लॉप ठरला असताना पुन्हा त्यावर लाखोंची उधळपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणातून शिक्षकांना काय कळेल\nनागपूर : पहिली, आठवी आणि दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाने (एमएससीईआरटी) पुन्हा एकदा \"व्हर्च्युअल' प्रशिक्षणाचा फंडा अवलंबविला आहे. यापूर्वी हा फंडा फ्लॉप ठरला असताना पुन्हा त्यावर लाखोंची उधळपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणातून शिक्षकांना काय कळेल\nदरवर्षी अभ्यासक्रमातील बदलासाठी एमएससीईआरटी प्रशिक्षणाचे आयोजन करते. मात्र, यावर्षी बराच उशीर झाला आहे. पुस्तकांमध्ये चुका आढळून आल्याने प्राधिकरणाला प्रशिक्षण घेणे अशक्‍य झाले. प्रशिक्षणामध्ये बराच वेळ जाणार असल्याचे निदर्शनास येताच पहिली, आठवी आणि दहावीच्या शिक्षकांना \"व्हर्च्युअल' पद्धतीने प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षणाधिकारी स्तरावर \"व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे सूचना देण्यात आल्यात. सध्या प्रशिक्षणासंदर्भात तज्ज्ञ शिक्षकांचे रेकॉर्डिंग संपले आहे. आता लवकरच जिल्हास्तरावरील शिक्षकांपुढेही हीच रेकॉर्ड ऐकविली जाणार आहे. सर्वसाधारण प्रशिक्षणात प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून शिक्षक आपल्या संकल्पना व पडणाऱ्या प्रश्‍नांची उकल करून घेत होते. \"व्हर्च्युअल' प्रशिक्षण एकतर्फी आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच अशा प्रकारचे \"व्हर्च्युअल' प्रशिक्षण देण्याचा उपक्रम एमएससीईआरटीने राबविला होता. मात्र, त्यात आवाज न येणे, प्रश्‍नांची उकल न होणे अशा अनेक समस्या होत्या. आता पुन्हा एकदा अशाप्रकारचे प्रशिक्षण राबवून एमएसीईआरटी नेमके काय साध्य करणार असा प्रश्‍न आहे. यासाठी जिल्हास्तरावर लाखोंच्या उधळपट्टीनंतरही शिक्षकांच्या काहीच हातात लागणार नसल्यास सर्व पैसा पाण्यात जाणार असल्याचे दिसून येते.\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिम��खदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itstechschool.com/mr/course/itil-v3-intermediate-training/", "date_download": "2018-08-14T15:10:33Z", "digest": "sha1:7ZJMADIXK7QJOBDQRBZONYUVXGBL54YP", "length": 39911, "nlines": 462, "source_domain": "itstechschool.com", "title": "ITIL v3 इंटरमीडिएट ट्रेनिंग कोर्स व सर्टिफिकेशन - आयटी टेक स्कूल", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य म���हिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युर��टी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वार��� चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हेर्झेग्नोव्हियाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक्डोनल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\nITIL v3 इंटरमीडिएट ट्रेनिंग कोर्स आणि सर्टिफिकेशन\nITIL v3 इंटरमीडिएट ट्रेनिंग कोर्स विहंगावलोकन\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना ITIL v3 इंटरमिजिएट प्रमाणपत्र ज्याने पास केली आहे त्या कोणीही उपलब्ध आहेITIL फाउंडेशन परीक्षा. आयटी सर्व्हिस मॅनेजमेंटवर वेगवेगळे फोकस प्रदान करणारे प्रत्येक मॉड्यूलचे मॉड्यूलर रचना आहे. आपण आवश्यक तितक्या कमी किंवा बर्याच इंटरमीडिएट योग्यता घेऊ शकता. इंटरमिजिएट मॉड्यूल्स फाउंडेशन प्रमाणनापेक्षा अधिक तपशीलवार माहिती देतात, आणि एक उद्योग-मान्यताप्राप्त प्रमाणन प्रदान करतात. द ITIL इंटरमिजिएट प्रमाणपत्रे सर्व्हिसेस लाइफसाइकिल आणि सर्व्हिस क्षमता - हे दोन विभाग आहेत. काही जण एका मोड्यूल्सवर लक्ष केंद्रित करू इच्छितात, परंतु आपण व्यवस्थापन आणि तांत्रिक ज्ञानाचा वापर करण्यासाठी सेवा जीवनचक्र आणि सेवा क्षमता दोन्ही प्रवाहांमधून मॉड्यूल्स निवडणे निवडू शकता. आयटीमधील प्राथमिक संकल्पना आणि कमीतकमी दोन वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचे कार्यप्रदर्शन आधीपासूनच असल्याची शिफारस करण्यात येत आहे IT सेवा व्यवस्थ���पन आयटीआयएल इंटरमिडीय मॉड्यूल पैकी कोणत्याही गोष्टीपूर्वी\nसेवा जीवनचक्र प्रवाह सेवा जीवनचक्राच्या संदर्भातील ITIL® अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. मुख्य फोकस हे स्वतःच जीवनचक्रच आहे तसेच त्यामध्ये वापरलेले प्रोसेस आणि प्रॅक्टिस अॅजेन्स आहेत.\nसेवा क्षमता फीड विशिष्ट लोकांसाठी गहन समज प्राप्त करू इच्छितात ITIL® प्रक्रिया आणि भूमिका. सर्वप्रथम कार्यप्रणाली, प्रक्रिया अंमलबजावणी आणि संपूर्ण आयटी सेवा जीवनचक्रात त्याचा वापर होतो.\nITIL v3 इंटरमिजिएट प्रमाणिकरणासाठी हेतू प्रेक्षक\nच्या लक्ष्य गट ITIL इंटरमिजिएट SO प्रमाणपत्रात समाविष्ट आहे, परंतु त्यात मर्यादित नाही:\nमुख्य माहिती अधिकारी (सीआयओ)\nमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ)\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nGr8 चे समर्थन करणारे कर्मचारी. ट्रेनरकडे ITEM मधील उत्कृष्ट exprinace आहे उत्कृष्ट अन्न गुणवत्ता. संपूर्ण खूप goo (...)\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nअशा आश्चर्यकारक ट्रेनर आणि शिकण्याचे वातावरण सह एक अद्भुत प्रशिक्षण होते. तो gre होता (...)\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो एक उत्तम शिक्षण सत्र होता. मला आशा आहे की आपल्याकडे इतर जीवनासाठी यासारखे आणखी सत्रे असणे आवश्यक आहे c (...)\nगुणवत्ता कर्मचारी आणि सर्व आवश्यक इन्फ्रासह त्याची एक उत्तम संस्था. क्लीअर आयटीआयएल फाउंडेशन इन (...)\nमी गेल्या वर्षी माझ्या टेक स्कूलमधून आयटीआयएलच्या पायाभरणी आणि इंटरमीडिएट केले आहे. (...)\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nव्यावसायिकता आपल्या संस्थेद्वारे आणि सर्व वचनबद्ध deliverables w (...)\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nआपल्या संस्थेकडून आपल्या आय.टी.आय.एल. फाउंडेशन कोर्सचा विचार घेणाऱ्या सर्वाना मी सुचवीन (...)\nप्रशिक्षण उत्कृष्ट होते. समन्वयनाचा मार्ग छान होता. ट्रेनर चांगला अनुभव होता आणि तो (...)\nसेलेनियमसाठी आमच्या प्रशिक्षक म्हणून चिकन हे खरोखर आनंदित झाले आहे. एकूणच चांगले कंटोन (...)\nसेलेनियम जाणून घेण्यासाठी आणि ऑटो���ेशन टी साठी सीआयसीडी प्राप्त करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व व्यावसायिकांसाठी (...)\nमाझी सर्वोत्तम प्रशिक्षण ट्रेनरकडे जाव आणि पायथचे सर्वात चांगले कौशल्याचे कौशल्य होते (...)\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nचांगले प्रशिक्षण सामग्री मॉड्यूलच्या संदर्भात पीपीटी आणि व्हिडिओंवरील दोन्ही हात उत्कृष्ट आहेत.\nट्रेनर बर्याच ज्ञानाने व्यावसायिक होते, त्याने विषयांची तपशीलवार माहिती दिली आणि सीएल (...)\nगुडगावमधील आयटीआयएल व्हीएक्सएक्सएक्स इंटरमीडिएट ट्रेनिंग\nगुडगावमधील आयटीआयएल v3 इंटरमीडिएट प्रमाणन खर्च\nगुडगाँवात ITIL v3 इंटरमीडिएटसाठी संस्था\nगुडगावात ITIL v3 इंटरमिजिएट\nगुडगावमधील आयटीआयएल व्हीएक्सएक्सएक्स इंटरमीडिएट सर्टीफिकेशन\nगुडगावमधील आयटीआयएल व्हीएक्सएक्सएक्स इंटरमीडिएट कोर्स\nसर्वोत्कृष्ट ITIL v3 इंटरमीडिएट ट्रेनिंग ऑनलाइन\nITIL v3 इंटरमीडिएट प्रशिक्षण\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-14T16:15:23Z", "digest": "sha1:PTV5AIPVSMKK537D2AQX4OG6MOJJ6OKI", "length": 5428, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चिकन | मराठीमाती", "raw_content": "\nचिकन घ्यावे. स्वच्छ धूवून तुकडे करून त्यातलेच अर्धे घ्यावे.\n४ कप पाण्यात एका लहान कांद्याचे तुकडे, चिकन, लहानसा दालचिनीचा तुकडा, ४-५ काळी मिरी टालावी. चांगले तासभर चिकन शिजू द्यावे.\nनंतर सूप गाळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ टाकावे.\nथंड झाल्यावर वरती चरबी येईल ती काढून टाकावी व नंतर पुन्हा गरम करुन सर्व्ह करावे.\nआजारी किंवा लहान मुलांना देण्यास योग्य.\nThis entry was posted in आमट्या,सार,कढी, मांसाहारी पदार्थ and tagged चिकन, चिकन सूप, मांसाहारी पदार्थ, सूप on नोव्हेंबर 23, 2012 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T15:23:33Z", "digest": "sha1:433ENKCKLWJ4C5U7NTMSE6LHCJDIK6CC", "length": 10052, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "एक कथा पेपर टाकून तीन मुलींची लग्न लावून देणाऱ्या माऊलीची | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nएक कथा पेपर टाकून तीन मुलींची लग्न लावून देणाऱ्या माऊलीची\nजिद्द असेल तर कोणत्याची संकटावर सहजपणे मात कशी केली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे उंब्रज (ता. कराड, जिल्हा सातारा ) येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे. प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. यातून मिळणाºया तुटपुंज्या पैशातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न लावून देण्याची जबाबदारी पार पाडली आहे. या उद्योगातून झालेल्या ओळखीमुळे आज त्या सध्या पेरले ग्रामपंचायतीचे सदस्य पदही भूषवित आहेत.\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nआयुष्याचा प्रवास हा अनेक चढ-उतारांचा असतो. मात्र प्रत्येक संकटाला सामोरे गेले की त्यावर मात करता येते, हे प्रभावती राक्षे यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांची ८ गुंठे जमीन आहे. मात्र न्यायालयीन वादात अडकल्याने पडून आहे. कष्ट केले तरच चूल पेटणार अशी त्यांची परिस्थिती. अपघातात एक मुलगा गेला. दुसरा मुलगा लग्न करून स्वत:च्या संसारात गुंतलेला आहे. मात्र प्रभावती राक्षे या खचल्या नाहीत. पेपर विक्री करून संसाराचा गाडा पुढे नेला. तिन्ही मुलींची लग्न त्यांनी पार पाडली.\nपतीचा अपघात झाल्यानंतर त्यांनी नातवाला बरोबर घेऊन पेपर विक्री बंद पडू दिली नाही. ऊन वादळ पाऊस याची पर्वा न करता काम करत राहिल्या . पेपराची पिशवी भरून आजही त्या पेरले गावातील दीडशे घरांत नित्यनेमाने पेपर टाकण्याचे काम करीत आहेत.दैनिकांचे वृत्त संपादन करणे, संपादित करणे, प्रिंटींग करणे, वितरित करणे या सर्व प्रक्रियांमध्ये कित्येक हात राबत असतात.मात्र सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे प��पर घरपोच करणे. पेपर घरपोच करणारे बहुतांशी ठिकाणी पुरुषच असतात. पण पेरले येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत. अर्थात ह्या कामात त्यांच्या पतीचाही मोलाचा सहभाग असतो.\nप्रभावती राक्षे पेपर विक्री झाल्यावर काही घरांत धुण्या-भांड्याची कामेही करतात. यानंतर स्वतःची म्हैस चरायला घेऊन जातात. यात त्याचा दिवस जातो. रिकामा वेळ मिळाला तर कोणाच्या घरी जाऊन गप्पा मारत बसणे, हे त्यांना मान्य नाही. याच स्वभावामुळे आणि लोकांमध्ये मिसळून राहिल्यामुळे त्यांना पेरले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे करण्यात आले आणि त्या सहजपणे निवडूनही आल्या. शक्य होईल तेवढे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या प्रयत्न करीत आहेत. अशा या आधुनिक नवदुर्गाने आपल्या कष्टामुळे व स्वभावामुळे पेरलेकरांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.\nसलाम ह्या माउलीला आणि तिच्या जिद्दीला ( मूळ पोस्ट : लोकमत )\n@@पोस्ट आवडली असेल तर लाईक करा .. शेअर करा @@\n← चाकणमध्ये घडली एक दुर्दैवी घटना रोहिंग्यांनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-14T15:23:29Z", "digest": "sha1:INHJ6VTCXUXUNZPMCTBTJ67USCIS2JW6", "length": 8549, "nlines": 66, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "राणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nराणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा \nराणे हे प्राप्तिकर विभागात पहिले शिपाई होते. त्यानंतर दहावीची परीक्षा देऊन लिपिक झाले. पण आज त्यांनी मुंबईत उद्योगपती धीरूभाई अंबानीच्या खालोखाल बंगला कसा बांधला हे कसे काय शक्य झाले त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल करीत कोणत्याही ठेकेदाराकडून जरूर प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे.\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर ���नती सीएम की पत्नी\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nअनेक ठेकेदार हे त्यांचेच आहेत आणि त्यांच्यामुळेच ही आजची जिल्ह्याची अवस्था आहे आणि जे कोण चुकीचे काम करणारे आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही , असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केला.\nसिंधुदुर्गमधील अनेक खुनांचा तपास लागला नाही. मी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून या खुनांची माहिती देणा-या व्यक्तींना बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे लोकांनी जागृत होऊन पोलिसांना माहिती द्यावी. जे कोणी माहिती देतील त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले.\nराणे हे उद्योगमंत्री असताना अनेक जमिनी परस्पर विकल्या गेल्या आहेत.उद्योग विभागातील काही प्रकरणांची चौकशी सुरू असताना राणेंना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही याचा भाजपने विचार करावा, असा सल्लाही भाजपच्या नेत्यांना दिला आहे.\nसमर्थ विकास पॅनलच्या नावाखाली निवडणूक लढवणा-या राणे यांनी याच नावाने पक्ष काढावा आणि निवडणूक लढवाव्यात. मग त्यांना त्यांची ताकत कळेल. पैशाच्या आणि जाणार त्या पक्षाच्या जिवावर आमदार फोडणार म्हणणे सोपे असते, पण आपल्या ताकदीवर आधी किती आमदार निवडून आणणार ते सांगा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.\nभाजपा हा पक्ष साधन संस्कृती मानणारा आहे. तसेच या पक्षाला गोळवलकर, हेडगेवार या महान व्यक्तींचा विचार आहे. ते कोकणचे सुपुत्रच होते. त्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे कशी काय चालू शकतात, असा सवाल करीत आम्ही आमचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← कोल्हापूर-शिर्डी झुकझुक गाडी येत्या बुधवारपासून सुरु पिच्चर चले ना चले अपनी दुकान चलती रहेगी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w20w792173", "date_download": "2018-08-14T16:17:20Z", "digest": "sha1:3RUQQNKJ54GP4KIBIE5UAMLLF2G3FSDL", "length": 10467, "nlines": 267, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Vidrio Húmeo वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nएब्रेस्ट्रेट फोंड डी'आकर्ण (1)\nविशेष वॉलपेपर 3 डी (20)\nAndroid साठी वॉलपेपर (160)\nAndroid साठी वॉलपेपर (219)\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर Vidrio Húmeo वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T15:25:48Z", "digest": "sha1:ZVBUKUFHVXCU3LVCZ6DYIL2M45K7C3BZ", "length": 9110, "nlines": 67, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आणि ' म्हणून ' पाठवल्या २७ तरुणांना न��टीसा ..सरकारची दडपशाही सुरूच | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआणि ‘ म्हणून ‘ पाठवल्या २७ तरुणांना नोटीसा ..सरकारची दडपशाही सुरूच\nफेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टीका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोटीसा मिळालेल्या तरूणांनी केला आहे. पोलिसांनी पाठविलेल्या या नोटीसा म्हणजे घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली असल्याचे म्हटले जातेय.\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nपुणे, मुंबई, बीड अशा राज्याच्या विविध भागातील तरूणांना या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. मानस पगार, आशिष मेटे, ब्रह्मदेव चट्टे, श्रेणीक नरदे, योगेश वागज, सचिन कुंभार, महेंद्र रावले या आणि इतर काही जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.खासकरून शेतकऱ्याच्या हक्काची बाजू मांडणाऱ्या तरुणांना सरकारने धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व विशेषत: सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना धारेवर धरणा-या या निवडक तरुणांना ह्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.\nसायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवी सरदेसाई यांनी सांगितले, ‘‘केवळ एका गुन्हयाच्या चौकशीमध्ये जबाब नोंदविण्यासाठी त्यांना नोटीसा पाठविल्या आहेत. नोटीसांमध्ये त्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. फेसबुकवर सरकार विरोधात लिखाण करण्याचा या नोटीसांशी काहीही संबंध नाही.’’\nमात्र सरकारवर दडपशाही केल्याचा आरोप केला जातोय.\nसरकारच्या धोरणाविरूध्द भुमिका घेणा-या ज्या तरूणांचे फ्रेंड फॉलोअर जास्त असून त्यांच्या लिखाणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे,त्यानेच सरकार अशा व्यक्तींची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे .एक प्रकारे ही हिटलरशाहीच अवतरली कि काय अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटते आहे.\nमात्र , याप्रकरणी काही जणांना साक्षीदार म्हणूनहि चौकशी साठी बोलवण्यात आले आहे.काहीजण या बाबत खोटी माहिती सोशल मीडिया वर पसरवत आहेत.कृपया अशा माहिती वर विश्वास ठेवू नका. या बाबत मुबई पोलिस दला कडून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनी केले आहे.\nकाँग्रेस च्या काळात ज्या सोशल मीडिया चा दणकून वापर (गैरवापर ) करून भाजप सत्तेवर आली, त्याच भाजपाला आज सोशल मीडियाची भीती वाटायला लागलीये हेच यावरून दिसून येते.\nपोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा \n← कीबोर्डच्या ‘ ह्या ‘ बटणाचा बिल गेट्स यांना होतोय पश्चाताप एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तान मधून फोन आल्याचा ‘ यांचा ‘ दावा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://panlotkshetravikas.weebly.com/2360235023462366234023552368-23502358236623272340.html", "date_download": "2018-08-14T15:50:39Z", "digest": "sha1:YJCCYOULZVM7X44EJV6QACCHWF2FEBKF", "length": 9824, "nlines": 53, "source_domain": "panlotkshetravikas.weebly.com", "title": "समपातळी मशागत - पाणलोटक्षेत्र विकास", "raw_content": "\nसलग दगडी समतल बांध\nपाणी व गाळरोधक बंधारे\nरस्त्याच्या मोर्‍या बंद करणे\nमृद् व जलसंधारणाशिवाय समतल मशागतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि उत्पादनात वाढ होते. उताराच्या दिशेने केलेल्या मशागतीच्या तुलनेत समतल मशागतीमुळे कमी मनुष्यबळ, प्राणिजन्य व यांत्रिक शक्ती खर्च होते.\nसमतल मशागत पद्धतीमध्ये वहितीकरिता लागणारी सर्व मशागत, पेरणी व आंतरमशागत त्या क्षेत्राच्या समतल रेषेवर करण्यात येते. एखाद्या क्षेत्राच्या सम उंचीच्या बिंदूमधून काढलेल्या काल्पनिक रेषेला त्या क्षेत्राची समतल रेषा म्हणतात. समपातळी मोजण्याच्या साधनांच्या साह्याने प्रत्यक्षात क्षेत्रावरही समतल रेषा काढता येते. मृद व जलसंधारणाच्या पद्धतींपैकी सहज, सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे उताराला आडवी अथवा जवळपास स मपातळीवर मशागत करावी. समतल मशागतीमुळे उताराला आडव्या अथवा समतल रेषेवर असंख्य छोट्या सर्‍या तयार होतात. या सर्‍यांमुळे उताराच्या दिशेने वाहणार्‍या पाण्याला अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पाणी सर्‍यांमध्ये साठविले जात असल्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास पुरेसा कालावधी मिळतो व जमिनीत एकूण पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते आणि जमिनीवरून होणारा अपधाव व जमिनीची धूप कमी होते. प्रत्यक्षात समतल मशागतीमुळे तयार झालेल्या सर्‍या व वरंबे आकाराने जरी लहान असल्या, तरी संख्येच्या दृष्टीने मोठ्या प्रमाण��वर असल्यामुळे त्यांचा एकत्रित परिणाम फार मोठा होतो.\nसमतल मशागत सर्व प्रकारच्या उताराच्या जमिनीमध्ये उपयुक्त असली तरीही, या पद्धतीची महत्तम कार्यक्षमता मध्यम उताराच्या (दोन ते सात टक्के), तसेच खोल व चांगला निचरा होणार्‍या जमिनी मध्ये आढळून आली. जमीन उताराच्या कमी-अधिक प्रमाणानुसार समतल मशागतीची कार्यक्षमता कमी होते. जास्त पर्जन्यमान व उताराच्या क्षेत्रात सर्‍या फुटून पाणी एकत्रित होण्याच्या प्रक्रियेमुळे जमिनीची धूप जास्त होण्याचासुद्धा धोका आहे. त्याकरिता अशा परिस्थितीत समतल मशागतसोबत इतर संरक्षक पद्धतीचा (बांधबंदिस्ती, जैविक बांध) अवलंब करावा.\nबांधबंदिस्ती केलेल्या क्षेत्रात समपातळी अथवा ढाळीचा बांध समतल मशागतीकरिता मार्गदर्शक रेषा म्हणून उपयोगात येतो. आंतरबांध क्षेत्रात या बांधांना समांतर अशी मशागतीची सर्व कामे करण्यात येतात. बांधबंदिस्ती नसलेल्या क्षेत्रात, नियमित उतार असलेल्या क्षेत्रात उताराला आडव्या किंवा समतल रेषेला जवळपास समांतर अशी मशागत करण्यात येते. अनियमित उताराच्या क्षेत्रात समतल मार्गदर्शक रेषा आखून रेषेला समांतर मशागत करण्यात येते.\nबांधबंदिस्ती नसलेल्या क्षेत्रात कमी आणि एकसारख्या उताराच्या जमिनीवर समपातळी मार्गदर्शक रेषा प्रत्यक्ष क्षेत्रावर आखून घेणे जरुरीचे आहे. या समपातळी मार्गदर्शक रेषांना समांतर मशागत करण्यात येते. समपातळी मार्गदर्शक रेषा क्षेत्रावर आखण्याकरिता कोणत्याही समपातळी मोजण्याच्या साधनांचा अथवा संतुलन उपकरणांचा उपयोग करण्यात येतो. एकसारखा उतार असलेल्या जमिनीवर ५० मीटर अंतरावर आखण्यात आलेली मार्गदर्शक रेषा पुरेशी आहे. समतल मशागतीकरिता आखण्यात आलेल्या मार्गदर्शक रेषेवर पावसाळ्यामध्ये खस / सुबाभूळ / गिरिपुष्प, उत्पादक झुडूपवर्गीय वनस्पती अथवा चराऊ गवताचे जैविक बांध तयार करावेत.\nजैविक बांधाचा मृद् व जलसंधारणाकरिताही उपयोग होतो. जैविक बांधाच्या छाटणीच्या कोवळ्या फांद्या व पाने पिकात आच्छादनाकरिता, तसेच सेंद्रिय खत म्हणून, तर झुडूपवर्गीय वनस्पती आणि चराऊ गवताचा उपयोग चारा म्हणून होतो. समपातळीत मार्गदर्शक रेषेला समांतर मशागतीमुळे पावसाचे पाणी सर्‍यां मधून खोलगट भागात जमा होते व सर्‍या फुटतात. अशा परिस्थितीत किरकोळ स्वरूपाचे जमीन सपाटीकरण करू�� खळगे भरावेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/koregaon-politics-ncp-130822", "date_download": "2018-08-14T16:02:33Z", "digest": "sha1:4OGO5HZK3PWF7MRXI23D37S5ACOTSB3W", "length": 15055, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "koregaon politics NCP कोरेगावात ‘राजकीय भिशी’ला जोम | eSakal", "raw_content": "\nकोरेगावात ‘राजकीय भिशी’ला जोम\nसोमवार, 16 जुलै 2018\nकोरेगाव - आर्थिक अडचणींवरील उपायाचा भाग म्हणून एकत्रित आलेल्या ठराविक जणांकडून भिशी चालवली जाते; पण नावाला तशी भिशी सुरू करून संभाव्य राजकीय स्थितीवर उपाय शोधण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून कोरेगाव भागात चाललेल्या प्रयत्नांची चर्चा सध्या जोमात सुरू आहे.\n‘निष्ठावंतांना सन्मान हवा, गेली २० वर्षे बाहेरचे नेतृत्व सोसले, आता विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार हवा’, असा अजेंडा घेऊन एकत्रित आलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांनी दबाव गट स्थापन करून सुरू केलेली ही राजकीय भिशी चांगलीच चर्चेत आली आहे.\nकोरेगाव - आर्थिक अडचणींवरील उपायाचा भाग म्हणून एकत्रित आलेल्या ठराविक जणांकडून भिशी चालवली जाते; पण नावाला तशी भिशी सुरू करून संभाव्य राजकीय स्थितीवर उपाय शोधण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून कोरेगाव भागात चाललेल्या प्रयत्नांची चर्चा सध्या जोमात सुरू आहे.\n‘निष्ठावंतांना सन्मान हवा, गेली २० वर्षे बाहेरचे नेतृत्व सोसले, आता विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार हवा’, असा अजेंडा घेऊन एकत्रित आलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांनी दबाव गट स्थापन करून सुरू केलेली ही राजकीय भिशी चांगलीच चर्चेत आली आहे.\nनिष्ठावंतांना सन्मान मिळत नाही, असे कारण पुढे करत आमदार शशिकांत शिंदे यांच्यापासून दुरावलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांनी एकत्रित येऊन दबाव गट तयार केला आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारे कार्यकर्ते, लक्षमणराव पाटील गटाचे, तसेच पूर्वाश्रमीच्या शालिनीताई पाटील गटाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यासाठी सुनील खत्री आणि कोरेगाव मतदारसंघातील पंचायत समितीच्या सात गणांतील प्रत्येकी दोघे अशा एकूण १५ जणांचा समावेश असलेली कोअर समिती तयार केली आहे. एकत्र येण्यासाठी निमित्त हवे म्हणून या सर्वांनी भिशीचे माध्यम निवडले आहे. त्यात सुमारे ५० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येकी एक हजार याप्रमाणे दरमहा ठराविक तारखेला रक्कम जमा केली जाते. चिठ्ठीद्वारे भिशी काढली जाते.\nभिशी लागलेल्या कार्यकर्त्याने भिशीतील सर्व सदस्यांना जेवण द्यायचे असा नियम आहे. सर्व जण एकत्र आले की बैठकीचे स्वरूप प्राप्त होते आणि त्यात राजकीय विचारांची देवाण- घेवाण होते. अशा प्रकारे गेल्या नऊ महिन्यांपासून मतदारसंघातील कोरेगाव तालुक्‍यातील विविध नऊ गावांमध्ये नाराजांच्या बैठका झाल्या आहेत. यापैकी काही बैठकांना दीडशे-दोनशे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे.\nआता स्थानिक उमेदवारच हवा...\nराष्ट्रवादीच्या स्थापनेपासून संघटना बळकट ठेवून पक्ष सांगेल त्यांना निवडून आणले. गेली २० वर्षे बाहेरचे नेतृत्व सोसले. दरम्यान, अपेक्षित विकास तर झालाच नाही. याउलट अलीकडच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाची प्रक्रिया मात्र जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे संघटना विस्कळित झाली असून, कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी निष्ठावंतांनी एकत्र राहिले पाहिजे आणि यापुढे विधानसभेसाठी स्थानिक उमेदवारच असला पाहिजे’, असा सूर या बैठकांमधून निघत असल्याने ही राजकीय भिशी चर्चेत येऊ लागली आहे.\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-sand-mining-102375", "date_download": "2018-08-14T16:00:19Z", "digest": "sha1:V7XZYQM5TRSUUSTBBS5WOMFSYNFVLZUQ", "length": 13301, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news sand mining मंगळवेढा - अवैध वाळू उपशावर धाड | eSakal", "raw_content": "\nमंगळवेढा - अवैध वाळू उपशावर धाड\nरविवार, 11 मार्च 2018\nमहसूल विभागाचा छुपा आशीर्वाद असल्यामुळे रात्र दिवस वाळू नदी पात्रातून करून नदी परिसरात साठा करून विकली जात होती व अवैध ओव्हरलोड वाळू मुळे नदीकाठची व ग्रामीण भागातील रस्ते खराड होवून खडडे पडले. तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफिया विरोधात कारवाई करावी यासाठी उपोषण,आंदोलन महसूल विभागावर करण्यात आले होते\nमंगळवेढा - पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या पथकांनी तालुक्यातील तांडोर येथील अवैध वाळू उपशावर पहाटे धाड टाकून सुमारे वाळू उपशा करणारी वाहने जप्त केली असून पोलीसाची कारवाई सुरूच आहे.तालुक्यात अवैध वाळू उपशा विरोधात जिल्हा पथकाची सिद्धापूर नंतर दुसरी मोठी कार्यवाही आहे.\nया कारवाईत वाळू माफीयांकडून 18 ट्रॅक्टर, 4 जी.सी.बी 13. ट्रक आणि वाहनातील वाळूसाठा जप्त केला असून अजूनही वाहन व वाळूची मोजदाद सुरू आहे.कारवाईसाठी पोलीस खासगी वाहनातून वेशांतर करून पहाटेच आल्यामुळे कुणालाही यांचा अंदाज आला नाही पोलीस असल्याचे लक्षात येताच नदीपात्रातील वाळूने भरलेले ट्रॅक्टर ,ट्रक व जे.सी.बी नदीपात्रात सोडून त्यांनी पळून लगत ऊसाचा आसरा घेतला.\nमहसूल विभागाचा छुपा आशीर्वाद असल्यामुळे रात्र दिवस वाळू नदी पात्रातून करून नदी परिसरात साठा करून विकली जात होती व अवैध ओव्हरलोड वाळू मुळे नदीकाठची व ग्रामीण भागातील रस्ते खराड होवून खडडे पडले. तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफिया विरोधात कारवाई करावी यासाठी उपोषण,आंदोलन महसूल विभागावर करण्यात आले होते. मात्र वाळू उपशाला यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या पथकाने पहाटेच येवून ही धडक कारवाई केली .या मोठ्या कारवाईने अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहेत.\nवाळू वाहतूक करणारे शासकीय यंत्रणेपेक्षा दक्ष असतात त्यांनी अधिकाय्राचे निवासस्थान व शासकीय कार्यालयाच्या परिसर माचणूर चौक,बालाजी नगर,बोराळे,बोराळे नाका या ठिकाणी आपले खबरे ठेवून अधिकार्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात अधिकारी कार्यालयाच्या बाहेर पडले लगेच सुचना देवून वाहने कधी मुख्य तर कधी ग्रामीण भागातील रस्त्याने नेण्यासाठी सांगतात पण जिल्हा पथकाने या खबय्रालाही चकवा दिला\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण न���टिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/society-forced-set-vermicomposting-114192", "date_download": "2018-08-14T16:00:44Z", "digest": "sha1:L2XVVRB7POFLAEH4PDCTW5QW4Q53BR3G", "length": 13994, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "society forced the to set up vermicomposting उंड्रीत गांडूळखत प्रकल्प उभारण्याची सोसायट्यांना सक्ती | eSakal", "raw_content": "\nउंड्रीत गांडूळखत प्रकल्प उभारण्याची सोसायट्यांना सक्ती\nशनिवार, 5 मे 2018\nउंड्री - ओला कचरा सोसायटीतच जिरवा, त्यासाठी गांडूळ्खत प्रकल्प राबवा, ओला व सुका कचरा वेगळा करा. तरच कचरा उचलला जाईल अशी तंबी महापालिकेने उंड्रीतील सोसायट्यांना दिली आहे. उंड्रीत महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाने सोसायट्यांचा कचरा उचलण्यास आज स्प्ष्ट नकार दिल्यामुळे उंड्रीकरांच्या अडचनीत भर पडली आहे. त्यामुळे या कचर्‍याचे करायचे काय हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.\nउंड्री - ओला कचरा सोसायटीतच जिरवा, त्यासाठी गांडूळ्खत प्रकल्प राबवा, ओला व सुका कचरा वेगळा करा. तरच कचरा उचलला जाईल अशी तंबी महापालिकेने उंड्रीतील सोसायट्यांना दिली आहे. उंड्रीत महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाने सोसायट्यांचा कचरा उचलण्यास आज स्प्ष्ट नकार दिल्यामुळे उंड्रीकरांच्या अडचनीत भर पडली आहे. त्यामुळे या कचर्‍याचे करायचे काय हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.\nउंड्री गाव सहा महिन्यापुर्वी महापालिकेत समाविष्ट झाले असून सोसायट्यांचा कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या गाड्या येतात. यापुर्वी ओला सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती नव्हती. दोन्ही प्रकारचा कचरा उचलला जात होता. परंतु, आता कचरा घेण्यास नकार देण्यात आला आहे. प्रत्येक सोसाय़ट्यांमध्ये वर्मीकल्ट्यर प्लँट (गांडूळ खत प्रकल्प) उभारण्याची सक्ती केली जात आहे. लहान सोसायट्यामध्ये प्रकल्प उभारण्यास जागा उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. तर मोठ्या सोसायट्यांनी या साठी किमान तीन महिन्याची मुदत द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nयाबाबत उंड्री कचरा व्यवस्थापन कर्मचारी चव्हाण म्हणाले, सहा महिन्यापासून नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सांगितला जात आहे. परंतू नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही.\nमहापालिकेचा निर्णय अन्यायकारक आहे, गांडूळखत प्रकल्प उभारण्यास किमान तीन महिन्याचा कालावध��� द्यावा. कचरा विभागाकडे ओला सुका कचरा गोळा करण्यास स्वतंत्र व्यवस्था, वाहने नाहीत. त्याची व्यवस्था प्रथम करावी.\nमी आमच्या सोसायटींच्या नागरिकांना(ईरा सोसाय़टी) ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यास प्रव्रूत्त केले. ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कुंड्या घेण्यास सांगितले. आपण महापालिकेच्या नियमांचे पालन केले पाहिजे.\nपीएअमआरडीएने बांधकामाना परवानगी दिल्या कशा\nनवीन बांधकामाना परवानगी देण्याचे काम पुर्वी प्राधिकरणाकडे(पीएम आरडीए) होते. यावेळी गांडूळखत प्रकल्प उभारला गेला की नाही हे न पहाता परवानग्या दिल्या कश्या असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिं��्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/parivarashi-jivhala-vadhvanyache-6-marg-family-tips-in-marathi", "date_download": "2018-08-14T15:26:51Z", "digest": "sha1:GU3NTCCPNL7XHFKAS5YLI6IWMPCUK5AZ", "length": 13839, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "कुटुंब सुखी व समाधानी करण्यासाठी काही मार्ग - Tinystep", "raw_content": "\nकुटुंब सुखी व समाधानी करण्यासाठी काही मार्ग\nकामाचे व्यस्त वेळापत्रक, शाळेचा बोजड गृहपाठ आणि दैनंदिन कामे यांच्यामुळे आपल्याला परिवारासोबत काळ व्यतीत करणे अवघड होऊन जाते. तसेच जितकाही वेळ उरतो, तो आपल्या स्मार्टफोन्सच्या स्क्रीनवरच डोळे लावून बसण्यात आणि इंटरनेटच्या आभासी दुनियेची टेहळणी करण्यातच इतका खर्च होतो की, आपण वास्तविक जगाशी अनभिज्ञच होऊन जातो. या आपल्या जलदगती जगात आपल्या कुटुंबासह थोडा वेळ व्यतीत करणे आणि कुटुंबात आपलेपणाची जाणीव निर्माण करणे अत्यंत निकडीचे ठरते. तर चला, यासाठीचेच काही मार्ग आपण पाहुयात:\nआपल्या मुलांना जेवण कसे बनवतात, हे शिकवा. ही कृती कुटुंबात मस्तीची वेळही घेऊन येईल आणि मुले जीवनातील हे अत्यावश्यक कौशल्यही आत्मसात करून घेतील. एखादी नवीन पाककृती एकत्रितपणे बनवा किंवा त्यांना त्यांचे आवडते पदार्थ बनवायला शिकवा. कधीतरी बार्बेक्युचेही आयोजन करा; म्हणजे सर्वजण भोजन बनवू शकतील आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वादही घेऊ शकतील.\n२. परिवार म्हणून एकत्रितपणे जेवा.\nजरी सगळेच आपापल्या कामात व्यग्र असले आणि सक्त वेळापत्रके असली, तरी एक परिवार म्हणून रात्री एकत्र बसून जेवण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाचा दिवस कसा गेला, याविषयी गप्पागोष्टी करा. कोणतीही एक रात्र (उदा. रविवारची रात्र) ही परिवारासाठीची रात्र म्हणून ठरवून घ्या. असे करण्याने तुम्हाला एकदुसऱ्यांच्या जगण्यातील घडामोडींची कल्पना येईल आणि तसेच एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आणि सहनशीलता ठेवण्यात मदत होईल.\n३.एकमेकांना टिपणे आणि पत्रे लिहा.\nआपल्या कुटुंबाप्रति असणारे प्रेम व्यक्त करणेसुद्धा महत्त्वाचे असते. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या वाढदिवशी किंवा त्यांच्या लग्नाच्या वर्धापनदिनी किंवा त्यांच्या महत्त्वाच्या विशेष दिनी त्यांना टिपणे किंवा पत्रे लिहा; आणि ते तुमच्यासाठी किती खास आहेत आणि ते तुमच्या आयुष्यात असण्याने तुम्ही किती भाग्यवान आहात, हे त्यांना कळवा. किंवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी वा जोडीदारासाठी फक्त छोटेसे सुंदर पत्र लिहून त्यांच्या बॅकपॅकमध्ये वा वहीमध्ये डकवू शकता आणि तुमचे त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करु शकता.\nकुटुंबातील प्रत्येकजण कोणत्यातरी कृतीमध्ये खास असतो अथवा त्यांच्याकडे कोणतीतरी प्रतिभा असतेच तुमच्या मुलांच्या चित्रकलेच्या किंवा नृत्यकलेच्या किंवा फुटबॉल गेमच्या क्लासला जाण्यासाठी विशेष वेळ काढा. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात परिवार त्यांच्यासोबत आहे, याची त्यांना जाणीव करुन द्या. मग बाकी कुटुंबातील सदस्यदेखील त्यांचा आधार देऊ करतील आणि हे तुम्हाला कुटुंबासोबतचा एकत्रित विशेष वेळ घालवायलादेखील संधी देईल.\n५.प्रत्येकजण आपापली मते मांडू शकतात.\nजरी कुटुंबात फक्त एकच प्रमुख व्यक्ती असते, जिचा शब्द हा अंतिम मानला जातो; तरी याचा अर्थ असा नव्हे की बाकी सदस्यांना त्यांची मते व्यक्त करण्याचा अधिकार असू शकत नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे स्वतःचे वेगळे मत असू शकते आणि त्यांना ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. यामुळे कुटुंबातील वातावरणही एकोप्याचे राहते आणि मुलांनाही आपली मने मोकळी करण्याचा आत्मविश्वास लाभतो. तसेच, जर मुलांची मते विचारात घेतली गेली; तर त्यांनादेखील कुटुंबातील घडामोडींना हातभार लावण्यात आनंद वाटेल\nकुटुंबातील प्रत्येकालाच आवडेल, असा एक चित्रपट निवडा आणि एकत्रितपणे त्याचा आनंद घ्या. तसेच चित्रपट पाहताना आस्वाद घेता येईल, असे मुलांना आवडणारे खाद्यपदार्थ बनवून ठेवा. एक दिवस निश्चित करा, म्हणजे सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहतील. चित्रपट पाहणे हा परिवाराशी जिव्हाळा वाढवण्यासाठीचा आणि तसेच करमणुकीचाही एक अद्भुत मार्ग आहेच\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्��क असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-14T15:20:40Z", "digest": "sha1:6SVQDOLYNTVTMXRQQ4WIXIEWA6NYSOUA", "length": 18447, "nlines": 81, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "भाजप | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nदुर्दैवी : आज मुंबईत जेलभरो आणि मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत तब्बल इतक्या आत्महत्या\nआरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. 9 आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला आहे. काकासाहेब शिंदे ह्या युवकाच्या बलिदानानंतर क्रांती मोर्चाची धग सरकारला देखील जाणवू लागली आहे . मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले असून आणखी… Read More »\nएक वेळ मोदी परवडले पण ..: राज ठाकरे यांनी कोणावर केली आगपाखड \nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत नोटाबंदी आणि इतर मुद्द्यांवर टीका केली. या भाषणात त्यांनी एकवेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण मोदीभक्त नकोत असा टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली रे झाली की भक्त बोलायला लागतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलायचे नाही अशीच भूमिका घेतली… Read More »\nCategory: औरंगाबाद महाराष्ट्र Tags: २०१९, औरंगाबाद, नरेंद्र मोदी, भाजप, राज ठाकरे, संघ\nलोकशाहीचा गळा घोटणारा पार्ट ३ : २०१९ ला समोर ठेवून लोकशाहीच्या मुस्कटदाबीचा तिसरा प्रयत्न\nभाजप सरकारला आता निवडणुकीत बसलेला फटका कशामुळे याचे अजून देखील आकलन करण्यात यश आलेले नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचे प्रकार सरकारने सुरु केले आहे, असे दिसते आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे धर्मकार्य भाजपकडूनच करण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या अवलंबले जात आहे . कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनने सगळ्या टीव्ही चॅनेल ची पोल… Read More »\nपेड मीडियाचा पर्दाफाश करणारे कोब्रापोस्टचे हिडन कॅमेरा स्टिंग ऑपरेशन : ‘ हे ‘ चॅनेल अडकले जाळ्यात\nशुक्रवारी एक वेबसाईट कोब्रा पोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतातील नामांकित चॅनेलच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश झालेला असून सर्वच चॅनेलचे ह्या दाव्याने धाबे दणाणले आहे . अर्थात आता अशा मिडीयाचीच नाचक्की झालेली असल्याने ते यावर काही बोलणार नाहीत म्हणून मीडिया शांत आहे . ह्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमांतून मीडिया हाऊस पैसे मिळाले कि एकाच पक्षाला हा फायदा मिळावा… Read More »\nCategory: देश महाराष्ट्र मुंबई Tags: कोब्रा पोस्ट स्टिंग ऑपरेशन, कोब्रा पोस्त, पेड मिडिया, भाजप, मोदी, मोदी सरकार\nकर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी खेळलेला भाजपचा ‘ हा ‘ डाव देखील फसला : कर्नाटक बहुमत चाचणी\nभाजपने कितीही आव आणला तरी कर्नाटकाचा डाव फसल्याचे दुःख खूप मोठे झाले आहे . असाच आणखी एक डाव भाजपने कर्नाटकमध्ये खेळाला होता मात्र तो देखील आता फसला आहे . कर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपनं खेळलेला हा डाव देखील औटघटकेचा ठरला. बहुमत चाचणीआधी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात भाजपने एस. सुरेश कुमार… Read More »\nतर कुमारस्वामी देखील होऊ शकतील अडीच दिवसांचे मुख्यमंत्री : 12.15 ला होणार चित्र स्पष्ट\nभाजपाविरोधी काँग्रेसशी आघाडी करून सत्तेत आलेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची शुक्रवारी दुपारी विधानसभेत परीक्षा होणार आहे. 222 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे 104 व जेडीएस-काँग्रेस आघाडीचे 117 आमदार असल्याने कुमारस्वामी बहुमत सिद्ध करू शकतील, असे चित्र आहे.मात्र भाजपचे धुरंधर अजूनही काही चमत्काराच्या आशेवर आहेत . विधानसभेचे कामकाज शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास… Read More »\nनाव शिवरायांचे काम अफझलखानाचे वि. मर्दासारखे लढा फक्त निवडणुकीपुरते भूंकू नका\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पालघरच्या रणांगणात उतरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यां���ी आज नालासोपाऱ्यात तर योगी आदित्यनाथ यांनी विरारमध्ये प्रचार सभा घेऊन एकमेकांविरोधात घणाघाती टीका करत प्रचारात आणखीच रंगत आणली आहे. कर्नाटकमध्ये बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: karnataka election, shivsena in karnataka, उद्धव ठाकरे, भाजप, योगी आदित्यनाथ, शिवसेना\nकाँग्रेस जेडीएस मध्ये ‘ हा ‘ नवीन वाद उफाळला : कर्नाटक विधानसभा निवडणूक\nजेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहे. पण राज्यात उपमुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आमदार दलित उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे तर लिंगायत आमदार लिंगायत उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे.गुरुवारी शपथविधी असून अद्याप देखील कोणताच निर्णय झालेला नाही. जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी मुस्लीम किंवा दलित उपमुख्यमंत्रीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचं… Read More »\n‘ हा ‘ एक पाटील ठरला अख्ख्या भाजपाला भारी : कर्नाटकमध्ये भाजपचा वाजलेला गेम\nसरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतच होत्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला सपशेल अडकवून एक्सपोज करण्याची रणनिती काँग्रेसने आधीपासूनच आखली होती. भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने एकूण सहा ऑडियो क्लिप जारी… Read More »\n‘ म्हणून ‘ कुमारस्वामी यांचा शपथविधी आज नाही : ह्या तारखेला होणार शपथविधी\nकर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-advisory-sigatoka-banana-agrowon-740", "date_download": "2018-08-14T16:28:33Z", "digest": "sha1:67DWQTIRWYBSN5Q4L5A7LT5FUFCJZIOE", "length": 17430, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Crop advisory, sigatoka on banana, AGROWON | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेळीवरील करपा रोगाचे करा नियंत्रण\nकेळीवरील करपा रोगाचे करा नियंत्रण\nकेळीवरील करपा रोगाचे करा नियंत्रण\nकेळीवरील करपा रोगाचे करा नियंत्रण\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nसध्याच्या वातावरणात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोग नियंत्रणाकरिता खालील उपाय करावेत\nसध्याच्या वातावरणात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोग नियंत्रणाकरिता खालील उपाय करावेत\nखालील पानांवर सुरवातीला लक्षणे दिसतात. पानांवर लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके कालांतराने ते मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. ठिपक्‍याभोवती पिवळ्या रंगाचे वण दिसतात.\nझाडावर कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. त्यामुळे घडांचे पोषण व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी घडावरील फळे आकाराने लहान राहतात. फळातील गर अकाली पिकतो.\nविषाणूचा प्रसार पानांवरील दवबिंदूद्वारे.\nउष्णतामान २१ ते २५ अंश से. तसेच कमाल सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत असेल तर रोगाचा प्रादुर्भाव होतो.\nरोगग्रस्त बागेतील कंदांचा वापर.\nशिफारशीपेक्षा कमी अंतरावर लागवड.\nपावसाच्या पाण्याचा अयोग्य निचरा.\nबागेमध्ये व सभोवताली सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव.\nलागवड, ओढे, नदीकाठावरील चिबड जमिनीत करु नये.\nकंदापासून लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या मुनव्याचे वय ३ ते ४ महिन्यांचे असावे. त्याची पाने तलवारीच्या पात्यासारखी अरुंद असावीत. तसेच त्यापासून काढलेल्या कंदाचे वजन ५०० ते ७५० ग्रॅम असावे. कंद रोगमुक्त मुनव्यापासून काढलेला असावा.\nलागवड शिफारशीत अंतरावर (१.५ मी.x १.५ मी.) किंवा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करावी.\nलागवडीपूर्वी कंद प्रक्रियाः १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १५० ग्रॅम ॲसिफेट प्रति १०० लिटर पाण्यात द्रावण करुन त्यात कंद किमान अर्धा तास बुडवून ठेवावेत.\nशिफारशीत खत मात्रांचा अवलंब ः २०० ग्रॅम नत्र, १६० ग्रॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश प्रतिझाड अशी खतमात्रा वेळापत्रकानुसार द्यावी. रासायनिक खतांबर��बरच प्रति झाड १० किलो शेणखत, १५ ग्रॅम अझोस्पिरीलम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक जमिनीत मिसळून द्यावे.\nबागेतील वाळलेली, पिवळी, रोगग्रस्त पाने तसेच झाडालगतची पिले नियमित कापावीत. त्यांची बागेबाहेर विल्हेवाट लावून बाग स्वच्छ ठेवावी.\nबागेमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढावा. बाग नेहमी वाफसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.\nठिबक सिंचनाचा वापर करावा.\nबागेत खेळती हवा राहील अशी व्यवस्था करावी.\nउती संवर्धित रोपे ः लागवडीनंतर एक ते सव्वा महिन्याने\n१०० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण तयार करून प्रतिझाड २०० मि. लि. याप्रमाणे आळवणी\nरोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर विल्हेवाट लावावी.\nफवारणी ः कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक मिनरल ऑईल १० मि.लि. अधिक सर्फेक्टंट १ मि. लि. प्रतिलिटर पाणी.\nदुसरी फवारणी १५ दिवसांनी ः प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक मिनरल ऑईल १० मि.लि. अधिक सर्फेक्टंट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी\nपुढील फवारण्या गरजेनुसार. बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.\nफवारणी ः नॅपसॅक पंपाद्वारे करावी.\n: आर. व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)\nकेळी banana शेती अॅग्रोवन पीक सल्ला केळी पीक सल्ला\nकरपा रोगग्रस्त केळी बाग\nकरपा रोगग्रस्त केळीचे पान\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nहळदीची भरणी आवश्यक...सध्याच्या काळात हळदीचे खोड तसेच फुटव्यांची वाढ...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nलागवड कागदी लिंबाची...लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन...\nजैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nपिकातील गंधक कमतरतेची लक्षणेपाण्याचा लवकर निचरा होत असलेल्या जमिनी तसेच जैविक...\nपीक सल्लातीळ जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर...\nआरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nतंत्र चिकू लागवडीचे...चिकू कलम लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी...\nनवीन फुटींवर तांबेरा रोगाची शक्यता,...मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अधूनमधून...\nलिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रणलिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळगळ ही समस्या...\nडाळिंबावरील तेलकट डाग रोग, रस शोषक...मृग बहार काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nकृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...\nपेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...\nआडसाली ऊस लागवड फायदेशीरआडसाली हंगामामध्ये लावलेला ऊस जोमदार वाढतो. सुरू...\nपीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...\nकोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-sakal-maharashtra-dipali-chandak-134593", "date_download": "2018-08-14T16:11:40Z", "digest": "sha1:SG45LBUSFJHZZISV4IUCCBOLZZJRBYFM", "length": 12701, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sakal for Maharashtra dipali chandak #SakalForMaharashtra स्वतःतील आत्मविश्वास वृध्दींगत करण्याची संधी | eSakal", "raw_content": "\n#SakalForMaharashtra स्वतःतील आत्मविश्वास वृध्दींगत करण्याची संधी\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nरोजगाराचा शोध घेतांना, अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने तरूणांमध्ये असंतुष्टता वाढते आहे. दुसरीकडे उद्योगांना आवश्‍यक कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याची तक्रार केली जाते. बेरोजगारीच्या प्रश्‍नाचे कारण शोधतांना, आज केवळ पुस्तकी शिक्षण देऊन भागणार नाही. कौशल्य विकास व त्याच्याजोडीला आत्मविश्वास विकसीत केल्यास अस�� युवक सक्षम होऊ शकतील. दुसऱ्यांवर अवलंबून राहाण्याऐवजी स्वत:च्या पायावर उभे राहाण्यासाठी प्रयत्न करतील. दुदैवाने मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थी केवळ नियमित शिक्षणाच्या आधारावर रोजगार मिळविण्याची अपेक्षा ठेवतात. व त्यांच्या पदरी निराशा येते.\nरोजगाराचा शोध घेतांना, अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने तरूणांमध्ये असंतुष्टता वाढते आहे. दुसरीकडे उद्योगांना आवश्‍यक कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याची तक्रार केली जाते. बेरोजगारीच्या प्रश्‍नाचे कारण शोधतांना, आज केवळ पुस्तकी शिक्षण देऊन भागणार नाही. कौशल्य विकास व त्याच्याजोडीला आत्मविश्वास विकसीत केल्यास असे युवक सक्षम होऊ शकतील. दुसऱ्यांवर अवलंबून राहाण्याऐवजी स्वत:च्या पायावर उभे राहाण्यासाठी प्रयत्न करतील. दुदैवाने मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थी केवळ नियमित शिक्षणाच्या आधारावर रोजगार मिळविण्याची अपेक्षा ठेवतात. व त्यांच्या पदरी निराशा येते.\nकाही देशांमध्ये नागरीकांना काही कालावधी सैन्यदलात सेवा देणे बंधनकारक असते. अशीच अट आपल्या देशात घातल्यास प्रत्येकाला आपल्या जीवनाचे महत्व समजेल. त्यातून उर्जेचा योग्य उपयोग करुन घेण्याचा विचार विकसीत होईल, हे नक्‍की.\nसामाजिक परीस्थितीत बदल घडविण्यासाठी तरूणांमध्ये कौशल्य विकास घडविणे आवश्‍यक आहे. सोबत समाजाजिक प्रश्‍नांकडे डोळसपणे बघण्याकरीता तशी दृष्टी विकसीत झाली पाहिजे. विषमतेचा नायनाट झाल्याशिवाय प्रगती साधता येणार नाही. तरूणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी आवश्‍यक उपक्रमांमध्ये सहभागी होणार.\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/07/21/charmkar-uthav-sangh/", "date_download": "2018-08-14T16:19:07Z", "digest": "sha1:46CVDKFTVK2SBA5FIYUUMVFNVFQZ6ULP", "length": 4387, "nlines": 74, "source_domain": "www.snpnews.in", "title": "चर्मकार उठाव संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली निलेश राणे यांची भेट - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nचर्मकार उठाव संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली निलेश राणे यांची भेट\n21/07/2018 SNP ReporterLeave a Comment on चर्मकार उठाव संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली निलेश राणे यांची भेट\nबुधवारी मुंबई येथे चर्मकार उठाव संघ मीरा भाईंदरचे अध्यक्ष श्री.मनोज अहिरे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेशजी राणे यांची भेट घेऊन,चर्मकार समाजाच्या विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी मालेगाव तालुका अध्यक्ष अनिलभाऊ जाधव,नाना शिंपी,छाया पात्रे, शहानुबाई खजुरे आदी उपस्थित होते.\nकॉलेजच्या टेरेसवरुन उडी मारून विध्यार्थीनीची आत्महत्या\nआमदार श्री. प्रवीण दरेकर यांच्या कोकण विकास स्वप्नपुर्तीची सुरुवात…\nभरतीच्या पाण्यात अडकले तरुण-तरुणींचे पोलिसांनी वाचवले प्राण\nयंदा मुंबईकरांची पाणी कपात टळली\nमुंबईत स्वाइन-फ्लूचा पहिला बळी\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिक��� शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/can-benguluru-bulls-claim-a-victory-over-telugu-or-will-they-face-defeat/", "date_download": "2018-08-14T16:01:31Z", "digest": "sha1:RWECNYSHNXTSHY2KTCRMXGGYWQAWQK32", "length": 8887, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बेंगलुरु बुल्स पराभवाची हॅट्रीक टाळू शकेल का ? -", "raw_content": "\nबेंगलुरु बुल्स पराभवाची हॅट्रीक टाळू शकेल का \nबेंगलुरु बुल्स पराभवाची हॅट्रीक टाळू शकेल का \nप्रो कबड्डीचा मुक्काम सध्या नागपुरात आहे आणि नागपूर हे बेंगलुरु बुल्सचे या मोसमाचे होम ग्राऊंड आहे. आज बुल्स आणि तेलुगू टायटन्स एकमेकांसमोर उभे असणार आहेत. तेलुगू टायटन्सने सहा सामने खेळले आहेत. पहिला सामना जिंकल्यावर त्यांना सलग ५ पराभवांना सामोरे जावे लागले होते तर बेंगलुरु बुल्सला पहिल्या दोन विजयानंतर सलग दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.\nया मोसमात हे दोन संघ अगोदर एक वेळेस आमनेसामने झाले होते त्यावेळी बेंगलुरु बुल्सने सामना ३१-२१ अश्या मोठ्या फरकाने जिंकला होता. पण या वेळेस सामन्याचे चित्र बदलू शकते कारण तेलुगू टायटन्सला पुरेशी विश्रांती मिळाली असून तो संघ मागील पराभव विसरून चांगला खेळ करण्याच्या प्रयत्नात असेल. त्यांचे अगोदरचे सर्व सामने सलग असल्याने त्यांना आपल्या चुकांवर विचार आणि आचरणात आणायला वेळ मिळत नव्हता पण आता विश्रांतीमुळे त्यांना वेळ मिळाला असून ते नवीन उमेदीने या सामन्यात उतरतील. राहुल चौधरी आणि राकेश कुमार यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.\nबेंगलुरु बुल्ससाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे असणार आहे कारण मागील दोन सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला होता. बेंगलुरु बुल्सला त्याचा रथ विजयी मार्गावर आणण्यासाठी खेळ उंचवावा लागणार आहे. रोहितकुमार वगळता त्यांच्या अन्य कोणत्याही खेळाडूला मागील काही सामन्यात छाप पाडता आलेली नाही आहे. अजय कुमारला त्याच्या नावाला न्याय देता आलेला नाही आणि त्याचा फटका हा पूर्ण बेंगलुरु बुल्सच्या रेडींग डिपार्टमेंटला बसत आहे. रविंदर पहल मागील सामन्यात जरी खेळला असला तरी तो पूर्णपणे तंदरुस्त नाही. आशिष सांगवान याला प्रशिक्षक रणधीर सिंग यांनी रिटेन केले होते तो काही मोठी कमाल करू शकला नाही.\nया स्पर्धेत आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी हा सामना बेंगलुरु बुल���सला जिंकावाच लागेल. अन्यथा त्यांची परिस्थिती तेलुगू टायटन्स संघासारखी होऊ शकते. बेंगलुरु बुल्सला हा सामना जिंकण्याची जास्त संधी असली तरी त्यांना कबड्डीच्या सर्व पातळ्यांवर उत्तम खेळ करावा लागणार आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ipl-2018-retained-players-sunil-narayan-and-andre-russel-stay-with-kolkata-knight-riders/", "date_download": "2018-08-14T16:01:29Z", "digest": "sha1:SG3PHYUL27ZN2QBULOZLGXV2DP4IBGWP", "length": 7830, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "IPL 2018: कोलकाता नाईट रायडर्सने गंभीर ऐवजी या २ खेळाडूंवर दाखवला विश्वास -", "raw_content": "\nIPL 2018: कोलकाता नाईट रायडर्सने गंभीर ऐवजी या २ खेळाडूंवर दाखवला विश्वास\nIPL 2018: कोलकाता नाईट रायडर्सने गंभीर ऐवजी या २ खेळाडूंवर दाखवला विश्वास\n कोलकाता नाईट रायडर्सने काही धक्कादायक परंतु भविष्याचा विचार करून खेळाडूंना संघात क���यम केलेले स्पष्ट दिसत आहे. त्यांनी सुनील नारायण आणि आंद्रे रुसेल या विंडीजच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.\nआयपीएलच्या दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे हा संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार हा प्रश्न होता. खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी त्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागणार होते.\nयावर्षीच्या आयपीएल रिटेनेशन पॉलिसीनुसार कोणत्याही संघांना ५ खेळाडू कायम ठेवता येणार होते. त्यासाठी लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकते.\nयानुसार कोलकाताला त्यांच्याकडे असणाऱ्या गौतम गंभीर, आंद्रे रसल, मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, सुनील नरिन, कुलदीप यादव, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, नॅथन कुल्टर नाईल, उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन आणि ख्रिस वोक्स यांसारख्या मोठ्या खेळाडूंमधून सध्यातरी सुनील नारायण आणि आंद्रे रुसेल या खेळाडूंना संघात कायम केले आहे.\nरॉबिन उथप्पा सारख्या मोठ्या खेळाडूला संधी न देऊन मात्र केकेआरने सर्वांचं आश्चर्याचा धक्का दिला आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2018-08-14T15:58:31Z", "digest": "sha1:EGW66O2AGO64GGOQPFK4YGOA52BRPRFY", "length": 7495, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिरुवनंतपुरम - विकिपीडिया", "raw_content": "\n(तिरुअनंतपुरम या पानावरून पुनर्निर्देशित)\n• उंची १४१.७४ चौ. किमी\n• १,७०० मिमी (६७ इंच)\n• घनता ७,४४,७३९ (२००१)\n• त्रुटि: \"695 xxx\" अयोग्य अंक आहे\nसंकेतस्थळ: तिरुअनंतपुरम महानगरपालिका संकेतस्थळ\nतिरुअनंतपुरम्‌ ऊर्फ त्रिवेंद्रम (Trivendrum) हे भारतातील केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे.\nहे शहर तिरुअनंतपुरम्‌ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे पद्मनाभ विष्णुचे मंदिर आहे.\nभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे\nआंध्र प्रदेश: हैदराबाद हरियाणा: चंदिगढ महाराष्ट्र: मुंबई राजस्थान: जयपूर अंदमान आणि निकोबार: पोर्ट ब्लेर\nअरुणाचल प्रदेश: इटानगर हिमाचल प्रदेश: शिमला मणिपूर: इम्फाल सिक्किम: गंगटोक चंदिगढ: चंदिगढ\nआसाम: दिसपूर जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर मेघालय: शिलॉँग तामिळनाडू: चेन्नई दादरा आणि नगर-हवेली: सिल्वासा\nबिहार: पटना झारखंड: रांची मिझोरम: ऐझॉल त्रिपुरा: आगरताळा दिल्ली: दिल्ली\nछत्तीसगड: रायपूर कर्नाटक: बंगळूर नागालँड: कोहिमा उत्तर प्रदेश: लखनौ दमण आणि दीव: दमण\nगोवा: पणजी केरळ: तिरुअनंतपुरम ओरिसा: भुवनेश्वर उत्तराखंड: डेहराडून लक्षद्वीप: कवरत्ती\nगुजरात: गांधीनगर मध्य प्रदेश: भोपाळ पंजाब: चंदिगढ पश्चिम बंगाल: कोलकाता पुडुचेरी: पुडुचेरी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१८ रोजी २०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ranji-trophybadoda-gets-3-points-against-mumbai/", "date_download": "2018-08-14T16:04:14Z", "digest": "sha1:72F26IQQFARFFAGQXGLG5773XULHWCW3", "length": 7919, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉ��ी: मुंबई विरुद्ध बडोद्याला ३ गुण -", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: मुंबई विरुद्ध बडोद्याला ३ गुण\nरणजी ट्रॉफी: मुंबई विरुद्ध बडोद्याला ३ गुण\n वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात आज अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. परंतु बडोद्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३ गुण मिळवले. मुंबईने आज दिवसाखेर ७ बाद २६० धावा केल्या.\nमुंबईने कालच्या ४ बाद १०२ धावांपासून खेळायला सुरुवात केली. मुंबईकडून आज सावध खेळ करण्यात आला. काल नाबाद असणारी जोडी अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरवातीला जपून खेळ केला परंतु ४५ धाव करून अजिंक्य रहाणे बाद झाला.\nत्यानंतर सूर्यकुमार आणि सिद्धेश लाड यांनी डाव सांभाळत ७९ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली परंतु ही भागीदारी तोडण्यात दीपक हुडाला यश आले. त्याने सूर्यकुमारला ४४ धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर मात्र अभिषेक नायरने(८) सिद्धेशची चांगली साथ दिली त्यांनी ५० धावांची भागीदारी रचली.\nदिवस संपायला काही वेळ राहिला असताना ९ व्या क्रमांकावर आलेल्या धवल कुलकर्णीने(२*) देखील सिद्धेशला चांगली साथ देत आणखी पडझड होऊ दिली नाही. सिद्धेशने नाबाद ७१ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला सामना वाचवण्यात यश आले.\nबडोद्याकडून स्वप्नील सिंग (५५/२), कार्तिक काकडे(५०/२), अतीत शेठ(६६/१), दीपक हुडा(२०/१)आणि लुकमान मेरीवाला(१९/१) बळी घेतले.\nबडोद्याने पहिल्या डावात ९ बाद ५७५ धावांवर डाव घोषित केला होता. तर मुंबईने सर्वबाद १७१ धावा केल्या होत्या.\nमुंबईचा हा ५०० वा रणजी सामना होता. ५०० रणजी सामने खेळणारा मुंबई पहिला संघ आहे.\nमुंबई पहिला डाव: सर्वबाद १७१ धावा\nबडोदा पहिला डाव :९ बाद ५७५ धावा (घोषित)\nमुंबई दुसरा डाव: ७ बाद २६० धावा\nसामनावीर: स्वप्नील सिंग (१६४ धावा आणि २ बळी)\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/2489", "date_download": "2018-08-14T15:39:36Z", "digest": "sha1:SWHXCTZ467AURZBNI4NFRJVSR33ERWAX", "length": 30550, "nlines": 124, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आलोक राजवाडे - प्रायोगिक नाटकातील नवा तारा! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआलोक राजवाडे - प्रायोगिक नाटकातील नवा तारा\nआलोक राजवाडे याने वयाची तिशीही गाठलेली नाही, मात्र त्याने वैचारिक प्रगल्भतेचा मोठा पल्ला गाठला असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवते. आलोकचे काम त्याच्या ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेतील ‘दोन शूर’ ’सारख्या एकांकिकेपासून ‘गेली एकवीस वर्षें’ या मोठ्या व महत्त्वाच्या नाटकापर्यंत नजरेत भरते. आलोक पुण्यात वाढला, मोठा झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण ‘अक्षरनंदन’’सार‘ख्या प्रयोगशील शैक्षणिक संस्थेत पूर्ण केले. त्या शाळेत त्याच्यामधील ‘’वेगळ्या’’ माणसाची बीजे रुजली गेली आहेत. तो वेळ मिळेल तेव्हा ‘अक्षरनंदन’’मध्ये शिकवण्यासही जातो.\nआलोकने शाळेत नववीत असताना ‘‘जागर’’च्या एका नाटकात काम केले होते. कॉलेजमध्ये त्यांचा कॉलेजचा ग्रूपच मस्त जमला व तो आपोआप नाटकांकडे वळला गेला. ‘बीएमसीसी’त त्याचे दोस्त होते अमेय वाघ, ओम भूतकर. त्यांनी ‘‘पुरुषोत्तम’’साठी एकांकिका केल्या. ‘‘दोन शूर’’मध्ये रंगमंचावर प्रत्यक्ष एक मोठी बैलगाडी, तिची फिरती चाके, भोवतीच्या मि��्ट काळोखात जंगलाच्या वाटेने गाडी हाकणारा गाडीवान असे दृश्य येते. गाडीत बसलेला असतो शहरी ‘हापिसर’ - सरकारी कामासाठी एस.टी.तून उतरून गावाकडे निघालेला,’ दोघांतील संवाद म्हणजे ती एकांकिका. दोघे आतून टरकलेले आहेत पण स्वतःच्या शूरपणाचे दाखले देऊन परस्परांपासून स्वतःच्या बचावाचा व्यूह रचतायत आणि त्यातून नाट्य घडतंय. ती एकांकिका ‘पुरुषोत्तम’’मध्ये अनेक बक्षिसांची धनी झाली.\nतो सांगतो, “’बीएमसीसी’त निपुण धर्माधिकारी, किरण यज्ञोपवित, शशांक शेंडे, सारंग अशा सगळ्यांशी संवाद घडत गेला आणि त्यातून माझे नाटक करणे कल्टिव्हेट होत गेले.” त्याने मग ‘सायकल’’, ‘हू लेट द डॉग्ज्, आऊट’’ ‘या एकांकिका केल्या. मोहित टाकळकरच्या ‘आसक्त’’ या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला. ‘बेड के नीचे रहनेवाली’’ नावाच्या त्यांच्या नाटकात त्याने अभिनय केला. ‘‘समन्वय’’बरोबरही तो जोडला गेला. असा तो रंगभूमीवर रंगत गेला. आलोकने वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे.\nत्याने नाटकाचे औपचारिक प्रशिक्षण कोठेही घेतलेले नाही. त्याने सत्यदेव दुबेच्या काही कार्यशाळा केल्या. पण विविध दिग्दर्शकांबरोबर काम करतच नाटकाचे मोठे शिक्षण झाले असे तो म्हणतो. तो म्हणाला, “मी उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर ‘विहीर’’ सिनेमात अभिनय केला. सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हा माझा भारत’’मध्ये काम केले, अतुल पेठे यांनी सतीश आळेकरांवर जी डॉक्युमेंटरी केली त्यात मी लहान आळेकरांचे काम केले. या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना लक्षात आले, की त्यातील प्रत्येकजण म्हणजे एक ‘स्कूल’ आहे आणि ते अत्यंत ‘कन्व्हिक्शन’ने काम करतायत. प्रत्येकाची कामाची जबरदस्त शिस्त आहे.”\n“तुझी बरीचशी नाटकं धर्मकीर्ती सुमंतने लिहिलेली आहेत. तुम्ही दोघं कसे एकत्र आलात.” असे विचारल्यावर आलोक म्हणाला, “धर्मकीर्ती आणि मी शाळेपासून एकत्र होतो. काही काळ एका वर्गातही होतो. नंतर मी ‘बीएमसीसी’ला आणि तो फर्गसनला गेला. पण नंतर नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो. शाळेपासून एकत्र असल्यामुळे आम्हाला एकमेकांचे बरोबर कळायचे. तो काय म्हणतो हे माझ्या लक्षात यायचे. त्याच्याबरोबर मी आतापर्यंत तीन नाटके केली.”\n‘गेली एकवीस वर्ष’’बद्दल आलोक म्हणाला, “हे एकवीस वर्षांच्या मुलाचे नाटक आहे. त्याचे आईवडील पुरोगामी, डाव्या व��चारसरणीचे कार्यकर्ते आहेत. एकविसाव्या वर्षी त्या मुलाला समाज कसा दिसतो, भोवताल कसा दिसतो त्याची ती गोष्ट आहे. त्याच्या आईवडिलांच्या तोंडी विनोबा, जयप्रकाश, लोहिया यांचे विचार सतत येत असतात, पण त्या मुलाला त्यांचा त्याच्या आयुष्याशी असलेला बंध कळत नाही. त्याला पण मी त्याचे काय करू, माझ्या प्रश्नांचे काय, माझ्या प्रश्नांचे काय हे प्रश्न पडतात. प्रश्नव आयडेंटिफाय करता न येणे हाच त्या पिढीचा प्रश्न आहे. आजचे वास्तव त्या तरुणांनी नाटकात मांडलेय.”\nनाटकातील मुलाचे आईवडील कार्यकर्ते आहेत, पण ज्या मुलांच्या घरी अशी पार्श्वभूमी नाही त्या मुलांना कोणते प्रश्न पडतात असे मी आलोकला विचारले तेव्हा तो म्हणाला, “धर्मकीर्तीचे वडील गांधीवादी विचारवंत आहेत. आईही कार्यकर्ती आहे पण माझ्या घरी ती पार्श्‍वभूमी नाही. माझी आई ‘बीएसएनएल’मध्ये तर वडील ‘मर्सिडीज बेन्झ’मध्ये काम करतात. मात्र आई खूप वाचणारी, वेगळा विचार करणारी आहे. तिनेच मराठी माध्यमाचा आग्र‘ह धरला. मला ती नेहमी वाचण्यास प्रवृत्त करायची. घरी ‘मिळून सा-या जणी’’ वगैरे मासिके यायची. आई ती मी वाचावी असा आग्र‘ह धरायची. ती काही सामाजिक चळवळींमध्ये ती सहभागीही झाली होती. तर ताईने ‘अभिनव महाविद्यालया’ची चित्रकलेची पदवी घेतली होती. त्या सा-याचा परिणाम माझ्यावर नक्की झाला.”\n‘गेली एकवीस वर्ष’’ हे नाटक बसवण्याच्या, समजून घेण्याच्या प्रकि‘येत त्याला समजत गेले असे त्याने सांगितले.\nधर्मकीर्ती सुमंत, निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ, आलोक, अभय महाजन, ओम भूतकर, गंधार संगोराम अशा सगळ्या नाट्यवेड्या तरुणांनी ‘नाटक कंपनी’’ नावाची नाट्यसंस्था स्थापन केली आहे. आलोकची ‘तिची सतरा प्रकरणे’,’ ‘नाटक नको’’ यांसारखी नाटके आली. त्या नाटकांचे दिग्दर्शन त्याने केले. ‘नाटक नको’’ हे धर्मकीर्तीनेच लिहिलेले नाटक. ते नाटक नाटकाच्या हॉलमध्ये नाटकाशी संबंधित सात जणांमध्ये घडते. त्यांच्यातील राजकारण, स्पर्धा, कुरघोडी, कॉम्प्लेक्सेस, सेक्स्शुअल रिलेशनशिप्स, प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन असा सगळा मिळून ‘‘राडा’’ त्या नाटकात आहे.\nआलोकने दिग्दर्शित केलेले ‘‘मी गालिब’’ हे नाटक. ओम भूतकर या त्याच्या दोस्ताला गालिबच्या शायरीमध्ये रस वाटू लागला. गालिब महान शायर तर होताच, पण अजूनही काही कुतूहल होते. ते त्याच्या बोलण्यात ये��. त्यातून ‘ग्रूपने ‘मी गालिब’’ची निर्मिती केली. ती लेखकाची गोष्ट आहे. तो स्वतः लेखक, त्याचे आयुष्य आणि गालिबचे आयुष्य यांची एक गुंफण त्या नाटकात आहे. लेखक त्याच्या स्वतःच्या इगोशी लढत आहे - लेखकाचा इगो आणि गालिबचा इगो हा त्या नाटकाचा गाभा आहे. ‘मेरी तामीरमेंही मेरी बरबादीकी बुनियाद है’’ गालिब म्हणतो. हे तेच आहे जे बुद्धाच्याही लक्षात आले. ही जी स्वतःशी सुरू असलेली लढाई आहे, त्या लढाईचे ते नाटक आहे. ते नाटक ओमने स्वतः आधी केले होते. नंतर मग त्यावर चर्चा होता होता त्याचा दीर्घांक झाला आणि पुन्हा पुन्हा त्याचे रिइंटरप्रीटेशन होऊन त्याचे दोन अंकी नाटकात रूपांतर झाले.\nत्याचे ‘‘शिवचरित्र आणि एक’’ हे नवीन नाटक रंगभूमीवर आले आहे. त्याचे दोन दोन लेखक आहेत - डॉ. सदानंद मोरे आणि धर्मकीर्ती.\n“त्याचं असं झालं की मुंबईला दामू केंकरे स्मृतीप्रित्यर्थ एक नाट्यमहोत्सव नेहमी होत असतो. त्यांची फेलोशिप असते. यावर्षी ती फेलोशिप ‘नाटक कंपनी’’ला मिळाली. तेव्हा काय करायचं हा विचार सुरू होताच. दरम्यान डॉ. सदानंद मोरे यांनी जो पहिला अंक लिहिला होता त्याविषयी धर्मकीर्तीला तुला हे बसवायचं असलं तर बघ असं सांगितलं होतं.” आलोकनं सांगितलं.\nत्यात एक ब्राह्मण प्राध्यापक आणि त्याचा मराठा जातीचा सहाय्यक आहे. दोघेही स्वतःच्या जातीचा अहंगड सोडून ‘डिकास्ट’ झालेले. विधायक काम करू बघणारे. प्राध्यापकांनी शिवचरित्र लिहिले आहे. पण समाज त्यांची जातीची चौकट सोडून त्यांच्याकडे बघू शकत नाही. त्यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप होतो. त्यांनी लिहिलेले शिवचरित्रही ब्राह्मणी असल्याचा दावा केला जातो. तेव्हा त्या लेखकाची झालेली कोंडी, त्याला पडणारे सॉलिडॅरिटीचे प्रश्ने हा मोरे यांनी लिहिलेला नाटकाचा पहिला अंक होता. ‘गेली एकवीस वर्षं’’मध्ये जो आयडेंटिटीचा प्रश्ने होता तोच परत या लेखकासमोरही उभा ठाकला होता. ‘गेली एकवीस वर्षं’’मध्ये तो म्हणतो, की इतिहास जाळून टाका. इतिहास अस्वस्थता निर्माण करतो. आजच्या काळाशी त्याचे नाते काय हे प्रश्ने निर्माण करतो. पण इतिहास नष्ट होत नाही. मग नष्ट होऊ शकत नसेल तर तो समजून घेतला पाहिजे. येथे डायरेक्टर लेखकाला प्रश्न. विचारतोय. ‘हे नेमकं काय आहे’ ते जाणून घेतोय. अत्यंत सबकॉन्शस लेव्हलवर हा दुसरा अंक जातो.\nआलोक समरसून बोलतो. तो जाणून घ���ण्याच्या, शिकण्याच्या प्रकि‘येत आहे. त्याच्याजवळ कुतूहल आहे, उत्सुकता आहे. त्यातूनच तो ‘सोशिऑलॉजी’कडे वळला. त्याने पुणे विद्यापीठातून एम.ए. केले. तो म्हणतो, “विद्यापीठात तर डोळेच उघडले. आपण कुठे राहतो आणि भोवती काय परिस्थिती आहे याची जाणीव होऊ लागली. सम्यक साहित्य संमेलनात सहभागी झालो आणि मला उलट प्रश्ना पडू लागले. ‘मी कोण माझी जात काय भोवतीच्या मित्रांबद्दलही प्रश्ना पडू लागले. तेव्हा त्रास होऊ लागला. वाटले असे व्हायला नको. मध्ये ‘सत्यशोधक’’ पाहिले. मग मी दिवसेंदिवस विद्यापीठात बसून बरेच काही वाचून काढले, म्हटले-मला कळायलाच पाहिजे हे, काय मुद्दा आहे तो. आणि लक्षात आले, की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाविषयी आपल्याला फारच कमी माहिती आहे. आपली जात ठरवणे हे आपल्या हातात नाही. त्या सगळ्याची मुळे इतिहासात आहेत. जात ही गोष्ट एकीकडून खूप घट्ट आहे. माणसांच्या नेणिवेमध्ये जात घुसलेली आहे आणि दुसरीकडून आजची जीवनशैली जातीला विसविशीत बनवत आहे. म्हणूनच ‘शिवचरित्र आणि एक’’ या नाटकात एक वाक्य येते. ‘हा मराठा नसलेला मराठा, मराठी नसलेला मराठी, समाजवादी नसलेला व्यक्तिवादी.”\nआलोकला नाटक बसवण्याची प्रकि‘या एक्सायटिंग वाटते. नाटक बसवताना पहिला भाग हा परस्परांशी बसून बोलण्याचा असतो. हा जो बोलण्याचा भाग आहे तो अभ्यासच असतो असे त्याला वाटते. “हे सगळं खरवडणं असतं. इतरांना आणि स्वतःलाही. म्हणूनच वाचनापेक्षाही मला फिरणं, बोलणं जास्त आवडतं. नाटक त्यातूनच आकाराला येते. माझं डायरेक्टर असणे आणि माझे अभिनेता असणं हेही एकमेकांसाठी पूरक असते.” तो सांगतो.\nपैसे कमावण्याची गरज तो नाकारत नाही पण त्यासाठी त्याच्यातील प्रयोगशीलता मारून टाकण्याची त्याची तयारी नाही. तो म्हणाला, “अतुल पेठे यांचे एक नाटक मी केले होते. ‘‘आषाढ का एक दिन’.’ माझे ते पहिले तीन अंकी नाटक. कालिदास वगैरे ऐतिहासिक पात्रं पण ती बोलतायत आजच्या परिस्थितीविषयी. सृजनशील माणसाचे सत्तेपाठी गेल्यावर काय होते (माकड) हे अधोरेखित करणारे ते नाटक. पण अतुल पेठे यांची कार्यपद्धत इतकी शिस्तबद्ध की प्रायोगिक नाटक असले तरी व्यावसायिक इतकेच काटेकोरपणे काम केले गेले. मोहित टाकळकर असो वा अतुल पेठे - कॉस्च्युमपासून, शब्दांपासून, मेकअपपासून सगळं व्यवस्थित.” समर नखाते याचे एक वाक्य आलोकच्या डोक्यात क���रले गेले आहे - प्रायोगिक नाटकाचा हेतू स्वतःचा शोध घेणे हा आहे. एका अर्थानं ते रंगभूमीचे आर अँड डी डिपार्टमेंट आहे.\nआलोकशी गप्पा मारताना स्पष्टपणे जाणवले, की प्रायोगिक नाटकाच्या क्षितिजावर नव्या पिढीचा सूर्योदय झालेला आहे\nअंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.\nसंदर्भ: निफाड तालुका, शेती, गावगाथा, नारायण टेंभी, द्राक्षबाग\nसंत सावता माळी आणि त्यांची समाधी\nसंदर्भ: समाधी, महाराष्ट्रातील संत, अभंग, अरणभेंडी गाव, महाराष्‍ट्रातील मंदिरे, दंतकथा-आख्‍यायिका\nधनंजय पारखे - चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता\nसंदर्भ: चित्रकार, कुर्डूवाडी गाव\nअरुणा सबाने – बाईमाणूस अन् बापमाणुसही\nबाबा डिके - पुरुषोत्तम इंदूरचे\nसंदर्भ: नाट्यदिग्‍दर्शक, नाटककार, इंदूर, अभिनेता, नाट्यभारती संस्‍था, मध्‍यप्रदेश\nश्रीराम जोग - बहुरंगी नाट्यकलावंत\nसंदर्भ: अभिनेता, इंदूर, पेपर कोलाज, नाट्यभारती संस्‍था, नाटककार, मध्‍यप्रदेश, माळवा, Drama, Theater\nराजकुमार तांगडे - पारंपरिक संकेतांपलिकडचा शिवाजी राजा मांडणारा नाटककार\nसंदर्भ: घनसांगवी तालुका, जांब समर्थ गाव, नाटककार, अभिनेता, शिवाजी महाराज, अतुल पेठे\nसंदर्भ: लेखक, सामाजिक कार्य\nवसंत नरहर फेणे - सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ\nसंदर्भ: लेखक, कादंबरी, वसंत नरहर फेणे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/gadchiroli-naxalites-banners-attapalli/", "date_download": "2018-08-14T15:25:37Z", "digest": "sha1:RFO5TQ4FYHGYQLY6HQHZ7ULUL3ALP3TW", "length": 8776, "nlines": 67, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "गडचिरोली भागात वैफल्यग्रस्त नक्षलवाद्यांची फलकबाजी | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nगडचिरोली भागात वैफल्यग्रस्त नक्षलवाद्यांची फलकबाजी\nगडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील तामंदला येथे नक्षलवाद्यांच्या फलकांची जाळपोळ, गुर्जा येथे नक्षल स्मारकाची तोडफोड गावकऱ्यांनी केल्यानंतर पुन्हा नक्षलवाद्यांनी एटापल्ली येथील वन उपज नाक्यावर फलक व भित्तीपत्रके लावून २७ सप्टेंबपर्यंत ‘माओवादी संघटना स्थापना दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले.\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nगावकरी नक्षल्यांना गावबंदी करण्याची शपथ घेत असतांना नक्षलवादी आता लपून येऊन गावांत फलक लावून दहशत निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.गडचिरोली जिल्हय़ात गावकरी नक्षलवाद्यांच्या विरोधात आता आवाज उठवायला लागले आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ग्रामीण भागात जनजागरण मेळावे व अन्य माध्यमातून मोठय़ा प्रमाणात विकास कामे करीत आहेत.\nनक्षलवाद्यांच्या विरोधात गावात आवाज उठत असतांना नक्षल्यांनी पुन्हा फलक लावणे सुरू केले आहे. एटापल्ली येथील वन उपज नाक्यावरील शासकीय योजनांची माहिती प्रसिध्द केल्या जाणाऱ्या फलकावर अन्यायाविरुध्द कठोर युध्द पुकारा व माओवादी संघटना स्थापना दिन २१ ते २७ सप्टेंबर साजरा करा, असा मजकूर लिहिलेले नक्षली फलक लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nअहेरी तालुक्यात नक्षलवाद्यांनी उभारलेले शहीद स्मारक गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तोडले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये कमालीचे वैफल्य आल्याची परिस्थिती आहे . चोवीस तास वर्दळीचे ठिकाण असलेल्या एटापल्ली-अहेरी व सुरजागड गट्टा अशा त्रिकोणी तपासणी चौकात शासकीय योजनांची माहिती प्रसिध्द करण्यासाठी फलक लावलेला आहे. नेमका याच फलकावर रात्री ९ वाजताच्या दरम्यान नक्षल्यांनी फलक लावल्याने तालुक्यात जनसामान्यात भीतीचे वातावरण आहे.\nदरम्यान , धानोरा तालुक्यातील रहिवासी सनिराम सनकू मडावी (२१) या नक्षल समर्थकाने गळफास लावून आत्महत्या केली. सनिराम याच्याविरुध्द नक्षल समर्थक म्हणून गुन्हा नोंद आहे. मागील दहा दिवसांपासून तो बेपत्ता होता. गावकरी त्याचा शोध घेत असतानाच लगतच्या जंगलात त्याचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← अच्छे दिन म्हणजे फक्त बसून खाणे नाही आली तशी शेअर केलीये : नक्की वाचा अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आली तशी शेअर केलीये : नक्की वाचा अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/2788", "date_download": "2018-08-14T15:39:05Z", "digest": "sha1:6LFCNMHNAROU5KAQIWHX736QZTUVYMNY", "length": 19214, "nlines": 96, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गौरीश तळवळकर - ध्यास घेतला रचिण्याचा पाया | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगौरीश तळवळकर - ध्यास घेतला रचिण्याचा पाया\nमी शास्त्रीय गायक आहे. संगीतविद्या शिकवणे हा माझा ध्यास आहे. मी स्वत:ला सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतले आहे. संगीतात उत्तम कलाकार घडावे हा माझा मनोदय आहे. आजचे जग हे खूप धावते आहे. कोणालाच कलेसाठी जास्त वेळ खर्च करणे जमण्यासारखे नाही. लोकांना सर्व काही लवकर पाहिजे असते, त्याला संगीतसुद्धा अपवाद नाही. आम्ही जे विद्यार्थी चांगला रियाज करतात व मनापासून संगीत शिकतात, त्यांना ते सादर करता यावे म्हणून ‘रागमंथन’ व ‘खासगी बैठक’ हे दोन कार्यक्रम आयोजित करतो.\nमी स्वतः ‘खासगी बैठकी’मध्ये गातो. ती आयोजित करण्यामागील कारण हे आहे, की मुलांना शास्त्रीय संगीत ऐकावे कसे हे कळावे. आम्ही संगीत संमेलने आयोजित करतो, पण त्या संमेलनांना प्रेक्षकांची उपस्थिती अत्यंत कमी असते. फक्त वयस्कर लोक तशा संमेलनांना येतात. मुलांना जे टीव्ही-रेडिओवर ऐकायला मिळते तेच संगीत समजते व आवडते. मुलांना शास्त्रीय संगीत ऐकावे कसे तेदेखील कळणे आवश्यक आहे. त्यासाठी मी प्रयत्नशील असतो. त्यासाठी ‘खाजगी बैठकी’चे आयोजन करतो. त्यात मी शास्त्रीय संगीताबरोबर, नाट्यगीत, भावगीत, ठुमरी यांसारखे उपशास्त्रीय प्रकार सादर करतो. त्यामुळे संगीत श्रवण सुगम होते. अनुभव असा आहे, की दोन तास गाणे ऐकल्यामुळे मानसिक दृष्टीने गाणे आवडण्यास सुरुवात होते. तशी आवड निर्माण झाली तरच पुढे त्यात झोकून देण्याचा विचार येऊ शकतो.\nमी ‘रागमंथन’ हा कार्यक्रम तीन महिन्यांनी एकदा ठेवतो. त्यात मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना गाण्याची संधी देतो. मुले स्वतः जेव्हा गाणे सादर क��तात तेव्हा त्यातील बारीकसारीक गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. पण त्याबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. मैफिलीमध्ये संगीत योग्य प्रकारे सादर करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज फार असते. मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी तयार करतो. तसेच, अन्य गायकांसमोर गाताना व त्यांचे ऐकताना विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटीदेखील लक्षात येतात. त्यांना त्या दुरूस्त करण्याची संधी तशा कार्यक्रमांमुळे मिळते.\nशास्त्रीय संगीत हा जगभरातील सर्व संगीताचा पाया आहे. ज्या मुलांना गायनामध्ये करिअर करायची आहे, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणे फार आवश्यक आहे. एखादी सुंदर आकर्षक इमारत मोहक जरी वाटली तरी तिचा पाया भक्कम नसेल तर ती ऊन, पाऊस, वादळ, वारा यांचा सामना करू शकणार नाही; कोसळून जाईल. त्यामुळे तरुण गायकांनी झटपट मिळणा-या प्रसिद्धीसाठी न गाता त्यांना ज्या कलेची आवड आहे ती कला त्यांच्या अंगी आधी फुलवायला हवी. तरच त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्या कलेबरोबर खुलून उठेल आणि त्यापासून त्यांना आनंद मिळेल.\nमुलांच्या व्यक्तिमत्त्वाची घडणदेखील संगीतातून होते. मुलांवर संस्कार संगीतातून आपोआप होत असतात. संगीत शिकणा-या मुलांची संवेदना सूक्ष्म असते असा माझा अनुभव आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीचे आकलन अधिक चांगल्या प्रकारे होते. संगीताने एकाग्रता वाढते. मी गोवा गव्हर्नमेंट शाळेत संगीत शिक्षक होतो. परंतु मी त्या नोकरीत खरे संगीत मुलांपर्यंत पोचवू शकत नव्हतो. कित्येक लोकांना संगीत म्हणजे काय आहे याची जाणच नसते. सरकारी शाळेमध्ये संगीताचा मुख्य उद्देश शाळेत कार्यक्रम असला तर मुलांना स्वागतगीत म्हणण्यास शिकवणे हा असतो. त्यापेक्षा अधिक काही करावे किंवा संगीताचा चांगला काही उपयोग होऊ शकतो असे तेथे कोणाला वाटत नाही. परंतु मुलांचे मन सक्षम करण्यासाठी संगीत हे अतिशय उत्तम माध्यम आहे. संगीताला ‘नादब्रह्म’ असे म्हणतात. म्हणजे माणूस त्या माध्यमातून स्वतःच्या अधिक जवळ येतो. त्यामुळे त्याला त्यातून अमूल्य असा आनंदाचा ठेवा गवसतो. त्याची तुलना अन्य कशाशीही करता येणार नाही.\nआम्हा शिक्षकांसमोर एकदा प्रभाकर पणशीकर यांचे बंधू पंडित दिनकर पणशीकर यांचे भाषण होते. त्या भाषणाने माझ्या आयुष्यात आमुलाग्र फरक आणला. ते संगीत शिकले होते. परंतु ते चरितार्थासाठी पु��्तक विक्रेत्याची नोकरी करत होते. अचानक आयुष्यात काही प्रसंग घडला आणि त्यांनी स्वतःला संगीताला पूर्णपणे वाहून घेण्याचे ठरवले. त्यासाठी ज्या नोकरीवर घर चालत होते, ती नोकरी सोडावी लागणार होती. त्यांच्या पत्नीनेपण त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि ते उत्तम गायक म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या भाषणात ते म्हणाले, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी संगीताच्या जवळ आलो. ज्यासाठी मी जगत होतो ती गोष्ट मला करता येत होती. त्यांनी आम्हा संगीत शिक्षकांना आवाहन केले, की तुम्ही नोकरीच्या बंधनातून मुक्त व्हा आणि ख-या संगीताचा प्रसार करा.\nमी त्यानंतर विचार करून नोकरी सोडली. मला मुलांना संगीत शिकवण्यात अतिशय आनंद मिळतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना संगीताच्या दुनियेत रमताना पाहतो. मी ‘गीत महाभारत’चे अनेक प्रयोग केलेले आहेत. उद्देश हा आहे, की मुलांना कृष्ण, राम, सीता, अर्जुन यांविषयी काहीही माहिती नसते. त्या गीतांमधून त्यांच्यासमोर त्या व्यक्ती साकारल्या जातात. भगवद्गीता जीवनाचे सार सांगते. जगभर तिची थोरवी मान्य झालेली आहे. युरोपीयन, अमेरिकन मंडळी भारतीय संस्कृती जाणण्यासाठी संस्कृत शिकतात. पण भारतीय मुलांना त्यांच्या संस्कृतीविषयी तितकी माहिती नसते. त्यामुळे त्यांचा जीवनाचा पाया कच्चा राहतो. मी तो पाया घडवण्याचे काम करत आहे. सर्वेश फडके, चिन्मय कर्वे यांसारखे माझे काही विेद्यार्थी आहेत. त्यांनी संगीतात करियर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा त्यापाठचा उद्देश चित्रपटांमध्ये गाण्यास मिळावे किंवा स्टेज शो करायला मिळावे हा नाही, तर संगीताला त्यांचे जीवन वाहवे आणि संगीताच्या माध्यमातून ते फुलवावे हा आहे. बाकी गोष्टी दुय्यम आहेत. मी हे विद्यार्थी जेव्हा पाहतो तेव्हा वाटते, की माझी साधना सफल झाली मी सरकारी नोकरी सोडली त्याचे चीज झाले. जी माझी संगीत शिकवण्यामागची भावना आहे, जो संगीताचा ध्यास आहे तो माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जगभर पोचला जाईल\nगौरीश प्रभाकर तळवळकर यांनी पूर्ण वेळ संगीत शिक्षणाला वाहून घेतले आहे. ते घरी तसेच प्रतिभा संगीत विद्यालय व सम्राट संगीत विद्यालय येथे गायन वर्ग घेतात. त्यांचे सध्या वास्तव्य फोंडा, गोवा येथे आहे. त्यांनी गोवा विद्यापीठातून बी.एची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी संगीत अलंकार, ग���ंधर्व महाविद्यालय, मिरज येथून संगीताचे शिक्षण पूर्ण केले.\nतळवळकरांनी अनेक प्रतिष्ठित संमेलनात शास्त्रीय गायन केले आहे; तसेच, त्यांनी 'गीत महाभारत' या निवेदन व गीते असलेल्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. त्यांनी समर्थ आणि गोंदवलेकर महाराज यांच्या अनेक अभंगांना स्वरबद्ध करुन त्याचे सादरीकरण केले आहे.\nगौरीश तळवळकर - ध्यास घेतला रचिण्याचा पाया\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, गौरीश तळवळकर, शास्त्रीय संगीत\nरानातल्या पाखरांचा चिवचिवाट रोजनिशींतून\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, प्रयोगशील शिक्षक, मोखाडा\nज्ञानरचनावादी शिक्षणप्रक्रिया व शिक्षक\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षण\nसंदर्भ: सैनिक, शिक्षकांचे व्यासपीठ, भाग्यश्री फाऊंडेशन\nउत्तराच्या शोधात प्रश्नचिन्ह शाळा\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, प्रयोगशील शिक्षक, शिक्षक\nमातीत रुजलेल्या शिक्षणाची सुरुवात\nसंदर्भ: शिक्षणातील उपक्रम, शिक्षकांचे व्यासपीठ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1764", "date_download": "2018-08-14T15:41:03Z", "digest": "sha1:FHSBJ64GMEWI2SIYU6N774UCTGL3D5TT", "length": 5658, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बैलगाडी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनामशेष होत असलेली लाकडी बैलगाडी\nमी बैलगाडीचा जन्म कधी झाला ते सांगू शकत नाही. मात्र मी शेती करत असताना 1970 साली माझ्या वाडवडिलांपासून वापरात असलेली लाकडापासून, बनवलेली बैलगाडी नामशेष होत चालली आहे. शेतकरी बैलगाडी ग्रामीण भागात मालवाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी वापरत. विद्यमान बैलगाडी लाकडापासून न बनवता लोखंडापासून बनवली जाते. लोखंडी बैलगाडी ऊस वाहतुकीसाठी व शेतीकामासाठी वापरली जाते. बैलाच्या मानेवर असणारे जू मात्र अजूनही लाकडाचे आहे, तेव्ढीच एक खूण शिल्लक आहे, पण बैलगाडीचा प्रवासासाठी होणारा वापर जवळजवळ बंद पडला आहे.\nशेतीची अनेक कामे बैलांच्या ताकदीच्या मदतीने केली जात. उदाहरणार्थ नांगरट, वखरणी इत्यादी. बैलगाडी ही बैलांच्या ताकदीद्वारा ओढली जाते. शेतकऱ्याच्या दावणीला बैल जास्त असतील तर तो शेतकर�� श्रीमंत समजला जायचा. बैल हे शेतकर्‍यांचे वैभव समजले जायचे. बैलांच्या श्रमाबद्दल, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण उत्साहाने साजरा केला जायचा. तो उत्साह यांत्रिकीकरणामुळे संपला आहे. पोळ्याला खर्‍या बैलांऐवजी मातीच्या प्रतिकृतीची पूजा करणे उरले आहे.\nसाधारणपणे, बैलगाडी ओढण्यासाठी दोन बैलांची आवश्यकता असते. बैलांच्या मानेवर जे लांब, आडवे, गुळगुळीत केलेले लाकूड असते त्याला जू म्हणतात. जुवाच्या दोन्ही टोकांला भोके पाडून टिपर्‍यासारखी दोन लाकडी दांडकी बसवतात, त्यांना शिवळा म्हणतात. शिवळा व बैलाची मान यांना बांधून ठेवणार्‍या सुती मफलरसारख्या पट्ट्याला जोते म्हणतात. जू हे लिंबाच्या झाडापासून बनवले जाते. लिंबाचे लाकूड उन्हामध्ये व घर्षणाने गरम होत नाही, फाटळत नाही व टिकाऊ असते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/maratha-reservation-question-will-not-tolerate-anyone-intervention-role", "date_download": "2018-08-14T16:10:34Z", "digest": "sha1:RMYNGQZNP3Y7N6KTZ6WHWXJ2RFFBDAMP", "length": 15506, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha reservation question will not tolerate anyone intervention Role of Maratha Kranti Morcha #MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणप्रश्‍नी कुणाचीही मध्यस्थी खपवून घेणार नाही | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणप्रश्‍नी कुणाचीही मध्यस्थी खपवून घेणार नाही\nशनिवार, 28 जुलै 2018\nऔरंगाबाद - मागील 23 महिने काढलेल्या मूक मोर्चांकडे दुर्लक्ष केल्यानेच ठोक मोर्चा सुरू करावा लागला. मराठा समाज काय करू शकतो, हे आता लक्षात येत असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करायला लावण्याचा उद्योग करीत आहेत. समाजाच्या मागण्यांबाबत काय केले, काय करणार हे शनिवारी (ता. 28) जाहीर स्पष्ट करावे, असे आवाहन करीत यापुढे कुणाचीही मध्यस्थी खपवून घेणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे.\nऔरंगाबाद - मागील 23 महिने काढलेल्या मूक मोर्चांकडे दुर्लक्ष केल्यानेच ठोक मोर्चा सुरू करावा लागला. मराठा समाज काय करू शकतो, हे आता लक्षात येत असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करायला लावण्याचा उद्योग करीत आहेत. समाजाच्या मागण्यांबाबत काय केले, काय करणार हे शनिवारी (ता. 28) जाहीर स्पष्ट करावे, असे आवाहन करीत यापुढे कुणाचीही मध्यस्थी खपवून घेणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे.\nऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाची सुरवात झालेल्या क्रांती चौकातच गेल्या सात दिवसांपासून आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. यानंतर आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले आहे. या आंदोलनादरम्यान समाजातील अनेक जणांना बलिदान द्यावे लागले आहे. एवढे होऊनही सरकारला जाग येत नसल्यानेच संतप्त झालेला समाजातील युवावर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनीच पुढे येऊन आरक्षणाची घोषणा करणे अपेक्षित असताना नुसत्या बैठका घेत सुटले आहेत. दोन दिवसांपासून तर काही जणांना हाताशी धरून मध्यस्थी करण्याच्या भानगडी करीत आहेत. मात्र, संतापलेला समाज आता कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.\nया निवेदनात म्हटले, की शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी बेताल वक्‍तव्ये केली. आज उद्‌भवलेल्या परिस्थितीस संपूर्णत: सरकारच जबाबदार आहे. आता आंदोलन थांबविण्यासाठी कुण्याही मध्यस्थाची आम्हाला गरज नसल्याचेही सुनावले आहे.\nउपसमितीने काय दिवे लावले\nमागील सहा महिन्यांत समाजातील काही बांधवांनी सरकारने नेमलेल्या उपसमितीसोबत वारंवार चर्चा केली. मात्र, सरकारने कुठलीही ठोस कृती, निर्णय घेतलेला नाही. गेल्या महिन्यात आठ लाख उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुला-मुलींच्या प्रवेशासाठी 50 टक्‍केच शुल्क महाविद्यालयाने आकारावे, उर्वरित 50 टक्‍के रक्‍कम शासन महाविद्यालयांना देईल, अशी घोषणा केली. त्याचे काय झाले असा सवाल समन्वयकांनी केला.\nगुन्हे मागे घ्या, अन्यथा परिणामाला तयार राहा\nआंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिस प्रशासन मोठ्या प्रमाणात तरुणांना टार्गेट करीत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करीत आहे. हे प्रकार वेळीच थांबवून नोंदविलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकारने तयार राहावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशा���ी, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/one-lakh-homeless-property-issue-130821", "date_download": "2018-08-14T16:11:00Z", "digest": "sha1:QCZDKP45RWTWZAO3XSDS7S572HICBNNO", "length": 9106, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "one lakh homeless property issue राज्यातील एक लाख बेघरांच्या मालमत्तेवर टाच | eSakal", "raw_content": "\nराज्यातील एक लाख बेघरांच्या मालमत्तेवर टाच\nसोमवार, 16 जुलै 2018\nसोलापूर - घरकुलासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी एका वर्षाच्या मुदतीत घरकूल बांधून पूर्ण न केल्यास त्यांना दिलेली रक्‍कम सक्‍तीने वसूल केली जात आहे. रक्‍कम परत न देणाऱ्या सुमारे एक लाख लाभार्थ्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्यात येत असल्याने सर्वसामान्य बेघरांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.\nसोलापूर - घरकुलासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी एका वर���षाच्या मुदतीत घरकूल बांधून पूर्ण न केल्यास त्यांना दिलेली रक्‍कम सक्‍तीने वसूल केली जात आहे. रक्‍कम परत न देणाऱ्या सुमारे एक लाख लाभार्थ्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्यात येत असल्याने सर्वसामान्य बेघरांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.\nदेशातील बेघरांना त्यांच्या हक्‍काचे घर देण्याकरिता केंद्र व राज्य सरकारने रमाई, पारधी, शबरी आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांची निवड केली जाते. मात्र, मागील दीड-दोन वर्षांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात वाळूचे लिलावच झालेले नाहीत. उपलब्ध होणारी वाळू अवैध अथवा अधिक दराने मिळत आहे. शासनही राष्ट्रीय हरीत लवादाच्या कडक निर्बंधामुळे हतबल झाले आहे; परंतु दुसरीकडे बेघर लाभार्थ्यांवर मात्र कारवाईचा बडगा सुरूच आहे.\nदोन वर्षांतील लाभार्थी - 3,02,823\nअपूर्ण घरकूलचे लाभार्थी - 1,21,239\nवसुलीची कार्यवाही सुरू - 69,282 लाभार्थी\nआज दिवसभरात... (ई सकाळ व्हॉट्सअॅप बुलेटिन)\nराज्यातील निम्म्यापेक्षा अधिक जिल्ह्यात दूषित पाणी \nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jivant-121826", "date_download": "2018-08-14T16:10:10Z", "digest": "sha1:62UDYWJQXQH5PAMG3GBLH5COTOXQ7N5B", "length": 13361, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "jivant \"हतनूर'मधील जिवंत पाणीसाठा शून्यावर | eSakal", "raw_content": "\n\"हतनूर'मधील जिवंत पाणीसाठा शून्यावर\nबुधवार, 6 जून 2018\nरावेर : जळगाव, भुसावळ तालुक्‍यासह जिल्ह्यातील शंभर गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हतनूर मध्यम प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा मागील पाच वर्षांत आज दुसऱ्यांदा संपला. प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक असला, तरी प्रकल्पाखालील गावांना त्याचा काहीही उपयोग नाही. परिणामी पाऊस लांबल्यास भुसावळसह अन्य ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याची स्थिती ��हे.\nरावेर : जळगाव, भुसावळ तालुक्‍यासह जिल्ह्यातील शंभर गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हतनूर मध्यम प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा मागील पाच वर्षांत आज दुसऱ्यांदा संपला. प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक असला, तरी प्रकल्पाखालील गावांना त्याचा काहीही उपयोग नाही. परिणामी पाऊस लांबल्यास भुसावळसह अन्य ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याची स्थिती आहे.\nहतनूर प्रकल्पात आज सकाळी आठला पाणी पातळी 207.720 मीटर्स इतकी होती. एकूण पाणी साठा 133.60 दशलक्ष घनमीटर इतका आणि जिवंत पाणीसाठा अवघा 0.24 टक्के इतका होता. दुपारी चारला हा एकूण पाणीसाठा 133.15 दशलक्ष घनमीटर इतका होता. जिवंत साठ्याची आकडेवारी सांगितली गेली नाही. मात्र, उन्हाचा तडाखा पाहता आज सायंकाळपर्यंत हा अवघा पाव टक्के जिवंत पाणीसाठाही संपला आहे.\nआता जिवंत पाणीसाठा संपल्याने प्रकल्पाचे सर्व दरवाजे पूर्ण उघडल्यावरही पाणी बाहेर पडत नाही. यामुळे भुसावळ आणि अन्य शहरांसाठी आवर्तन सोडता येणार नाही. शिल्लक पाणीच काटकसरीने वापरावे लागणार आहे.\nहतनूर प्रकल्पाची एकूण क्षमता 388 दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, मेरी या नाशिकच्या संस्थेने 2007 मध्ये प्रकल्पात प्रत्यक्षात 213 दशलक्ष घनमीटर इतकेच पाणी आणि उर्वरित गाळ असल्याचे सांगितले होते. तसेच प्रकल्पाच्या गाळात दरवर्षी 7 टक्के भर पडणार असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. हा गाळ वाहून जावा म्हणून प्रकल्पाच्या खाली डाव्या बाजूला 4 दरवाजे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, निधीअभावी तेही रखडले आहे. जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या गाळाच्या समस्येकडे लक्ष दिलेले नाही. आता प्रकल्पात पाणी कमी आणि गाळ जास्त, अशी स्थिती आहे. यावर उपाय न केल्यास लवकरच हा प्रकल्पच मृत होण्याची शक्‍यता आहे.\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nमजुरांचे पगार थकले..पाणीपुरवठा थांबला..भर पावसाळ्यात सात गावातील नागरिकांचे हाल\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - कंत्राटदाराने मजुरांचे तिन महिन्याचे वेतन दिले नाही. यामुळे संतापलेल्या मजूरांनी काम करणे बंद केले. अशा स्थितीत...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटा��्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-opportunity-join-indian-military-8464", "date_download": "2018-08-14T16:22:24Z", "digest": "sha1:ESPTKQ27BJ7UHUJSSKMD5EENFDZUVOD7", "length": 16402, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, opportunity to join Indian Military | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसैन्य दलात अधिकारी होण्याची संधी\nसैन्य दलात अधिकारी होण्याची संधी\nसोमवार, 21 मे 2018\nमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांचेकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी पदासाठी इच्छूक असणाऱ्या तसेच ज्या नवयुवक व युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एम.एस.बी.\nमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्या��� आलेला आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांचेकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी पदासाठी इच्छूक असणाऱ्या तसेच ज्या नवयुवक व युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एम.एस.बी. परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी 5 जून ते 14 जून 2018 (एकूण 10 दिवस) असा आहे. प्रशिक्षण कोर्सच्या कालावधीत निवासाची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामुल्य करण्यात आलेली आहे.\nतरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेणेसाठी दि. 01 जून 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित रहावे.\n(अ) कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE/UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA/UPSC) पास झालेली असावी, व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.\n(ब) एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.\n(क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.\n(ड) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.\nअधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय, परिसर, नाशिकरोड, नाशिक,यांचा दुरध्वनी क्र. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.\nभारत सेस खत fertiliser महाराष्ट्र विभाग sections नाशिक सकाळ सैनिक कल्याण मुंबई nda\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फ��बाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2503.html", "date_download": "2018-08-14T16:07:59Z", "digest": "sha1:TDF32VGGBVQUIQK55RDEDSVH4YQDR2FD", "length": 9217, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमहापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत. आमदार होण्याचे अनेकांना स्वप्न आहे, मात्र अनिल राठोड हे आमदारकी सोडायला तयार नसल्याचे वक्तव्य करून शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी राठोड यांच्यावरच निशाणा साधला आहे, तर कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रह धरला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nदिवाळीनिमित्त सध्या राजकीय नेत्यांकडून दिवाळीचे फराळ सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. यानिमित्ताने राजकीय नेतेमंडळीही एकत्र येत आहेत. वाढदिवस असो, की दिवाळी फराळ अशा कार्यक्रमांमधून आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी केली जात आहे.\nआगामी महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा सध्या शहर जिल्हा भाजपकडून केला जात आहे. याशिवाय आमदारकीवरही भाजपचाच डोळा आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २२) माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा वाढदिवस व दिवाळी फराळाच्या निमित्ताने बुरुडगाव रोडवर शिवसेनेचा अनौपचारीक मेळावा झाला.\nया मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते, महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने फुटलेल्या राजकीय फटाक्यांमधून शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट झाली.या मेळाव्यात शिवसेनेने थेट दक्षिणेच्या खासदारकीवरच दावा केला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nघनश्याम शेलार यांनी माजी ���हापौर भगवान फुलसौंदर यांनीच खासदारकीची निवडणूक लढवावी, असे सांगत पहिला फटाका फोडला. तोच सूर धरत शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी अनिल राठोड हे काही आमदारकी सोडायला तयार नसल्याचे सांगून सर्वांच्याच मनातील खदखद व्यक्त केली.\nत्यामुळे इच्छुकांना खासदारकी किंवा विधानपरिषदेची निवडणूक लढविण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगत थेट राठोड यांच्यावरच निशाणा साधला. अनिल राठोड यांनी मात्र युती नसल्यानेच आपला पराभव झाल्याची कबुली दिली.\nभाजपच्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करून आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युती गरजेची असल्याचे संकेत दिले.माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी भाजपच्या सहकार्याशिवाय शिवसेनेला अस्तित्व नसल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत झालेले शिवसेनेचे महापौर हे भाजपच्याच सहकार्यामुळे झाल्याचे अधोरेखित करून शिवसेना-भाजप युती शहरासाठी आवश्यक असल्याचे सांगत राठोड यांच्या सुरात सूर मिसळला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%96%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-14T16:15:11Z", "digest": "sha1:SN7XMUVRHDC6QEBNIQI4XRTKIIHRGWN2", "length": 5480, "nlines": 138, "source_domain": "www.marathimati.net", "title": "खस | मराठीमाती", "raw_content": "\n५० ग्रॅम खसच्या काड्या\n२ लहान चमचे खस एसेंस\n२ लहान हिरवे रंग\n१/२ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट\nखस काड्या पाण्यात ८-१० तास भिजवून ठेवावे. नंतर पाणी गाळून घ्या. या पाण्यात साखर घालून पाक तयार करा. एका तारेचा पाक झाल्यावर गॅस बंद करा. पाक थंड होऊन द्या. थंड झाल्यावर त्यात रंग, एसेंस, व पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या. सर्व करण्यापूर्वी हलवून ग्लासात अगोदर पाणी, बर्फ व थोडे सरबत मिसळावे.\nThis entry was posted in सरबते व शीतपेये and tagged खस, पाककला, पोटेशियम मेटा बाय सल्फेट, शीतपेये, सरबत on मार्च 3, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/family-doctor/health-message-patient-and-doctors-relations-126928", "date_download": "2018-08-14T16:18:17Z", "digest": "sha1:JO2FREL4E5F66UQRIQUM4MUT2JNJJGVI", "length": 21797, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Health message patient and the doctor's relations रुग्ण आणि डॉक्‍टर यांचे समबंध | eSakal", "raw_content": "\nरुग्ण आणि डॉक्‍टर यांचे समबंध\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nशुक्रवार, 29 जून 2018\nकुठलाच व्यवसाय असा नसतो, की ज्यात एकमेकांवर विश्वास नसला तरी चालू शकते. विश्वास हा हवाच. श्रद्धा ही विश्वासाची अंतिम पायरी आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ अशा तऱ्हेनेच प्रत्येक व्यवसाय करावा लागतो. त्यातही क्रम लावायचाच, तर सर्वांत वरच्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. या क्षेत्रात श्रद्धा हीच महत्त्वाची असते. यानंतरच्या म्हणजे दुसऱ्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे ज्ञान देण्याचा शैक्षणिक व्यवसाय. हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा असल्याने यासाठी आवश्‍यक असणारा पैशांचा व्यवहार हा प्रेमाचाच असावा आणि या व्यवसायातही श्रद्धेला खूप महत्त्व असावे.\nकुठलाच व्यवसाय असा नसतो, की ज्यात एकमेकांवर विश्वास नसला तरी चालू शकते. विश्वास हा हवाच. श्रद्धा ही विश्वासाची अंतिम पायरी आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ अशा तऱ्हेनेच प्रत्येक व्यवसाय करावा लागतो. त्यातही क्रम लावायचाच, तर सर्वांत वरच्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. या क्षेत्रात श्रद्धा हीच महत्त्वाची असते. यानंतरच्या म्हणजे दुसऱ्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे ज्ञान देण्याचा शैक्षणिक व्यवसाय. हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा असल्याने यासाठी आवश्‍यक असणारा पैशांचा व्यवहार हा प्रेमाचाच असावा आणि या व्यवसायातही श्रद्धेला खूप महत्त्व असावे. तिसऱ्या पायरीवर आहे वैद्यकीय व्यवसाय. या व्यवसायातही डॉक्‍टर व रुग्ण या नात्यांत (व्यवसायांत) श्रद्धा महत्त्वाची असते.\nसंबंध - समबंध - सम बंधन हा शब्दच असे सांगतो, की यात दोघांवर काही विशेष बंधने लागू होतात, दोघांनाही काही नियम पाळावे लागतात. असे जे नाते- जवळीक- व्यवहार असतात, त्याला संबंध असे म्हटले जाते. संबंधांच्या बाबतीत एक गोष्ट समजून घेणे आवश्‍यक आहे ती म्हणजे, संबंध हे श्रद्धेवर असतात. दिवसेंदिवस माणसाची श्रद्धा कमी करण्याचे प्रयत्न का��ी लोक करत असतात असे दिसते. कारण त्यांना ज्या गोष्टी विकायच्या असतात, त्या भीतीपोटी विकायच्या असतात, मग ती औषधे असोत, अन्न असो, कपडे असोत, दूध असो, घर असो... गिऱ्हाइकाला भीती दाखवली की चार पैसे जास्त मिळतात आणि धंदा चांगला होतो. वस्तू एकरकमी घ्यायची ऐपत नसल्यास कर्जाने पैसे घेऊन लोक या गोष्टी विकत घेतात.\nसर्वांत वरच्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. या क्षेत्रात श्रद्धा हीच महत्त्वाची असते. यानंतरच्या म्हणजे दुसऱ्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे ज्ञान देण्याचा शैक्षणिक व्यवसाय. हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा असल्याने यासाठी आवश्‍यक असणारा पैशांचा व्यवहार हा प्रेमाचाच असावा आणि या व्यवसायातही श्रद्धेला खूप महत्त्व असावे. तिसऱ्या पायरीवर आहे वैद्यकीय व्यवसाय. या व्यवसायातही डॉक्‍टर व रुग्ण या नात्यांत (व्यवसायांत) श्रद्धा महत्त्वाची असते.\nअशा प्रकारे कुठलाच व्यवसाय असा नसतो की ज्यात एकमेकांवर विश्वास नसला तरी चालू शकते. विश्वास हा हवाच. श्रद्धा ही विश्वासाची अंतिम पायरी आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ अशा तऱ्हेनेच प्रत्येक व्यवसाय करावा लागतो.\nफॅमिली डॉक्‍टर हा डॉक्‍टर-रोगी यांच्या संबंधांतील उत्तम दुवा आहे. फॅमिली डॉक्‍टरांना रुग्णाच्या घरातील सर्वांविषयी प्रेम हवे, सर्वांचा डॉक्‍टरवर विश्वास हवा. त्यांनी घरातील सर्वांवरच केव्हा ना केव्हा उपचार केलेले असल्यामुळे त्यांना घरातील सर्वांचीच प्रकृती, स्वभाव, घरातील घडामोडी यांची कल्पना असते. विशेषज्ञ डॉक्‍टर (स्पेशालिस्ट) रुग्णाला कसे बरे करता येईल याचा विचार करून उपचारांची निश्‍चिती होण्यासाठी आवश्‍यक असले तरी या सर्व कार्यवाहीमध्ये फॅमिली डॉक्‍टरचा सहभाग असल्यामुळे सगळ्यांचेच एकमेकांशी संबंध उत्तम राहतात.\nवैद्यांनी कसे उपचार करावे, त्यांनी रुग्णाशी कसे वागावे याविषयी आयुर्वेदात मार्गदर्शन केलेले आढळते. येणाऱ्या रोग्याचा एकूण अभ्यास करून त्यावर करावयाच्या उपचारांची योजना करावी, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. डॉक्‍टरांनी रुग्णाला सांगितलेले वाक्‍य हे ब्रह्मवाक्‍य आहे असे समजून त्यानुसार आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करावा, डॉक्‍टरांनी सांगितलेले पथ्य-अपथ्य व्यवस्थित सांभाळावे, दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. रुग्णाला ब��ेच दिवसांसाठी पथ्य सांगितलेले असले तर रोगी कंटाळू शकतो. अशा वेळी अपथ्य केल्यास रोग उलटून पथ्य सांभाळण्याचा कालावधी वाढू शकतो. एकंदर, डॉक्‍टर-रुग्ण यांच्यात उत्तम संपर्क- संभाषण हवे.\nआम्हाला डॉक्‍टरांनी वेळ द्यावा, आमचे पथ्य- अपथ्य- औषधे- आचरण याबद्दल त्यांनी आम्हाला रोज समजवावे, अशी रुग्णांची बऱ्याच वेळा अपेक्षा असते. परंतु रुग्णाला शरीरशास्त्र, पॅथॉलॉजी कळत नसल्याने त्याला किती व कसे समजावून सांगणार हा प्रश्न आहे. आजारी पडल्यावर विशिष्ट अन्न खावे म्हणजे पचनाला सोपे होते, शरीराची ताकद लवकर भरून येते.\nरोगी बरा झाल्यावर डॉक्‍टर- रोगी यांचे संबंध प्रेमाचे राहतील यात आश्‍चर्य नाही; पण रोग बरा होईपर्यंत म्हणजे उपचार चालू असतानाही डॉक्‍टर- रोगी यांच्यातील संबंध प्रेमाचे, विश्वासाचे असावे, अविश्वास ठेवून काहीही साध्य होत नाही.\nरोग्याच्या आजाराबद्दल डॉक्‍टरांना काही शंका असल्यास दुसऱ्या डॉक्‍टरांचा सल्ला (सेकंड ओपिनियन) घेणे आवश्‍यक असते, यात डॉक्‍टरांनी कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही. रुग्णाला रुग्णालयात ठेवलेले असल्यास रुग्णाने रुग्णालयाने दिलेले अन्नच दिलेल्या वेळीच खायला हवे असा रुग्णालयाचा एखादा नियम रुग्णाला गैरसोयीचा असू शकतो. परंतु रुग्णासाठी पथ्याचे जेवण घरून आणले असले तर ते खाऊ देण्याची परवानगी मिळवून देण्यात कुटुंबाच्या फॅमिली डॉक्‍टरची मदत होणे अपेक्षित असते. रुग्णाची पैशांची व्यवस्था होत नसली तर त्यासाठीही रुग्णालयाने अडून राहण्याची गरज नसावी, रुग्णाला बरे करणे हे सगळ्यात महत्त्वाचे ठरावे.\nरोग बरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (पॅथी) असतात. त्याला बरे करण्यासाठी माझीच पद्धत बरोबर असा अहंकार न बाळगता रुग्ण लवकर बरा व्हावा हे ध्येय ठेवून इतर पद्धतींची मदत घ्यायला अडचण नसावी. म्हणजेच रुग्ण-डॉक्‍टर व इतर उपचार करणारे सर्व डॉक्‍टर यांचे संबंध सलोख्याचे असावेत.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nपंचतारांकीत शिक्षण हवे कशाला कुलगुरूंचा सवाल\nलातूर :\"जे शिक्षण झाडाखाली बसून किंवा साध्या ठिकाणी घेता येते ते शिक्षण पंचतारांकीत वातावरणात घेण्याचा आग्रह कशाला खरंतर अशा ठिकाणी वातानुकूलित...\nपाटणा - पाटण्यातील एका निवारागृहातील गैरप्रकार सामोरा आला आहे. पाटण्यातील या निवारागृहात दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून, या संदर्भात...\nचुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना योग्य मार्ग दाखवणारे बाबाच होते. मी सिगारेट सोडली. चूक दुरुस्त केली. अचानक खोकला वाढला. अंग गरम असायचे. अशक्तपणा...\nप्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/six-thousand-418-students-give-tet-test-130781", "date_download": "2018-08-14T16:14:55Z", "digest": "sha1:NG6EX3HU43UNU5LINBOU2KUXPRPAMQZY", "length": 11881, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Six thousand 418 students give the TET test सहा हजार 418 विद्यार्थ्यांनी दिली 'टीईटी' | eSakal", "raw_content": "\nसहा हजार 418 विद्यार्थ्यांनी दिली 'टीईटी'\nरविवार, 15 जुलै 2018\nसोलापुरातील दहा परीक्षा केंद्रावर सहा हजार 418 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.\nसोलापूर - परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा आज झाली. सोलापुरातील दहा परीक्षा केंद्रावर सहा हजार 418 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.\nआज झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दोन पेपर होते. पहिल्या पेपरसाठी तीन हजार 774 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. मात्र, प्रत्यक्षात तीन हजार 411 विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्याचबरोबर पेपर दोनसाठी तीन हजार 258 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी तीन हजार सात विद्यार्थ्य���ंनी परीक्षा दिली. पेपर एकसाठी 363 विद्यार्थी तर पेपर दोनसाठी 252 विद्यार्थी गैरहजर राहिले. पेपर एक सकाळी साडेदहा ते एक तर पेपर दोन दुपारी दोन ते साडेचार या वेळेत झाला. या परीक्षेसाठी 326 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडल्याचेही श्री. राठोड यांनी सांगितले. परीक्षा जिल्हा परिरक्षक म्हणून उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी काम पाहिले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेश���्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/financial-assistance-rs-31-thousand-ashwini-samo-bank-132525", "date_download": "2018-08-14T16:18:42Z", "digest": "sha1:WNWJLI6A7O52626KE6N77DVPXUTNZFAI", "length": 13432, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Financial assistance of Rs 31 thousand to Ashwini from Samo Bank अश्निनीच्या स्वप्नांना समको बँकेने दिले बळ | eSakal", "raw_content": "\nअश्निनीच्या स्वप्नांना समको बँकेने दिले बळ\nरविवार, 22 जुलै 2018\nसटाणा : अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात मोठे यश मिळविणाऱ्या अश्विनी अहिरराव हिच्या शिक्षणाची तळमळ बघून सर्वच स्तरातून तिला मदतीचा ओघ सुरु आहे. येथील सटाणा मर्चंट्स को - ऑपरेटीव्ह बँकेतर्फे काल शनिवार (ता.२१) रोजी सायंकाळी सर्व संचालक, सेवक व अल्पबचत प्रतिनिधींनी देणगीरुपात संकलित केलेल्या ३१ हजार रुपयांची भरीव मदत अश्विनीला देण्यात आली.\nसटाणा : अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात मोठे यश मिळविणाऱ्या अश्विनी अहिरराव हिच्या शिक्षणाची तळमळ बघून सर्वच स्तरातून तिला मदतीचा ओघ सुरु आहे. येथील सटाणा मर्चंट्स को - ऑपरेटीव्ह बँकेतर्फे काल शनिवार (ता.२१) रोजी सायंकाळी सर्व संचालक, सेवक व अल्पबचत प्रतिनिधींनी देणगीरुपात संकलित केलेल्या ३१ हजार रुपयांची भरीव मदत अश्विनीला देण्यात आली.\nबँकेचे संचालक दिलीप चव्हाण यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सर्व संचालक, सेवक व अल्पबचत प्रतिनिधींनी ही मदत संकलित केली होती. अश्विनीची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले होते तर वडील मुकुंद अहिरराव हे शिवणकामासोबत समको बँकेत अल्पबचत प्रतिनिधी म्हणून नाममात्र मानधनावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिने दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. पुढील महागडे शिक्षण घेणे अश्विनीला परवडणारे नसल्याने शिंपी समाजासह शहरातील विविध सेवाभावी संस्थांतर्फे अश्विनीला मदतीचा ओघ सुरु आहे.\nआज समको बँकेच्या सभागृहात अध्यक्ष राजेंद्र अलई व उपाध्यक्षा कल्पना येवला या���च्या हस्ते अश्विनीचा सत्कार करून रोख स्वरुपात मदत देण्यात आली. यावेळी संचालक यशवंत अमृतकार, दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, रुपाली कोठावदे, कैलास येवला, जयवंत येवला, किशोर गहीवड, डॉ. विठ्ठल येवलकर, प्रवीण बागड, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा येवला, रमण अहिरराव आदींसह बँकेचे सर्व सेवक व अल्पबचत प्रतिनिधी उपस्थित होते. प्रवीण शिरोडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nप्राथमिक शिक्षण संचालनालयाला 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध\nसोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता...\nमहेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले- सिध्देश्वर पुस्तके\nमलवडी- प्राथमिक शिक्षकांना प्रामाणिकपणे मदत करताना महेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले. त्यांच्या कार्यामुळेच माणमधील शिक्षकांच्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cricket-fielding-rules-since-1992/", "date_download": "2018-08-14T16:01:08Z", "digest": "sha1:VBUO5JEI4Q65G6TP6YKO7Q54JTFTFPFQ", "length": 8897, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जाणून घ्या ११९२ सालापासून क्षेत्ररक्षणात झालेले मोठे बदल -", "raw_content": "\nजाणून घ्या ११९२ सालापासून क्षेत्ररक्षणात झालेले मोठे बदल\nजाणून घ्या ११९२ सालापासून क्षेत्ररक्षणात झालेले मोठे बदल\n१९९२ बेन्सन आणि हेगेस विश्वचषकात पहिल्यादा क्रिकेट खेळताना खेळाडूंनी रंगीत कपड्याचा वापर केला होता. तसेच पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये पांढरा चेंडू वापरण्यात आला होता. या विश्वचषकातच पहिल्यांदा डे नाइट सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा पासून आयसीसीने नेहमीच वनडे क्रिकेटच्या नियमांमध्ये बद्दल केले आहेत. चला तर मग पाहुयात काय आहेत हे बद्दल \nक्षेत्ररक्षण आणि पॉवर प्ले\n११९२ – पहिल्या १५ षटकात फक्त दोन खेळाडू वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची परवानगी होती. त्यानंतरच्या षटकांसाठी ५ खेळाडू वर्तुळ बाहेर ठेवता येउ शकत होते.\nयामुळेच पहिल्या १५ षटकांमध्ये फलंदाज जास्तीत जास्त आक्रमक होण्याचा ट्रेंड चालू झाला. याची सुरुवात ११९६च्या विश्वचषक स्पर्धेत सनथ जयसुर्या आणि रोमेश कलुविथराणा या श्रीलंकेच्या सलामीच्या जोडीने केली.\n२००५ – पॉवर प्ले नावाची संकल्पना पुढे आली. ज्यात पहिल्या १० षटकात फक्त २ खेळाडू वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची परवानगी असायची, त्यानंतर प्रत्येकी ५-५ षटकांचे पॉवर प्ले गोलंदाजी करणारा संघ घायचा. त्यात फक्त ३ खेळाडू वर्तुळ बाहेर असायचे.\n२००८ – पहिल्या १० षटकांच्या पॉवर प्ले नंतरच्या २ पॉवर प्लेला नाव देण्यात आले बॅटिंग पॉवर प्ले आणि बॉलिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजीचा संघ त्याना हवा तेव्हा घेऊ शकला होता तर बॉलिंग पॉवर प्ले क्षेत्ररक्षण करणारा संघ त्यांना हवा तेव्हा घेत असे.\n२०११ – आयसीसीने नियम बदलले आणि ठरवले की ४१वे षटक चालू होण्याच्या आधीच दोनीही संघानी आपले आपले पॉवर प्ले घेणे अनिवार्य आहे. बाकी षटकांमध्ये ५ खेळाडू वर्तुळाच्या बाहेर थांबू शकत होते.\n२०१२ – पॉवर प्ले षटकांच्या व्यतिरिक्त ४ खेळाडू वर्तुळ बाहेर थांबू शकत होते. ३ पॉवर प्लेच्या ऐवजी २ पॉवर प्ले करण्यात आले होते.\n२०१५ – ५ खेळाडू ४१ ते ५० षटकांपर्यंत वर्तुळ बाहेर राहू शकतात. तसेच फलंदाजी पॉवर प्ले ही काढून टाकण्यात आला.\n२०१७ – आता ४१ ते ५० षटकांदरम्यान ४ खेळाडू आणि १ ते १० षटकां दरम्यान २ खेळाडू वर्तुळ बाहेर राहू शकतात.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?q=desings", "date_download": "2018-08-14T16:17:30Z", "digest": "sha1:3SW7GHOWUYVK3R5RDB6UWATA2KP6LFKE", "length": 4855, "nlines": 83, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - desings अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"desings\"\nथेट वॉलपेपरमध्ये शोधा, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Ironshod (Anne Stokes) Desings थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/tag/karnataka/", "date_download": "2018-08-14T15:21:08Z", "digest": "sha1:YSMPWDIOQBC2YQBHC5LZUS32P2A77JWD", "length": 19604, "nlines": 81, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "karnataka | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी खेळलेला भाजपचा ‘ हा ‘ डाव देखील फसला : कर्नाटक बहुमत चाचणी\nभाजपने कितीही आव आणला तरी कर्नाटकाचा डाव फसल्याचे दुःख खूप मोठे झाले आहे . असाच आणखी एक डाव भाजपने कर्नाटकमध्ये खेळाला होता मात्र तो देखील आता फसला आहे . कर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपनं खेळलेला हा डाव देखील औटघटकेचा ठरला. बहुमत चाचणीआधी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात भाजपने एस. सुरेश कुमार… Read More »\nतर कुमारस्वामी देखील होऊ शकतील अडीच दिवसांचे मुख्यमंत्री : 12.15 ला होणार चित्र स्पष्ट\nभाजपाविरोधी काँग्रेसशी आघाडी करून सत्तेत आलेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची शुक्रवारी दुपारी विधानसभेत परीक्षा होणार आहे. 222 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे 104 व जेडीएस-काँग्रेस आघाडीचे 117 आमदार असल्याने कुमारस्वामी बहुमत सिद्ध करू शकतील, असे चित्र आहे.मात्र भाजपचे धुरंधर अजूनही काही चमत्काराच्या आशेवर आहेत . विधानसभेचे कामकाज शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास… Read More »\nकाँग्रेस जेडीएस मध्ये ‘ हा ‘ नवीन वाद उफाळला : कर्नाटक विधानसभ�� निवडणूक\nजेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहे. पण राज्यात उपमुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आमदार दलित उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे तर लिंगायत आमदार लिंगायत उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे.गुरुवारी शपथविधी असून अद्याप देखील कोणताच निर्णय झालेला नाही. जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी मुस्लीम किंवा दलित उपमुख्यमंत्रीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचं… Read More »\n‘ हा ‘ एक पाटील ठरला अख्ख्या भाजपाला भारी : कर्नाटकमध्ये भाजपचा वाजलेला गेम\nसरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतच होत्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला सपशेल अडकवून एक्सपोज करण्याची रणनिती काँग्रेसने आधीपासूनच आखली होती. भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने एकूण सहा ऑडियो क्लिप जारी… Read More »\n‘ म्हणून ‘ कुमारस्वामी यांचा शपथविधी आज नाही : ह्या तारखेला होणार शपथविधी\nकर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी… Read More »\n ‘ अशी ‘ पेटून उठली कॉंग्रेस : अपक्षांचा पण भाजपला ठेंगा\nकर्नाटकच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची अवस्था ‘पीपीपी’ म्हणजे ‘पंजाब, पुडुचेरी आणि परिवार’ अशी होईल, असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तवले होते. कर्नाटकच्या निकालानंतर त्यांची भविष्यवाणी वास्तवाच्या जवळ पोहोचली होती आणि ही खरी करून पाहण्याच्या नादात मोदी-शहांच्या सहकाऱ्यांनी खेळलेला सत्तेचा जुगार सरतेशेवटी भाजपच्या अंगलट आला. एक वर्षावर आलेली लोकसभेची निवडणूक त्यापेक्षा देखील आधी होण्याची शक्यता असताना… Read More »\nछप्पन्नचं ���ाय, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही : ‘ ह्या ‘ अभिनेत्याकडून मोदींची खिल्ली\nमोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. येडियुरप्पा यांच्या नाट्यमय राजीनाम्यावरुन प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More »\nकर्नाटक राजीनामा नाट्यावर शिवसेनेने दिली ‘ जळजळीत ‘ झोंबणारी प्रतिक्रिया\nबहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यानं येडियुरप्पांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यानंतर भाजपावर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं काल संध्याकाळी… Read More »\nकुमार स्वामीच होणार सी.एम. मात्र गुगलवर कुमारस्वामींची पत्नी ट्रेडिंगमध्ये : काय कारण \nकर्नाटक निवडणुकीत जनता दल (सेक्युलर)चे नेते एचडी कुमारस्वामी किंगमेकर बनतील अशी चर्चा होती पण निकालानंतर तेच कर्नाटकचे किंग बनले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडून येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत नसल्याने त्य़ांनी पदाचा राजीनामा दिला. आता राज्यात काँग्रेस आणि जेडीएसची सरकार बनणार आहे. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेचा दावा केला आहे.… Read More »\nपराभूत भाजपने जाता जाता केले ‘ हे ‘ नीच काम : नेटिझन्सकडून चौफेर टीका\nकर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता मुख्यमंत्री येडियुरप्पांनी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आणि राष्ट्रगीत सुरू असतानाच ते सभागृहातून बाहेर पडले. गंभीर बाब म्हणजे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोपय्या तसेच भाजपचे सर्व आमदारही त्यांच्या मागोमाग सभागृह सोडून निघून गेले. भाजपकडून अशाप्रकारे राष्ट्रगीताचा अवमान क���ण्यात आल्याने त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबरदस्त हल्लाबोल केले आहे.… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x4692", "date_download": "2018-08-14T16:17:55Z", "digest": "sha1:YOSRNTZLVAWQ2FGU5HD2XDGFTPGQHLTN", "length": 8492, "nlines": 223, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "bubbles अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार्टून\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर bubbles थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/flyover-lower-parel-132954", "date_download": "2018-08-14T16:20:07Z", "digest": "sha1:GFIGRLOHD7UYLITM7ZD5DTFXGF2XSGWE", "length": 14873, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Flyover on Lower Parel पालिका-रेल्वेची टोलवाटोलव�� | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 24 जुलै 2018\nमुंबई - लोअर परळ रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यावरून रेल्वे व महापालिकेने सोमवारी टोलावाटोलवी सुरू केली. या दोनही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, हा यक्षप्रश्‍न उभा आहे.\nमुंबई - लोअर परळ रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यावरून रेल्वे व महापालिकेने सोमवारी टोलावाटोलवी सुरू केली. या दोनही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, हा यक्षप्रश्‍न उभा आहे.\nरेल्वेने हा पूल बंद करण्याची शिफारस रविवारी मुंबई महापालिकेला केली होती. त्याच्या उत्तरादाखल सोमवारी पालिकेने रेल्वेच्या हद्दीतील पूल रेल्वेनेच वाहतुकीला बंद करावा, असे पत्रच दिले. पुलावरील वाहतूक बंद करण्याची वेळ आली असली तरीही हा निर्णय तातडीने का घेतला जात नाही, ही जबाबदारी एकमेकांवर का ढकलली जात आहे, असे प्रश्‍नही यानिमित्ताने प्रवासी विचारत आहेत.\nअंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे, महापालिका व मुंबई आयआटीच्या तज्ज्ञांनी रेल्वेवरील सर्व पुलांचे ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे. त्यात लोअर परळ स्थानकातील ना. म. जोशी मार्गावरील उड्डाणपूल धोकादायक असल्याचे आढळले. त्यानुसार पश्‍चिम रेल्वेने हा पूल बंद करण्याची शिफारस पालिकेला दिली; मात्र महापालिकेने हा पूल बंद न करता रेल्वेने त्यांच्या हद्दीतील पूल बंद करावा, असे प्रत्युत्तर पालिकेने दिले आहे.\nना. म. जोशी मार्गावरील या पुलाबरोबरच ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पूल, दादर येथील टिळक पूल, महालक्ष्मी येथील उड्डाणपूल; तसेच प्रभादेवी स्थानकावरील करोल पूल या पुलांची तत्काळ दुरुस्ती करण्याची शिफारस रेल्वेने केली आहे. महापालिका आणि रेल्वेच्या या \"तू तू मैं मैं'च्या कारभाराने प्रवाशांचा जीव टांगणीवर लागला आहे. या परिसरातील गिरण्या बंद होऊन तेथे मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कार्यालये उभी राहिली आहेत. त्यामुळे पुलावर नेहमीच वर्दळ असते. अशा स्थितीत प्रशासनाने तातडीने या जीर्ण पुलांची दुरुस्ती करावी किंवा ते बंद करावेत, अशी मागणी केली जात आहे.\nवरळी व लालबागला जोडणारा लोअर परळचा हा महत्त्वाचा उड्डाणपूल बंद झाला, त�� वाहनचालकांची अडचण होऊन परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. या पुलाच्या नंतर महालक्ष्मीचा उड्डाणपूल व प्रभादेवीचा करोल पूल आहे. त्यासाठी वाहनचालकांना मोठा वळसा घेणे भाग आहे, तसेच प्रभादेवीचा पूल अरुंद असल्याने परिसरात वाहनांची मोठीच गर्दी होऊ शकते.\nब्रिटिशकाळापासून शहरात बांधलेल्या अनेक उड्डाणपुलांचे आयुष्य आता संपलेले असल्यामुळे त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. या संदर्भात \"मुंबई टुडे'मध्ये सविस्तर वृत्त देत पाठपुरावाही केला आहे.\nरेल्वेने त्यांच्या हद्दीतील पूल बंद करावा. तसे पत्र त्यांना पाठवले आहे.\n- शीतलाप्रसाद कोरी, पूल विभागाचे मुख्य अभियंता, महानगरपालिका\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही क��ू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/trastace-karya/%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%A7%E0%A4%A4", "date_download": "2018-08-14T15:18:58Z", "digest": "sha1:4ODYILS4WD2ROS2DWAQOG2JCPXYYOJKB", "length": 8819, "nlines": 61, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - ट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nया सदरात निरनिराळ्या गावांत/शहरांत बापट परिवाराचे काम सुरळीत चालावे यासाठी कार्यपद्धती समजावून देत आहोत. पुणे येथे कार्यरत असणाऱ्या एका उपसमितीचे उदाहरण घेऊन हे नियम समजावत आहोत.\nया उपसमितीचे नाव \"बापट परिवार - (शहर/गावाचे नाव)\" असे असेल, उदाहरणार्थ \"बापट परिवार - पुणे\", \"बापट परिवार - देवगड\" इत्यादी.\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत काम करणारी ही एक उपसमिती असेल.\nअशी उपसमिती शिक्षण, मनोरंजन, आरोग्य इत्यादीसाठी विविध कार्यक्रमांची योजना करेल. ती योजना trustees@bapatparivar.com वर मेलद्वारे ट्रस्टला कळवेल आणि नंतर सुयोग्य विचारांती ट्रस्ट संमती / स्वीकृती पाठवेल. काही बदलांची आवश्यकता असल्यास ट्रस्ट सुचना देईल.\nसंमती प्राप्त झाल्यानंतर उपसमिती कार्यक्रमाचे तपशील निश्चित करेल. नियोजन पूर्ण झाल्यानंतर; उपसमिती नियोजन आणि अंदाजपत्रक ट्रस्टला कळवील. हा कार्यक्रम केवळ बापट किंवा सामान्य जनतेसाठी खुला ठेवण्याबाबत उपसमिती निर्णय करेल.\nकार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराठी उपसमितीला संस्थेचे लेटरहेड वापरण्याची अनुमती असेल, संस्थेचे लेटरहेड वापरून केलेल्या पत्रव्यवहारावर उपसमितीचा समन्वयक स्वाक्षरी करेल आणि त्यास जबाबदार असेल.\nअश्या कार्यक्रमासाठी उपसमिती दात्यांकडून सशर्त देणगी स्वीकारू शकेल, यासाठी ट्रस्ट पावती पुस्तके उपलब्ध करून देईल.\nअश्या कार्यक्रमासाठी दात्यांकडून स्वीकारलेली सशर्त देणगी केवळ कार्याक्र��ांसाठीच वापरावी लागेल, देणगी आणि खर्चात तुट आल्यास तो उर्वरितखर्च देण्याची जबाबदारी उपसमितीची असेल, ट्रस्ट कोणतीही आर्थिक तुट भरून देणार नाही.\nपरंतू सशर्त देणगी जास्त मिळाल्याने सरप्लस झाल्यास तिचा वापर उपसमिती पुढील नियोजित कार्यक्रमासाठी करू शकेल.\nउपसमिती कायदेशीर परवानगी, सहभागींची सुरक्षितता इत्यादीसाठी योग्य कायदेशीर सुरक्षा काळजी घेईल.\nकार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी उपसमिती पूर्णपणे जबाबदार असेल आणि या कार्यक्रमादरम्यान उद्भवलेल्या कोणत्याही अपवादात्मक घटनेसाठी देखील जबाबदार असेल.\nकार्यक्रमानंतर ८ दिवसांच्या आत उपसमिती अंतिम खाती (Financial Statements) सादर करेल, याची जबाबदारी समन्वयकाची असेल.\nउपसमिती त्यांच्या बैठकीसाठी ट्रस्ट ऑफिस विनामूल्य वापरू शकते. तथापि धूम्रपान, मद्यपानास सक्त मनाई आहे. नाश्ता, चहा, कॉफीची अनुमती आहे. जर जर व्यवस्थापक उपलब्ध नसेल तर कार्यालयाची एक अतिरिक्त किल्ली आपण मा. अधाक्षांकडून घेऊ शकता आणि मीटिंगनंतर परत पाठवू शकता.\nस्टिकर्सच्या प्रिंटींगसाठी ट्रस्ट सेतूची सॉफ्ट पीडीएफ कॉपी प्रदान करेल. उपसमिती कार्यालयात मुद्रित पत्रे, तिकिटे आणि स्टिकर्स आणून दिल्यास, कार्यालयीन कर्मचारी तिकीट, स्टिकर पत्ता आणि पत्र पेस्ट करेल आणि पोस्ट करेल.\nकार्यालयीन कर्मचारी आवश्यक असल्यास फोन करण्यास उपसमितीस मदत करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/2944", "date_download": "2018-08-14T15:38:39Z", "digest": "sha1:32U737COD5A2GSWCJWD4SCTC4QUFL7JX", "length": 39774, "nlines": 216, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "योगेश रायते – खडक माळेगावचा गौरव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nयोगेश रायते – खडक माळेगावचा गौरव\nयोगेश रायते यांनी नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव या गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. ते उत्साही व धडाडीचे, समाजाच्या समस्यांची सर्वांगीण जाण असलेले व समाजाच्या कल्याणाची तळमळ असलेले तरुण कार्यकर्ते आहेत. योगेश रायते यांचे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन मोठे भाऊ, दोन वहिनी असे कुटुंब आहे. रायते यांची पत्नी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांची पारंपरिक पद्धतीची घरची शेती होती. त्यांना कृषी तंत्रज्ञानाची फारशी माहिती नव्हती. परंतु त्यांनी ‘यशवंतराव मुक्त विद्यापीठ’ (नाशिक) येथे कृषी अभ्यासक्रम शाखेला 2003 मध्ये प्रवेश घेतला. त्यांना तंत्रज्ञान व ज्ञानाचे महत्त्व पटले. त्यांना कृषी तंत्रज्ञानाच्या उपयोगाने ग्रामविकासाला चालना देता येईल याची जाणीव झाली. त्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. रायते जानेवारी 2009 पासून शेतीबरोबरच ग्रामसेवक म्हणून काम करतात.\nत्यांनी खडक माळेगावच्या तरुणांना कृषी तंत्रज्ञान माहीत व्हावे म्हणून पाच वर्षांत कृषितज्ज्ञांची सत्तर भाषणे आयोजित केली. त्यासाठी लागणा-या आर्थिक पाठबळासाठी कोणाकडेही पैसे न मागता, लोकवर्गणीतून उभा झालेला निधी व वेळप्रसंगी स्वतःकडील पैसे देऊन कार्यक्रम तडीस नेले. त्यात शासकीय संस्थांना सहभागी करून घेतले. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय बागवानी संशोधन केंद्र, गहू संशोधन केंद्र, द्राक्ष संशोधन केंद्र, महाबीज, बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांसारख्या शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांचा सहभाग घेऊन हंगामनिहाय व गरजेप्रमाणे त्या त्या यंत्रणाचे मार्गदर्शन घेतले, उपक्रम आखले, अनुदान मिळवले.\nनिरनिराळ्या पिकांसंदर्भात व्याख्यान सत्रे घेतली गेल्याने, युवकांना शेतीमध्ये वेगवेगळ्या मोसमात नवनवे प्रयोग करून पाहण्यास प्रेरणा मिळाली. त्यात 'रोपवाटिका प्रशिक्षण' महत्त्वाचे ठरले. द्राक्ष कलम करण्यासाठी पूर्वी कोकणातील मजुरांची गरज पडायची. त्यामुळे वेळेवर कामे होत नसत. प्रशिक्षणामुळे परिसरातील खडक माळेगाव येथील प्रशिक्षित तरुणच कलम करतात. त्यामुळे गरजूंना रोजगार मिळाला. नवीन बियाणे व उत्पादन तंत्रज्ञान संघटित असल्यामुळे; तसेच, नियमित संपर्क असल्याने तज्ज्ञ त्यांना प्राधान्य देऊ लागले. तंत्रज्ञान सहज उपलब्ध झाल्याने जागरुकता व संघभावनेमुळे अनुभवांची देवाणघेवाण वाढली. त्यातून, द्राक्ष निर्यात वाढली, सामुहिक शेती, शेडनेटमधील भाजीपाला, नवीन वाण गावात येऊ लागले.\nज्ञान गावातच मिळाल्यावर, युवकांनी त्याचा योग्य तो फायदा करून घेतला. त्यांना एकमेकांच्या अनुभवाचाही फायदा झाला. एकत्रित खरेदीविक्री सुरू झाली. युवा शेतक-यांची संघटना गठित केल्याने त्या गोष्टी करण्यास संघटनेचे पाठबळ मिळाले. योगेश रायते यांनी रोपवाटिका, बीबियाणे व औषधे; तसेच, यांत्रिकीकरण, शासकीय योजनांची माहिती या बाबतींत माहितीची देवाणघेवाण करण्यास प्��ोत्साहन दिले. गावातील युवा शेतक-यांना शेतीमधील प्रयोग समक्ष पाहता यावेत म्हणून कृषीसहली आयोजित केल्या.\n‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’चे तत्कालीन कुलगुरू डॉ. कृष्णकुमार, डॉ. प्रकाश अतकरे, कृषी विज्ञान विद्या शाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी; तसेच, कॅनडा येथील शास्त्रज्ञ टेनिस मुनोत यांनी खडक माळेगाव गावाला भेटी दिल्या व खडक माळेगाव गावाच्या प्रगतीचे कौतुक केले.\nसोयाबीनची डी एस 228 फुले कल्याणी जात, कांद्याची फुले समर्थ जात व भुईमुगाच्या टॅग 24 या 3 जातींचे बीजोत्पादन; तसेच, हरभ-याच्या विजय, विशाल, दिग्विजय व विराट या बियाण्यांच्या जातींचे बीजोत्पादन खडक माळेगाव या गावातच केले गेले.\nयोगेश रायते यांनी खडक व माळेगाव या गावातील पस्तीस एकर पडिक जमिनीवर आंबा लागवड करण्यासाठी प्रयत्नशील राहून गाव फळबागांनी समृद्ध केले. त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने आंब्याच्या कलमांची रोपे मोफत दिली. भारतात हे प्रथमच घडले. आंबा उत्पादन दहा वर्षांपासून सुरू झाले आहे. त्यामुळे गावाला उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध झाला आहे.\n‘कृषी विज्ञान केंद्रा’च्या साहाय्याने पंचक्रोशीतील शेतक-यांना शेतीचे साडेसात लाख रुपयांचे बियाणे मोफत वाटले गेले. योगेश रायते यांनीच ह्या बाबींसाठी पुढाकार घेतला होता. योगेश रायते करत असलेल्या प्रयत्नांमुळे खडक माळेगाव हे गाव उत्तर महाराष्ट्रातील कृषिक्षेत्रात आदर्श गाव (मॉडेल गाव) म्हणून ओळखले जाते.\nयोगेश रायते यांनी ‘कृषी मुक्त विद्यापीठ’ व ‘कृषी प्रयोग परिवार, खडक माळेगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने गावाला रूग्णवाहिका मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. योगेश रायते यांनी शिक्षणक्षेत्रात गाव मागे राहू नये, गावातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा- त्यांना जगाची ओळख व्हावी, त्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे यासाठी शाळेमध्ये गुणगौरव समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, विविध विषयांतील तज्ज्ञांची व्याख्याने ठेवणे आदी उपक्रम राबवले.\nयोगेश रायते यांनी गावाच्या पर्यावरण विकासाकडेसुद्धा लक्ष दिले. स्थानिक संस्थांच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यासाठी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात विशेष सहभाग नो���दवला. त्यामुळे गावाला ‘पर्यावरण विकास रत्न’ पुरस्कार 2011 मध्ये मिळाला. गावात जवळपास बारा हजार झाडे लावली गेली. त्यातील सात हजार झाडे जगवण्याच्या प्रयत्नांना यश आले. त्यात सतत वाढ होत आहे.\nमाळेगावला ‘खडक’ असे विशेषण चिकटले ते खडकाळ माळरानामुळे. आता ते ‘हरित’ माळेगाव झाले आहे खडक माळेगावने जलसंधारण, फळबाग लागवड, पर्यावरण संवर्धन यांसाठी उपक्रम राबवून सारे शिवार हिरवाईने नटवले आहे. ते ‘एक गाव एक गणपती’ या उत्सवामध्ये नियमित रक्तदान शिबिर व नेत्ररोगनिदान शिबिर आयोजन करतात. त्यांनी 2015-16 मध्ये गावातील प्रयोगशील शेतक-यांना एकत्र करून ‘हायटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ची स्थापना केली आहे. तसेच, त्यांनी 1 जून 2017 शेतकरी संपात, किसान क्रांती जनआंदोलनात राज्यसमन्वयक म्हणून कार्य केले. त्यांची 2015 मध्ये कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कामाची दखल घेऊन द्राक्ष बागायतदार संघ संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.\nरायते यांना 2010-11 महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा जिल्हास्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार, 2015-16 कृषिक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कार्व्हर कृषिगौरव यांसारख्या पुरस्काराबरोबर चोवीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.\nयोगेश रायते गावाच्या ग्रामसभेमध्ये सातत्याने सहभागी होत आले आहेत. त्यांच्या सहभागाने ग्रामविकासाला चालना मिळाली आहे व गावाने गौरव ग्रामसभा पुरस्कारही पटकावला आहे. गावाला शासनाचा ‘महात्मा गांधी तंटामुक्ती’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. गावसुधारणा योजनेत विभागस्तरीय विशेष शांतता हा पावणेनऊ लाख रुपयांचा पुरस्कार गावाला प्राप्त झाला आहे. त्याला योगेश रायते यांची तळमळ, चिकाटी व कर्तृत्व कारणीभूत आहे अशी भावना गावक-यांची आहे. गावातील हायकोर्टापर्यंत गेलेले तंटेदेखील ग्रामसभेच्या पदाधिका-यांनी सोडवले आहेत.\nसामाजिक आणि गावाची जाण असलेला निष्पक्ष काम करणारा मालेगांव चा नेता.... अभिनंदन काका\nहोय. नक्कीच. योगेश रायते हे गावातील खरोखरच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रयत्नांचा गावाला नक्कीच फार मोठा हातभार लागला आहे. एक उमद्ये नेतृत्व म्हणून गाव त्यांच्याकडे आशेने पाहत असते. त्यांची गावाबद्दलची ही अपार निष्ठा गावाला खरोखरच एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल यात शंका नाही. त्यांच्या भावी वाटचालीस त्यांन��� शुभेच्छा.\nयोगेश रायते म्हणजे समाजाचीखरी तळमळ असणारी माझ्या जीवनातील आदर्श व्यक्ति आहे .त्यांचा थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ने दखल घेतली ,धन्यवाद काकांचे अभिनंदन 💐💐💐💐💐👍👍👍🙏\nसाठी योगेश रायतेयांचे प्रयत्न अगदीं वंदनीय आहेत.आणिते या त्यांच्या कामा मुळे ते युवका चे आयडॉल आणि खडकमाळे गावचे भूषण म्हणून त्याच्या कडे पहिले जाते अशा या त्यांच्या कार्यास सलाम. 🙏\nअप्रतिम, अलौकिक कार्य योगेश रायते यांनी केले आहे.\nखरी समाजाची तळमळ असलेला माणूस म्हणजे योगेश रायते त्यांच्या कार्याला वंदन ,थिंक महाराष्ट्र डॉट कॉम चे आभार\nसमाजासाठी योगेश रायते घेत असलेले कष्ट आम्ही जवळून पाहिले आहे मित्र म्हणून त्यांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वात बरेच सामजिक काम केलीये शेती व शेतकर्या बद्दल अंतकर्णमधून तळमळ आणि समाज घडवण्यासाठीची त्यांचा प्रयत्न व कष्ट वाखाणण्याजोगे आहेत\nमस्त ना काका ......\nअत्यंत छान असा हा लेख होता असणारच कारण ज्या व्यक्ति बद्ल हा लेख आहे ति व्यक्ति यापेकश्या खुप जास्त जिद्दी व गावासाठी जीव ओतनारी आहे\nआमच्या गावाची शान योगेशकाका रायते\nयोगेश काका रायते यांच्या अतुलनीय आणि निस्वार्थ कार्याची दखल घेतल्याबद्दल आपले आभार... असा अवलिया शोधून सापडणार नाही, ज्याच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरतो ग्रामविकास... त्यांचा खडक माळेगाव आणि पंचक्रोशीतल्या गावांमद्धे सामाजिक कार्यात असणारा सहभाग उल्लेखनीय आहे.\nखडक माळेगाव भूषण योगेश काका\nयुवा वर्गासाठी प्रेरणादायी काम,\nभविष्यातील वाटचालीस योगेशला खुप खुप शुभेच्छा \nअभिमानास्पद कार्य आहे काका तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nयोगेश रायते यांनी समाजासाठी कार्य केल ते खरंच उल्लेखनीय आहे, त्यांनी राजकारण न करता नेहमी समाजकार केलं ,हे खरंच कोतुकास्पद आहे समाजातील प्रत्येक वर्ग आणि तरुण याच्या साठी एक आदर्श ठेवला आहे,समाजात प्रत्येकाला सोबत घेऊन काम केलं तर काहीही अशक्य नाही ,अशक्य ते शक्य करू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले ,समाजात कोणतेही परिवर्तन केलं जाऊ शकत, फक्त त्याची सुरुवात करणे महत्वाची असते,आणि ते करण्या साठी समाज नेहमी मागे असतो,परंतु योगेश काका रायते याच्या सारखे तरुण पुढे आले आणि त्यांनी समाजासाठी काम केले ,निचित च परिवर्तन होईल,आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, ���्रगती होईल आणि समाजाला योग्य ती दिशा मिळेल.समाजासाठी जो कोणी हि काम करत असेल आपण आपले व्यक्तिगत भेद भाव सोडून त्यांना जास्तीत जास्त प्रोसाहित कसे करता येईल या कडे आपण लक्ष्य दिले पाहिजे .पुन्हा एकदा मी त्याचे मनापासून अभिनंदन करतो.\nयोगेश काका रायते सारखा माणूस म्हणजे आमच्या खडक माळेगावला लाभलेला परीसच आहे,काका ज्या माणसाच्या संपर्कात आले त्याच सोनच झालेल आहे....कृषी प्रयोग परीवाराच्या माध्यमातुन विविध योजना ,सहकार्य, नविन ज्ञान याची पुरेपुर माहिती काकांनी विविध शास्त्रज्ञांना गावात बोलवुन ती शेतकर्यापर्यंत पोहचविली.तसेच युवा मोहत्सवासारखी शहरात होणारी संकल्पना काकांनी गावपातळीवर राबवली आणी त्याचा काही दिवसातच वटवृक्ष होतांना दिसत आहे..... काकांच्या मागे मजबूत आणी भक्कम साथ देणारा आमच्या सारखा खुप मोठा मित्र परीवार आहे..... योगेश काका खडक माळेगाव ला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील अशी आशा व्यक्त करतो व थांबतो....\nश्री योगेश रायते हे आमच्या गावचे भुषण असून ते गावातील व नाशिक जिल्ह्यातील तरूण, शेतकरी, वडीलधाऱ्या वरकरणी यांचा सन्मान ठेवून योग्य ज्ञान वा मार्गदर्शन करत असतात. ते नेहमी आपले स्वतःचे काम सांभाळून गावाची, जिल्ह्यातील समाजाची बांधिलकी जोपासत असतात. मला त्यांचा सार्थ अभिमान असून ते लवकरच गाव, जिल्हा व महाराष्ट्रातील जनतेचे लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व तयार होईल व आमच्या गावचे भूषण होईल. त्यांच्या सामाजिक कार्याला माझ्या परीवाराकडून मनःपुर्वक शुभेच्छा\nखरच खुपच छान आहे त\nयोगेशजी यांचे काम नेहमीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असते. खुप छान कामगिरी काकाजी.\nयुवा वर्गासाठी प्रेरणादायी काम,\nभविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..\nपरिवार नाशिक ची शान\nअभिनंदन योगेश भाऊ पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छुक कदम बबलु निफाड कारखाना\nयोगेश तू माझा मोठा भाऊ असल्याचा आज मला अभिमान आहे...\nयोग्य दिशेने वाटचाल म्हणजेच (योगेश),आजकाल आपणा सर्वापुठे खुप सारे यक्ष प्रश्न असतात त्या सर्वांना सामोरे जान्याचे व त्यातून मार्ग दाखवनारे योगेश काका हे आम्हा तरुणांचे ऐक टाँनिकच आहे. आपण बोलतांना म्हणतो हाताची पाचही बोटं सारखी नसतात पण काकांचे कार्य हे प्रत्येक क्षेत्रात आणि विषयात चढाओढिचेच आहे आणि हिेच त्यांच्या सर्वगुणसंपन्नतेची ओळख, स्वतासाठी खुप धेय्यवेडी माणसं बघितली पण समाजासाठी व त्यांच्या प्रश्नासाठी योग्य ठिकाणी योग्य बोट ठेऊन आजवर अनेक प्रश्न मार्गी लावुन काकांनी त्यांचे काम तालुक्यापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्राभर पोहचवले वेळ मिळतो तेव्हा काकांसोबत काम करुन ऐक वेगळेच आत्मिक समाधान मिळते. आपल्या प्रत्येक कार्याला व विचारांना हा युवा वर्ग खांद्याला खांदा लावून काम करेल.\nयोगेश काका हे आमच्या गावातले एक आवडते, आधुनिक विचारांचे व सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व आहे.\nखडक माळेगावचे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व,सदैव गावासाठी आणि गावातील तरुणांसाठी धडपड करत रहाणे असे एक समाजसेवक योगेश काका रायते\nकाकांचे काम हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे\nआनी ककानी हे कार्य पुढ़ेही चालू थेवव\nकाका, एक परिस आहे. जिथे जाईल त्या गोष्टीचं सोनंच होईल. आज त्यांनी निस्वार्थपणे केलेल्या कामाचं फळ म्हणजे त्यांचं आदर्श अस गाव खडकमाळेगाव. सदैव आपल्या गावाबद्दल अतीव प्रेमाची भावना मनात बाळगून असलेल्या या अवलियामुळे गावाचा चेहरामोहरा बदलून गेला. राजकारणाचा कुठलाही कावाडावा न करता गाव बदलण्याचा ध्यास घेऊन काम करणं हा स्थायीभाव काकांच्या अंगात रुजून गेल्याने हे शक्य झाले. पण या राजकीय कुरघोड्यांचा त्रासही काका सहन करत आले. आणि गाव पुढे घेऊन गेले. चांगल्या माणसाच्या पाठीशी गावाने उभ राहील तर दुष्काळी खडकमाळेगाव ही आदर्श बनत हाच धडा शिकण्यासारखा आहे. काका, ग्रेट आहेत तुम्ही...आम्हाला सार्थ अभिमान आहे की आशा परीसाच्या सानिध्यात आणि मार्गदर्शनात आम्ही राहतो....\nअभिमान वाटावा अस प्रेरणादायी, परिसस्पर्शी व्यक्तिमत्त्व योगेश काका आमचा मान, आमची शान\nमहाराष्ट्र माझा परिवार, नाशिक जिल्हा💐💐💐💐💐\nअनुराधा काळे या मूळच्‍या चिपळूणच्‍या. त्‍यांनी पुण्‍यात येऊन मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. त्‍यानंतर त्‍यांनी 'स्‍टेट गव्‍हर्नर स्‍टॅटिस्‍टीस्‍क डिपार्टमेन्‍ट' (Economics) मध्‍ये रिसर्च ऑफिसर या पदावर काम केले. त्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्‍न आहेत.\nमैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी\nसंदर्भ: आदिवासी, मेळघाट, कुपोषण, बचावकार्य\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपी���\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nसंदर्भ: निफाड तालुका, विंचूर गाव, व्‍याख्‍यानमाला, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग\nअविनाश दुसाने - शब्द कमी कार्य मोठे\nसंदर्भ: विंचूर गाव, ग्रामविकास, निफाड तालुका, ग्राम स्‍वच्‍छता\nप्रल्हाद पाटील-कराड - प्रगतशील शेतकरी\nसंदर्भ: निफाड गाव, निफाड तालुका, जळगाव (निफाड), प्रयोगशील शेतकरी\nमंदिर जीर्णोद्धारप्रसिद्ध सुभाष कर्डिले\nसंदर्भ: निफाड तालुका, निफाड गाव\nडॉ. प्रतिभा जाधव - प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक\nसंदर्भ: निफाड तालुका, शिक्षक\nजगन्नाथराव खापरे - ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा\nसंदर्भ: निफाड तालुका, कोठुरे गाव, शेतकरी, द्राक्षबाग, प्रयोगशील शेतकरी\nसंदर्भ: निफाड तालुका, पिंपळगाव, स्मशानभूमी, वृक्षारोपण\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-cinema", "date_download": "2018-08-14T16:10:37Z", "digest": "sha1:KIJMIPXEDB46VT5H5VWOPQW4Z5WLVQYK", "length": 11707, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi Cinema News | Marathi Chitrapat | Marathi Film Masala | मराठी सिनेमा | मराठी फिल्म | मराठी चित्रपट", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\nलिफ्टमेन: भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीज\nही मालिका प्रसंगोचित विनोदावर आधारित असून यात भाऊ कदम यांनी लिफ्टमेनची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या ट्रेलरमध्ये ...\nमल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज'\nअंगमाली डायरीज हा मल्याळम चित्रपट गेल्‍या वर्षी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाचा मराठीत रिमेक येत आहे. या चित्रपटाचे ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' चे नाबाद ३००\nकॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील, अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारे, 'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक लवकरच ...\nआशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\nमराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला ...\nमंजिरी झळकणार मोठ्या पडद्यावर\n'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतील 'निशा' आठवतेय का राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच ...\nनितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडियोत भरणार अभिनयाची कार्यशाळा\n'बॉलीवूड थीमपार्क' म्हणून नावारूपास आलेल्या कर्जत येथील एन.डी.स्टुडियोचे वलय दिवसागणिक वाढत चालले आहे. सुप्रसिद्ध ...\nसुपरहीट 'ख्वाडा', 'बबन' नंतर भाऊराव घेऊन येताहेत 'हैद्राबाद कस्टडी'\nसुपरहिट 'बबन' नंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था एका नव्या कोऱ्या ...\nचित्रपट समीक्षा : पुष्पक विमान\nस्वप्नं म्हणजे, माणसाच्या अपुर्‍या राहिलेल्या इच्छा-आकांक्षांची पोतडी. ही पोतडी सहसा कधी रिकामी होत नाही. अन्‌ तरीही ...\n‘बच्चन’ ची उत्सुकता वाढली, पहिले पोस्टर रिलिज\n‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ आणि ‘पर्पल बुल एंटरटेन्मेंट’ ‘बच्चन’ नावाचा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. ‘बच्चन’ ...\nबहुचर्चित ६ व्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन\nअभिनव संकल्पना साकार करण्यासाठी, ती दृश्य स्वरूपात आणण्यासाठी कलात्मक मेहनतीची गरज असते. त्या संकल्पनेला जोड मिळते ते ...\n'बोगदा' सिनेमाचा मोशन पोस्टर लाँच\nआई आणि मुलीच्या नात्याचे विविध पैलू मांडणाऱ्या आगामी 'बोगदा' सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर लाँच ...\nअशी रंगली 'बोगदा' सिनेमाच्या पडद्यामागील मेहनत\nसिनेमातील दृश्य पडद्यावर उत्कृष्टपद्धतीने सादर करण्यासाठी, पडद्यामागील कलाकारांचा भरपूर कस लागलेला असतो. त्यासाठी अनेक ...\nचित्रपट परीक्षण : 'पिप्सी' बालविश्वाचा रंजक अनुभव\nलहान मुलांच्या निरागस बालविश्वाचा पुरेपूर वापर आपल्याकडच्या सिनेमात केला जात नाही. तो केला, तर अनेक अनोख्या कल्पना, ...\n'फिल्म शाला' द्वारे विद्यार्थी करणार 'पिप्सी' चित्रपटाचे समीक्षण\nआशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीदेखील त्यात मागे नसून, मराठीतही ...\nनसिरुद्दीन शाह घेत आहेत मराठीचे धडे\nमराठी सिनेमांचे हिंदी रिमेक तयार होत आहेत. काही कलाकार मराठी सिनेमात कामही करत आहेत. अक्षयकुार, प्रियांका चोप्रा\nरितेशचा 'माऊली' येत्या 21 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला\nरितेश देशमुखचा दुसरा मराठी सिनेमा 'माऊली' हा 21 डिसेंबर 2018 ला रसिकांच्या भेटीला येणार आहे. आषाढी एकादशीचा मुहुर्त ...\nतृप्ती तोरडमलचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण\nमराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल लवकरच एका चित्रपटातून ...\nबिग बॉस मराठी : अभिनेत्री मेघा धाडे विजेती\nअभिनेत्री मेघा धाडे बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोची पहिली विजेती ठरली आहे. लोणावळामध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत मेघाने ...\nसंजय जाधवला मिळाले वाढदिवसाचे वेगळे गिफ्ट\nमराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व अभिनेता संजय जाधवला यंदा वाढदिवसादिवशी आगळे गिफ्ट मिळाले आहे. संजय जाधवच्या संपूर्ण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/08/second-daygovernmentemployeesstrike/", "date_download": "2018-08-14T16:21:01Z", "digest": "sha1:ACK5DZZDQB5L7WS5OKWAAQ5L27ENEMWW", "length": 4922, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस\n08/08/2018 SNP ReporterLeave a Comment on राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलाय. कर्मचारी मोठ्याप्रमाणात संपामध्ये सहभागी झाले. सरकारी कार्यालयं, महसूल विभाग, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सगळेच संपामध्ये हिरीरीनं सहभागी झालेत. रूग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि परिचारीका संपावर आहेत. त्यामुळे रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.\nराज्यव्यापी सरकारी कर्मचाऱ्याच्या संपाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले.\nदारुच्या नशेत रेल्वे स्थानकावरील बेंच ट्रॅकवर फेकले\nघाटकोपर बॉम्बस्फोट : फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक\nसातवा वेतन आयोग लागू करा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा\nनिसर्ग पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्रात वन पर्यटनाची क्रांती ठरणार\nनीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात ६ नव्या केंद्रांना मान्यता\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कं��नीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/bjp-will-win-2019-election-with-good-figure-pm-modi-1078472.html", "date_download": "2018-08-14T16:08:53Z", "digest": "sha1:K32YHA5VOBEIAZCJPZW5GEBVSUQ5KGRI", "length": 6514, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "2019ची निवडणूक भाजप रेकॉर्डब्रेक जागांसह जिंकणार : पंतप्रधान मोदी | 60SecondsNow", "raw_content": "\n2019ची निवडणूक भाजप रेकॉर्डब्रेक जागांसह जिंकणार : पंतप्रधान मोदी\nलोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. जनतेला भक्कम आणि निर्णयक्षम सरकार हवे आहे. जे चांगली कामगिरी करू शकेल, असेही त्यांनी सांगितले. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तर प्रामाणिकपणे उद्योगधंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचे आश्वासनही दिले.\n...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचे आव्हान\nमध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या, असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले होते.\nस्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन\nदेश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी साजरा करायला हवा, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. रविना सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोखठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येते. या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो.\nब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने तिघांना चिरडले\nलंडनमधला सर्वाधिक सुरक्षित भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/goal-winning-upcoming-elections-raosaheb-danve-107869", "date_download": "2018-08-14T16:16:39Z", "digest": "sha1:4GQNAEF7MM55OBOUK2PPZJ2HDGXPGDRA", "length": 23080, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "The goal of winning the upcoming elections Raosaheb Danve आगामी निवडणुका जिंकणे हे ध्येय - रावसाहेब दानवे | eSakal", "raw_content": "\nआगामी निवडणुका जिंकणे हे ध्येय - रावसाहेब दानवे\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nमुंबई - \"\"सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (ता. 6) आयोजित महागर्जना रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर ते \"सकाळ'शी बोलत होते. सद्यःस्थितीतील आव्हानांबरोबरच त्यांनी भाजपची प्रारंभिक वाटचाल आणि आगामी दिशा यावरही विचार मांडले...\nमुंबई - \"\"सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (ता. 6) आयोजित महागर्जना रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर ते \"सकाळ'शी बोलत होते. सद्यःस्थितीतील आव्हानांबरोबरच त्यांनी भाजपची प्रारंभिक वाटचाल आणि आगामी दिशा यावरही विचार मांडले...\nप्रश्‍न - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शक्तिप्रदर्शनाचे प्रयोजन काय\nदानवे - भाजपच्या स्थापनादिनी कुठून कुठवर आलो, याचे सिंहावलोकन करणे हे या मेळाव्याच्या आयोजनाचे कारण आहे. भाजप आज जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. भारतातील सर्वाधिक राज्यांत सत्ता असलेला आमचा पक्ष महाराष्ट्रातही सातत्याने जनतेने आपला मानला आहे. आम्ही निवडणुका जिंकतो आहोत कारण जनता आम्हाला आपले मानते. आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत���री, 13 महापौर, 12 जिल्हा परिषद अध्यक्ष , 98 नगराध्यक्ष, 5 हजार नगरसेवक, 563 जिल्हा परिषद सदस्य असे पदाधिकारी आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन आगामी वाटचालीसाठी संकल्प करणे हा मेळाव्याचा उद्देश आहे.\nप्रश्‍न - गेल्या काही महिन्यांत देशातील हवा बदलली आहे. सरकारविरोधी सूर तीव्रतेने व्यक्‍त होत आहेत...\nदानवे - (मध्येच तोडत) बहुतांश निवडणुका आम्ही जिंकत असताना देशातील परिस्थिती बदलली आहे, असे कसे म्हणता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला अग्रेसर करणारी नीती अमलात आणली आहे. भारतीय जनता त्यांच्यामागे उभी आहे. सरकारचे निर्णय जनतेत पोचवणारे विशाल संघटन हे भारतीय जनता पक्षाचे बलस्थान आहे. लोकशाही व्यवस्थेत अन्य पक्षांना आपला प्रचार करायची मुभा असते, त्यामुळे ते वेगळे दावे करत असतील, तर तो त्यांचा हक्‍क आहे. आगामी निवडणुका आम्ही जिंकणार हे सत्य आहे.\nप्रश्‍न - आपण संघटन मजबूत आहे म्हणता; पण कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. त्यांना सत्तेचे लाभ मिळालेले नाहीत. चार वर्षे उलटून गेल्यानंतरही महामंडळे स्थापन झालेली नाहीत.\nदानवे - पक्षनेतृत्वावर विश्‍वास असलेले कार्यकर्ते हे भाजपचे सर्वांत मोठे बलस्थान. आमचे कार्यकर्ते कोणत्याही पदाची अपेक्षा न करता पक्षकार्यात स्वत-ला झोकून देतात. नवभारताच्या निर्माणासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. शिवाय महामंडळांवरील नेमणुकांचा मुद्दा आमच्यातील कोणीही प्रतिष्ठेचा केलेला नाही. तुम्ही म्हणता तशी नाराजी असतीच, तर प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांनी असे काम केले असते का पक्षाला पुन्हा एकदा विजयापर्यंत नेण्यासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.\nप्रश्‍न - गेल्या निवडणुकीत भाजपची घोषणा होती \"मिशन 272'. या वेळी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणती घोषणा असेल \nदानवे - अशी घोषणा ठरवणे हे राष्ट्रीय स्तरावर होणारे काम आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यासंबंधात योग्य वेळी मार्गदर्शन करतील.\nप्रश्‍न - महाराष्ट्रात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदींची हवा बघून अनेक बाहेरची मंडळी भाजपमध्ये आली, आमदार झाली. बदललेली परिस्थती पाहून ही मंडळी बाहेर गेली तर \nदानवे - आमच्या पक्षात आलेली सर्व मंडळी भाजपमय झाली आहेत. ती बाहेर पडण्याचा प्रश्‍न नाहीच. उलट बाहेर असलेल्या अनेकांना पक्षात येण्याची इच्छा आहे. पक्षातील कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करूनच याबाबतचे निर्णय घेतले जातील.\nप्रश्‍न - महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्ता आणता येत नाही.\nदानवे - यावर काय उत्तर देणार जे सत्य आहे, ज्यात तथ्य आहे ते समोर आहे.\nप्रश्‍न - शिवसेना सध्या भाजपवर फार नाराज आहे. आपल्या विशाल मेळाव्याबद्दल शिवसेनेला नेमके काय वाटत असेल \nदानवे - प्रत्येक पक्षाला स्वत-चा कार्यक्रम राबवण्याची मुभा असते. आम्ही महागर्जना रॅली घेतो आहोत, हा भाजपचा कार्यक्रम आहे. त्यावर कोणताही पक्ष आक्षेप का घेईल शिवाय शिवसेनेची नाराजी म्हणाल, तर मी सांगेन, आम्ही दोन पक्ष म्हणून एकत्रितपणे सरकार चालवतो आहोत. सरकारमध्ये सामील असलेल्या दोन्ही पक्षांच्या मंत्रिसदस्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. चार वर्षे बरोबरीने निर्णय घेतले जात आहेत. पक्ष म्हणून त्यांचे कार्यक्रम, उपक्रम वेगळे असतील हे आम्हाला मान्य आहे. \"एनडीए'त शिवसेना मित्रपक्ष म्हणून सामील झाला, आमची ही मैत्री कायम राहील, असा आम्हाला विश्‍वास आहे.\nप्रश्‍न - पण पक्ष नेतृत्वावर महाराष्ट्रात नाराजी आहे, असे म्हणतात...\nदानवे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी, दोघेही आपापली जबाबदारी पार पाडतो आहोत. सर्व मंडळी आम्हाला साथ देतात. महामेळाव्यात तुम्हाला याचा प्रत्यय येईलच. महाराष्ट्रातील सर्व नेते तेथे असतील.\nप्रश्‍न - एकनाथ खडसेही\nदानवे - होय. तेही. मेळाव्याच्या जाहिराती पाहिल्या आहेत ना आमच्या पक्षाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. \"दिये मे तेल नही' अशी अवहेलना आम्ही जनसंघाच्या काळत सहन केली. आज तेथून आम्ही सत्तेपर्यंत पोचण्याची वाटचाल \"सबका साथ' घेत केली आहे. वसंतराव भागवत, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील अशा कित्येक जणांची यानिमित्ताने आठवण येते आहे. आमचा पक्ष सर्वांना घेऊन पुढे जाणारा आहे. ज्या मुंबई शहरात भाजपची स्थापना झाली, तेथे आम्ही कार्यकर्त्यांचा विशाल मेळावा घेतो आहोत. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वसुरींना नमन करीत भविष्याचे नियोजन करणाऱ्या या मेळाव्याला सर्व जण हजर असतील.\nप्रश्‍न - राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना या मेळाव्यानिमित्त प्रदेश भाजप काय भेट देणार \nदानवे - आगामी निवडणुकात देदीप्यमान यश मिळवून देणे हीच अमितभाई आणि पक्षनेत्यांसाठी सर्वांत मोठी भेट असेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवत भाजपला क्रमांक एकवर कायम ठेवणे यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. ही अमितभाईंसाठी सर्वांत मोठी भेट असेल अन्‌ भाजपच्या आगामी वाटचालीचे ध्येयही.\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/15/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-14T16:20:19Z", "digest": "sha1:SDO3UVBSXWNTIMWKBBMMF5FWM6ZFX2ZO", "length": 5260, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "आता व्हाट्सअॅप ग्रुपमध्येच सदस्याला पर्सनल मेसेज पाठवू शकता - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nआता व्हाट्सअॅप ग्रुपमध्येच सदस्याला पर्सनल मेस��ज पाठवू शकता\n15/03/2018 SNP ReporterLeave a Comment on आता व्हाट्सअॅप ग्रुपमध्येच सदस्याला पर्सनल मेसेज पाठवू शकता\nमेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे. या अपडेटमुळे ग्रुप मधील सदस्याला पर्सनल मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या सदस्याला वेगळा पर्सनल मेसेज पाठवण्याची गरज नाही. तुम्ही ग्रुपमध्येच तुम्ही सदस्याला पर्सनल मेसेज पाठवू शकता.\nव्हाट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमध्ये आलेल्या नवीन बदलामुळे ग्रुपचा सदस्य त्या पर्सनल मेसेजला उत्तरही देऊ शकेल. पूर्वी तुम्ही केलेला मेसेज ग्रुपमधील सर्व सदस्य वाचू शकत होते. त्यामुळे पर्सनल मेसेज करण्यासाठी ग्रुप बाहेर पडून पर्सनल चॅटवर जावून तुम्हाला मेसेज करावा लागत होता.मात्र या नवीन अपडेटमुळे तुमचा हा त्रास वाचणार आहे.\nTagged ग्रुप पर्सनल मेसेज व्हाट्सअॅप सदस्य\nरिझर्व्ह बँकेला घोटाळे रोखण्यासाठी कठोर अधिकार देण्याची मागणी – गव्हर्नर ऊर्जित पटेल\nजॅकी श्रॉफ यांच्या ‘शून्यता’ शॉर्ट्सफिल्मने कोरले इंटरनॅशनल अवार्डवर नाव\n‘तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड त्वरित बदला’,ट्विटरकडून आवाहन\nशाओमी Mi8 स्मार्टफोन लॉन्च\nओपो F5 यूथ एडिशन स्मार्टफोन लाँच\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-620.html", "date_download": "2018-08-14T16:05:55Z", "digest": "sha1:KALQMN5HLMHYZZN6LS5Y7WL55RL5FJ6K", "length": 7332, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मराठा आरक्षणासाठी आणखी पाच युवकांच्या आत्महत्या - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra मराठा आरक्षणासाठी आणखी पाच युवकांच्या आत्महत्या\nमराठा आरक्षणासाठी आणखी पाच युवकांच्या आत्महत्या\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजातील युवकांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटना रोजच घडू लागल्या आहेत. रविवारी राज्यातील विविध भागांत आणखी पाच जणांनी आत्महत्या केली. परभणी जिल्ह्यात डिग्रसवाडी (ता. सेलू) येथे मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी अभियंता असलेल्या तरुणाने स्वत: पेटवून घेऊन आपल�� जीवनयात्रा संपवली.\nनांदेडच्या अर्धापूर तालुक्यात घराच्या छतावरून उडी मारून एका युवकाने आत्महत्या केली. बीड येथे २२ वर्षीय मराठा तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.जालना जिल्ह्यातील हिसोडा (ता. भोकरदन) येथील विद्याथ्र्याने आरक्षणाअभावी आयटीआयला नंबर न लागल्याच्या नैराश्यातून गळफास घेतला. त्याला दहावीत ६६.६० टक्के गुण होते.तर, कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलनात भाग घेतल्यानंतर एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.\nपरभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथील तरुण अभियंता अनंत सुंदरराव लेवडे (२४) यांनी मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या फेसबुक खात्यावरून पोस्ट करून समाजास आरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच स्वत: समाजासाठी बलिदान देत आहे, अशी पोस्ट फेसबुकवर टाकली. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही.\nरविवारी (दि.५) गावाजवळील उजव्या कालव्याच्या बाजूच्या शेतात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. मयत अनंत लेवडे यांनी इंजिनीअरिंगमध्ये पदविका घेतली होती. त्याने खाजगी कंपनीमध्ये देखील नोकरी केली होती, परंतु चार वर्षे कंपनीत काम केल्यानंतरही कायम करण्यात आले नाही व कामावरून कमी करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नाही, यांची खंत त्याच्या मनात सलत होती.\nमराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत मयत अनंत लेवडे यांनी मुख्यमंत्र्यांना फेसबुक खात्यावर मराठा समाजास आरक्षण मिळावे, अशी पोस्ट केली असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशासाठी काही करता आले नाही; परंतु समाजासाठी बलिदान देत आहे. अशी पोस्ट टाकून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/the-trustees/%E0%A4%AC%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A0-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%B2", "date_download": "2018-08-14T15:19:06Z", "digest": "sha1:4UU4KCNQJFKKUSBBPLKPE7BBJT4VUHCQ", "length": 4765, "nlines": 53, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - बापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nनवीन कार्यालयासाठी आमच्याद्वारे नियोजित उपक्रम व त्याचे नियम\nसंस्थेचे सभागृह बापट कुलोत्पनांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी केवळ रुपये २०० प्रति तास या माफक दारात उपलब्ध होईल.\nयात तुम्ही तेथे तुमची उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करू शकता आणि बापट फेसबुक किंवा WhatsAppवर जाहिरात देखील करू शकता.\nरोज सायंकाळी ५ ते ८ या वेळात आपण श्री. विवेक बापट (९३७१५८८६०४) यांची परवानगी घेऊन या संधीचा लाभ घेऊ शकता. या वेळांव्यतरिक्त आपणास सभागृह हवे असल्यास श्री. विवेक बापट (९३७१५८८६०४) यांची परवानगी घ्यावी.\nबापट कुलोत्पन्न सर्वसाधारण सभांसाठी याचा वापर करू शकतात. यासाठी नाममात्र शुल्क 100 रु. / प्रति तास आकारले जाईल. फक्त शनिवारी सायंकाळी ५ ते ७ हे सत्र विनामूल्य असेल.\nट्रस्टच्या उपसमित्या त्यांच्या सभांसाठी या सभागृहाचा विनामुल्य वापर करू शकतील.\nबापट कुलोत्पन्न गरजू विद्यार्थ्यांना सभागृहाचा अभ्यासिकेसारखा वापर विनामुल्य करू शकतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m247297", "date_download": "2018-08-14T16:18:35Z", "digest": "sha1:LNH56Y744W6HBIXILPSFYMCRCQODUKYD", "length": 11143, "nlines": 254, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "नोकिया मरणोन्मुख रिंगटोन रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nनोकिया मरणोन्मुख रिंगटोन रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंव��� साइन इन करा ते PHONEKY कडे\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nनोकिया - फोन मिक्स अप निवडा\nनोकिया मृत्यू टोन रीमिक्स\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर नोकिया मरणोन्मुख रिंगटोन रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/how-much-illegal-advertising-panel-121986", "date_download": "2018-08-14T15:53:25Z", "digest": "sha1:FFHQAY6VG3FPQQ2FVE2UJRYGRHHXNXS4", "length": 13505, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "How much of the Illegal advertising panel बेकायदा फलक नेमके किती? | eSakal", "raw_content": "\nबेकायदा फलक नेमके किती\nगुरुवार, 7 जून 2018\nपुणे - शहरातील कायदेशी��� आणि बेकायदा जाहिरात फलकांच्या संख्येचे गणित महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाला सोडविता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमके कुठे आणि किती बेकायदा जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत तसेच त्यावरील कारवाईचा हिशेब महापालिकेकडे नाही.\nपुणे - शहरातील कायदेशीर आणि बेकायदा जाहिरात फलकांच्या संख्येचे गणित महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाला सोडविता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमके कुठे आणि किती बेकायदा जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत तसेच त्यावरील कारवाईचा हिशेब महापालिकेकडे नाही.\nराज्य सरकार आणि महापालिका यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदा फलक उभारण्याचे सत्र सुरू असल्याने दोन्ही यंत्रणेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. महापालिकेची परवानगी घेऊन ठराविक मुदतीसाठी जागोजागी जाहिरात फलक उभारण्यात येतात. त्यातील काही फलकांना राज्य सरकारची परवानगी आवश्‍यक आहे. महापालिकेकडे सध्या 1 हजार 750 फलकांची नोंद आहे. गेली अनेक वर्षे महापालिका हाच आकडा मांडत आहे. प्रत्यक्षात, जाहिरात फलकांचा आकडा मोठा आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने बेकायदा फलक उभारणात येत असल्याची बाबही आता लपून राहिलेली नाही.\nमुदत संपल्यानंतर जाहिरात फलकाच्या परवान्याचे नूतनीकरण अपेक्षित असतानाही ते होत नाही. सरकार आणि महापालिकेच्या यंत्रणेला कोणी जुमानत नसल्याचे चित्र आहे. बेकायदा फलक उतरविण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने अनेकदा केली. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांना मर्यादा येत असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे, बेकायदा फलक वाढत असल्याने नियमित शुल्क भरणाऱ्या जाहिरातदारांना फटका बसत असल्याची तक्रार आहे.\nशहराच्या आजूबाजूच्या परिसरात बेकायदा फलक लावले आहेत. याबाबतच्या तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत. त्यावर कारवाई व्हायला हवी. तसे झाल्यास अधिकृत जाहिरातदारांचे नुकसान होणार नाही.\n- बाळासाहेब गांजवे, अध्यक्ष, पुणे आउटडोअर ऍडर्व्हटाइज असोसिएशन\nशहरातील बेकायदा फलक पाहणी करून उतरविण्यात येतात. शिवाय, संबंधित मालकांना दंड करण्यात येतो. बेकायदा फलकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येते. यामुळे महसुलात वाढ होत आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार पाहणी करूनही कारवाई करण्यात येते.\n- तुषार दौंडकर, प्रमुख, आकाशचिन्ह व परवाना विभाग\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2104.html", "date_download": "2018-08-14T16:06:04Z", "digest": "sha1:PHWFFL5HBW2EYNO5FWNC24GZ3ADINN7D", "length": 4352, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कंटेनरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Rahuri कंटेनरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू.\nकंटेनरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यात कंटेनरची धडक बसल्याने मोटरसायकलवरील विद्यार्थ्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. नगर-मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या मुळा नदी पुलाजवळ भीषण अपघाताची घटना घडली.\nमयूर लक्ष्मण गोरड (वय १८, रा. राहुरी खुर्द) हा महाविद्यालयीन विद्यार्थी घराकडे जात असताना मुळा नदी पुलाजवळ आल्यानंतर नगरकडून मनमाडच्या दिशेला चाललेल्या आर.जे. २५ जे.ए. ३१८९ हा कंटेनर विरूध्द दिशेला घुसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना समोरून आलेली मयूरची मोटरसायकल कंटेनरला धडकली.\nगंभीर जखमी झालेल्या मयूरला उपचारार्थ नगरच्या खाजगी दवाखान्यात हलविण्यास मदत केली; मात्र रस्त्यातच मयूरचा मृत्यू झाला. राहुरी येथे शवविच्छेदनानंतर मयूरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने राहुरी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://panlotkshetravikas.weebly.com/235723552339-234823062343236623522366.html", "date_download": "2018-08-14T15:50:42Z", "digest": "sha1:4D4J3P75SDETCCM2FBAWIVNFKHSQUYTQ", "length": 6429, "nlines": 51, "source_domain": "panlotkshetravikas.weebly.com", "title": "वळण बंधारा - पाणलोटक्षेत्र विकास", "raw_content": "\nसलग दगडी समतल बांध\nपाणी व गाळरोधक बंधारे\nरस्त्याच्या मोर्‍या बंद करणे\nकोकणात बरेच शेतकरी नाल्यावर कच्चे दगडी बंधारे बांधून नाल्यातील पाणी शेतीत वळवून पिकांना पाणी देतात, परंतु हे बंधारे दरवर्षी नव्याने घालावे लागतात. तेव्हा अशा ठिकाणी पक्के बंधारे बांधून पाणी शेतात वळवून पिकांना देता येते. अशा बंधार्‍यांना वळण बंधारे असे म्हणतात.\nवळण बंधार्‍यासाठी जागा निवडताना ज्या नाल्यांना नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत पाणी प्रवाह असतो, अशा नाल्याची निवड करावी. नाल्याची खोली तीन मी. पेक्षा जास्त आणि रुंदी ३० मी. पेक्षा जास्त नसावी. बंधार्‍याच्या जागेपासून लगेच ५० ते १०० मी. अंतरावर वळविलेले पाणी शेतात पसरेल अशा जागेची निवड करावी. वळण बंधार्‍यामुळे पुराचे पाणी शेतात पसरणार नाही, असे पाहावे.\nवळण बंधार्‍याचे बांधकाम नाला प्रवाहास काटकोनात करावे.वळण बंधार्‍याचे मुख्य भिंत, पक्ष भिंत, संरक्षक भिंत असे मुख्य भाग आहेत. मुख्य भिंतीची लांबी ही नाल्याच्या रुंदीप्रमाणे ��ेवावी. मुख्य भिंत दोन्हीही नाला काठात घुसविणे आवश्यक आहे. मुख्य भिंतीची उंची गरजेनुसार ठेवावी. मुख्य भिंतीचा पाया १.६ मी., तर माथा ०.६० मी. ठेवावा. मुख्य भिंतीस पाण्याच्या बाजूने उतार देऊ नये, तर विरुद्ध बाजूने १:१.५ असा उतार देऊन बांधकाम करावे. मुख्य भिंतीपासून आतील बाजूस नाल्याच्या दोन्ही काठांवर ०.६० मी. जाडीची दगडी भिंत बांधावी, तसेच बांधाच्या खालील बाजूस दोन्ही काठांस संरक्षक भिंत बांधावी. मुख्य भिंतीचे मध्यभागी एक किंवा एकापेक्षा जास्त दरवाजे ठेवावेत. सदर दरवाजे बंद करण्याकरिता फळी घालता यावी, यासाठी दोन्ही बाजूला खाचा ठेवाव्यात. नाल्याच्या एका किंवा दोन बाजूला आवश्यक लांबीचा पाट काढावा. पाटाचे बांधकाम करताना ०.४० मीटर पाया खोदाई करावी, पाटाच्या तळात दहा सें.मी. जाडीचे बेड कॉंक्रिट टाकावे. पाटाची रुंदी ०.९० मी. तर खोली ०.३० मी. ठेवावी. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर २१ दिवस पाणी मारावे.\nबांधकाम पूर्ण झाल्यावर त्यावर माथापातळी, पूररेषा पातळी, पाणीसाठा पातळी इत्यादीच्या खुणा ऑइलपेंटने कराव्यात, वळण बंधार्‍याच्या बांधकामामुळे सिंचन क्षेत्रात, तसेच पीक उत्पादनात झालेल्या वाढीची नोंद ठेवावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/business/indias-insurance-companies-fall-to-rs-15000-crore-companies-1071529.html", "date_download": "2018-08-14T16:08:15Z", "digest": "sha1:W7F2VEO244ZD4WKR5G42FUD7DYNZV7TB", "length": 6483, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "देशातील विमा कंपन्याकडे तब्बल १५ हजार कोटी रुपये पडून | 60SecondsNow", "raw_content": "\nदेशातील विमा कंपन्याकडे तब्बल १५ हजार कोटी रुपये पडून\nकोणीही दावेकरी नसल्याने देशातील २३ विमा कंपन्यांजवळ तब्बल १५,१६७कोटी रुपये पडून असल्याचे एका अहवालातून समोर आले. त्यामुळे पॉलिसी धारकांची ओळख पटवून त्यांचे पैसे परत करण्याचे निर्देश भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सर्व विमा कंपन्यांना दिले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेच्या शिल्लक राहण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये पॉलिसी होल्डरने अशी कोणती पॉलिसी घेतली असल्याची कल्पना नॉमिनीला नसू शकते.\n...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचे आव्हान\nमध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या, असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल���. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले होते.\nस्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन\nदेश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी साजरा करायला हवा, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. रविना सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोखठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येते. या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो.\nब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने तिघांना चिरडले\nलंडनमधला सर्वाधिक सुरक्षित भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://grahakseva.com/complaints/322662/complaint-against-fraud-placement-urgent-job-placement", "date_download": "2018-08-14T15:28:35Z", "digest": "sha1:HSVHHN4ZIKHV46FHPSNWIH6AZQTIIIJC", "length": 3517, "nlines": 78, "source_domain": "grahakseva.com", "title": "Complaint against fraud Placement (urgent job placement) - Grahak Seva", "raw_content": "\nसर मी त्रुप्ती निलेश पवार मला 29 जुलै 2017 ला खालील नंबर वरून कॉल आला होता आणि ते बोलले आम्ही तुमाला icici बंकेत जॉब देतो तुमि आमची regristriion फी 2100 भरा ती मी भरली आणि नन्तर 5100 मागितले ते पण दिले तेव्हा बोलले हे शेवटची प्रोसेस आहे. नंतर दुसऱ्या दिवशी कॉल केला व बोलले 0200 भर permenet प्रोसेस साठी ते सुद्धा भरले. आणि नंतर 31 ला कॉल करून बोलले नंतर 8850 मागितले तेव्हा मी म्हणाले माजकडे पैसे नाहीत माझे सर्व पैसे परत करा तेव्हा म्हणाले असे तुम्हला देऊ शकत नाही.तुमि प्रोसेस पूर्ण करा. अमंचाकडे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहेत. त्या लोकांचे नंबर खालील आहेत प्रीती सिंग 5458 अनुराग शर्मा 6299 पैसे खालील अकाउंटंट वर पाठिवले आहेत नाव -diinesh A/c no_ 6638 Ifsc code RATN0000114 RBL BANK please inquiry and support the refund money. Thanks Trupti pawar\nग्राहक सेवा से जुड़ियेJoin Grahak Seva\nशिकायत दर्ज करेंStart a complaint\nग्राहक सेवा से जुड़िये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?st=3&q=andriod", "date_download": "2018-08-14T16:19:59Z", "digest": "sha1:VXGZ4K4OEKHWAD7TLVZHHG6QFZ5XOOEP", "length": 5885, "nlines": 127, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीनतम andriod अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"andriod\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर The Mobile Game गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-agitation-shiroda-132861", "date_download": "2018-08-14T16:05:28Z", "digest": "sha1:Z3TSTTXQHAFDXMLIKODAGGDURAUHBWC7", "length": 14074, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News agitation in Shiroda शिरोडात वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ | eSakal", "raw_content": "\nशिरोडात वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ\nसोमवार, 23 जुलै 2018\nवेंगुर्ले - शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रूग्ण त्रस्त आहेत. याविरोधात आज शिरोडा पंचक्रोशी आरोग्य सेवा संघर्ष समिती आक्रमक झाली. पंचायत समिती सदस्य सिद्धेश ऊर्फ भाई परब यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ घालत धारेवर धरले.\nवेंगुर्ले - शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रूग्ण त्रस्त आहेत. याविरोधात आज शिरोडा पंचक्रोशी आरोग्य सेवा संघर्ष समिती आक्रमक झाली. पंचायत समिती सदस्य सिद्धेश ऊर्फ भाई परब यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ घालत धारेवर धरले.\nसमितीने रस्ता रोकोचा इशारा दिल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांतर्फे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त होता. समितीने वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. डी. वजराठकर यांना जाब विचारला. शिरोडा रूग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्‍टर मिळावे, बंद असलेले शवागृह तात्काळ सूरू करावे, तीन वर्षे गोळ्या व औषधे रुग्णांना मिळत नाहीत, शिरोड्यामध्ये रक्तपेढी द्यावी, रूग्णांना अपुरी मिळणारी वैद्यकीय सेवा तात्काळ सुरळीत करावी, आदी मागण्या समितीने केल्या.\nरुग्णालयात डॉक्‍टरांची सात पदे असताना चार पदे रिक्त असून, तीन डॉक्‍टर कार्यरत आहेत. यामुळे होणारी गैरसोय परब यांनी मांडली. पुढील एका आठवड्यात एक वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात कार्यरत होतील, रक्तपेढी कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण लावून उपलब्ध साहित्य सामुग्रीची पूर्तता 2 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण होईल व त्यानंतर एफडीएचे प्रमाणपत्र आल्यानंतर त्वरित एक आठवड्यात रक्तपेढी सुरु होईल, असे लेखी आश्‍वासन डॉ. वजराठकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.\n1 ऑक्‍टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास 2 ऑक्‍टोबरला रुग्णालय बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य निलेश ऊर्फ आबा मयेकर, विशाखा परब, प्राची नाईक, गुणाजी आमरे, ग्रामपंचायत आरोग्य समिती सदस्य शीतल साळगांवकर, ग्रामस्थ आनंद गडेकर, संजय आचरेकर, समीर जाधव, गौरव राऊत, प्रभाकर शिरोडकर, विठ्ठल परब, किशोर जाधव, चंदन हाडकी, नागश गोडकर, गौरेश राऊत उपस्थित होते.\nआरोग्य सभापतींवर टिकेचा रोख\nआरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांचा शिरोडा परिसर हा मतदार संघ आहे. तेथील रुग्णालयाची ही दयनीय अवस्था असताना या आंदोलनाबाबत निवेदन देऊनही रुग्णालयात आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आरोग्य सभापती न आल्याने परब यांनी आरोग्य सभापती राऊळ यांच्यावरही निशाणा साधला.\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/07/25/maratha-kranti-morcha-byculla-mumbai/", "date_download": "2018-08-14T16:20:12Z", "digest": "sha1:4G3QO26EUQYZUIICRIKWFNDFJ3FX4YZ5", "length": 6136, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मराठा आरक्षणाबाबत भायखळा येथे शासनाविरोधात निदर्शने - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमराठा आरक्षणाबाबत भायखळा येथे शासनाविरोधात निदर्शने\n25/07/2018 SNP ReporterLeave a Comment on मराठा आरक्षणाबाबत भायखळा येथे शासनाविरोधात निदर्शने\nआरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला मराठा समाज मोर्चाचे पडसाद राज्यभरात पहायला मिळत आहेत.\nआरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबई, नवी मुं��ई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला होता. मराठा आरक्षणाबाबत भायखळा रेल्वे स्टेशन येथे महाराष्ट्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. भायखळा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मधु चव्हाण हे देखील याठिकाणी उपस्थित होते.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेलं आंदोलन तीव्र झालं असून, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन सुरु झालं आहे. याचाच निषेध म्हणून मुंबईत आज बंद पुकारण्यात आला होता.\nभायखळा रेल्वे स्टेशन येथे उपस्थित सर्व मराठा बांधवांनी शहीद काकासाहेब शिंदे-पाटील यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी माजी आमदार मधु चव्हाण तसेच समिर चव्हाण हेही उपस्थित होते.\nमराठा क्रांती मोर्चा:आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक\n प्रवाशाने लाथ मारल्याने ट्रॅकमनचा मृत्यू\nमिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन\nमाजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलेले विकी चितारे यांचा केला सत्कार.\nमुंबईत घराचं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींसाठी खुशखबर ऑगस्टमध्ये म्हाडाची ८०० घरांची लॉटरी\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-14T15:22:23Z", "digest": "sha1:EPWCRZPQO7PAUUGHPS4ESPUCJ5CGMOS4", "length": 6234, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "जेव्हा आयकर अधिकाऱ्याच्या घरातूनच ५ लाखाचा माल लंपास होतो | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nजेव्हा आयकर अधिकाऱ्याच्या घरातूनच ५ लाखाचा माल लंपास होतो\nइनकम टॅक्स चुकवला म्हणून हाथ धुवून मागे लागणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकऱ्याच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार घडलाय अमरावती येथे.\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nमंदसौ��� रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nनागपूर विभागात कार्यरत असलेल्या आयकर अधिकाऱ्याच्या पॅराडाइस कॉलनीतील घरी चोरटयांनी हाथ साफ केल्याची घटना रविवारी रात्री घडली . चोरटयांनी एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे .\nआयकर अधिकारी आलम हुसेन मोहम्मद सादिक हे नागपूर विभागात कार्यरत आहेत . रविवारी रात्री ७ च्या सुमारास घराला कुलूप लावून ते कुटुंबियांसोबत कॅम्प रोडवर खरेदीसाठी गेले होते, तेथून रात्री साडे नऊ च्या सुमाराला ते घरी परतले असता त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले व त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले .\nगाडगेनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे . श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरु केला आहे . शहरात काही ठिकाणी नाकाबंदी करून शोध सुरु असल्याचे पोलिसांतर्फे सांगितलं जातंय .\n पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा \n← साईंच्या नगरीत आज होणार पहिल्या विमानाची चाचणी : कोण आहे पहिला प्रवासी सेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष सेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/beginning-north-korea-destroying-nuclear-weapons-133229", "date_download": "2018-08-14T16:19:42Z", "digest": "sha1:IKQHXEN7DBQ7K6K6CMKDFZ4VAOJBF6GR", "length": 11205, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "The beginning of North Korea in destroying nuclear weapons अण्वस्त्रे निकामी करण्यास उत्तर कोरियात सुरवात | eSakal", "raw_content": "\nअण्वस्त्रे निकामी करण्यास उत्तर कोरियात सुरवात\nबुधवार, 25 जुलै 2018\nवॉशिंग्टन (पीटीआय) : अण्वस्त्रे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याची केंद्रे निकामी करण्यास उत्तर कोरियाकडून सुरवात झाली असल्याचे उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nवॉशिंग्टन (पीटीआय) : अण्वस्त्रे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याची केंद्रे निकामी करण्यास उत्तर कोरियाकडून सुरवात झाली असल्याचे उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nउत्तर कोरियातील घडामोडींशी संबंधित अमेरिकेतील '38 नॉर्थ' या संके���स्थळाकडून ही माहिती देण्यात आली. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या इंजिनांची निर्मिती करण्याची सुविधा असलेले मुख्य केंद्र निकामी करण्यास सुरवात झाली असल्याचे उपग्रहाद्वारे टिपलेल्या छायाचित्रांतून दिसून येते, असे सांगण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात मागील महिन्यात झालेल्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अण्वस्त्र निर्मिती केंद्रे नष्ट करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार उत्तर कोरियाकडून हळूहळू पावले उचलली जात आहेत, असे संकेतस्थळाने म्हटले आहे.\nडोनाल्ड ट्रम्प लावणार होते मोदींचा 'दुसरा' विवाह\nनवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा विवाह लावण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट...\nहार्ले डेव्हिडसनवर बहिष्काराची मोहीम\nवॉशिंग्टन : हार्ले डेव्हिडसन कंपनीने अमेरिकेतून इतर देशात उत्पादन प्रकल्प हलविण्याची योजना आखल्याने कंपनीच्या दुचाकींवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू...\nसमभाग विक्रीतून नाडेला मालामाल\nवॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी त्यांच्याकडे असलेले कंपनीचे एक तृतीयांश समभाग विकून 3.5 कोटी...\nभविष्यात अवकाशात शेती फुलणार - डॉ. काळे\nपाषाण - ‘गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या संशोधनाच्या माध्यमातून अवकाशासंदर्भात अनेक बाबी उलगडल्या असून, नजीकच्या भविष्यात अवकाशात शेतीही पिकवता...\nभविष्यात अवकाश क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी\nपुणे - ‘‘अवकाश संशोधनातील स्पर्धेमुळे भविष्यकाळात या क्षेत्रामध्ये अनेक संधी निर्माण होतील,’’ असे मत इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि विक्रम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virender-sehwag-explains-kings-xi-punjab-s-decision-to-buy-chris-gayle/", "date_download": "2018-08-14T16:04:09Z", "digest": "sha1:WNIPKVQJVPQBDAHIYHK4KEUVJJCSJVOA", "length": 7788, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "गेलची घोर निराशा, सेहवाग खेळू देणार नाही? -", "raw_content": "\nगेलची घोर निराशा, सेहवाग खेळू देणार नाही\nगेलची घोर निराशा, सेहवाग खेळू देणार नाही\n काल आयपीएल लिलावाच्या इतिहासात ख्रिस गेल या खेळाडूला तब्बल दोन वेळा कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. यापाठीमागे नक्की काय कारण आहे हे पुढे आहे नाही.\nख्रिस गेल हा ट्वेंटी२० प्रकारातील जगातील सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे. या प्रकारात १० हजार पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव खेळाडू असून त्याने ३२३ सामन्यात ४०.६९च्या सरासरीने ११०६८ धावा केल्या आहेत. असे असतानाही गेले दोन दिवस त्याला खरेदी करण्यात कुणीही रस दाखवला नाही.\nअखेर त्याला त्याच्या बेस प्राईझ अर्थात आधारभूत किंमतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केले.\nयाबद्दल बोलताना पंजाबचा मेंटॉर आणि माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने गेलच महत्व सांगताना त्याच्या ब्रँड व्हॅल्यूचे कौतुक केले.\n“गेलचे संघात असणे ही मोठी गोष्ट आहे. एक सलामीवीर म्हणून गेल समोरच्या संघाला नक्कीच धोकादायक ठरू शकतो. ” असे सेहवाग म्हणाला.\nतर गेलला नाही मिळणार संधी…\nख्रिस गेलला या आयपीएल २०१८मध्ये किती संधी मिळेल याबद्दल शंकाच आहे. वीरेंद्र सेहवागने याबद्दल एकप्रकारे वेगळेच संकेत दिले आहे. ” गेलची ब्रँड व्हॅल्यू मोठी आहे. त्यामुळे तो या प्रकारातील किती मोठा खेळाडू आहे हे समजते. परंतु आम्ही गेलला संघात एक बॅकअप (पर्यायी) सलामीवीर म्हणून घेतले आहे. ” असे सेहवाग म्हणाला.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये केएल राहुल आणि ऍरॉन फिंचसारखे हे नियमित सलामीवीर असणार आहेत. त्यामुळे ते ३८ वर्षीय गेलवर किती विश्वास ठेवणार हाही मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे सेहवागने जे भाष्य केले आहे त्यावरून त्यात तथ्य असल्याचे दिसते.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीन��कडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/blast-in-tibetiyan-market-nashik/", "date_download": "2018-08-14T15:21:57Z", "digest": "sha1:25Z7JAYDJYGW7IA72V7OBGZSELFYODJO", "length": 7772, "nlines": 61, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट : मात्र अजूनही स्फोटाचे गूढ कायम | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nनाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट : मात्र अजूनही स्फोटाचे गूढ कायम\nनाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी सकाळी 5 वाजण्याच्या एक मोठा स्फोट झाला. प्रथमदर्शनी हा स्फोट अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ज्या गाळ्यात हा स्फोट झाला तिथे हा सिलिंडर आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे . गाळ्याचा मालक हा सिन्नर येथे राहणारा असून आजूबाजूच्या लोकांनी व कामगारांनी सर्वप्रथम त्याला घटनेची माहिती कळवली, अशी माहिती समोर आली आहे. पण स्फोटानंतर तब्बल तासाभराने पोलिसांना माहिती मिळाली. यामुळे घटनेमागील संशय अधिक वाढला आहे.\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nशरणपूर रोड परिसरात असलेल्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजता घडलेला स्फोट व त्याची तीव्रता बघता काही स्फोटक पदार्थ या ठिकाणी ठेवले होते का याबाबत पोलीस चाचपणी करत आहेत.दुसरे असे कि पहाटे ५ ला झालेल्या स्फोटाची माहिती पोलिसांना एक तास उशिरा का कळवण्यात आली . पोलीस तपास यंत्रणा अद्याप स्फोटाची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र यंत्रणेकडून अजून ठोस असे काही सांगण्यात आलेले नाही . या एक तासाच्या कालावधीत नेमके काय घडले आता या दिशेने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी तपास करत आहेत.\nह्या एक तासामध्ये दुकान मालकाच्या सांगण्यावरून काही पुरावे लपवले गेले का ही देखील पोलीस पडताळून पाहत आहेत. एकूणच 5 तास उलटूनही अद्याप पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक अशी सर्वच यंत्रणा प्रयत्न करत असून स्फोट नेमका कशाचा झाला ही देखील पोलीस पडताळून पाहत आहेत. एकूणच 5 तास उलटूनही अद्याप पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक अशी सर्वच यंत्रणा प्रयत्न करत असून स्फोट नेमका कशाचा झाला या शोध घेतला जात आहे. 5 तास उलटले असूनही अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे सापडलेले नाहीत .\n← नारायण राणे व सरकारवर ‘ ह्या ‘ जनहित याचिकेद्वारा गंभीर आरोप 16 जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु: पहिल्यांदाच होतेय सरपंचपदासाठी थेट निवडणूक →\nइस किताब में आप उन शख्सियतों से रू ब रू होंगे, जिन्होंने इस देश की ... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/crpf-motor-crush-youth-121067", "date_download": "2018-08-14T16:15:21Z", "digest": "sha1:LKWKDMLYY4QC33XVQZNASVWUTJTJEWB5", "length": 11996, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "crpf motor crush youth सीआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या तरुणाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसीआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या तरुणाचा मृत्यू\nशनिवार, 2 जून 2018\nकेंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nनवी दिल्ली : केंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे वातावरण आणखी तणावपुर्ण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून काही काळापुरते श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. नौहट्टा येथे शुक्रवारी सरकार विरोधी निदर्शने करताना कैसर अहमद (वय 21) सीआरपीएफच्या गाडीखाली येऊन गंभीर जखमी झाला होता.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काही काळापुरती बंद करण्यात आली आहे. ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवेचा वेगही कमी करण्यात आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आणखी द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केल्या जातात. यामुळे आणखी हिंसा होण्यीची शक्यता असते. उत्तर काश्मिरमधील बारामूल्ला आणि जम्मूमधील बनिहाल भागातील रेल्वे सेवा दिवसभरासाठी रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मोबाईल कंपन्यांना सेवा स्थगित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?q=Lords", "date_download": "2018-08-14T16:17:59Z", "digest": "sha1:7Z2ROB24BADM3PX2MQEVTVQUCYTGUCJM", "length": 7591, "nlines": 204, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Lords अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Lords\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Celtic Tribes - Building Strategy MMO गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्व��त्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/meraj-sheykh-will-be-the-captain-of-dabang-delhi-s-captain-for-5th-season/", "date_download": "2018-08-14T16:03:30Z", "digest": "sha1:NWIMXTHHAHFNRPY36WJ6ZHPD3SAEN7XV", "length": 7594, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: दबंग दिल्लीचा परदेशी खेळाडू कर्णधार -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: दबंग दिल्लीचा परदेशी खेळाडू कर्णधार\nप्रो कबड्डी: दबंग दिल्लीचा परदेशी खेळाडू कर्णधार\nप्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमासाठी दबंग दिल्ली संघाने परदेशी खेळाडूची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. इराणचा मिरज शेख पाचव्या मोसमात दबंग दिल्ली संघाचं नेतृत्व करणार आहे.\nदबंग दिल्लीचा संघ प्रो कबड्डीच्या पहिल्या चार मोसमात त्यांच्या नावाप्रमाणे काहीकमाल दाखवू शकलेला नाही.दबंग दिल्ली संघाने दुसऱ्या मोसमात चांगला खेळ केला परंतु आजपर्यंत या संघाला कधीही ५ किंवा त्याआधीचा क्रमांक मिळवता आलेला नाही. दबंग दिल्लीचा माजी खेळाडू असणारा काशीलिंग अडके हा प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमातील सर्वोत्कृष्ट रेडर होता तर दबंग दिल्लीचाच रविंदर पहल हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट डिफेंडर होता.\nएकदाही सेमी फायनलपर्यंत न गेलेल्या दबंग दिल्ली संघाने इराणला कबड्डी विश्वचषकात अंतिम सामान्यांपर्यंत घेऊन गेलेला इराणच्या कबड्डी संघाचा कर्णधार मिराज शेख याला दबंग दिल्ली संघाचा कर्णधार घोषित केले आहे. मिराज शेख हा एक अष्टपैलू खेळाडू असून तो त्याच्या फ्रॉग जम्प,डुबकी आणि टो टच या कबड्डीतील स्किल्ससाठी प्रो कबड्डीमध्ये खूप लोकप्रिय खेळाडू आहे.\nमिराज शेख याने प्रो कबड्डीमध्ये खेळताना ४३ सामन्यात खेळताना १६१ गुण मिळवले आहेत त्यातील ११९ रेडींगमधील गुण आहेत तर उर्वरित ४२ डिफेन्समधील गुण आहेत. ९१ पकडी करण्यासाठी तो संघाच्या मदतीला धावला पण त्यातील ३६ यशस्वी तर ५५ अयशस्वी पकडी झाल्या.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sabdasabdanta-sandeep-nulkar-marathi-article-1501", "date_download": "2018-08-14T15:48:41Z", "digest": "sha1:SEM6OXFWKKBV5SEQ4VXHIT6JJBWDNVVS", "length": 13724, "nlines": 159, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sabdasabdanta Sandeep Nulkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसंदीप नूलकर, व्यावसायिक अनुवाद कंपनीचे संचालक\nगुरुवार, 3 मे 2018\nमोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट विकत घेतली की काही लोकांना \"हे तू wholesale ध्ये मध्ये आणलेस की काय' अशा प्रकारची विचारणा करताना मी ऐकले आहे. आपण जेव्हा असे म्हणतो तेव्हा आपल्याला \"घाउक प्रमाणात' हा अर्थ अभिप्रेत असतो. पण खरेतर wholesale ध्ये मध्ये घाऊक प्रमाणात व कमी किमतीत असे दोन्हीही अर्थ आहेत.\nदुसरे म्हणजे, मराठीमध्ये बोलताना आपण चटकन एक इंग्रजी शब्द वापरून मोकळे होतो. परंतु कधी कधी इंग्रजी बोलताना पंचाईत होते आणि Looks like you bought this in wholesale असे वाक्‍य रचले जाते.\nनेहमीप्रमाणेच या वाक्‍यात काही चुकत असेल तर ते म्हणजे in या preposition म्हणजेच शब्दयोगी अव्ययाचा उपयोग. Wholesale च्या आधी in वापरणे चुकीचे आहे. Wholesale हे adverb म्हणजेच एक \"क्रियाविशेषण' असल्याने त्याच्या व क्रियापदाच्यामध्ये in या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग चुकीचा आहे. खालील वाक्‍ये हे योग्य पर्याय आहेत.\nI bought these books wholesale या वाक्‍यात wholesale या शब्दाचा शब्दयोगी अव्यय म्हणून उपयोग केला गेला आहे. I bought these books at wholesale prices किंवा I bought these books in wholesale quantities या वाक्‍यांमध्ये wholesale या शब्दाचा विशेषण म्हणून उपयोग केला गेला आहे.\nक्वचित आपल्याला मातृभाषकांकडून in wholesale किंवा at wholesale असा उपयोग केलेला दिसू शकेल. पण ते व्याकरणाच्या दृष्टीने तितकेसे बरोबर नाही आणि बहुधा in wholesale quantities किंवा at wholesale prices हाच अर्थ त्यामध्ये अध्याहृत असतो.\nमजेचा भाग म्हणजे जर आपण I bought these books wholesale असे म्हटले तर त्यामध्ये \"घाऊक प्रमाणात' व \"कमी किमतीत' असे दोन्हीही अर्थ येऊन जातात.\nआहेत असेही काही शब्द\nअर्थ - A collection of weapons and military equipment, शस्त्र व लष्करी साधनसामुग्री किंवा ते ठेवण्याची जागा.\nPutt (verb) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे Try to hit a golf ball into the hole by striking it gently so that it rolls across the green, गॉल्फचा चेंडू मारून मैदानावर त्यासाठी तयार केलेल्या भोकात घालण्याचा प्रयत्न करणे.\nआपण जो Holiday हा शब्द वापरतो तो ब्रिटनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमधला आहे. त्याला अमेरिकेमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये Vacation असे म्हणतात.\nScant आणि regard या नामांचा एकत्र वापर केला जातो.\nListen to हे क्रियापद आणि advice या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ - Make mess म्हणजे दखल घेणे, विचारात घेऊन त्यावर कृती करणे.\nशब्द एक, अर्थ दोन\n'बातमीदारी'चे तंत्र व मंत्र\nबातमीदारी. पत्रकारिता करणाऱ्यांसाठी, पत्रकारिता करणाऱ्यांच्या आजूबाजूला...\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\nमागच्या एका लेखात आपण ‘समजूतदारपणा’ याबाबत बोलत होतो. समजून घेणे, समजूतदारपणा या...\nआपल्या लोकजीवनावर रामायण आणि महाभारत यांचा चांगलाच पगडा आहे. आपल्या कथांमध्ये,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21806", "date_download": "2018-08-14T15:17:45Z", "digest": "sha1:RAEZYCOPY7S2LTGDBVYZ6NDUWICJKHR2", "length": 10190, "nlines": 135, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "आर. प्रज्ञानंद ठरला जगातला दुसरा सर्वात छोटा ग्रँड मास्टर | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome क्रीडा आर. प्रज्ञानंद ठरला जगातला दुसरा सर्वात छोटा ग्रँड मास्टर\nआर. प्रज्ञानंद ठरला जगातला दुसरा सर्वात छोटा ग्रँड मास्टर\nवेब महाराष्ट्र टीम : इटली येथे झालेल्या ग्रेन्डिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईच्या १२ वर्षे, १० महिने आणि १३ दिवसांच्या प्रग्नानंधाने अंतिम फेरीपूर्वीच ग्रँडमास्टरचा तिसरा नॉर्म पूर्ण केला. यामुळे आता बुद्धिबळपटू आर. प्रग्नानंधा हा भारतातील सर्वात युवा आणि जगातील दुसरा युवा ‘ग्रँडमास्टर’ ठरला.\nया स्पर्धेच्या पहिल्या फेरीत प्रग्नानंधाला पराभचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतरच्या पुढील आठ फेऱ्यांमधील त्याने ५ फेऱ्यांमध्ये विजय मिळवला तर ३ फेऱ्या बरोबरीत सोडवल्या. तसेच अंतिम फेरीत प्रग्नानंधाला ‘प्रतिस्पर्ध्यांचे सरासरी रेटिंग’ हा निकष पूर्ण होण्याच्या दृष्टीने २४८२ च्या वरील रेटिंग असलेला प्रतिस्पर्धी हवा होता. तो मिळाल्याने अंतिम फेरीपूर्वीच प्रग्नानंधाचा तिसरा ऐतिहासिक नॉर्म पूर्ण झाला.\nअंतिम फेरीमध्ये त्याने काळ्या मोहऱ्यांसोबत खेळताना नेदरलँड्सच्या पी. रोएलरवर विजय मिळवला. या स्पर्धेत प्रग्नानंधाने ७.५ गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर क्रोएशियाच्या सॅरिक इव्हॅनने विजेतेपद मिळवले. प्रग्नानंधाच्या या कामगिरीमुळे प्रभावित होऊन भारताचा बुद्धिपळपटू विश्वनाथन आनंदने त्याचे अभिनंदन केले. ग्रँडमास्टर क्लबमध्ये तुझे स्वागत आणि अभिनंदन. लवकरच चेन्नईत भेटू,’ असे ट्विट आनंदने केले\nPrevious articleVIDEO : 20 वर्षांनी स्टेजवर रेखाची अदाकारी, नृत्यानं आयफाचा माहोल झाला रंगीन\nNext articleजात पडताळणीशिवाय मिळणार प्रवेश \nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nFIFA 2018 : पुन्हा चालली रोनाल्डोची जादू\nटीम इंडियाचा अफगानिस्तानवर दमदार विजय\nस्मारकाच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा\nXiaomi Redmi Note 5 फोनचे फिचर्स झाले लीक\nपॉपस्टार बिओन्सीच्या एका फोटोला ६३ लाखाहून अधिक लाईक्स \nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कह���णी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nखराब बॅटिंग ठरणार टीम इंडियाच्या विजयात अडथळा \nकरुण नायरची ट्रिपल सेन्चुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2805.html", "date_download": "2018-08-14T16:07:06Z", "digest": "sha1:RRTR2QBFMZBZ2LV5ML33MIR5M5HPSOU6", "length": 5208, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "देशभरातील डॉक्टर आज संपावर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome India News देशभरातील डॉक्टर आज संपावर.\nदेशभरातील डॉक्टर आज संपावर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील डॉक्टर शनिवारी संपावर जाणार आहेत. राष्ट्रीय वैद्यक परिषद बरखास्त करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. हे\nविधेयक सभागृहात चर्चेसाठी ठेवण्यात येणार असल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. सुमारे तीन लाख डॉक्टर्स संपात सहभागी होणार असल्याने देशभरातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nइंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि इतर डॉक्टरांच्या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. आयएमएने संपाबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार आणू पाहत असलेले 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' विधेयक डॉक्टरांच्या विरोधात आहे, म्हणून आमचा त्याला विरोध नाही.\nतर हे विधेयक गरीबांच्या विरोधी असल्याने संसदेने मंजूर केल्यास सर्वसामान्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न देखील केवळ स्वप्नच राहील, अशा तरतुदी आहेत.आजच खाजगी वैद्यकीय शिक्षणाची फी प्रचंड आहे. त्यातच १५ टक्के जागा मॅनेजमेंटच्या ताब्यात असल्याने भरमसाट डोनेशन आणि फी द्यावी लागते. 'नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये मॅनेजमेंटला तब्बल ५० टक्के जाग�� दिल्या आहेत. यावरून वैद्यकीय शिक्षणाची सोय फक्त श्रीमंतांच्या मुलांसाठी सरकार करत आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-msp-minimum-supprot-price-660", "date_download": "2018-08-14T16:13:33Z", "digest": "sha1:YY7CNE3BJKCJZGE7YLD6UMVFYN7BFRZ2", "length": 17672, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, MSP, minimum supprot price, | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 26 ऑगस्ट 2017\nशेतमालाच्या एमएसपी (हमीभाव)ने पीक पद्धत यंत्रणा विस्कळित झाली अाहे. विशेषतः पूर्वेकडील राज्यांमध्ये शेतमालाची एमएसपी कमी असल्याचे अायागाने नमूद केले अाहे.\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी शेतमालाच्या किमान अाधारभूत किमतीत (एमएसपी) सुधारणा, विपणनासाठी चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्याची गरज निती अायोगाने व्यक्त केली अाहे.\nतसेच पीक उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने अापल्या देशातील संस्था अाणि कंपन्यांनी विकसित केलेल्या जनुकीयदृष्ट्या सुधारित (जीएम) बियाण्यांचा मर्यादित वापर करण्यास परवानगी देण्यासही निती अायोगाने समर्थता दर्शविली अाहे. याबाबतचा तीन वर्षांचा अजेंडा दस्तावेज अायोगाच्या थिंक टॅंकने तयार केला अाहे. त्यात विशेषतः शेतमाल उत्पादनवाढीसाठी महत्त्वाच्या उपाययोजना सुचविण्यात अाल्या अाहेत.\nजीएम तंत्रज्ञान चांगले अाहे. मात्र, जीएम तंत्रज्ञानावर बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होऊन शेतकऱ्यांचे शोषण होऊ शकते, अशी चिंताही अायोगाने व्यक्त केली अाहे. त्यासाठी अापल्या देशातच विकसित केलेल्या जीएम वाणाला परवानगी देणे हा त्यावरील उपाय असल्याचे अायोगाने नमूद केले अाहे.\nगेल्या एक-दोन दशकांपासून जीएम बियाणे तंत���रज्ञान हे उच्च उत्पादकता, दर्जात सुधारणा, खते, तणनाशके, कीडनाशकांचा कमी वापर करणारे प्रभावी तंत्रज्ञान ठरले अाहे. भारतातील शेतकऱ्यांनी बीटी कापसाची लागवड करून जीएम तंत्रज्ञान स्वीकारले अाहे.\nशेतमालाच्या एमएसपीने पीक पद्धत यंत्रणा विस्कळित झाली अाहे. या यंत्रणेत गहू, भात, ऊस या पिकांवर भर देण्यात अाला अाहे. तर कडधान्ये, तेलबिया, भरडधान्ये पिकांकडे दुर्लक्ष ठेवण्यात अाले अाहे. विशेषतः पूर्वेकडील राज्यांमध्ये शेतमालाची एमएसपी कमी असल्याचे अायागाने नमूद केले अाहे.\nगरजेनुसार खरेदी केलेल्या शेतमालाची एमएसपी सुरू ठेवायला हवी. जर शेतमालाचे दर एमएसपीच्या खाली घसरले तर अनुदान पुरविण्याची गरज अाहे. तसेच अधिक महत्त्वाचे म्हणजे देशातील सर्व प्रदेशांतील उत्पादकांना त्यांच्या शेतमालास हमीभाव द्यायला हवा. सर्व पिकांना शेतमाल हमीभाव देण्याचा विचार व्हायला हवा, असेही सूचित करण्यात अाले अाहे.\nबाजार समितीत शेतकऱ्यांची नोंदणी हवी\nप्रत्येक शेतकऱ्यांची तसेच त्यांच्या शेतातील पिकाची अाणि पेरणी केलेल्या क्षेत्राची जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंद व्हायला हवी. जर बाजारातील दर हमीभावाच्या खाली घसरले तर एमएसपीच्या १० टक्के रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट हस्तांतरित करावी, अशीही सूचना केली अाहे. जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) काही शेतमाल अनुदानावर काही बंधने लादली अाहेत. ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यातील एक-दोन जिल्ह्यांत काही पिकांसाठी अमलात अाणू शकतो, असेही निती अायागाने म्हटले अाहे.\nनिती अायोगाने सुचविलेल्या उपाययोजना\nशेतमाल विपणनासाठी चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्याची गरज\nदेशात विकसित केलेल्या जुनकीयदृष्ट्या सुधारित (जीएम) बियाण्यांचा मर्यादित वापर शक्य\nजर बाजारातील दर हमीभावाच्या खाली घसरले तर एमएसपीच्या १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यायला हवी\nजवळच्या बाजार समितीत शेतकऱ्यांची नोंदणी गरजेची\nसर्व पिकांना शेतमाल हमीभाव देण्याचा विचार व्हायला हवा\nउत्पन्न गहू ऊस शेती कांदा शेतकरी भातपीक\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/fort-repairing-110310", "date_download": "2018-08-14T15:48:32Z", "digest": "sha1:LTBOQ3HUPYABXPHNMZXAGHZ2AMRUJ2SH", "length": 12496, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "fort repairing इतरही किल्ल्यांची दुरुस्ती करावी | eSakal", "raw_content": "\nइतरही किल्ल्यांची दुरुस्ती करावी\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलेल्या तोरणा गडावर पुन्हा शिवकालीन वैभव उभे राहत असून, तोरण्याप्रमाणेच इतर किल्ल्यांचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी वाचकांनी www.esakal.com वर प्रतिक्रियांच्या माध्यमातून केली आहे.\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलेल्या तोरणा गडावर पुन्हा शिवकालीन वैभव उभे राहत असून, तोरण्याप्रमाणेच इतर किल्ल्यांचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी वाचकांनी www.esakal.com वर प्रतिक्रियांच्या माध्यमातून केली आहे.\nअतिदुर्गम आणि उंच तोरणागडाची अभेद्य तटबंदी, वास्तू, दरवाजे, तळी, टाक्‍यांची दुरुस्ती केली जात आहे. अनेक वर्षांनंतर गडाच्या डागडुजीची कामे होत असल्याने शिवकालीन अवशेषातून शिवरायांचा अनमोल ठेवा प्रथमच जगासमोर येत आहे. संबंधित वृत्त ‘सकाळ’सह ‘ई-सकाळ’वर ‘तोरणागडाला पुन्हा शिवकालीन वैभव’ अशा शीर्षकाखाली व्हिडिओसह प्रसिद्ध झाले. बारा हजारांपेक्षा जास्त वाचकांनी व्हिडिओ पाहिला. त्यानंतर प्रतिक्रिया नोंदविताना\nवाचकांनी पुरातत्त्व विभागाला काही सूचना दिल्या आहेत. ‘छान उपक्रम, सर्व किल्ल्यांचे असेच नूतनीकरण झाले तर महाराष्ट्र पर्यटनात अव्वल ठरेल,’ असे रॉकी यांनी म्हटले आहे, तर विजय यांनी ‘पर्यटन विकसित करून हा खर्चही भरून निघेल,’ अशी प्रतिक्रिया नोंदविली. राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याचे अभिनंदन करतानाच ‘भारतातील ऐतिहासिक स्थळे किंवा बागबगीचे पाहायचे असल्यास तेथे शौचालयांची अडचण जाणवते. पुरातत्त्व विभाग आणि पालिका यांनी याची नोंद घ्यावी, पुनर्बांधणी करताना शक्‍य तितके जुन्या बांधकामाच्या जवळ जाणारे काम झाले पाहिजे. सर्व काम झाल्यावर प्रत्येक ठिकाणी पाट्या लावून हे काम कुणी केले, असे सा��गायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव दिसले पाहिजे,’ अशा प्रतिक्रियाही वाचकांनी नोंदविल्या आहेत.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/schooling-tribal-adivasi-stop-due-stopping-schools-106265", "date_download": "2018-08-14T15:48:20Z", "digest": "sha1:H4QAJAB3BISPWXGCON4DMPRXT4M6OKZ4", "length": 17820, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "schooling of tribal, adivasi stop due to stopping of schools शाळा बंदच्या निर्णयाने आदिवासी, दलित, भटक्या मुलांचे शिक्षण थांबेल - चासकर | eSakal", "raw_content": "\nशाळा बंदच्या निर्णयाने आदिवासी, दलित, भटक्या मुलांचे शिक्षण थांबेल - चासकर\nगुरुवार, 29 मार्च 2018\nयेवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षी��� शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल. कंपनी करणामुळे महाग झालेले शिक्षण बहुजनांना परवडणार नाही, अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली.\nयेवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल. कंपनी करणामुळे महाग झालेले शिक्षण बहुजनांना परवडणार नाही, अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली.\nयेथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक नानासाहेब कुर्‍हाडे लिखीत शिक्षण प्रवाह व दृष्टिकोण या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात चासकर बोलत होते.मंगळवारी येथील नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते ऍड. माणिकराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मारोतराव पवार, सहाय्यक संचालक दिलीप गोविंद, मुक्त विद्यापीठाच्या संचालिका डॉ. संजीवनी महाले, जेष्ठ साहित्यीक गो. तु. पाटील, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, डॉ. भाउसाहेब गमे, डॉ. जिभाउ मोरेे, अर्जून कोकाटे, नगरसेवक प्रविण बनकर, डॉ. सुरेश कांबळे, पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड, डॉ. किशोर पहिलवान, बबनराव साळवे, सुहास अलगट, अक्षरबंध प्रकाशनचे प्रविण जोंधळे, रामदास वाघ, वाल्मिकराव कुर्‍हाडे, सुमन कुर्‍हाडे, भास्कर लोहकरे आदी उपस्थित होते.या सर्वांच्या हस्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.\nआजवर सरकारी शाळांतल्या शिक्षकांनी स्वतःचे अनुभव ग्रंथित न केल्याने शिक्षणाच्या इतिहासाचे दस्ता ऐवजीकरण (डॉक्यूमेंटेशन) होऊ शकलेले नाही. अलिकडच्या काळात प्राथमिक शिक्षक आपले अनुभव, चिंतन, उपक्रम यांविषयी अभिव्यक्त होत आहेत. त्यादृष्टीने नानासाहेब कुर्‍हाडे यांचे ले���न प्रयत्न स्तुत्य आहेत, त्यांचे स्वागत केले पाहिजे. त्यांच्याकडून शिक्षकांनी लिहिण्याची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत चासकर यांनी व्यक्त केले.\nयावेळी माजी आमदार मारोतराव पवार म्हणाले की, पूर्वी पासून शिक्षक समाजाचा आदर्श होता. आजच्या शिक्षकांत अमूलाग्र बदल झाले आहे. तरी सुध्दा शिक्षक आजही आदर्श आहे, असे सांगितले. प्रा. गो. तु. पाटील यांनी लेखन कार्य हे व्रत आहे. त्याचे पालन करावे. येवल्याच्या साहित्य क्षेत्रात नानासाहेब कुर्‍हाडे यांचे स्वागत केले. सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी शिक्षण प्रवाह आणि दृष्टिकोण या पुस्तकात मांडलेले विचार शिक्षकांना दिशादर्शक आहेत असे सांगितले. या कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन ऍड. शिंदे यांनी केले. मुक्त विद्यापीठाच्या डॉ. संजीवनी महाले या म्हणाल्या की, कुर्‍हाडे विद्यार्थ्यांप्रती प्रचंड जिव्हाळा असणारा शिक्षक अन त्याच्या हातून अशा प्रकारची साहित्य कलाकृती निर्माण व्हावी ही बाब शिक्षण क्षेत्राताला अभिमानास्पद आहे.\nप्रास्ताविक प्रविण जोंधळे यांनी केले.\nसूत्रसंचालन नवनाथ सुडके यांनी तर आभार अर्जून कोकाटे यांनी मानले.भागवतराव सोनवणे, विस्तार अधिकारी मंदाकिनी लाडे, केंद्र प्रमुख निंबा केदारे, मधुकर चव्हाण, विमल शिंदे, ज्ञानेश्‍वर गायकवाड,तालुका शिक्षक समन्वय समितीचे बाजीराव सोनवणे, बाबासाहेब पवार, शांताराम काकड, भाऊसाहेब साळवे, नानासाहेब गोराणे, दिपक थोरात, बाळासाहेब आहेर, भारत कानडे, सुनील गिते, रतन पिंगट, गोकुळ वाघ, रमेश खैरणार, रणजित परदेशी, राजेंद्र ठोंबरे, सुंदर हारदे आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भ��रतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/thieves-gang-arrested-nagpur-135997", "date_download": "2018-08-14T16:13:06Z", "digest": "sha1:VCPGHYMRJQCT7LWOBVES7TTJFXWRXQMP", "length": 12371, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "thieves gang arrested in nagpur कुख्यात चोरट्यांची टोळी जेरबंद | eSakal", "raw_content": "\nकुख्यात चोरट्यांची टोळी जेरबंद\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nनागपूर - कुख्यात दोन चोरटे दीपक ऊर्फ यश राजू बोरकर (18, रा. नायडू वस्ती, भीमटेकडी, गिट्टीखदान) व योगेश ऊर्फ लक्‍की शाहू (22, रा. महाल) यांना मानकापूर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून अन्य साथीदारांची नावे पोलिसांना मिळाली आहेत.\nनागपूर - कुख्यात दोन चोरटे दीपक ऊर्फ यश राजू बोरकर (18, रा. नायडू वस्ती, भीमटेकडी, गिट्टीखदान) व योगेश ऊर्फ लक्‍की शाहू (22, रा. महाल) यांना मानकापूर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून अन्य साथीदारांची नावे पोलिसांना मिळाली आहेत.\nसचिन मेश्राम (40, रा. गणपतीनगर) यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली. सचिन घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असता दीपक घरात घुसला. त्याने तीन मोबाईल व मंगळसूत्र चोरून नेले. पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी गुप्त माहितीच्या आधारे दीपकला अटक केली. त्याने चौ���शीत चोरीची कबुली दिली. त्यानंतर मानकापुरात योगेश उर्फ लक्‍की शाहू (22, रा. महाल) याने कंपनीतून 22 हजार रुपये किमतीचे 17 वायरचे बंडल आणि दुचाकी चोरली होती. त्याला पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला. याच आरोपीने यापूर्वी मानकापुरातून हिरो होंडा दुचाकी चोरी केली होती. तसेच कंपनीत घुसून ड्रील मशीन, कटर, नळाच्या तोट्या चोरी केल्या होत्या. या चोरीत नितीन रेवडीया (रा. नरसाळा) हा सहकारी होता, अशी कबुली योगेशने दिली. चोरीचा माल आरोपींनी मानकापुरातील बेटा कबाडीवाल्याला विकल्याचेही सांगितले.\nयानंतर पोलिसांनी अनिकेश ऊर्फ शिबू बारमोटे व रामप्रसाद ऊर्फ रामू उदयलाल बारेकर (रा. खुर्सापार, खैरलांजी, जि. बालाघाट) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे लोखंडी तराफे जप्त केले. अन्य आरोपी पवन ऊर्फ अन्नू कतलाम (रा. गोरेवाडा) याला अटक केली. त्यांच्याकडून सेंट्रिंगचा माल जप्त केला. अशा प्रकारे पोलिसांनी एक घरफोडी आणि 6 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग से��टर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/myanmaar-horror-stories-rohingya/", "date_download": "2018-08-14T15:26:14Z", "digest": "sha1:LRXCI2F6MSUW622ODPDYWQJTCI6LZHCW", "length": 13230, "nlines": 69, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "(सत्यकथा ) रोहिंग्या मुस्लिमांची निर्दयता: रांगेत उभं करुन हिंदूंची हत्या आणि इस्लामसाठी सक्ती | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n(सत्यकथा ) रोहिंग्या मुस्लिमांची निर्दयता: रांगेत उभं करुन हिंदूंची हत्या आणि इस्लामसाठी सक्ती\nम्यानमारमधून जीव मुठीत धरून बाहेर पडल्यानंतर तेथील काही रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आसरा घेतला आहे. ह्या रोहिंग्यांमध्ये काही हिंदू आणि मुस्लिम रोहिंग्याचा समावेश असला तरी मुस्लिम रोहिंग्यांच्या संख्येपेक्षा हिंदू रोहिंग्यांची संख्या खूप कमी आहे .त्यामुळे बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदू रोहिंग्यांना मुस्लिम रोहिंग्यांकडून प्रचंड अत्याचार सहन करावा लागत असून हिंदू रोहिंग्या सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत.\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nहिंदू रोहिंग्या महिलेने आपल्याला सामोरं जावं लागलेलं वास्तव जगापुढं मांडलय . त्यात कुंकू काढण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. इतकंच नाही तर तिला आणि तिच्यासोबत असणा-या महिलांना बांगड्या फोडण्यास सांगण्यात आलं आणि पुजा नाव बदलून राबिया असं नाव ठेवण्यात आलं .\nमेल टुडेने दिलेल्या वृत्तानुसार,. म्यानमारमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात पूजा यांनी आपला पती गमावला. मात्र,लष्कराने त्यांच्या पतीला ठार केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोक चेह-यावर काळा कपडा बांधून आले होते, ज्यांनी धर्माच्या नावाखाली अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. पूजा यांच्या डोळ्यासम��र त्यांचा पती आणि कुटुंबाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बंदिस्त ठेवण्यासाठी पूजा यांना जिवंत ठेवण्यात आलं होतं.\nत्यानंतरही दुर्दैव पाठ सोडायला तयार नव्हतं . ‘त्यांनी आम्हाला एका जंगलात नेलं आणि नमाज वाचायला सांगितलं. तसं केल तरच सुटका केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. कुंकू पुसायला सांगितलं, बांगड्या फोडायला सांगितल्या आणि जबरदस्तीने बुरखा घालण्यासाठी सांगण्यात आलं. तीन आठवडे त्यांच्यासोबत राहून जबरदस्तीने मुस्लिम धर्माची शिकवण तसेच नमाज वाचण्याचीही जबरदस्ती करण्यात आली. माझ्या ओळखीच्या काही लोकांनी माझा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा मी मुस्लिम कॅम्पमध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली’, असं पूजा यांचं म्हणणं आहे.\nसध्या पूजा यांच्याकडे फक्त एक लाल रंगाची साडी असून त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाला अंगावर घालण्यासाठी एक कपडादेखील शिल्लक नाही. बांगलादेशमधील बाझार जिल्ह्यात असलेल्या हिंदू रोहिंग्या कॅम्पमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना थोड्या फार फरकाने अशाच वस्तुस्तिथीला समोर जावं लागलेलं आहे .\nदुसरी सत्यकथा आहे रिका यांची, रिका यांना जबरदस्तीने सादिया बनवण्यात आलं. ’25 ऑगस्ट रोजी ते सर्व हिंदू परिसरात घुसले. सर्वात आधी मोबाइल हिसकावून घेण्यात आले आणि नंतर पुरुषांना बांधून जनावरांप्रमाणे मारहाण करण्यात आली. माझे पती सोनार होते, त्यांनी माझे सर्व दागिने लुटले आणि मारहाण केली. सर्व हिंदूंची ओळख पटवण्यात आली आणि जवळच्या डोंगरावर नेण्यात आलं. नंतर रांगेत उभे करून सर्वांची हत्या करण्यात आली. फक्त आठ महिला त्यातली त्यात ज्या सुंदर होत्या त्यांना जिवंत ठेवण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की, तुम्हाला मुस्लिम धर्म स्विकारावा लागेल आणि आमच्याशी लग्न करावा लागेल. नाहीतर मारून टाकलं जाईल. आम्हाला आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. आम्हाला जंगलात नेण्यात आलं. उपाशी ठेवून अन्नाचा कण हि दिला जात नसे. यानंतर आम्हाला बांगलादेशला आणलं. आमच्या काही हिंदू नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर ते आम्हाला परत घेऊन आले’, असं रिका यांनी सांगितलं आहे.\nम्यानमारचे सरकार आणि तेथील लष्कराने रोहिंग्या मुस्लिमांच्या बाबतीत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे रोहिंग्यांना आता पळता भुई थोडी झाली आहे . आणि हे निर्��यी रोहिंग्या भारत ,नेपाळ ,बांगलादेश इथे लपून छपून देखील काही प्रमाणात येत आहेत.\nरोहिंग्यांचा इतिहास पाहता , रोहिंग्या मुस्लिमांना भारतात दयामाया दाखविली जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे. मात्र काही मुस्लिम संघटना मात्र हे सगळे विचारात न घेता केवळ मतावर डोळा ठेवून रोहिंग्यांचे समर्थन करत आहेत.\n@@पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा @@\n← राजन खान यांच्या कार्यालयात घुसून हलाल चित्रपटाच्या पोस्टर्सवर शाईफेक विवाहास नकार दिला म्हणून रागातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/shivam-child-training-bhigwan-112914", "date_download": "2018-08-14T15:40:32Z", "digest": "sha1:UH4UPPKU5MHZSU7GLCUHC3EZBPFVLPJT", "length": 13195, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivam child training in bhigwan स्वामी चिंचोली येथे शिवमचे बालसंस्कार शिबीर | eSakal", "raw_content": "\nस्वामी चिंचोली येथे शिवमचे बालसंस्कार शिबीर\nरविवार, 29 एप्रिल 2018\nस्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये हे पाच दिवसीय निवासी शिबीर होणार आहे. शिबीरामध्ये १० ते १४ वर्ष वयोगटातील २०० बालकांना प्रवेश देण्यात येणार आहे. शिबीराचे उदघाटन बुधवारी(ता.०२) सकाळी दहा वाजता बारामती उपविभागीय पोलस अधिकारी बापु बांगर, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील तसेच दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांचे उपस्थितीत होणार आहे.\nभिगवण : स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये घारेवाडी(ता.कराड) येथील शिवम प्रतिष्ठानच्या वतीने २ मे ते ६ मे दरम्यान पाच दिवसीय निवासी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती शिबीर समन्वयक डॉ. जयप्रकाश खरड व दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे.\nस्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये हे पाच दिवसीय निवासी शिबीर होणार आहे. शिबीरामध्ये १० ते १४ वर्ष वयोगटातील २०० बालकांना प्रवेश देण्यात येणार आहे. शिबीराचे उदघाटन बुधवारी(ता.०२) सकाळी दहा वाजता बारामती उपविभागीय पोलस अधिकारी बापु बांगर, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील तसेच दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांचे उपस्थितीत होणार आहे. शिबिराचा समारोप ६ मे २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता शिवमचे संस्थापक व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्��कारी अधिकारी इंद्रजित देशमुख व शिवमचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी इंद्रजित देशमुख पालक व मुलांना मार्गदर्शन करणार आहेत.\nशिबिरामध्ये मुलांच्या सामाजिक, बौद्धिक, शारिरीक विकासाचेदृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्यामधील कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागील वीस वर्षापासून घारेवाडी येथे दरवर्षी बालसंस्कार शिबिर होते. त्यास मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन ग्रामीण भागातील मुलांना अधिकाधिक संधी मिळावी या हेतुने हे शिबार स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथे आयोजित करण्यात आले असुन घारेवाडी येथील संपूर्ण प्रशिक्षक टीम या शिबिराला मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे. पालकांनी मुलांना या बालसंस्कार शिबीरासाठी पाठवावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा\nमहाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nप्राथमिक शिक्षण संचालनालयाला 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध\nसोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब ��रा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0hasyachitre-vijay-paradkar-1374", "date_download": "2018-08-14T15:45:24Z", "digest": "sha1:52MR5TXWS3ZXH5B63G6UP4EFKARKT3FP", "length": 4483, "nlines": 102, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Hasyachitre Vijay Paradkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nया प्राजक्ताचं पुढं काय होईल\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास\nमहंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून...\nवर्षभरापूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिला स्टीपलचेस...\nस्टुडिओतील व्यक्तिचित्रण (भाग २)\nपॅरामाऊंट किंवा बटरफ्लाय लाइटिंग व लूप लाइटिंग या दोन प्रकारच्या लाइटिंगची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-international-cricket-council-today-announced-the-womens-odi-and-t20i-teams-of-the-year/", "date_download": "2018-08-14T16:01:55Z", "digest": "sha1:UQW7IEMMB3QXRF2WCBIHJRTWCELZLUWG", "length": 11005, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयसीसी २०१७ चे सर्वोत्तम महिला वनडे, टी २० संघ जाहीर, तीन भारतीय महिला क्रिकेटपटूंची निवड -", "raw_content": "\nआयसीसी २०१७ चे सर्वोत्तम महिला वनडे, टी २० संघ जाहीर, तीन भारतीय महिला क्रिकेटपटूंची निवड\nआयसीसी २०१७ चे सर्वोत्तम महिला वनडे, टी २० संघ जाहीर, तीन भारतीय महिला क्रिकेटपटूंची निवड\nआज आयसीसीने या वर्षाच्या महिलांच्या सर्वोत्तम वनडे आणि टी २० संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात मिळून तीन भारतीय महिला खेळाडूंची निवड झाली आहे.\nभारताची ३१ वर्षीय फिरकी गोलंदाज एकता बिश्तची आयसीसीने वनडे आणि टी २० अशा दोन्ही संघात समावेश केला आहे. या दोन्ही संघात समावेश असणारी ती एकमेव खेळाडू आहे. तसेच भारताची कर्णधार मिताली राजची वनडेत आणि हरमनप्रीत कौरची टी २० संघात निवड झाली आहे.\nया संघनिवडीसाठी आयसीसीच्या पॅनलने २१ सप्टेंबर २०१६ पासूनची कामगिरी लक्षात घेतली आहे.\nआयसीसीच्या दोन्ही संघात निवड झालेल्या एकता��ाठी हा मोठा सन्मान आहे . तिने भारताकडून २१ सप्टेंबर २०१६ पासून १९ वनडे सामन्यात ३४ बळी घेतले आहेत तसेच ७ टी २० सामन्यात ११ बळी घेतले आहेत. सध्या ती वनडे क्रमवारीत १४ व्या आणि टी २० क्रमवारीत १२ व्या स्थानी आहे.\nभारताची फलंदाज मिताली वनडेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने वनडेत आजपर्यंत १८६ सामन्यात ५१.५८ च्या सरासरीने ६१९० धावा केल्या आहेत. तर हरमनप्रीतने यावर्षी पार पडलेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक शतकी खेळी केली होती तिच्या त्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती.\nआयसीसीच्या या वनडे संघाचे नेतृत्व इंग्लंडच्या हिदर नाईटकडे तर टी २०चे विंडीजच्या स्टीफनी टेलरकडे सोपवण्यात आले आहे. भारताबरोबरच या दोन्ही संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचाही समावेश आहे.\nहे संघ निवडण्यासाठी आयसीसीचे एक पॅनल होते ज्यांनी यावर्षीच्या वयक्तिक सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारांसाठीही मते दिली होती. या पॅनेलमध्ये क्लो सॉल्टू, मेल जोन्स, लिसा स्थळेकर (ऑस्ट्रेलिया); शार्लोट एडवर्ड्स, कालिका मेहता, अॅलिसन मिशेल, अॅलन विल्किन्स (इंग्लंड आणि वेल्स); अंजुम चोप्रा, स्नेहल प्रधान (भारत); ऑलिव्हिया कॅल्डवेल(न्यूझीलंड); फिरदोस मुन्डा, नताली जर्मनोस(दक्षिण आफ्रिका); एस थॉफिक( श्रीलंका),इयान बिशप, फाझीर मोहोम्मद( विंडीज) यांचा समावेश होता.\nआयसीसीचा सर्वोत्तम वनडे संघ २०१७:\nटॅमी बोमोंट(इंग्लंड),मेग लाँनिंग (ऑस्ट्रेलिया),मिताली राज(भारत),एमी सॅटर्थवेट(न्यूझीलंड),एलिस पेरी(ऑस्ट्रेलिया),हिदर नाईट(कर्णधार) (इंग्लंड), साराह टेलर(यष्टीरक्षक)(इंग्लंड), डॅन वॅन निकर्क(दक्षिण आफ्रिका),मॅरिझन कॅप(दक्षिण आफ्रिका), एकता बिश्त(भारत), अॅलेक्स हार्टली(इंग्लंड).\nआयसीसीचा सार्वोत्तम टी २० संघ २०१७:\nबेथ मुनी(यष्टीरक्षक) (ऑस्ट्रेलिया), डॅनी वॅट(इंग्लंड),हरमनप्रीत कौर(भारत), स्टीफनी टेलर(कर्णधार)(विंडीज),सोफी डिवाईन(न्यूझीलंड), डीएन्द्रा डॉटीन(विंडीज),हॅली मॅथ्यूज(विंडीज), मेगन शट(ऑस्ट्रेलिया),आमंडा-जॅड वेलिंग्टन(ऑस्ट्रेलिया), ली ताहुहू(न्यूझीलंड),एकता बिश्त(भारत).\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x9842&cid=653304&crate=0", "date_download": "2018-08-14T16:17:41Z", "digest": "sha1:WKG35Q4WBEWUXCG5D3ZEHYW3GTGVSUZW", "length": 8288, "nlines": 208, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Apofiss Desings अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कल्पनारम्य\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वार��� प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Apofiss Desings थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/president-ramnath-kovind-municipal-123826", "date_download": "2018-08-14T16:09:57Z", "digest": "sha1:HKH4QEOA3DRAZR4EK24DSWUD6WGLGJWV", "length": 14721, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "president ramnath kovind municipal राष्ट्रपतींच्या शिष्टाचाराला पालिकेकडून हरताळ | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रपतींच्या शिष्टाचाराला पालिकेकडून हरताळ\nशुक्रवार, 15 जून 2018\nपुणे - कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आगमन...ऐन वेळी डायसवर खुर्ची टाकून उपमहापौरांना दिलेले स्थान...कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख नसतानाही उपमहापौरांनी मानलेले आभार आणि कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींबरोबर काढलेले छायाचित्र हा प्रकार म्हणजे राष्ट्रपती कार्यालयाच्या दृष्टीने महापालिकेने केलेला शिष्टाचाराचा भंगच आहे. त्याचा लेखी जाब राष्ट्रपती कार्यालयाने महापालिकेकडून मागविला आहे. त्यामुळे महापालिका अडचणीत आली आहे.\nवाडिया कॉलेजसमोरील रमाबाई आंबेडकर उद्यानातील पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमावरून महापालिका अडचणीत आली आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शिष्टाचार पाळला गेला नसल्याप्रकरणी थेट राष्ट्रपती कार्यालयाकडून याबाबत विचारणा झाली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.\nमहापालिकेने या उद्यानात रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभ��रला आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमाची रूपरेषा अगोदरच ठरली होती. प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐन वेळी अनेक गोष्टी बदलण्यात आल्या. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर खासदार रामदास आठवले आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आगमन झाले. डायसवर उपमहापौरांसाठी अचानक बसण्याची व्यवस्था करण्यात आली.\nकार्यक्रम संपल्यानंतर आभार मानणे, त्यानंतर राष्ट्रपतींबरोबर छायाचित्र काढणे आदी गोष्टी या कार्यालयाच्या दृष्टीने शिष्टाचार भंग करणाऱ्या ठरल्या आहेत.\nराष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद आहे. या पदासाठीचा शिष्टाचारही मोठा आहे. एखाद्या कार्यक्रमाला राष्ट्रपती जाणार असतील, तर त्याची रूपरेषा अगोदर ठरते. तसेच डायसवर कोणी बसायचे येथपासून मिनीट टू मिनीट कार्यक्रम निश्‍चित केलेला असतो. त्यानुसारच कार्यक्रम होतो. ऐन वेळी कोणताही बदल त्यामध्ये करता येत नाही; परंतु महापालिकेकडून या कार्यक्रमात अनेक त्रुटी राहिल्याचे राष्ट्रपती कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून राज्य सरकारच्या सर्वसामान्य विभागाला याबाबत विचारणा झाली. त्यावरून राज्य सरकारने मुख्य शिष्टाचार अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना महापालिकेकडून याबाबत खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला आता त्यावर खुलासा करण्याची वेळ आली असून, त्या खुलाशाने राष्ट्रपती कार्यालयाचे समाधान झाले नाही, तर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nसाधू वासवानी मिशनही अडचणीत\nया कार्यक्रमानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी साधू वासवानी मिशन कार्यालयास भेट दिली. त्या भेटीमध्ये ऐन वेळी त्यांना ग्रीन रूममध्ये नेणे, शूज काढावयास लावणे यामुळेदेखील शिष्टाचाराचा भंग झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही खुलासा मागविण्यात आला आहे.\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंग��ेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A5%AB%E0%A5%AA-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-14T15:24:55Z", "digest": "sha1:BIARQNJCNOULDUIM2B72S2NPGGXTGFAQ", "length": 4708, "nlines": 62, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "५४ उमेदवार निवडणूक लढवण्याला अपात्र | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n५४ उमेदवार निवडणूक लढवण्याला अपात्र\nनगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या तब्बल ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे महागात पडले आहे.\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nही बातमी आहे जालन्याची.\nजालना,अंबड,परतूर आणि भोकरदन येथील तब्बल ५४ उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी ३ वर्षाकरिता अपात्र ठरवण्यात आले आहे\n← मराठी वाचवाय��ी असेल तर मराठी शाळा वाचवा दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात- पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/florida-boy-gets-trapped-inside-arcade-claw-machine-118021300008_1.html", "date_download": "2018-08-14T16:12:40Z", "digest": "sha1:D2IJFSBPVIZLKJ4AMUPXDEL25LG6VF4V", "length": 9684, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये\nफ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या एका रेस्टॉरंटमध्ये चार वर्षांच्या मुलाने असाच काहीसा उद्योग केला आणि तो चक्क आर्केड मशीनमध्ये अडकून बसला. या मशीनमध्ये नाणे टाकून तुम्हाला आवडीचे खेळणे एक छोट्या क्रेनच्या मदतीने उचायलचे असते. त्यासाठी मशीच्या बाहेर एक बटन दिलेले असते.\nमात्र या मुलाने खेळणे मिळवण्यासाठी थेट मशीनच्या आत उडी मारली. आपण अडकल्याचे लक्षात आल्यावर त्याने ओरडण्यास प्रारंभ केला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी या मुलाला बाहेर काढले. अर्थात त्या मशीनमध्ये नेमकी कशी उडी मारली हे मात्र त्या मुलाला सांगता आले नाही.\nरशियात प्रवासी विमान कोसळले, 71 ठार\nबुर्ज खलीफा रंगला तिरंग्याच्या रंगात\n'टेस्ला रोडस्टर' कार अंतराळात भरकटली\nरशियात 60 वर्षांतली विक्रमी हिमवृष्टी\nलग्न करणार्‍या दोघात तिसर्‍याचा हस्तक्षेप नको\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फ���ट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-preseason-cotton-sowing-management-starts-dhule-district-8498", "date_download": "2018-08-14T16:23:33Z", "digest": "sha1:E5LSKMAAXINBFOLPMMY47VV5QNOSGCMQ", "length": 14612, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, preseason cotton sowing management starts in Dhule district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी\nधुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी\nमंगळवार, 22 मे 2018\nधुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी सुरू झाली असून, शेतकरी ठिबक अंथरणी, बियाणे खरेदीच्या लगबगीत आहेत.\nधुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी सुरू झाली असून, शेतकरी ठिबक अंथरणी, बियाणे खरेदीच्या लगबगीत आहेत.\nजिल्ह्यात धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबे, कापडणे, न्याहळोद, जापी, शिंदखेडामधील पढावद, टाकरखेडा, शिरपुरातील होळनांथे, जापोरा, तरडी, भाटपुरा, थाळनेर, अर्थे, कुवे, तऱ्हाडी आदी भागांत कापूस लागवड या आठवड्यात सुरू होईल, असे संकेत आहेत. कापूस लागवडीसाठी शेतकरी ठिबक संच बसविण्याचे काम सध्या करीत आहेत. सबमेन पाइप बसविणे, नळ्या अंथरणे आदी का���े सुरू आहेत. त्यासाठी मजुरांची मदत घेतली जात असून, कडक उन्हात शेतकऱ्यांना ही कामे उरकून घ्यावी लागत आहेत. जिल्ह्यातही कापूस बियाणे दाखल झाले आहे. त्याचे वितरण या आठवड्यात सुरू होईल. शेतकऱ्यांचा कल देशी कापूस बियाण्याकडे अधिक आहे. ठिबकचे दर स्थिर आहेत. परंतु करवाढीने अधिक दरातील ठिबक शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहे. नॉन आयएसआय ठिबकला शेतकरी प्राधान्य देत आहेत.\nजिल्ह्यात बियाणे दाखल झाले आहे. परंतु गुजरात, मध्य प्रदेशातील कापूस बियाणेही जिल्ह्यात दाखल झाल्याची कुरबूर आहे. भरारी पथके सर्व चार तालुक्‍यांमध्ये कार्यरत असून, अनधिकृत बियाणे विक्रीसंबंधी कृषी विभाग लक्ष ठेऊन असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात अजून अनधिकृत किंवा बोगस बियाणे पकडण्याची कारवाई कुठेही झालेली नाही, अशी माहिती मिळाली.\nआमच्या भागात पुढील आठवड्यात पूर्वहंगामी कापूस लागवड काही शेतकरी करतील. कारण, पुरेसे पाणी सर्वांकडे नाही; परंतु शिरपूर भागात लागवड अधिक वेगात होते. बियाणे पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची स्थिती आहे. काळाबाजारही काही भागात सुरू आहे.\n- शरद पवार, शेतकरी, पढावद (जि. धुळे)\nधुळे कापूस आयएसआय गुजरात मध्य प्रदेश कृषी विभाग agriculture department विभाग sections शरद पवार sharad pawar\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/16/nilesh-rane-website/", "date_download": "2018-08-14T16:22:54Z", "digest": "sha1:CRRJ4WCCBCOPC43ZOX4GCWWJGIJ5GK7X", "length": 9065, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "निलेश राणे यांच्या वाढदिनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटचे होणार लॉन्चिंग - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nनिलेश राणे यांच्या वाढदिनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटचे होणार लॉन्चिंग\n16/03/2018 SNP ReporterLeave a Comment on निलेश राणे यांच्या वाढदिनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटचे होणार लॉन्चिंग\nजनतेशी संवाद हीच आपली स्फूर्ती असल्याचे सातत्याने सांगणारे महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेचे सरचिटणीस आणि मा���ी खासदार निलेश राणे हे आता वेबसाईटच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात येणार असून या अधिकृत वेबसाईटचे लॉन्चिंग उद्या शनिवारी त्यांच्या वाढदिनी त्यांच्या हस्ते मुंबई येथे होणार आहे. www.nileshnrane.in असे या वेबसाईटचे नाव आहे.\nअखंड उर्जेचा स्त्रोत असलेले माजी खासदार निलेश राणे यांचा जनतेशी संपर्क आणि संवाद या महत्त्वाच्या बाबी आहेत. थेट आपली भूमिका मांडणा-या निलेश राणे यांचा राज्यभरात दांडगा जनसंपर्क असून युवकांची संख्या त्यात अधिक आहे. त्यातच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ असते. मात्र वेळेअभावी प्रत्येकाशी थेट संपर्क साधणे अशक्य असते. अशावेळी सध्याच्या वेगवान तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेच्या, युवकांच्या अधिकाधिक संपर्कात येण्यासाठी निलेश राणे यांच्या www.nileshnrane.in या अधिकृत वेबसाईटचे लॉन्चिंग उद्या मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या हस्ते होणार आहे.\nया वेवसाईटच्या सुरूवातीलाच महाराष्टचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असून ‘महाराष्टची जनता हेच आमचे भांडवल आणि त्यांचे प्रेम हीच आमची ताकद’ हे पक्षाचे ब्रीदवाक्य आहे. त्याशिवाय श्री. राणे यांचे लेटेस्ट अपडेटस्, ब्लॉग्ज यासह त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेली विविध आंदोलने, समाजोपयोगी कार्यक्रम, राजकीय भाषणे,त्यांच्या उपस्थितीत पार पडलेले विविध कार्यक्रम,निलेश राणे यांची मुलाखत,सभेतील भाषणे अपलोड केलेली आहेत. त्याशिवाय ज्या नागरिकांना श्री. राणे यांच्याशी थेट संपर्क साधावयाचा आहे,समस्या मांडायच्या आहेत त्यांच्यासाठी ‘लाईव्ह चॅट’सुध्दा उपलब्ध असणार असून स्वत: निलेश राणे या लाईव्ह चॅटद्वारे जनतेशी संपर्क करणार आहेत. सध्या निलेश राणे हे NileshNarayanRane या फेसबूक आणि @NileshNRane या ट्विटर हॅन्डलद्वारे जनतेच्या संपर्कात असून येथेही त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. हा संपर्क अधिकाधिक वाढविण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली असून मुंबई येथील कार्यालयात उद्या त्यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून निलेश राणे वेबसाईटचे लॉन्चिंग करणार आहेत.\nही वेबसाईट श्री. राणे यांचे कार्यकर्ते आणि एसएनपी सॉफ्टवेअरचे मुख्य प्रवर्तक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतुन ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.\nप्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानव तस्क��ी प्रकरणी दोषी २ वर्षांची शिक्षा\nयेत्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता\nएमपीएससी भरतीत वाढ करण्याबाबत सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमराठा समाजातील तरुणांना 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज\nअहमदनगर- विद्यार्थिनीवर बलात्कार, हत्याप्रकरणी तिघांना फाशी\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/tag/ashwini-bidre/", "date_download": "2018-08-14T15:21:14Z", "digest": "sha1:NOR5G3GR4DNDPYL2WQUTZEEBK235DSTY", "length": 9641, "nlines": 66, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "ashwini bidre | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअश्विनी बिद्रे यांच्या पतीने ‘ ह्या ‘ कारणावरून मागितली इच्छामरणाची परवानगी\nसहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खूनप्रकरणी अपेक्षित गतीने तपास होत नसल्याने अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीसह इच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे. राष्ट्रपती, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपालांना हे पत्र पाठवले आहे. गुन्ह्यातील सबळ पुरावे जमा करण्यात पोलिसांकडून चालढकल सुरू असल्याने बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. योग्य… Read More »\nअश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरण आहे तरी काय \nकोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. त्याचवेळी त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. आणि अश्विनी बिद्रे यांचे नाव अश्विनी गोरे झाले. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं. पोलिस दलात रुजू… Read More »\nअश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचा दाट संशय.. मिळाले महत्वाचे धागेदोरे\nदीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांची हत्या झाल्याची दाट शक्यता असून त्यांची हत्या करून मृतदेह भाईंदरच्या खाडीत टाकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक केलेल्या दोन आरोपींचे मोबाईल लोकेशन हे शेवटच्या रात्री भाईंदरच्या खाडीवर आढळून आले असून ह्यावरून पोलिसांनी हा संशय व्यक्त केला आहे. पोलीस अगदी स्पष्टपणे बोलत नसले तरी… Read More »\nआश्विनी बिद्रे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई : ‘ हे ‘ दोन जण उचलले\nसहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे बिंद्रे बेपत्ता प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याचा भाचा राजेश पाटील यांस कळंबोली पोलिसांनी जळगाव येथून अटक केली. सोमवारी पनवेल न्यायालयात पाटील यांना हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश पाटील हे भुसावळ तालुका भाजपचा युवा मोर्चा अध्यक्ष आहेत .अनेक बड्या हस्तींसह पाटील भागीदारीने व्यवसाय… Read More »\nअश्विनी बिद्रे यांचा घातपात अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग\nसहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे गेलाय दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना पनवेल कोर्टाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांचा घातपात केला असल्याचा अश्विनी यांच्या घरच्यांचा आरोप आहे. बेपत्ता होण्यापूर्वी अश्विनी यांनी विपश्यनेसाठी जाणार आहेत असे मला सांगितले होते, असं अभय… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agro-agenda-milk-rate-issue-state-8431", "date_download": "2018-08-14T16:21:35Z", "digest": "sha1:JPT5O3NRNZISKCMNSZVVNX5IBDCZ447S", "length": 20517, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यक\nउत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यक\nरविवार, 20 मे 2018\nपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी उत्पादकता आणि दुधाच्या गुणवत्तेत पिछाडीवर आहे. उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारल्याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही आणि हा धंदा किफायतशीर ठरणार नाही, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांनी व्यक्त केले. पाया���ूत सुविधा, पशुखाद्याचा स्वस्त दरात पुरवठा, जनावरांच्या जनुकीय शुद्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरीकेंद्रित धोरणे ही चतुःसूत्री त्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी उत्पादकता आणि दुधाच्या गुणवत्तेत पिछाडीवर आहे. उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारल्याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही आणि हा धंदा किफायतशीर ठरणार नाही, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांनी व्यक्त केले. पायाभूत सुविधा, पशुखाद्याचा स्वस्त दरात पुरवठा, जनावरांच्या जनुकीय शुद्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरीकेंद्रित धोरणे ही चतुःसूत्री त्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nभारताला दुधाच्या बाबतीत जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करावी लागत असली तरी परदेशातील दूध व्यवसायाचे स्वरूप आणि देशातील स्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. परदेशात द्रव स्वरूपातील दूध केवळ १०-१५ टक्के विकले जाते. तेथे प्रक्रियायुक्त पदार्थांचीच बाजारपेठ मोठी आहे. भारतात मात्र पिशवीबंद दुधाचा बाजारपेठेतील वाटा ४५ टक्के आहे. देशात साठवणुकीच्या पायाभूत सुविधांचा (कोल्ड स्टोरेज, चिलिंग प्लॅन्ट्स, बल्क कुलर्स, रेफ्रिजरेटेड व्हॅन्स, इन्सुलेटेड टॅंकर्स इ.) अभाव असल्यामुळे २० टक्क्यांहून कमी दुधावर प्रक्रिया होते. तसेच दुधाला उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही दर मिळत नसल्यामुळे उत्पादकता कमालीची घटली आहे.\nत्यामुळे दूध उत्पादक शेतकरी तोट्याच्या दुष्टचक्रात अडकला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता जागतिक मानांकनाच्या तुलनेत कमी असल्याने; तसेच ते महाग पडत असल्याने जागतिक बाजारपेठेत त्यांना फारशी मागणी नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भांडवल पुरवठा, शुद्ध वंशाची जनावरे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, अनुत्पादक जनावरांचे नियंत्रण आदी उपाय गरजेचे आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.\nशेतकऱ्यांनी दुधाच्या धंद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा व बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याचे तंत्र लक्षात घेऊन नियोजन करावे, असेही तज्ज्ञांनी सूचवले आहे.\nराज्यात `अमूल`च्या धर्तीवर सर्व सहकारी संघांचा दुधाचा एकच ब्रॅंड तयार करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे या क्षेत्रातील सहभाग�� घटकांचे (स्टेकहोल्डर्स) मत आहे. राज्यातील दुधाचा एकच ब्रॅंड झाल्यास दुधाच्या मार्केटिंग, कमिशनवरचा वारेमाप खर्च कमी होईल, दुधाला मोठी बाजारपेठ मिळेल, मार्केटिंग चॅनेलचा विस्तार होईल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच सहकारी दूध संघांच्या व्यवस्थापन खर्चात कपात, कार्यक्षम कारभार, व्यावसायिक दृष्टिकोनाचा अंगीकार आदी सुधारणा आवश्यक आहेत. सहकारी दूध संघांतील अनिष्ट राजकीय स्पर्धेला लगाम घालण्यासाठी एका गावात एकच सोसायटी, तालुका किंवा जिल्हा स्तरावर एकच संघ आणि राज्य पातळीवर एक शिखर संस्था हे मॉडेल स्वीकारण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.\nदुधाला दर नसल्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे आणखीनच परवड झाली आहे. जुनी जनावरे विकून नवीन जनावरे विकत घेण्याचे चक्र थंडावले आहे. भाकड आणि अनुत्पादक जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारला गेला. जनावरे विकता येत नसल्यामुळे ती जादा काळ सांभाळावी लागत आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात एकूण दूध उत्पादन वाढल्याचे दिसत असले तरी या जनावरांची उत्पादकता कमी असल्यामुळे हे वाढीव उत्पादन खर्चिक ठरते. उत्पादन खर्च प्रचंड वाढत असल्याने तोटा वाढतो. हा बोजा डेअरी उद्योगाला नव्हे तर शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.\nदुधाची उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारण्याची गरज.\nउत्पादन खर्चात कपात आवश्यक. पशुखाद्याचा स्वस्त दरात पुरवठा गरजेचा.\nजनावरांच्या जनुकीय शुद्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.\nदुधाच्या मागणी आणि पुरवठ्याचे गणित लक्षात घेऊन नियोजन आवश्यक.\nराज्यात दुधाचा एकच ब्रॅंड असावा.\nसहकारी दूध क्षेत्रातील अनिष्ट राजकीय स्पर्धेला लगाम हवा.\nगोवंशहत्याबंदी कायद्यामुळे दूध उत्पादक शेतकरी तोट्याच्या गर्तेत.\nशेतकरीस्नेही धोरणांसाठी आग्रह हवा.\nभारत दूध उत्पन्न पायाभूत सुविधा infrastructure पशुखाद्य शेतकरी स्पर्धा day व्यवसाय profession तोटा गणित mathematics शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्���िंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nत��िष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2018-08-14T15:25:41Z", "digest": "sha1:VJT7UBUWOKUEALS6BBLUFEOENN7VYKME", "length": 8632, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "कोल्हापूर-शिर्डी झुकझुक गाडी येत्या बुधवारपासून सुरु | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकोल्हापूर-शिर्डी झुकझुक गाडी येत्या बुधवारपासून सुरु\nकोल्हापूरच्या पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याची सुरुवात म्हणून कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) मार्गावर रेल्वे येत्या बुधवारी (ता. 27) दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी येथून सुटणार आहे. अर्थात “हॉलिडे स्पेशल’ या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या रेल्वेला प्रतिसाद मिळाला, तरच भविष्यात ही रेल्वे नियमित धावणार आहे,’ अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nमहाडिक म्हणाले , गेली तीन वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर पुणे येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. डी. शर्मा यांच्या बैठकीत कोल्हापूर-शिर्डी मार्गावर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला. येथील शाहू महाराज टर्मिनसवरून दुपारी साडेचारला सुटणारी रेल्वे गुरुवारी पहाटे 5.55 ला शिर्डी येथे पोचणार आहे.\nतर परत गुरुवारी शिर्डी येथून सकाळी 8.25 ला कोल्हापूरसाठी रेल्वे निघेल. ही रेल्वे त्याच दिवशी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता कोल्हापुरात पोचणार आहे. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, नगर येथे रेल्वे थांबणार आहे.सर्वसाधारण तिकिटाचा दर 170; तर स्लिपर कोचचा 330 रुपये असेल. शिर्डी रेल्वे सुरू झाल्यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकही कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन करून शिर्डीला जाऊ शकतात. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.\nलवकरच कोल्हापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्�� दोन व तीनवर लिफ्टची व्यवस्था होणार आहे. विक्रमनगर परिसरातील पादचारी पुलाचे रेंगाळलेले काम लवकरच सुरू होईल.त्याबरोबरच स्थानकात वेगवान “वायफाय ‘ सुविधा देण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेसाठी देशातील रेल्वेत महिलांच्या डब्यासह सर्वच डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याच्या कामास सुरवात झाली आहे. लवकर सर्वच डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अशीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली .\nएकंदर कोल्हापूर पर्यटनाला भविष्यात सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← ‘ ह्या कारणामुळे ‘ माझ्यावर आली बी ग्रेड चित्रपटात काम करण्याची वेळ राणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा \nइस किताब में आप उन शख्सियतों से रू ब रू होंगे, जिन्होंने इस देश की ... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-08-14T15:58:44Z", "digest": "sha1:IPCZYFU7CHL33B7S2APEBZBPUZLRELQV", "length": 10455, "nlines": 241, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बर्म्युडा - विकिपीडिया", "raw_content": "\nबर्म्युडाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) हॅमिल्टन\nइतर प्रमुख भाषा पोर्तुगीज\nसरकार ब्रिटिश परकीय भूभाग\n- एकूण ५३.२ किमी२ (२२४वा क्रमांक)\n- पाणी (%) २६\n- २००९ ६७,८३७ (१९९वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ५.८५ अब्ज अमेरिकन डॉलर (१४९वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ९१,४७७ अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक)\nराष्ट्रीय चलन बर्म्युडा डॉलर\nआंतरराष्ट्रीय कालविभाग अटलांटिक प्रमाणवेळ (यूटीसी - ४:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४४१\nबर्म्युडा हा उत्तर अटलांटिक महासागरातील युनायटेड किंग्डमचा एक स्वायत्त प्रांत आहे. बर्म्युडा अमेरिकेच्या आग्नेयेला व कॅनडाच्या दक्षिणेला अनेक बेटांवर वसला आहे.\nबर्म्युडा जगातील अतिश्रीमंत देशांमध्ये गणला जातो. दरडोई उत्पन्नामध्ये बर्म्युडाचा जगात सर्वप्रथम क्रमांक लागतो.\nविकिव्हॉयेज वरील बर्म्युडा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nबर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • कॅनडा • अमेरिका • ग्रीनलँड (डेन्मार्क) • मेक्सिको • सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)\nबेलीझ • कोस्टा रिका • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्��ा • पनामा • एल साल्व्हाडोर\nअँग्विला (युनायटेड किंग्डम) • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा (नेदरलँड्स) • बहामास • बार्बाडोस • केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • क्युबा • कुरसावो (नेदरलँड्स) • डॉमिनिकन प्रजासत्ताक • डॉमिनिका • ग्रेनेडा • ग्वादेलोप (फ्रान्स) • हैती • जमैका • मार्टिनिक (फ्रान्स) • माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • नव्हासा द्वीप (अमेरिका) • पोर्तो रिको (अमेरिका) • सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट मार्टिन (फ्रान्स) • सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट लुसिया • त्रिनिदाद व टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • गयाना • फ्रेंच गयाना (फ्रान्स) • फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • पेराग्वे • पेरू • सुरिनाम • उरुग्वे • व्हेनेझुएला\nयुनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१३ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-14T16:12:24Z", "digest": "sha1:IKFTRFPSKXFQGUHNF6IUFGNPKOOEPFQE", "length": 6111, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सरोवर | मराठीमाती", "raw_content": "\nएक सिंह सरोवरावर पाणी पिण्यास गेला असता, तेथे एका बेडकाचे ओरडणे ऐकून त्यास फार भय वाटले. मग चोहींकडे पाहून तो मनांत म्हणतो, ‘येथे तर कोणीही प्राणी दृष्टीस पडत नाही, आणि शब्द तर राहून होतो तेव्हा हे काय असावे बरे ’ असे म्हणून तो भयाने कापू लागला. परंतु तेथून पळून न जाता, धीर धरून विचार करतो आहे, इतक्यात तो बेडूक पाण्यांतून ओरडत बाहेर निघाला. त्यास पाहताच सिंहास मोठा क्रोध आला. तो आपल्याशीच म्हणाला, ‘या एवढयाशा प्राण्याने मजसारख्यास असे भिववावे काय ’ असे म्हणून तो भयाने कापू लागला. परंतु तेथून पळून न जाता, धीर धरून विचार करतो आहे, इतक्यात तो बेडूक पाण्यांतून ओरडत बाहेर निघाला. त्यास पाहताच सिंहास मोठा क्रोध आला. तो आपल्याशीच म्हणाला, ‘या एवढयाशा प्राण्याने मजसारख्यास असे भिववावे काय ’ मग त्याने त्या बेडकास आपल्या पंजाने एका क्षणांत फाडून टाकले \nतात्पर्य:- एखादे वेळी भय उत्पन्न झाले, तर त्या भयाचे मूळ कारण काय आहे, याचा बारकाईने शोध करावा, म्हणजे आपल्या भयाचे कारण अगदी क्षुल्ल्क आहे, असेच बहुतकरून आढळून येईल.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, बेडूक, सरोवर, सिंह on जुन 29, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-accident-near-savarde-105212", "date_download": "2018-08-14T15:45:18Z", "digest": "sha1:7QF7QUZOMVPZF2CUXFAYK5JDMS64NJB6", "length": 9514, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri news accident near savarde आगवे येथे ट्रॅव्हल्सचा अपघात, १४ प्रवासी जखमी | eSakal", "raw_content": "\nआगवे येथे ट्रॅव्हल्सचा अपघात, १४ प्रवासी जखमी\nरविवार, 25 मार्च 2018\nया अपघातात ट्रॅव्हल्‍समधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे.\nसावर्डे (रत्‍नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे नजिकच्या आगवे (ता. चिपळूण) येथे आज (रविवार) पहाटे साडे तीनच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा अपघात झाला.\nया अपघातात ट्रॅव्हल्‍समधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे.\nअपघात झालेली ट्रॅव्हल्स मुंबईकडून मालवणकडे (जि. सिंधुदुर्ग) जात होती. यावेळी जखमींना उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nट्रक, ट्रॅव्हल्स अपघातात लातूरात दहा जखमी\nलातूर : येथील राजीव गांधी चौकात ट्रक व ट्रॅव्हल्सच्या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या...\nनाशिक - दिंडोरीच्या पश्चिम भागातील रस्त्यांची वाट\nलखमापूर (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, वाटसरु तसेच परिसरातील...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/mula-khlyne-honare-fayde", "date_download": "2018-08-14T15:27:19Z", "digest": "sha1:XPYEEJN6TWBOTJPFHFUEOXQJG2KET64V", "length": 9485, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुळा खाल्याने पोटच्या समस्यांवर हे फायदे होतात - Tinystep", "raw_content": "\nमुळा खाल्याने पोटच्या समस्यांवर हे फायदे होतात\nमुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक प्रकारचा कंद आहे.याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. मुळाला एक प्रकारचा उग्र वास असतो. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस आणि लोह असते. त्याची राख क्षारयुक्त असते. या मुळ्याचे आरोग्यविषयक फायदे पुढील प्रमाणे\n१. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.\n२. थंडीत भूक वाढते. अशा वेळी मुळा खावा. त्यामुळे गॅसेसचा त्रासही कमी होतो.\n२. मूळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पाने अथवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो. मुळ्याच्या कंदांपेक्षा त्याच्या पानाच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात\n३. जेवणात कच्चा मुळा खावा. कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचते.\n४. मुळ्यात ज्वरनाशक गुण आहेत. त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास खूप फरक पडतो.\n५. मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्याने लघवी आणि शौचास साफ होते.\n६. मुळ्याची पाने पचण्यास हलकी, रुची निर्माण करणारी आणि गरम आहेत. ती कच्ची खाल्ल्यास पित्त वाढते, मात्र तीच भाजी तुपात घोळवल्यास भाजीतल्या पौष्टिक गुणधर्मात वाढ होते.\nअसा हा बहुगुणी मुळ्याच्या विविध प्रकाराने आहारात वापरण्यात येतो. पुढील काही प्रकारे मुळ्याच्या आहारात वापर करण्यात येतो.\nभाजी, कोशिंबीर आणि थालिपिठे-कोशिंबिरीसाठी पांढरा मुळा स्वच्छ धुवून, मुळ्याची भाजी करताना मुळा पाल्यासकट धुवून, बारीक चिरून घ्यावा. मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. कोवळ्या मुळ्याचे लोणचे .करतात मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grapes-grape-farmer-session-pune-balewadi-672", "date_download": "2018-08-14T16:11:14Z", "digest": "sha1:TOUG567WFWY2E56BWSJIGXKBCNL35UR7", "length": 14276, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Grapes, Grape farmer session, Pune, Balewadi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्ष संघ अधिवेशनास थोड्याच वेळेत प्रारंभ\nद्राक्ष संघ अधिवेशनास थोड्याच वेळेत प्रारंभ\nरविवार, 27 ऑगस्ट 2017\nपुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५७ वे वार्षिक अधिवेशन आज (रविवार) ते मंगळवार (ता.२९) या दरम्यान बालेवाडी,येथे होत आहे. रविवारी दुपारी दीड वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल.\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात तीन दिवस चिली येथील रॉड्रीगो असीवन यांच्यासह राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे.\nपुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५७ वे वार्षिक अधिवेशन आज (रविवार) ते मंगळवार (ता.२९) या दरम्यान बालेवाडी,येथे होत आहे. रविवारी दुपारी दीड वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल.\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात तीन दिवस चिली येथील रॉड्रीगो असीवन यांच्यासह राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे.\nबनावट बायोलॉजिकल उत्पादनांच्या निर्मितीवर बंदी घाला\nफसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी करा\nदेशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारात अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवा\nसंरक्षित शेतीसाठी जाहीर केलेले अनुदान मिळावे\nयांत्रिकीकरण क्‍लस्टर योजनेला गती द्या\nजागतिक दर्जाचे स्पर्धाक्षम वाण उपलब्ध करून द्यावेत.\nमहाराष्ट्र द्राक्ष अधिवेशन नितीन गडकरी nitin gadkari शरद पवार sharad pawar पांडुरंग फुंडकर चिली शेती\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-14T15:56:25Z", "digest": "sha1:OBFWFSMR5BQ52PH6KE5LJXWPI4GFVSEH", "length": 3930, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉन्स्टेन्टिन पाट्स - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://ashutoshblog.in/category/personalities/feed/", "date_download": "2018-08-14T15:39:35Z", "digest": "sha1:XF3GNXRYGGOPFOBD5SUSFVUYLSFZOWN7", "length": 142663, "nlines": 173, "source_domain": "ashutoshblog.in", "title": "व्यक्तिमत्वे – आशुतोष http://ashutoshblog.in इतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख Wed, 28 Feb 2018 15:26:38 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=4.9.7 99790452\tभीमण्णा – भीमसेन जोशी http://ashutoshblog.in/personalities/%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80/ http://ashutoshblog.in/personalities/%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80/#comments Sun, 04 Feb 2018 00:16:31 +0000 http://ashutoshblog.in/?p=320", "raw_content": "The post भीमण्णा – भीमसेन जोशी appeared first on आशुतोष.\nपहाटे आईने सुरु रेडीओ सुरु करावा, त्यावर आकाशवाणीची धून अन वंदे मातरम् झाल्यावर एक एक एक उद्घोषणा व्हाव्यात. आजही कानात ती उद्घोषणा घुमते, “सादर करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम – स्वरांजली”. ह्या स्वरांजली कार्यक्रमाने मला एक वेगळीच देण दिली आहे. ह्या स्वरांजली मध्ये एका गायकाचे नाव दर दिवसाआड ऐकू येत असे, ते म्हणजे पंडित भीमसेन जोशी\nThe post भीमण्णा – भीमसेन जोशी appeared first on आशुतोष.\nThe post भीमण्णा – भीमसेन जोशी appeared first on आशुतोष.\nपहाटे आईने सुरु रेडीओ सुरु करावा, त्यावर आकाशवाणीची धून अन वंदे मातरम् झाल्यावर एक एक एक उद्घोषणा व्हाव्यात. आजही कानात ती उद्घोषणा घुमते, “सादर करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम – स्वरांजली”. ह्या स्वरांजली कार्यक्रमाने मला एक वेगळीच देण दिली आहे. ह्या स्वरांजली मध्ये एका गायकाचे नाव दर दिवसाआड ऐकू येत असे, ते म्हणजे पंडित भीमसेन जोशी\nह्या भीमसेन जोशी नावाच्या आवाजाची वेगळीच जादू होती. कारण हा आवाज काही इतर गायक मंडळीं सारखा हलका, कोमल वगैरे नव्हता. हा अगदी भारदस्त, पहाडी आवाज असलेला गायक. परंतु आवाज कितीही भारदस्त असला तरी त्यातला गोडवा कधी लपून राहू नये. कधी आणि का पंड��त भीमसेन जोशींचे अभंग ऐकावेसे वाटू लागू लागले ह्या प्रश्नाचे उत्तर आजही माझ्याकडे नाही. मात्र नकळत पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणीचा लळा लागला अन तो आजही कायम आहे.\nविठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग सांगून आपल्या संतश्रेष्ठींनी उपदेशपर अनेक गीतमय रचना केल्या. ह्या थोर संतांच्या शब्दांना आपल्या ‘वाणी’ने कुणी ‘अभंग’ बनवले आहे तर ते भीमण्णानी बालभारतीने दरवर्षी पुस्तकातून तुकोबा- ज्ञानोबा,एकनाथ,जनाबाईंची ओळख आम्हाला करून दिलीच मात्र त्यांना स्वररूपाने जिवंत करून आमच्या मनांत पोचवण्याची जबाबदारी जणू भीमसेन जोशींनी उचलली होती. केवळ शब्दांना आपल्या भारदस्त पण गोड स्वरांचा साज चढवून नव्हे, त्या अभंगात अवघा जीव ओतून त्यांना जिवंत करण्याची ही कला न्यारीच.\nभीमण्णा म्हणजे जादुगार असावेत,किंवा त्यांच्याकडे गायकीचा परीस तरी असावा. त्यांच्या आवाजाचा स्पर्श व्हावा अन तो शेकडो वर्ष जुना अभंग तुकोबांसह साक्षात समोर उभा ठाकावा. राहुल म्हणतो तसं ‘काही केल्या तुझे मन पालिटेना’ ज्या नजाकतीने भीमण्णा म्हणाले आहेत,इथे कोण आहे ज्याला हे ऐकून पाझर फुटणार नाही असे एक न अनेक, बहुदा प्रत्येकच अभंगाला भीमण्णांनी आपल्या नजाकतीने जिवंतपणा दिला. भीमण्णांनी ‘विठ्ठल गीतीं गावा’, अन गाता गाता तो ऐकणाऱ्याच्याही ‘चित्ती गोड लागावा’. सावळ्या सुंदर मनोहर रूपाचे गुणगान गाताना ‘तुझे नाम गोड पांडुरंगा’ मधून तो इतका गोड झाला आहे, की न जाणो त्या रेडीओ जवळ काळ्या मुंग्यांचा घोळका पडावा.\nभीमण्णांच्या आवाजाने कधी रवी-शशी कळा थोपलेला, राजस सुकुमार असा तो मदनाचा पुतळा साक्षात समोर उभा केला तर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल मधून नामदेवाचा हरवलेला विठ्ठल शोधून दिला. तो ही इतका सहज गायला आहे, जणू आपण गाव धुंडाळत असताना विठ्ठल हा इथे बाजूला बसलेला दिसावा.\nमराठी मधून भीमसेन जोशींनी विठ्ठलाला साकडे घालत प्रसन्न केलेच,तिथे कन्नड भाषेतील पुरंदरादासांच्या भजनांनाही आवाजाचा परीसस्पर्श करवला. इकडे भीमण्णांनी ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ अशी आर्त साद घालावी ती ऐकून शेवटी तूप साखरेचा नैवेद्य घेण्यासाठी शुक्रवारी दारात लक्ष्मी हजर व्हावी इतकं हे सगळं सहज वाटतं.\nपंडित भीमसेन जोशी म्हणजे अभंगवाणी इतका संकुचित अर्थ लावणारा मी. मुळात भीमण्णांची स्वर-संपदा कैक पटी���े मोठी, पण माझ्यासारखा पामर त्यांच्या अभंगाच्या नादात आंधळे होऊन त्या पलीकडे भीमसेन जोशींना पाहू शकत नाही. भीमण्णांनी केवळ अभंग जिवंत केले असे नव्हे, न भेटणाऱ्या मैत्रिणीसाठी व्याकूळ झालेल्या प्रियकराचे ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गीत ऐकून आपणही उगीचच भरदिवसा पहाटेसमयी मंद होत चाललेल्या तारकांचा भास करून घ्यावा. कधी दूरदर्शन वर ‘मिलें सूर मेरां तुम्हांरां’ गाताना भीमसेनजी दिसावेत अन आनंद व्हावा.\nअशा ह्या स्वरभास्करा बद्दल लिहावे तेवढे कमी, कळत नकळत भीमण्णांचा आवाज मनाच्या कोपऱ्यात अभंगवाणी रूपानेच का होईना पण चिरकाल कोरल्या गेल्या आहे. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, तसे भीमसेन जोशींच्या आवाजाशी मैत्री झालेल्यास वेगळ्या एका आनंदाचा लाभ होतो अशी भाबडी समजूत मी घालून घेतली आहे. भीमण्णांनी अभंगांतून विठोबाला आपल्या पुढ्यात उभे केलेच आहे तर त्यासमोर लोटांगण घालून मागणे मागावे ‘हेंची घडों मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरि नाही दुजें’\nThe post भीमण्णा – भीमसेन जोशी appeared first on आशुतोष.\nThe post स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers appeared first on आशुतोष.\nभारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जयंती निमित्ताने तयार केलेलं हे भित्तीचित्र (wallpaper) सर्व राष्ट्रभक्त भारतीयांना समर्पित. हेच भित्तीचित्र विविध आकारांत उपलब्ध करून देत आहे, खालील दुव्यांवरून आपण ते डाउनलोड करू शकता. संगणक भित्तीचित्र फेसबुक कव्हर चित्र ट्विटर कव्हर चित्र ५ इंच मोबाईल स्क्रीन ५.५ इंच मोबाइल स्क्रीन ही चित्रे आपण मोफत डाउनलोड करू शकता […]\nThe post स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers appeared first on आशुतोष.\nThe post स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers appeared first on आशुतोष.\nभारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जयंती निमित्ताने तयार केलेलं हे भित्तीचित्र (wallpaper) सर्व राष्ट्रभक्त भारतीयांना समर्पित.\nहेच भित्तीचित्र विविध आकारांत उपलब्ध करून देत आहे, खालील दुव्यांवरून आपण ते डाउनलोड करू शकता.\n५ इंच मोबाईल स्क्रीन\n५.५ इंच मोबाइल स्क्रीन\nही चित्रे आपण मोफत डाउनलोड करू शकता तसेच इतरांना देऊ शकता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर घरोघर पोहचावेत हीच एक मनोमन इच्छा.\nThe post स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers appeared first on आशुतोष.\nThe post स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं appeared first on आशुतोष.\nशाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा लढा शिकवताना ‘सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान’ विषयावर एक छोटेखानी धडा असायचा, त्यात विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाने इंग्लंडमधून भारतात पिस्तुलं पाठवली म्हणून कसलीतरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली वगैरे एका परिच्छेदात सांगितलेलं असायचं, आणि ह्याच व्यक्तीने रचलेली ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी कविता देखील बालभारतीला होती. ती एक कविता आणि ती काळ्या […]\nThe post स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं appeared first on आशुतोष.\nThe post स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं appeared first on आशुतोष.\nशाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा लढा शिकवताना ‘सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान’ विषयावर एक छोटेखानी धडा असायचा, त्यात विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाने इंग्लंडमधून भारतात पिस्तुलं पाठवली म्हणून कसलीतरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली वगैरे एका परिच्छेदात सांगितलेलं असायचं, आणि ह्याच व्यक्तीने रचलेली ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी कविता देखील बालभारतीला होती. ती एक कविता आणि ती काळ्या पाण्याची शिक्षा एवढीच काय सावरकरांची ओळख. त्यातही ही काळ्या पाण्याची शिक्षा काय हे शाळेत असताना न उमगलेले कोडे. कधी त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला नाही कारण परीक्षेत 2 मार्कांसाठी येणाऱ्या जोड्या लावा सोडल्या तर त्याचं काही महत्व नव्हतं.\nपण पुढे या ना त्या रूपाने ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हळू हळू कळायला सुरुवात झाली आणि ह्या अचाट पराक्रम गाजवलेल्या माणसा बद्दल आपल्याला जराही माहिती नाही ह्याची खंत वाटायला सुरुवात झाली. मुळात सावरकर हा विषय शाळेतल्या मुलांपुढे अगदी मोजून मापून मांडला गेला त्यामुळे आम्ही गांधींजीना बापूजी म्हणून आदराने वागवतो तसं तात्याराव म्हणून कुणाला आदराने बोलावं अशी शिकवण आम्हाला मिळाली नाही. पण उशिराने का होईना,ह्या सावरकर नामक मनुष्याला “स्वातंत्र्यवीर” असं का संबोधतात ह्याचा उलगडा होत गेला.\nसावरकर ही काही सामान्य व्यक्ती नव्हे,घरादाराची राखरांगोळी करून अख्खे कुटुंबच जळत्या अग्नित लोटलेला हा माणूस ब्रिटिशांच्या घरात जाऊन त्यांच्याच विरुद्ध कटकारस्थानं रचत होता. जेव्हा त्यांना ब्रिटन मध्ये अटक झाली त्या नंतर मोठ्या धाडसाने मार्सेलिस च्या समुद्रात उडी घेऊन ह्यांनी अख्ख्या जगाचं लक्ष भारतात चालू असलेल्या ब्रिटिश छळाकडे वेधलं गेलं,प्रत्यक्ष ब्रिटन च्या प्रधानमंत्र्याला माफी मागावी लागली हे सामान्य माणसाचं लक्षण नव्हे.पण अमेरिकन क्रांतीची बोस्टन टी पार्टी परीक्षेत जास्त गुण मिळवून द्यायची म्हणून हा इतिहास आम्हाला मार्सेलिस पेक्षा जास्त महत्वाचा वाटला.\nतात्याराव सावरकरांचे काळे पाणी आणि माझी जन्मठेप ही पुस्तकं वाचली तेव्हा कळालं,कोचावर बसून फेसबुकवर लिहिता येऊ शकणारं आयुष्य खूप सोपं आहे आपल्यासाठी, अंदमान जेलच्या दगडी भिंती कोरून त्यावर काव्य लिहिणारे ते सावरकर ह्यांनी राष्ट्रभक्ती आणि मातृभूमी च्या प्रेमाखातर भोगलेल्या अमानवी शिक्षा पाहता हाच तो ‘स्वातंत्र्यवीर’ यावर विश्वास बसला.मंगल पांडेने केलेला 1857 चा उठाव हा उठाव नसून रचून केलेलं युद्ध होतं,त्यांच्याच शब्दांत ‘स्वातंत्र्यसमर होतं, हे सिद्ध करणारे सावरकर जरा उशिराने वाचले ह्याचं शल्य सारखं मनाला बोचत राहतं. यवन प्रदेशातून आलेला सिकंदर हा जगज्जेता नव्हता,त्याहून मोठे वीर हिंदूंच्या ह्या भूमीने जन्माला घातले होते हे सांगणाऱ्या सावरकरांच्या पुस्तकांवर बंदी घालायची गरज इंग्रजांना का पडली असावी\nसावरकरांनी आपल्या कवितांमधून देशभक्ती शिकवली, स्वातंत्र्याचा जयजयकार केला, कैदेतून सुटल्यावर दलित उद्धाराचे काम केलं, इंग्रजी भाषेला नाकारून मराठी भाषेला खूप मोठे योगदान दिले,मातृभाषेचा पुरस्कार केला,साहित्य निर्माण केले,अंधश्रद्धा झुगारून हिंदू धर्माला विज्ञानवादी दृष्टी दिली,अख्खे आयुष्य राष्ट्रसेवार्थ वेचिले अन शेवटी प्रयोपवेशन करून राष्ट्राचा निरोप घेतला.\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, तात्याराव, ही व्यक्ती समजून घेण्यास खूप अवघड आहे, आणि ज्यांना ती समजते त्यांना पचवून घेण्यास खूप अवघड आहे. कैदी म्हणून बोटीतून नेले जात असताना थेट समुद्रात झेपावण्याचं धाडस करणाऱ्या,अंदमानच्या अंधार कोठडीतही स्वातंत्र्याचे स्वप्न पाहू शकणाऱ्या ह्या वीर विनायकाचे कर्तृत्व लेखात,चौकटी पुस्तकात मावणारे नाही, आपले अख्खे 83 वर्षांचे आयुष्य राष्ट्रप्रेमात खर्ची घातलेल्या वीर विनायकाला काही पुस्तकं वाचून चार दिवसांत समजून घेण्याचा प्रयत्न हा माझ्या सारख्यांचा मूर्खपणा नाही तर काय\nThe post स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं appeared first on आशुतोष.\nThe post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.\nऔरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख […]\nThe post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.\nThe post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.\nऔरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख त्याची करून द्यावी ती म्हणजे एक उत्तम राजकारणी,प्रशासक अन कर्तुत्ववान योद्धा.\nजगात इतर कुठल्याही भूमीला न लाभलेला इतका सुंदर,विविध पैलूंनी नटलेला भारतीय इतिहास म्हणजे आश्चर्यांची खाण म्हणावी लागते. आपल्या बहरलेल्या ऐतिहासिक पुस्तकांच्या पानांतून अनेक आश्चर्यकारक गोष्टींना जन्म देणारा हा भारतीय इतिहास काही गूढ व्यक्तींना आपल्या जीर्ण पानांतून दडवून ठेवतो अन त्यापैकीच एक म्हणजे मलिक अंबर. दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना विशेषतः बादशाह जहांगीरला त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा. एक हबशी गुलाम म्हणून भारतात येउन पोचलेला पुढे हळू हळू कर्तुत्व गाजवत थेट अहमदनगरच्या निझामाचा ‘पेशवा’ अर्थात पंतप्रधान झाला. ढासळलेली निजामशाही सावरून ती सांभाळण्याचं काम करणं हे अत्यंत धाडसाचं अन कौशल्यपूर्ण काम मलिक अंबर ने केलं. केवळ मुघलांना दख्खनेत उतरण्यापासून रोखण्याचं नव्हे तर एक आदर्श राज्यपद्धती सुरु करून इथल्या मुलखाचा विकास करण्याचं श्रेय मलिक अंबर ला द्यावं लागेल. ह्याच मलिक अंबर ची औरंगाबाद शहराचा निर्माता ह्या पलीकडची ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न.\nमलिक अंबर एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान\nमलिक अंबर च्या जन्माची तारीख आणि वर्ष नेमके वर्ष सांगता येत नाही परंतु १५४० ते ५० च्या उत्तरार्धात इथिओपिया च्या हरार मध्ये मलिक अंबर चा जन्म झाला.इथिओपिया चं जुनं नाव होतं ‘अबसीनिआ’ (Abyssinia) त्यावरून अरब त्यांना हब्श म्हणत ज्यांना भारतात ‘हबशी’ म्हणून ओळखलं जातं.मलिक अंबर चं मूळ नाव ‘चापू’ आणि ‘शांबू’ असल्याचं वाचायला मिळतं. मलिक अंबर लहान असतानाच गुलाम म्हणून विक्री का झाला ह्याचे बरेच अनुमान असले तरी बहुदा गरिबी मुळे आई वडिलांनीच त्याची विक्री केली अथवा अरबांच्या हल्ल्यात तो गुलाम म्हणून पकडला गेला असावा. आपल्या लहान वयातच अनेक वेळा विक्री होत यमन आणि मक्का मधील गुलामांच्या बाजारांतून तो बगदाद मधील मीर कासीम अल-बगदादी नामक त्याच्या मालकाच्या हाती येउन पडला.याच मधल्या काळात ह्या इस्लाम च्या शिकवणी नुसार चापू ‘काफिर’ चा धर्म बदलून त्याला इस्लाम बनवण्यात आलं.बगदाद मध्ये असतानाच त्याला ‘अंबर’ हे नवीन नाव मिळालं अन तिथून मजूर म्हणून अंबर ची पाठवणी दक्षिण मध्य भारतात झाली.\nभारतात आल्यावर अंबर चंगेज खान च्या सेवेत आला. चंगेज खान हा स्वतः हबशी. चंगेज खान,अहमदनगरच्या निजामाचा ‘पेशवा’ म्हणजे पंतप्रधान होता. सुमारे १५७० च्या काळात चंगेज खानच्या सान्निध्यात आल्यापासूनच अंबर हा इतर गुलामांच्या तुलनेत हुशार आणि शौर्य गाजवणारा असल्यामुळे त्याची नेमणूक चंगेज खान च्या रक्षणात झाली. चंगेज खानच्या सान्निध्यात राजकारण अन उत्तम प्रशासनाचे तंत्र मलिक अंबर ने अवगत केलं. पुढे चंगेज खान चा मृत्यू होताच त्याच्या सेवेतले अनेक हबशी गुलाम स्वतंत्र झाले, अंबर ने देखील आपली एक छोटी हबशी घोडेस्वारांची सैन्य तुकडी उभी करून निझामशहा च्या सेवेतून बाहेर पडला. अहमदनगरच्या निझामशाही साम्राज्याचा होत असलेला ऱ्हास पाहून अंबर आपल्या सैन्यासह सुरवातीला गोलकोंडा व नंतर विजापूर दरबार च्या सेवेत गेला मात्र तेथेही त्याला फारशी संध�� न मिळाल्याने अंबर पुनश्च अहमदनगरला परतला. विजापूर च्या सेवेत असतानाच आदिलशहा ने त्याला ‘मलिक’ ही पदवी देऊन गौरव केला होता व पुढे त्याचे हेच नाव प्रचलित झाले.\nअहमदनगर च्या गादीवर बसलेला कमकुवत निझाम पाहून अकबर सुद्धा आपली दख्खन विजयाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तयारीत होता. त्याकरिता बरेच सैन्य त्याने दक्षिणेत पाठवले,अनेक हल्ले केले पण अहमदनगर च्या सेवेत आता ‘मलिक अंबर’ नामक एक कृष्णवर्णी सेनानी होता. मुघल सेनेवर छोटेमोठे हल्ले करणं,त्यांची रसद लुटून आणणं,त्यांचा दारुगोळा पळवणं असे प्रकार करून मलिक अंबरने मुघल सैन्याला त्रस्त केलं. त्याच्या ह्याच कामामुळे हळू हळू करत त्याला निझामाच्या पदरी मोठा सन्मान मिळत गेला,त्याचे सैन्यबळ ही वाढतच गेलं. पुढे निजाम कमकुवत होतच गेला आणि मुघलांनी थेट अहमदनगर किल्ला ताब्यात घेतला,पण मुघलांच्या नशिबात दिग्विजय बहुदा लिहिलाच नव्हता,अहमदनगर ची राजधानी पडली असली तरी किल्ला आणि आसपासचा भाग सोडला तर इतर प्रदेशावर मुघलांचा ताबा नव्हता. त्याचा फायदा घेत मलिक अंबर आपल्या सैन्यासह निसटला आणि थेट परंडा येथे पोचला. इथून पुढे त्याच्या मुत्सद्दीपणा चा एक उत्तम नमुना सांगता येऊ शकेल. मलिक अंबर ने निझामशाही वंशातल्या अली मुर्तुझा द्वितीय ह्याच्याशी आपल्या मुलीचा विवाह करवून दिला अन त्याला निजामशाही साम्राज्याचा सम्राट घोषित केलं. अन स्वतः त्या निजामाचा वजीर म्हणून कारभार पाहू लागला. आता संपूर्ण निजामशाहीची कमान आपल्या हातात घेऊन मलिक अंबर दक्षिणेच्या राजकारणात महत्वाचा दुवा बनला होता. त्याने परंडा येथेच निझामाची राजधानी स्थापली अन मुघलांच्या ताब्यातला बराच प्रदेश पुन्हा अहमदनगर साम्राज्यात आणला.\nएव्हाना मलिक अंबर ५०,००० हून अधिक सैन्याचे नेतृत्व करू लागला,त्याने मराठे (मराठी बोलणारे) सरदारांच्या मदतीने ४०,००० मराठे सैन्य उभे केले. आपल्या ‘गनिमी कावा’ या युद्धतंत्राचा वापर करून पुढची तीन दशकं त्याने मुघलांना सळो की पळो करून सोडलं.पुढे दख्खन चा प्रदेश मुघलांच्या तावडीतून मुक्त करून त्याने परंडा वरून राजधानी जंजिरा इथे हलवली. दौलताबाद सारखा किल्ला साम्राज्यात आणला अन मोक्याच्या जागांवर अनेक छोटे मोठे किल्ले उभे केले जेणेकरून प्रदेशाची निगराणी सोपी झाली. मुघला सोबत अ���ेक मोठ्या लढाया होऊन त्यांना पराभव दाखवला. अकबराच्या मृत्यू नंतर सत्तेवर आलेला जहांगीर,मलिक अंबर ची धास्ती घेऊन प्रचंड चिडला होता,त्या बाबत त्याच्या चित्रकाराने काढलेलं चित्र बरंच काही बोलून जातं ज्यात बादशहा जहांगीर एका पृथ्वीच्या गोलावर उभा राहून मलिक अंबरच्या मुंडक्यावर धनुष्य रोखून आहे. ह्या चित्रातून जहांगिराची मलिक अंबर बद्दल असलेली चीड स्पष्ट होते. मलिक अंबर मराठ्यांच्या आधी मुघलांना त्रस्त कारून सोडणारा हा हबशी योद्धा इतिहासाच्या पानांत मात्र हरवून गेला.\n१६०५ ते १६२६ ह्या काळात मलिक अंबर निजामशाहीची सूत्रे हातात घेऊन होता,मात्र त्याच्या मृत्य नंतर अवघ्या दहा वर्षांत अहमदनगर ची निजामशाही कायमची नष्ट झाली ह्यावरून निजामशाही केवळ मलिक अंबर व त्याच्या कुशल सैन्याच्या आणि प्रशासनाच्या खांद्यावर कशी टिकून होती हे स्पष्ट होतं.\nमलिक अंबर: मराठी सैन्याची पायाभरणी\nमुळात मलिक अंबर हा हबशी,तो इथे गुलाम म्हणून आला अन चंगेज खानच्या मृत्यू नंतर जेव्हा तो स्वतंत्र झाला त्याच्या पदरी १५०० घोडेस्वार सैन्य होतं. पण येत्या काळात झालेल्या घडामोडी त्याला महत्व देत गेल्या आणि त्याला अधिकाधिक सैन्याची गरज पडली. त्यावेळी मुघलांच्या स्वाऱ्या सहन करून त्रस्त झालेला मराठी प्रदेश व इथला सामान्य शेतकरी वर्ग यांना सोबत घेऊन मलिक अंबर ने त्याचं सैन्य उभं करायला सुरुवात केली. आधीचे स्वतंत्र झालेले हबशी सैन्य अन मराठे मिळून मलिक अंबर कडे सुमारे ५०,००० सैन्य गोळा होत गेलं.\nमलिक अंबर च्या पदरी अनेक मराठे सरदार होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा व शहाजी राजेंचे वडील मालोजी राजे हे अंबर च्या अत्यंत विश्वासातले सरदार म्हणून ओळखले जात.आपल्या सोबत असलेल्या अनेक मराठे\nमलिक अंबर आणि प्रशासन\nकेवळ शौर्य गाजवून,मराठ्यांना एकत्र करून मुघलांना त्रस्त करणेच नव्हे तर राज्य करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल मलिक अंबर ने घडवले. सामान्य जनतेकडून मिळणारा महसुल त्याने ३३ टक्यांपर्यंत कमी केला,तसेच शेतसारा गोळा करण्याची पद्धती बदलून ठराविक महसुल न घेता दरवर्षी जितके उत्पन्न होईल त्यानुसार महसुल कमी जास्त करण्याची मुभा देणारी पध्दत मलिक अंबर ने घालून दिली. ह्यातून सामान्य शेतकरी वर्ग बराच सुखावला,तसेच प्रत्येक प्रदेशाची प्रतवारी निश्चित करून त्यानुसार प्रत्येक ठिकाणी महसुल कमी जास्त केला गेला ह्या सगळ्यांमुळेच मलिक अंबर सामान्य जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवून होता. प्रशासन करण्याची नवीन पध्दत राबवल्याने मलिक अंबर ला जनतेचं भरपूर पाठबळ मिळालं अन तो लोकप्रिय झाला.\nThe post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.\nThe post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.\nसावरकर आम्हाला माफ करा पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य ते तर १९४७ लाच मिळालं ना ते तर १९४७ लाच मिळालं ना अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या […]\nThe post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.\nThe post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.\nसावरकर आम्हाला माफ करा पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य ते तर १९४७ लाच मिळालं ना\nअहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या सारख्या वीरांचा कोण विचार करतोय\nतुम्ही म्हणालात हाती शस्त्र घ्या,इंग्रजांना संपवा,पण अहो सहज सोपं ‘बिना खड्ग बिना ढाल’ स्वातंत्र्य मिळत असताना हे तुम्ही ब्रिटन मधून लपवून पिस्तुलं काय भारतात पाठवत बसलात,त्यात जॅक्सन वगैरे एक दोन गोरे मेले पण त्या हत्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही.\nतात्याराव,अहो तुम्ही बोटीतून थेट समुद्रात झेपावलात,ब्रिटन च्या पंतप्रधानालाही अपमान स्वीकारून माफी मागायला लावलीत,पण तुम्ही जसं अंदमानाच्या काळकोठडीत कैद झालात,तसं आम्हीही तुम्हाला आमच्या मनातल्या अंधार कोपऱ्यात अडगळीत ठेवून दिलं.स्वातंत्र्य पश्चात तुम्ही कुठल्या अंधार खोलती हरवलात कुणालाच माहित नाही\nतात्याराव,आम्हाला खरंच माफ करा,पण तुम्ही १८५७ चा अख्खा इतिहास मोठ्या कष्टानं आम्हाला शिकवलात, पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात तुमची पानभर माहिती देखील आम्ही कधी लिहू शकलो नाही,दोन जन्मठेपा भोगताना सोसलेले तुमचे कष्ट तुम्हाला मिळालेल्या दोन परिच्छेदाच्या जागेत मावणार कसे\nतुम्ही देशभक्ती जागृत केलीत,आम्हाला स्वाभिमान शिकवलात,पण आम्ही तर अब्राहम लिंकन चेही फोटो शाळेत लावलेत पण तुमचं जयोस्तुते मुलांना शिकवायचं आम्ही विसरलो\nअहो तात्याराव,तुम्ही फक्त राष्ट्रभक्त नव्हे,मोठे साहित्यिक सुद्धा होतात,खूप मोठी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली,कवितांची संख्या तर अगणित आहे,अगदी मराठी भाषेला नवीन शब्द देऊन,मराठीला शुद्ध रूप देण्यात तुमचं मोठं योगदान,पण आताच्या कॉन्व्हेंट अन मिशनरी स्कुल वाल्या आम्हाला मराठीमधलं तुमचं साहित्य वाचता कुठे येतंय\nतुम्ही जेलबाहेर स्थानबद्ध होतात,तिथेही समाजसुधारणा तुम्ही घडवलीत,अहो जात्युच्छेदन काम करणारे तुम्ही फक्त ब्राह्मण म्हणून बदनाम झालात,कारण तुमच्या नावाला राजकीय ‘व्हॅल्यू’ नाही,तुमच्या नावावर कोणी व्होट टाकत नाही\nतुम्ही काळाच्या गरजेला शोभणारी विज्ञानवादी दृष्टी दिलीत,पण ती पाहायला लागणारे चष्मे आज आमच्याकडे नाहीत,\nतात्याराव, आम्हाला खरंच माफ करा,तुमचं देशप्रेम,तुमची राष्ट्रभक्ती,तुमची स्वातंत्र्याची तळमळ,तुमचं साहित्य,तुमच्या कविता,ती ‘ने मजसी ने’ मधली अगतिकता,ते ‘जयोस्तुते’,ते जात्युच्छेदन,ती आधुनिक दृष्टी,अहो तात्याराव ते सगळं सगळं आज आम्ही आऊटडेटेड करून टाकलं आहे,थोडक्यात तात्याराव,जन्माची राखरांगोळी करून,घरदारावर पाणी सोडून जगलेला तुम्ही,जितेपणी अंदमानच्या काळकोठडीत अन आत्मार्पणानंतर राजकारणाच्या अडगळीत राहिलात\nतात्याराव तुम्हीच,फक्त तुम्हीच आम्हाला स्वातंत्र्य दिलंत,आम्ही तुम्हाला चार पानांची जागाही देऊ शकलो नाही,\nतात्याराव आम्हाला माफ करा,तुम्हाला पाहून अंदमान���्या दगडी भिंतींनाही पाझर फुटेल,पण आमच्या पाषाण हृदयाला तुमच्या आयुष्यभराच्या कार्याची किंमत कधी कळाली नाही,कळणार नाही\nThe post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.\nThe post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.\nसध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. आपली धर्मांध वक्तव्यं ही एमआयएम च्या इतिहासाला साजेशीच ठरत आहेत. हा इतिहास बोलला गेला नाही तरी तो फार काही लपून राहणारा नाही, अनेकवेळा मिडिया आणि […]\nThe post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.\nThe post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.\nसध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. आपली धर्मांध वक्तव्यं ही एमआयएम च्या इतिहासाला साजेशीच ठरत आहेत. हा इतिहास बोलला गेला नाही तरी तो फार काही लपून राहणारा नाही, अनेकवेळा मिडिया आणि वृत्तपत्रे असद-उद्दीन ओवेसीना ‘कासीम रझवी’ नामक इतिहासातल्या कुण्या व्यक्ति बद्दल विचारतात, पण असद-उद्दीन ओवेसीने ‘आपण रझवी चे कुणी लागत नाही,रझवी आणि एमआयएम चा काही संबंध नाही’ इतके बोलून एमआयएम चा काळा इतिहास (बहुधा त्यांनाही तो सांगण्यास लाज वाटत असावी) लपून राहत असेल असे कदापि नाही. या निमित्ताने या ‘एम-आय-एम’ बद्दल बरेच प्रश्न मनात येतात, त्या निमित्ताने या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन (AIMIM) एमआयएम चा इतिहास मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.\nकाय आहे एमआयएम चा इतिहास\nएम आय एम ह्या राजकीय पक्षाची सुरुवात आत्ता नजीकच्या काळात नव्हे तर थेट स्वातंत्र्य पूर्व निजाम काळात १९२७ हैदराबादला झाली. मुसलमान समाजाचे संघटन, सशक्तीकरण असे साधे मुद्दे घेऊन नवाब मेहमूद नवाज खान यांच्या पुढाकाराने मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन या संघटनेची उभारणी केली गेली. ह्या संघटनेच्या स्थापनेला सातवा निजाम मीर उस्मान अली खान याचं समर्थन होतं असंही बोलल्या जातं, कारण ह्याच संघटनेच्या माध्यमातून आपली धार्मिक महत्वाकांक्षा निजाम राबवू शकणार होता. सुरुवातीला साधी उद्दिष्ट्ये घेऊन तयार झालेली ही संघटना नंतर मात्र अधिकाधिक कट्टर होत गेली ती १९३८ नंतर जेव्हा नवाब बहादूर यार जंग याच्याकडे ह्या संघटनेचं अध्यक्षपद आलं. ‘हैदराबाद हे मुस्लीम राज्य म्हणून घोषित झालं पाहिजे’,हैदराबाद चा निजाम हा भारतातीलं इतर सर्व राज्यकर्त्यापेक्षा उच्च ठरवून त्याला ब्रिटिशांनी ‘His Exalted Highness(HEH)’ ऐवजी ‘His Majesty’ ची पदवी द्यायला हवी अन निजामाला ‘दख्खन चा राजा’ घोषित करायला हवा अशा प्रकारच्या अवास्तव घोषणा बहादूर यार जंग ने देण्यास सुरुवात केली. त्याच्या ह्या विधानांना भुलून अगोदर निजाम उस्मान अली खान त्याच्यावर खुश होता, त्याकरिता मजलिस ला बरेच स्वातंत्र्य सुद्धा दिलं गेल होतं जेणेकरून ती संघटना अधिकाधिक धर्मांध होत गेली.\nबहादूर यार अध्यक्ष असतानाच ह्या संघटनेत सामील झाला होता तो हैदराबाद च्या इतिहासातील सर्वात मोठा खलनायक. मूळ लातूरचा असलेला पण उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठातून पदवी केलेला कासीम रझवी. बहादूर यार च्या भाषणांमुळे भावूक होऊन कासीम रझवी मजलिस मध्ये सामील झाला, इतकेच नव्हे तर लातूर मध्ये आपल्या राहत्या घरात ह्या मजलिस चे कार्य सुरु करण्यापर्यंत त्याचा सहभाग वाढला होता. पुढे चालून १९४४ मध्ये मजलिसचा अध्यक्ष बहादूर यार जंग याचा विषारी हुक्का घेतल्या मुळे गूढ मृत्यू झाला, ह्या मृत्यू मागे निजामाचाच हात असल्याची शंका व्यक्त केली जात होती कारण मजलिसची शक्ती एवढी वाढली होती की आता की हैदराबादचे नियंत्रण निजाम कमी ह्या संघटनेतूनच जास्त होऊ लागले. निजामाला नसलेले लोकांचे समर्थन मजलिस ला मात्र भरपूर प्रमाणात मिळाले होते. बहादूर यार जंग च्या मृत्यू नंतर त्याचे अध्यक्षपद आले ते कासीम रझवी कडे आणि सुरुवात झाली एका अत्याचारांनी भरलेल्या काळ्या इतिहासाला\nकासीम रझवी नेतृत्वपदी येताच त्याने मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन ची एक सैनिक आघाडी देखील उघडली, अन त्याला नाव दिले ‘रझाकार’. ह्या रझाकारी बद्दल मराठवाड्यात तरी फारसे काही सांगायला नकोच, पाशवी अत्याचार ह्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कुठला शब्द तयार झाला असेल तर तो आहे ‘रझाकार’. कासीम रझवी हा दिसायला खुज्या, अंगाने कृश अन गर्दीत अजिबातच उठून न दिसू शकणाऱ्या प्रकृतीचा होता, पण शरीराने न मिळणारे उठावदार व्यक्तिमत्व त्याने आपल्य��� वाणीने भरून काढले होते. वाणी म्हणजे त्याची अत्यंत असंबद्ध, आक्रमक, अस्थिर अन असंतुलित भाषण पद्धती, कसलेही तर्क वितर्क नसलेले केवळ अशिक्षित सामान्य मुसलमानांना भडकावणारी भाषणे करून त्याने मोठा जन समुदाय आपल्या पाठी उभा केला होता. ह्या रझाकारी सैन्याला अफगाणिस्तानात तालिबान मध्ये करतात तसे युवकांना सहभागी करून, त्यांची माथी भडकावून प्रेरित करायचे, अन त्यांना सैनिकी प्रशिक्षण देऊन धार्मिक लढाई करण्यास तयार केले जात होते. १९४८ पर्यंत सुमारे २ लक्ष सैन्य ह्या रझवी ने रझाकारांच्या रुपात उभे केले होते.\nएव्हाना ह्या रझवी अन रझाकार एम-आय-एम चा दबदबा इतका प्रचंड होता की खुद्द निजाम सुद्धा ह्या रझवी ला उत्तरे द्यायला घाबरत असे. निजामानेच पाळलेली ही सापाची औलाद आता त्यालाच संपवायला निघाली होती. रझाकारांची मर्दुमकी अशी वाढली की अगदी सामान्यातला सामान्य मुसलमान देखील स्वतःला राजा समजून इतरांशी व्यवहार करत होता. (रझाकारी अत्याचारांबद्दल इथे न लिहिता त्याची पुनश्चः माहिती देईनच.)\nहैदराबाद व भारत सरकार मधील बोलणी सुरळीत होत नाहीत म्हणून ‘जैसे थे’ करार करायचे ठरले त्यातही हस्तक्षेप करत ह्या कासीम रझवीने हैदराबादच्या निजामातर्फे बोलणी करण्यासाठी जाणाऱ्या समिती मधील सदस्यांच्या घरावर मोर्चे करून, त्यांनाच जीवे मारण्याची धमकी देऊन तो करार देखील होऊ दिला नाही, अन वरून ‘लाल किल्ल्यावर निजामाचा असफजाही झेंडा फडकवू, बंगालचा उपसागर निजामाचे पाय धुण्यास येईल’ अशी अन ह्याहून भडकावणारी विधाने, थेट हिंदूंच्या कत्तली करण्याची विधाने तो भाषणामधून करत सुटला होता. आता गेल्या वर्षी अकबर-उद्दीन ओवेसी ने केलेलं विधानं म्हणजे ह्या कासीम रझवीचाच अजून एक नमुना होता.\nह्या रझाकारांच्या अत्याचारांचे स्तोम माजतेय हे पाहून सरदार पटेलांनी भारतीय सैन्याला हैदराबादवर चढाई करण्याची परवानगी दिली अन फक्त ४ दिवसांत हे काही शेकडा वर्ष जुनं साम्राज्य भारतीय सैन्यासमोर गारद झालं.\nओवेसी संबंध कुठून आला\n१९४८ साली, ऑपरेशन पोलो समाप्त होताच कासीम रझवीला तत्काळ अटक करून खटले चालवण्यात आले, त्याला तत्काळ शिक्षादेखील करण्यात अली, त्यात काही काळ हैदराबाद च्या चंचलगुडा व नंतर पुण्याच्या येरवडा मध्ये त्याला कैदेत ठेवले होते.१९४८ सालीच स्वतंत्र भारता�� ह्या ‘एम-आय-एम’ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन वर बंदी घालण्यात अली होती ती बंदी पुढे १९५७ साली उठवली गेली.\n१९५७ साली कासीम रझवी ह्याला तत्काळ पाकिस्तानात निघून जाण्याच्या अटीवर कैदेतून सोडण्यात आले. पण बाहेर येताच त्याने तत्काळ मजलिस प्रमुख सदस्यांची बैठक बोलावली. त्यात १४० पैकी केवळ ४० सदस्य उपस्थित होते. कासीम रझवी ने ह्या बैठकीत इतरांपुढे अध्यक्ष होऊन संघटना पुढे नेण्याचा पर्याय ठेवला, पण कुणीही पुढे आले नाही तेव्हा सर्वानुमते रझवीच्या मर्जीतील अब्दुल वाहेद ओवेसी यांना मजलिसचे अध्यक्षपद दिले गेले, अन अशा प्रकारे ओवेसी घराण्याकडे रझवीचा वारसा चालत आला. अब्दुल वाहेद ओवेसी नंतर त्यांचे पुत्र सलाह-उद्दीन अन तद्नंतर असद-उद्दीन असे घराणेशाहीने अध्यक्षपद चालत राहिले. रझाकारी नष्ट झाली, रझवी सुद्धा देशाबाहेर हाकलून दिल्या गेला पण त्याचा वारसा बहुधा आजही चालवण्याचा ठेका एमआयएम ने घेतला असावा.\nकारण भडकाऊ वक्तव्यं करणं हे काही एम-आय-एम ला नवीन नाही. एमआयएम चा ताबा आपल्याकडे येताच अब्दुल वाहेद ओवेसी ने ह्या एमआयएम च्या नावात एक ‘ऑल इंडिया’ जोडून आत्ताचा AIMIM हा राजकीय पक्ष सुरु केला. त्यात पुनःश्च मुस्लीम समाजाला भडकावणारी भाषणे दिल्या संबंधी अब्दुल वाहेद ओवेसीला १४ मार्च १९५८ रोजी अटक करण्यात आली होती अन ११ महिने कारावासात काढावी लागली होती.\nबहुधा अशीच भडकाऊ भाषणे देऊन इस्लाम धर्मी समाजाला एकत्र करण्याचा चंगच जणू एम-आय-एम चे ओवेसी घराणे करत आले त्यामुळे आत्ताच्या काळात देखील अकबर-उद्दीन ओवेसी आणि असद-उद्दीन ओवेसी हे बंधू देखील हाच राजकीय ‘फोर्मुला’ वापरत असावेत. कारण काही तथ्य नसलेली, सामाजिक सलोख्याला धरून नसलेली मनमानेल तशी विधानं करायची अन एका विशिष्ट समाजातल्या तरुणांची डोकी फितवायची त्यावर राजकारण करून आपणच कसे मुसलमानांचे तारणहार म्हणून राजकीय पोळ्या भाजायच्या, निवडणुका जिंकायच्या एवढेच बहुधा एमआयएम च्या इतिहासातच नव्हे वर्तमानात सुद्धा लिहिले आहे. आपण एमआयएम चे संकेतस्थळ तपासून पहा,ओवेसीने मुलाखतींमध्ये दिलेली उत्तरे तपासून पहा,कासीम रझवीला आपल्या इतिहासातून दडवण्याचा पुरेपूर प्रयत्न एमआयएम करते,पण मांजराने डोळे झाकून दूध पिले म्हणजे ते इतरांना दिसत नाही असे मुळीच नाही, इतिहासातील अनेक संदर्भ तप���सले असता ही झाकली मूठ अपोआप उघडते हे स्पष्ट आहे, कासीम रझवी चा संबंध नाकारून पुन्हा त्याच्याच पावलावर पाउल टाकण्याने ओवेसी बंधू सुद्धा सामान्य भारतीयाच्या मनात खलनायकच ठरत आहेत.\n(वरील माहिती करिता अनेक संदर्भ पुस्तके,वर्तमानपत्रे यांचा आधार घेतला आहे)\nThe post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.\nThe post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.\nसमुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर… सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला […]\nThe post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.\nThe post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.\nसमुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर… सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला आला असल्याचे दाखवून दिलं,मार्सेलिस ची गगनभरारी,पंच महाभूतांपैकी एक असलेल्या त्या अथांग जल महाभूताला छेदून,सावरकरांनी घेतलेली ती भव्य झेप,इतिहासात अजरामर होऊन गेली, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत “चातुर्या वाचून केलेला पराक्रम म्हणजे पशुचा गुण होतो” अन आपले हेच शब्द खरे करणारे कृत्य दिसले,त्या मार्सेलिसच्या गगनभरारीत… सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला आला असल्याचे दाखवून द���लं,मार्सेलिस ची गगनभरारी,पंच महाभूतांपैकी एक असलेल्या त्या अथांग जल महाभूताला छेदून,सावरकरांनी घेतलेली ती भव्य झेप,इतिहासात अजरामर होऊन गेली, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत “चातुर्या वाचून केलेला पराक्रम म्हणजे पशुचा गुण होतो” अन आपले हेच शब्द खरे करणारे कृत्य दिसले,त्या मार्सेलिसच्या गगनभरारीत… ही वरकरणी जरी केवळ धैर्य अन धाडसाने भरलेली झेप वाटत असली तरी त्यात त्या गोष्टीचा पूर्व अभ्यास देखील महत्वाचा होता. आपल्याला जहाजातून नेले जाणार, ते जहाज मार्सेय अर्थात मार्सेलीस च्या बंदरावरून जाणार अन इथेच,इथेच ब्रिटीश सरकारला अडचणीत आणता येऊ शकते याची पूर्ण कल्पना सावरकरांच्या डोक्यात होती. कारण मार्सेलिस म्हणजे फ्रांस, अन फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटीश पोलिसांना काडीचीही किंमत नाही,त्या भूमीवर ते आपल्याला अटक करू शकत नाही,म्हणजे आपण सहजासहजी निसटू शकतो,तेव्हा आपण काहीतरी करून मार्सेलिस मध्ये जहाजावरून पलायन करून आपली सुटका करून घेऊ शकतो,अन ब्रिटीश पोलिसांना हातावर हात ठेऊन घडत्या गोष्टी बघत राहण्या पलीकडे काही करता येणार नाही, ही ती अद्वितीय योजना,हेच ते चातुर्य जे ह्या धाडसा पूर्वी अत्यंत निष्णातपणे योजलं होतं.\nझाले तर मग,ठरले भारतमातेसमर्पीत हे धाडस करायचेच,\nभारतात पाठवणी होण्याअगोदर सावरकरांच्या भेटी आलेल्या त्यांच्या सहकार्यांना ‘शक्य झाले तर लवकरच मार्सेय ला भेटू’ असा संदेश वजा कल्पना देउन झाली,सहकारी आचार्य काय ते समजून चुकले, अन ८ जुलै,तो शतकांतुन एक येणारा पराक्रमाचा दिवस उजाडला,8 जुलै रोजी सकाळीच बंदिवासातील सावरकरांना भारताच्या दिशेने घेऊन निघालेले एस एस मोरिया ही बोट फ्रांस च्या मार्सेय बंदराजवळ खलबत घालून उभे होते.त्यावेळी हीच योग्य संधी आहे हे लक्षात घेऊन सावरकरांनी योजना डोक्यात चालवली.त्यांनी पोलिसास शौचालयात जाण्याची परवानगी मागितली.ती त्यांना दिली गेली.\nशौचालयात भिंतीच्या वरच्या बाजूस एक पोर्ट होल अर्थात समुद्राच्या बाजूने उघडणारी एक खिडकी ज्यात एक माणूस कसाबसा मावू शकेल असे पोर्ट होल होते.याच पोर्ट होल मधून निसटण्याचा निश्चय सावरकरांनी केला.सहा साडेसहा फुट उंचीवर असलेलं ते पोर्ट होल चढण्यास सोपे तर अजिबात नव्हते,आधीच उंच त्यात सरपटतच बाहेर पडायचे अन पलीकडे अथांग समुद्र,हे म्हणजे वाटते तितके सोपे काम नक्कीच नव्हते,अत्यंत धाडसाचे अन तेवढेच जोखमीचे कारण उडी थोडी जरी चुकली तरी बोटीच्या खालून बाहेर आलेल्या राम्पवर डोके आपटून थेट मृत्यू ओढवू शकला असता,हे कितीही जोखमीचे काम असले तरी ते आव्हान पेलणारा कुणी साधा सुधा मनुष्य नव्हता,राष्ट्रासाठी थेट मृत्युलाच आव्हान देण्याची हिम्मत करणारा विनायक दामोदर सावरकर होता \nयोजना तर आखली अन तत्काळ अंमलबजावणी,शौचालयाच्या दारावर,जिथून बाहेर उभे पोलीस आतल्या कैद्यावर लक्ष ठेऊ शकत होते त्या दारच्या खाचेवर सावरकरांनी कपडे अडकवून ठेअले जेणेकरून पोलिसांना आतले काही दिसणार नाही, अन बघता बघता सावरकर त्या साडेसहा फुट उंच पोर्ट होल च्या खिडकीत चढले अन बाहेरच्या बाजूस सरकून पुढच्या क्षणात खालचा राम्प चुकवत झेपावले,ते थेट त्या मार्सेलिस च्या अथांग समुद्रात हीच टी उत्तुंग भरारी,वरकरणी एका राजकीय कैद्याचे पलायन म्हणवली जाणारी झेप,जिने इतिहास घडवला,अख्ख्या जगात जी बराच काळ चर्चेचा विषय बनून राहिली,पण इथेच हे शौर्य संपत नाही,खरा पराक्रम तर पुढची अनेक आव्हाने पार करुन सुखरूप फ्रान्सच्या च्या किनाऱ्यावर पोहोचण्यात होता.\nएव्हाना सावरकर निसटले ही खबर पोलिसांना मिळालीच होती कारण शौचालयात खूप वेळ लागतो आहे म्हणून दार तोडून आत आलेल्या पोलिसाने सावरकरांचे पाय पोर्टहोल मधून बाहेर पडताना पहिले होते,लगोलग पोलिसांनी बोटीवरून सावरकरांच्या दिशेने गोळीबार सुरु केला,छोट्या होड्या देखील पाण्यात उतरवण्यास तयार केल्या,पण त्यांना पाठलाग करायचा होता तो सावरकर नामक असामान्य धैर्याच्या भारतीय क्रांतिकारकाचा, जहाजापासून फ्रान्सच्या मार्सेलिस किनाऱ्याचे अंतर सुमारे ५०० यार्ड सावरकरांनी ते समुद्र पोहत पार केलेच,पण त्याहून मोठे आव्हान होते,समोर किनार्‍याला लागून भिंत उभी ठाकली होती,8 फुट उंच आणि गुळगुळीत दगडाची,मागाहून येत असलेले पोलीस अन त्या समुद्राच्या थंड पाण्यात देह भिजलेला,विचार करवत नाही की त्या असामान्य देहाला कित्येक यातना होत असाव्यात,पण हा महामानव जो मृत्यूला कधी घाबरला नाही,अन संसाराची राखरांगोळी करून देशप्रेमापोटी सर्वस्व अर्पिलेला तो क्रांतिसूर्य ती भिंत कशी काय जणू ती सुद्धा पार करून फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचला.हे एक अचाट शौर्य होतं,ह��या बद्दल लिहावे तेवढे थोडेच अत्यंत निष्णात पाने योजना आखून ती तडीस नेणारा क्रांतिवीर आता फ्रान्सच्या भूमीवर कैदी नव्हता,मुक्त होता,इथे त्याला ते ब्रिटीश पोलीस हातही लावू शकणार नव्हते,पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते,थोड्याच वेळात ब्रिटीश पोलीस किनाऱ्यावर पोहोचले,अन सावरकरांचा पाठलाग सुरु केला,सावरकरही धीराने धावत सुटले कारण योजनेचा दुसरा भाग,इंग्लंड मधील त्यांचे सहकारी शामजी कॄष्ण वर्मा आणि मॅडम कामा त्यांना येऊन मदत करणार होते,पण त्यांना पोहोचायला नेमका उशीर झाला होता,त्यात सावरकरांना फ्रान्सच्या पोलिसांनी अडवले,सावरकरांनी इंग्रजी मध्ये त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पोलिसांना ते समजेना त्यात ब्रिटीश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना थोडीफार लाच देऊन सावरकरांचा ताबा घेतला,फ्रान्सच्या भूमीवर अनधिकृतपणे सावरकरांना अटक केले,व परत मोरिया बोटीवर आणले गेले.\nसावरकरांचा हा पराक्रम किंचित अपयशी वाटत असला तरी यातून अनेक गोष्टी साध्य केल्या गेल्या,ब्रिटीश सरकारची प्रचंड प्रमाणात छी-थू केल्या गेली,ब्रिटीश सरकार भारता प्रती कसे अनैतिक कार्य करते आहे हे जगापुढे आले,जगभरातील वृत्तपत्रांत या महापराक्रमी उडीचे वर्णनं छापली गेली,प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले,परकीय देशाच्या एकट्या पुरुषा मुळे दोन राष्ट्रांत भांडणे लागण्याचे दुसरे कुठलेही उदाहरण इतिहासात सापडणार नाही,काहीजण तर असेही म्हणतात की सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा होऊन जेव्हा भारतातून बोटी द्वारे अंदमानात पाठवले जात होते त्यावेळी फ्रान्सची एक पाणबुडी सावरकरांच्या बोटी मागून पाठवली गेली, कारण फ्रान्सला असे वाटत होते की ह्या मानवाची शाश्वती नाही,कदाचित हा मनुष्य पुन्हा बोटीवरून समुद्रात झेपावेल अन आपण त्याला परत मुक्त करून फ्रान्समध्ये आणू.\nअखंड विश्वात खळबळ माजवणारे हे असामान्य शौर्य करू शकणारा हा सुपुत्र भारतमातेला लाभला,इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये हा व्यक्ति आपल्याला शत्रू म्हणून लाभला याकरिता आभार व्यक्त केले जातात हे थोडे थोडके नव्हेच. अशा या अचाट कामगिरी निभावलेल्या क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिवस. आपल्या ‘अनादी मी अनंत मी’ मध्ये ��ावरकर लिहितात त्याप्रमाणे खरोखरच ‘भिऊनि मला भ्याड मृत्यू’ पळत सुटावा,असे ओजस्वी पराक्रमी अचाट साहसी आयुष्य घालवलेले सावरकर,त्या आयुष्यातला क्षण अन क्षण देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अश्या या वीर पुरुषाकडून आपण शिकावे तेवढे थोडेच. अगदी १५ व्या वर्षी लिहिलेले स्वातंत्र्याचे स्तोत्र असो,भारतातच काय पण इंग्रजांच्या घरात राहून केलेली क्रांती असो,त्यांचे लेखन असो,वर उल्लेखलेली ती मार्सेलिसची जगप्रसिद्ध उडी,त्यांची काळ्यापाण्याची शिक्षा किंवा त्या नंतर केलेले समाजसुधारणा कार्य या वीर पुरुषाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाने सूर्याप्रमाणे तळपत हिंदुस्थान राष्ट्राला प्रकाशमान करण्याचे काम सदैव केले.या क्रांतीसुर्य सावरकरांबद्दल आपण काही लिहावे म्हणजे त्या सूर्यासमोर आपण आपली एक पणती घेऊन बसण्यासारखे आहे.हा क्रांतिसूर्य आमच्या मनामनातून सदैव असाच तळपत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nThe post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.\nThe post अग्निकन्या – बीना दास appeared first on आशुतोष.\n६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर यात तो इंग्रज गव्हर्नर तर सुखरूप राहिला परंतु ती युवती भारतीय इतिहासात ‘अग्नीकन्या’ म्हणून अजरामर झाली, तिचं नाव बीना […]\nThe post अग्निकन्या – बीना दास appeared first on आशुतोष.\nThe post अग्निकन्या – बीना दास appeared first on आशुतोष.\n६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर यात तो इंग्रज गव्हर्नर तर सुखरूप राहिला परंतु ती युवती भारतीय इतिहासात ‘अग्नीकन्या’ म्हणून अजरामर झाली, तिचं नाव बीना दास.\nभारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनीही तसेच शौर्य दाखवले होते अन त्यांपैकीच एक हो���ी बीना दास. २४ ऑगस्ट १९११ रोजी बंगालच्या कृष्ण नगर मध्ये जन्मलेली ही भारतीय अग्निकन्या तरूणपणी ब्रिटीश विरोधी मोर्चे, आंदोलनांमध्ये सामील होत असे. पण ब्रिटीशांची पाळेमुळे उखडून फेकायची, त्यांच्या मनात धडकी भरायची तर केवळ मोर्चे काढून काम होणार नाही त्याकरिता सशस्त्र लढा दिलाच पाहिजे, याच विचारांनी बीना दास यांनी बंगाल मधील ‘छत्री संघ’ या सशस्त्र क्रांतिकारक संघटनेत सहभाग घेतला.\nपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाचा कप्तान असलेला स्टॅन्ले जॅक्सन बंगाल प्रांताच्या गव्हर्नर पदी नियुक्त होता. याच स्टॅन्ले जॅक्सनचा वध करून सशस्त्र लढ्याची सुरुवात करण्याची योजना ‘छत्री संघ’ ने आखली.६ फेब्रुवारी १९३२ रोजी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह स्टॅन्ले जॅक्सन च्या उपस्थितीत पार पडणार होता, अन याच समारंभात सर्वांसमक्ष त्याचा वध करण्याची ही योजना होती.\nया समारंभात बीना दास यांनाही पदवी दिली जाणार असल्याने ही हत्या घडवण्याची जबाबदारी त्यांनीच उचलली. समारंभात आपल्या साडीत पिस्तुल लपवून न्यायचे आणि जॅक्सनची हत्या करायची अशी ती योजना होती. ठरल्याप्रमाणे समारंभाच्या दिवशी बीना दास यांनी पिस्तुल लपवून नेले. कार्यक्रमाचा मुख्य अतिथी असलेला गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन भाषणाला उभा असतानाच बीना दास यांनी त्याच्यावर एका मागोमाग एक पाच फैरी झाडल्या परंतु पिस्तुल चालवण्याचे कधीच प्रशिक्षण न घेतलेल्या बीना दास यांचा नेम चुकला, गोळ्या जॅक्सन ला न लागता हवेत झाडल्या गेल्या आणि गव्हर्नर जॅक्सन सुखरूप राहिला. बीना दास यांना तत्काळ अटक केले गेले आणि पुढे त्यांना ९ वर्षे सश्रम कारावास भोगावा लागला.\nगव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन च्या हत्येची ही योजना जरी अपयशी ठरली अन जॅक्सन सुखरूप जरी वाचला असला तरी ह्या घटनेनी ब्रिटीश शासनाच्या मनात दहशत बसवण्याचे काम मात्र चोख केले. ब्रिटीश शासन मन मानेल तसा कारभार करून भारतीयांवर अन्याय करतच राहील अन् भारतीय तो निमुटपणे सहन करतील ही अपेक्षाच त्यांनी करणं चूक ठरणार होतं. काट्यानेच काटा काढायची शिकवण भारतीय तरुणांच्या मनात घर करून होती अन् त्यासाठी पिस्तुलं हातात घ्यायलाही हे तरुण मागेपुढे पाहणार नव्हते.\nबीना दास यांची १९३९ कारावासातून सुटका झाली. पुढे त्यांनी ‘चले जाव’ चळवळीतही मोठे योगदान दिले परंतु कालौघात इतर सशस्त्र क्रांतिकारकांच्या बाबतीत जे दुर्दैव घडले त्यातून बीना दास यांचीही सुटका झाली नाही. बहुसंख्य भारतीय नागरिकांना आजही अशा हजारो क्रांतिकारकांचे स्मरण नाही. स्वातंत्र्य पश्चात सामान्य आयुष्य घालवल्या नंतर २८ डिसेंबर १९८६ रोजी बीना दास यांचा हरिद्वार मध्ये मृत्यू झाला.\nगव्हर्नर च्या वधाकरिता त्याच्यावर चालवलेल्या गोळ्यांमुळे,त्या शौर्यामुळे बीना दास यांना ‘अग्निकन्या’ हे नाम मिळाले. पिस्तुलाचा चुकलेला नेम नव्हे पण एका तरुणीने ब्रिटीश सरकारची उडवलेली झोप या अग्निकन्येला इतिहासात अजरामर करून गेली.\nThe post अग्निकन्या – बीना दास appeared first on आशुतोष.\nजॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे २१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन […]\nजॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे\n२१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन व्यक्ती त्या जॅक्सनसाठी,त्याची वाट पाहत नाट्यगृहात थांबल्या होत्या.\nजॅक्सनला यायला उशीर होतोय म्हणून जरा बेचैन झालेला तो तरुण जॅक्सनसाठी राखीव ठेवलेल्या खुर्ची मागेच बसला होता.पडदे उघडले,नाटकाची नांदीहि झाली अन इतक्यात उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करत तो नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन आला.अन पाहुण्याच्या जागी समोरच्या रांगेत स्थानापन्न झाला.अगदी तयारीनिशी आलेल्या त्या तीन व्यक्तीही त्याला आलेला पाहून सुखावल्या,कारणही तसेच होते,त्या व्यक्ती आल्या होत्या, जॅक्सनचा वध करायला.त्या तीन व्यक्ती म्हणजे अभिनव भारतचे देशप्रेमाने ओतप्रोत भारलेले तरुण,विनायकराव देशपांडे,अण्णा कर्वे अन त्यातला अगदी लहान,उण्यापुऱ्या १९ वर्षांचा,तो तेजस्वी चेहऱ्याचा तरुण,अनंत लक्ष्मण कान्हेरे…\nबाबाराव सावरकरांना दिलेल्या काळ्यापाण्याच्या शिक्षेचा बदला हे एकमेव उद्दिष्ट घेऊन निघालेले अभिनव भारत चे ते क्रांतिकारक तरुण.भारतमातेला ह्या पापी इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्याची शपथ घेतलेले ते तरुण,इंग्रज सरकारने बाबारावांना केलेल्या शिक्षेचा राग मनात घेऊन,त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आज सिद्ध जाहले होते.\nबाबाराव सावरकरांचा ह्या जॅक्सनने केलेला अपमान,टांगेवाल्याला चाबकाचे फटके देऊनही त्या विल्यम ला सहीसलामत सोडणारा हा जॅक्सन,स्वातंत्र्याप्रती तरुणांना प्रेरित करणाऱ्या तांबे शास्त्रींना अडकवणारा हा जॅक्सन,बाबासाहेब खरेंची वकिली सनद रद्द करून त्यांना कारागृहात धाडणारा हा जॅक्सन,वंदे मातरम गाणाऱ्या तरुणांवर खटले चालवणारा हा जॅक्सन, हा जॅक्सन गुन्हेगार ठरला होता,भारतमातेचा गुन्हेगार.. अन त्याचा प्रतिशोध घेण्याचा हा दिवस होता.काट्यानेच काटा काढायचा या वृत्तीच्या या तरुणांनी ही जॅक्सनच्या हत्येची व्यवस्थित योजना आखून,आता तिच्या अंमलबजावणीची वेळ होती.त्या कोवळ्या वयाच्या तरुणाने मनाशी केलेला निश्चय,औरंगाबादेत असताना गंगाराम मारवाड्या समोर जळता काचेचा कंदील हातात घेऊन केलेली भारतमातेच्या रक्षणाची शपथ आज पूर्ण करण्याची वेळ आली होती.अनंत लक्ष्मण कान्हेरे,हा चित्रकलेचा विद्यार्थी पण एरव्ही कुंचल्यावरून फिरणारी ती बोटं आज पिस्तुलाचा चाप ओढणार होती,कारण भारतमातेच्या या पुत्राचे ते कर्तव्यच असे तो समजत होता.\nतिकडे मंचावर कोदंडरुपातले जोगळेकर “नामे ब्राह्मण खरा असे हा…” म्हणत प्रवेश करणार इतक्यात मंचासमोरून धाड धाड असे एकामागून एक गोळ्यांचे आवाज झाले,अन नाशिकचा तो दृष्ट जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.मागे बसलेल्या त्या क्रांतिकारी तरुणाने सुरवातीस एक गोळी आपल्या पिस्तुलाने पाठीमागूनच जॅक्सनवर झाडली पण ती चुकली म्हणून समोर येऊन पुन्हा चार गोळ्या झाडून त्या पापी इंग्रजाचा अंत ह्या तरुणाने केला. गोळ्यांचे आवाज ऐकता हा हा कल्लोळ माजला,अन तितक्यात विनायकराव देशपांडे आणि अण्णा कर्वे सभागृहातून बाहेर पडले,पण हा अनंत कान्हेरे,त्याचा उद्देश वेगळाच,त्याने दुसरेही पिस्तुल काढले आणि स्वतःच्या मस्तकी धरले,स्वतःलाही संपवण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला,गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला.पुढे खटला चालला,गणू वैद्याच्या भित्रेपणामुळे इतरही साथीदार पकडले गेले,अनंत कान्हेरे,विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशीही दिल्या गेली.\nअनंत कान्हेरे यांस फाशी दिले जाण्यापूर्वी काढलेले हे छायाचित्र (सौजन्य सावरकर संकेतस्थळ )\nआपल्या कर्तुत्वाने त्या जॅक्सन चा वध करणारा हा केवळ १९ वर्षांचा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाला.अनंत कान्हेरे सारखे वीरपुत्र जिच्या उदरात जन्मले अशी आपली भारतमाता आपल्या पुत्रांच्या कर्तुत्वाने पवित्र झाली,भारतमातेच्या प्रेमापोटी प्राणांची आहुती देणारे असे थोर क्रांतीकारक आपल्या मनांतून अन रक्तातून सदैव जिवंत राहायला हवेत.आज २१ डिसेंबर, जॅक्सन वधाच्या घटनेचे स्मरण करून आपण या वीराला अभिवादन करूया.\nThe post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.\nभारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र […]\nThe post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.\nThe post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.\nभारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र क्���ांती केलेल्या तरुणांच्या यादीत आम्ही एकवेळ भगतसिंह व त्यांच्या सोबत राजगुरू,सुखदेवांना वर्षातून एकदा मार्च मध्ये आठवण काढतो,पण असे कित्येक क्रांतिकारक होऊन गेले ज्यांच्यावर इतिहासात एक पानभर माहिती सुद्धा नशिबात आली नाही.\nपंजाबात एक हुसैनीवाला म्हणून ठिकाण आहे.होय जिथे भगतसिंह,राजगुरू अन सुखदेव यांची स्मृतीस्थाने आहेत,पण त्याच हुसैनीवाला मध्ये आणखी एका व्यक्ती चे स्मृतीस्थळ आहे ते म्हणजे ‘बटुकेश्वर दत्त‘.\nशालेय इतिहासाच्या पुस्तकात अवघ्या अडीच पानात संपलेल्या सशस्त्र क्रांतीच्या पाठात ‘बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंह यांनी दिल्लीत केंद्रीय संसदेत बॉम्बस्फोट घडवून आणला,त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली‘ एवढी एक ओळ काय ती बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला आली.त्यावेळी दोन मार्क मिळावेत म्हणून इतिहासाची हि ओळ तोंडपाठ केलेल्या आम्हाला बटुकेश्वर दत्त आणि संसदेतला बॉम्बस्फोट एवढीच काय ती ओळख.किंबहुना शालेय विद्यार्थ्यांना याच्या पुढची ओळख करून देण्याची गरज बहुदा पुस्तक लिहिणाऱ्या मंडळाला वाटली नसावी.पारतंत्र्यात ब्रिटीश सरकार कडून काळ्या पाण्याच्या शिक्षेवर अंदमानात धाडलेल्या या तरुण क्रांतीविराला स्वातंत्र्यात मायभूमीत झेलाव्या लागलेल्या मरणयातना जास्त वेदनादायक आहेत.\nबटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता.यांचे वडील गोष्ठ बिहारी हे कानपूर मध्ये नौकरी करत असल्याने ते कानपूर मध्ये राहत असत.१९२४–२५ च्या सुमारास बटुकेश्वर दत्त यांचे मॅट्रिक चे शिक्षण झाले त्यावेळी त्यांच्या आई व वडिलांचे निधन झाले होते.या नंतर कानपूर च्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.\nबटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटा मुळे.तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ��टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला.अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.\nया सर्व घटनेत दोषी म्हणून भगतसिंह व बटुकेश्वर दत्त या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच वेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला म्हणून केलेल्या सॉंडर्स हत्येच्या लाहोर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भगतसिंह यांना फाशीची शिक्षा झाली तर बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.\nयाही बाबतीत आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दुःखी होत, परंतु भगतसिंहानी त्यांची ‘आत्महत्या म्हणजे पारतंत्र्यातून मुक्तीचा मार्ग नव्हे, क्रांतिकारकांनी हे दाखवून दिले पाहिजे कि ते फासावर लटकूनच नाही तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगून सुद्धा लढा देत असतात‘ अशा शब्दात त्यांची समजूत घातली.\nपुढे अंदमान च्या कारागृहात १९३३ व १९३७ साली उपोषण करून त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठावाला,परंतु १९३८ साली महात्मा गांधींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले.अंदमानच्या कारागृहात क्षयरोगाने जर्जर झालेले असताना देखील बाहेर येताच त्यांनी आपले क्रांतिकार्य पुनःश्च सुरु केले अन १९४२ साली त्यांनी असहकार्य चळवळीत त्यांनी उडी घेताच त्यांना ४ वर्षांकरिता पुन्हा कारागृहात डांबले गेले. नंतर स्वातंत्र्याच्या अगदी थोडे आधी १९४५ साली त्यांची मुक्तता करण्यात आली.\nनंतर पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला,पण भगतसिंहां च्या खांद्याला खांदा लावून क्रांतिकार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या या तरुणाच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली. स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात बटुकेश्वर दत्त यांनी १९४७ साली विवाह करून पटना येथे ते स्थायिक झाले.\nपुढच्���ा काळात त्यांनी बिस्किटांची छोटी बेकरी सुरु केली मात्र अल्पावधीतच ती नुकसानीत जाऊन बंद पडली.तदनंतर सिगारेट कंपनीची डीलरशिप घेऊन पाटण्याच्या रस्त्यावर फिरण्याची वेळ या क्रांतिकारकावर आली.मोठ्या धाडसाने संसदेत बॉम्बस्फोट करणारा हा क्रांतिवीर दुर्लक्षितच राहिला.\nहे कमी म्हणून कि काय,परिस्थिती इतकी बिकट झाली शेवटी पटना परिवहन विभागात एक साधी नौकरी अन पुढे चालून पुनश्च पाटण्याच्या रस्त्यांवर पर्यटन गाईड म्हणून बटुकेश्वर दत्त फिरत राहिले.\nब्रिटीश सरकारला हादरे देणारे सशस्त्र हल्ले करून तिकडे गोऱ्यांची झोप उडवणारे बटुकेश्वर दत्त आपल्या भारतमातेच्या स्वतंत्र भूमीत आपल्याच सरकार कडून मात्र वंचित राहिले.\nएक कहाणी तर अशीही सांगितली जाते, एकदा पटना शहरात बस चे परमिट वाटण्यात येणार होते,त्यावेळी बटुकेश्वर दत्तांनिही त्याकरिता अर्ज केला. परंतु स्थानिक आयुक्ताने बटुकेश्वरांकडे आपले स्वातंत्र्य सैनिक असल्याचा पुरावा घेऊन या अशी मागणी केली.इतका अपमान वाट्याला येणे म्हणजे अशा थोर क्रांतीकारकांनि भारतमातेच्या पोटी जन्म घेऊन मोठीच चूक केली असे म्हणावयास हरकत नाही,\nपण ही उपासमार,वंचना इथवर थांबली नाही, १९६४ साली कसल्याश्या आजाराने त्रस्त हा क्रांतिवीर पाटण्याच्या सरकारी दवाखान्यात खितपत पडला होता,शेवटी त्यांचे आझाद नावाचे मित्र यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून या उपेक्षेविरुद्ध आवाज उठावाला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली,पण तोवर वेळ निघून गेली होती.त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली.\nपण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह,सुखदेव,राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली आपले प्राण त्यागले.\nभारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता घरादारावर तुळशीपत्रे ठेऊन सशस्त्र उठाव करणाऱ्या या तरुणांना स्वतंत्र भारतात मात्र किती हाल अपेष्टा अन उपेक्षा सोसाव्या लागल्या.काही मोजके क्रांतिकारक सोडले तर इतरांचे कर्तुत्व इतिहासात दोन ओळीत लिहून संपविल्या गेले.असे शेकडो हजारो क्रांतिकारक असावेत ज्यांच्या वाटेला एक ओळही पुस्तकात येऊ नये,हे आपल्या स्वतंत्र भारताचे दुर्दैव म्हणूया.जिवंतपणी उपेक्षा मिळालेल्या या सर्व वीरांचे प्रतिक म्हणून बटुकेश्वर दत्त यांच्याकडे पाहता येईल,जिवंतपणी उपेक्षा अन मरणानंतर मात्र यांचं इतिहासातलं पार अस्तित्वच नष्ट करण्यात आले आहे.\n२०१० साली बटुकेश्वर दत्त यांचे जन्म शताब्दी वर्ष होऊन गेले पण क्वचितच कुणाला त्यांची आठवण झाली असावी.त्यांच्यावर अनिल वर्मा यांनी लिहिलेले एक पुस्तक अन बिहार सरकार ने तीन महिन्याकरिता दिलेले विधान परिषदेचे सदस्यपद या व्यतिरिक्त बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला काहीही आले नाही.\nआज १८ नोव्हेंबर बटुकेश्वर दत्त यांची जयंती त्यानिमित्त हा लेख प्रपंच.अशा विस्मृतीत गेलेल्या थोर वीर पुरुषांना उजेडात आणण्याचे कार्य सदैव करत राहूया.\nThe post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weekly-poultry-analysis-682", "date_download": "2018-08-14T16:09:37Z", "digest": "sha1:5VNBGGNHJDQ76RAELQADRUWRQM7G45Z5", "length": 17850, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, weekly Poultry Analysis | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाढत्या उपलब्धतेमुळे बाजार सावध, तेजीबाबत साशंकता\nवाढत्या उपलब्धतेमुळे बाजार सावध, तेजीबाबत साशंकता\nवाढत्या उपलब्धतेमुळे बाजार सावध, तेजीबाबत साशंकता\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nयेत्या आठवड्यात महाराष्ट्रासह उत्तर भारतात मागणीपेक्षा पुरवठा जास्त राहण्याचे संकेत मिळत आहेत. अनुकूल वातावरणामुळे वाढती वजने, व्रतवैकल्ये कडकपणे पाळण्याचा ट्रेंड आणि आकस्मिक आंदोलनांमुळे ठप्प होणारा पुरवठा या तीन कारणांमुळे बाजारात तेजीबाबत साशंकता दिसते.\nयेत्या आठवड्यात महाराष्ट्रासह उत्तर भारतात मागणीपेक्षा पुरवठा जास्त राहण्याचे संकेत मिळत आहेत. अनुकूल वातावरणामुळे वाढती वजने, व्रतवैकल्ये कडकपणे पाळण्याचा ट्रेंड आणि आकस्मिक आंदोलनांमुळे ठप्प होणारा पुरवठा या तीन कारणांमुळे बाजारात तेजीबाबत साशंकता दिसते.\nना���िक विभागात ब्रॉयलर कोंबड्यांचे लिफ्टिंग दर आठवडाभरात आठ टक्क्यांनी उतरले आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी ५५ रु. प्रतिकिलो दराने लिफ्टिंग झाले. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात ६० रु. प्रतिकिलोच्या खाली लिफ्टिंग दर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मालास उठाव मिळत नाही. तुलनेने दक्षिण भारतातील बाजार किफायती आहे. उत्तर भारतात दीर्घकाळ सुरू असलेली पूर परिस्थिती, डेरा सच्चा सौदा अनुयायांचे आंदोलन आदी तत्कालिक कारणांमुळे उत्तर भारतातील अडचणींत भर पडली आहे.\nकोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले की, गणपती विसर्जनानंतर खपात सुधारणा अपेक्षित आहे. सध्या चांगली मागणी आहे, पण उपलब्धताही वाढली आहे. नाशिक विभागातील माल गुजरात आणि मध्य प्रदेशात जातो. मात्र, सध्या तेथे पडतळ (पॅरिटी) बसत नसल्यामुळे माल मुंबईकडे वळता होत आहे. म्हणून महाराष्ट्रातील बाजार दबावात आहे. आजघडीला दक्षिणेकडून महाराष्ट्राला आधार मिळत आहे. हैदराबाद ७६, बंगळूर ७३, पल्लडम ७४, मिरज ६२ रु. प्रतिकिलो लिफ्टिंग भाव आहेत.\nमराठवाडा, सांगली विभागातील काही माल दक्षिणेकडे वळता होत आहे. त्यामुळे पुणे विभागाला व पर्यायाने महाराष्ट्रातील बाजाराला खालील पातळीवर आधार मिळाला आहे.\nगुजरात येथील पोल्ट्री उद्योजक अनुभाई पटेल म्हणाले, ‘‘की गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत घरगुती गणेश प्रतिष्ठापनेचे प्रमाण वाढत आहे. यंदा दीड दिवस, तीन दिवसांच्या गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे. यामुळे चिकनचा खप श्रावणाप्रमाणेच कमी झालेला दिसत आहे. खरे तर प्लेसमेंट कमी असल्याने मालही कमी आहे. पुढच्या दिवसांत मागणी वाढली तरी ती पुरी करायाला पुरेसा माल नाही. पण, आजघडीला मात्र उठाव नाही. सध्या आणंद येथील बाजार महाराष्ट्रापेक्षा एक रुपयाने कमी दराने ट्रेड होत असल्यामुळे बाहेरून माल येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मागणी नसल्यामुळे स्थानिक पातळीवरील मालाद्वारे गरज भागवली जात आहे. गणपती विसर्जनानंतर मागणी आणि दरात सुधारणा अपेक्षित आहे.’’\nएका दिवसाच्या पिलांच्या (चिक्स) दरात वाढ झाली आहे. याबाबत खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीकर म्हणाले, ‘‘सध्या दसरा ते दिवाळीच्या मध्ये माल विक्रीला येईल, या बेताने प्लेसमेंट सुरू आहे. ओपन फार्मर्स व इंटिग्रेटर्समध्ये प्लेसमेंटसाठी उत्साह आहे. चिक्सला चांगली मागणी आहे. सध्याची प्लेसमेंट ही खपाच्या दिवसांत येईल. यंदाचा श्रावण गेल्या वर्षीइतका खराब गेला नाही. श्रावण, गणपती, पितृपक्ष, नवरात्र या काळासाठी थांबविलेली प्लेसमेंट आता दसरा-दिवाळीसाठी पूर्ववत झाली आहे.’’\nमहाराष्ट्र नाशिक गुजरात मध्य प्रदेश हैदराबाद बंगळूर सांगली पुणे दीपक चव्हाण\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा त���लुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z120511205357/view", "date_download": "2018-08-14T15:20:02Z", "digest": "sha1:PNADOO4USGTF4PTDISFE5DGGZ5KK7CNZ", "length": 7280, "nlines": 156, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लग्नाची गाणी - नवरी दमेली", "raw_content": "\nकोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|\nचालत लक्ष्मी घरात आली\nलग्नाची गाणी - नवरी दमेली\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nनये धसींचे आऊले बाई\nआवली दमेली आवल्यांचे भारे\nनवरी दमेली साड्यांचे भारे\nनये धसींचे आऊले बाई\nआवली दमेली आवल्यांचे भारे\nनवरी दमेली बांगड्यांचे भारे\nनये धसींचे आऊले बाई\nआवली दमेली आवल्यांचे भारे\nनवरी दमेली झांजरांचे भारे\n(नय-खाडी, धस-किनारा, झांजर-घुंगरू लावलेले पैंजण)\nआवळीबाई वाकली आवळ्यांच्या भाराते\nनवरीबाई वाकली साड्यांच्या भाराने\nआवळीबाई वाकली आवळ्यांच्या भाराते\nनवरीबाई वाकली बांगड्यांच्या भाराने\nआवळीबाई वाकली आवळ्यांच्या भाराते\nनवरीबाई वाकली पैंजणांच्या भाराने\nn. धर्मसावर्णि मनु के पुत्रों में से एक \n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत��तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-v-sri-lanka-murali-vijay-returns-for-sri-lanka-tests/", "date_download": "2018-08-14T16:02:54Z", "digest": "sha1:UQITR4MVEHKP2NX56ETNKZPDXVA5TWAW", "length": 7776, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाची श्रीलंका कसोटी मालिकेसाठी घोषणा, या मोठ्या खेळाडूचे पुनरागमन ! -", "raw_content": "\nभारतीय संघाची श्रीलंका कसोटी मालिकेसाठी घोषणा, या मोठ्या खेळाडूचे पुनरागमन \nभारतीय संघाची श्रीलंका कसोटी मालिकेसाठी घोषणा, या मोठ्या खेळाडूचे पुनरागमन \nआज बीसीसीआय निवड समितीने पुढच्या महिन्यात १६ तारखेपासून श्रीलंका विरुद्ध सुरु होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी २ सामन्यांसाठी संघाची निवड केली आहे. भारतीय संघात सलामीवीर मुरली विजयचे पुनरागमन झाले आहे.\nमुरली विजय श्रीलंका दौऱ्यावेळी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे मार्चनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर आहे. तो सध्या सुरु असणाऱ्या रणजी सामन्यात तामिळनाडू संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.\nत्याचबरोबर न्यूजीलँड विरुद्ध वनडेत संधी न मिळालेल्या अजिंक्य राहाणेला उपकर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. तर भारताचे अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाचीही निवड झाली आहे.\nयांच्याबरोबरच वेगवान गोलंदाज इशांत शर्माचेही संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्याबरोबरच उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाजही संघात असणार आहे.\nसंघात समतोल साधण्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याची निवड झाली आहे.\nआता हे बघावं लागेल की जो न्याय कर्णधार विराट कोहलीने शिखर धवनला पुनरागमन करताना न्यूजीलँड विरुद्धच्या वनडे संघात स्थान देताना लावला होता तोच न्याय तो मुरली विजयला लावणार का\nअसा आहे भारतीय संघ:\nविराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहाणे, रिद्धिमान सहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी,हार्दिक पंड्या,शिखर धवन,मुरली विजय,आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घ��षणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/roger-federer-beats-grigor-dimitrov-6-4-6-2-6-4-to-reach-a-record-50th-grand-slam-quarter-final/", "date_download": "2018-08-14T16:02:26Z", "digest": "sha1:S5GLPAU3N7PUEK6YEIFIX6OEGZB325E3", "length": 6229, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत -", "raw_content": "\nविम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत\nविम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत\nसात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बेबी फेडरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेराव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला फेडररने ६-४, ६-२,६-४ असे पराभूत केले. फेडररला स्पर्धेत तृतीय मानांकन असून दिमित्रोव्हला १३वे मानांकन होते.\n१ तास ३८ मिनिट चाललेल्या सामन्यात फेडररने दिमित्रोव्हला पराभूत केले. फेडररचा हा ८८ वा विम्बल्डनमधील विजय असून हा विम्बल्डनमधील विक्रमी विजय आहे.\nही फेडररची ७० ग्रँडस्लॅम स्पर्धामंधील ५०वी उपांत्यपूर्व ��ेरी आहे, तर १५वी विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरी आहे. १५ विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरींपैकी ७व्यांदा फेडरर एकही सेट न गमावता उपांत्यफेरीत पोहचला आहे.\nविम्बल्डन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा फेडरर हा दुसरा सर्वात जास्त वयस्कर खेळाडू आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/nanar-refinery-project-shivsena-mp-vinayak-raut-109838", "date_download": "2018-08-14T15:59:28Z", "digest": "sha1:HQJBZ33CRD25OXPFNDJXLYTZCJTLDXMU", "length": 14026, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "For Nanar refinery Project Shivsena MP Vinayak Raut मुख्यमंत्र्याना स्वस्थ बसू देणार नाही : खासदार राऊत | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्याना स्वस्थ बसू देणार नाही : खासदार राऊत\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nसौदी अरेबीयाच्या राजपुत्रांचे लांगुलचालन करण्यासाठी हा प्रकल्पाचा घाट घातला गेल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन अगदी दिल्लीपर्यंत संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यँत धडक देऊ असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.\nरत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आता अधिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण याच मुद्द्यावरून शिवसेना 'वर्षा'वर धडक देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.\nनाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात केंद्र सरकारने सौदी अरेबीयाशी केलेल्या करारामुळे शिवसेना सध्या चांगलीच खवळली आहे. त्यामुळे शिवसेनेची हि नाराजी आत थेट वर्षापर्यत धडकणार आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला येेथील स्थानिक जनतेचा पहिल्यापासून तीव्र विरोध आहे. मात्र, हा विरोेध डावलून सध्या हा प्रकल्प रेटण्याच्या तयारीत सरकार आहे. शिवसेना देखील सुरवातीपासून या प्रकल्पाच्या विरोधात आहे. सौदी अरेबियाशी झालेल्या करारानंतर तर शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. वर्षावर मुख्यमंत्र्यांना स्वस्थ बसू देणार असे म्हणत हा प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेना आमदारांना घेऊन आपण वर्षा बंगल्यावर धडक देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.\nसौदी अरेबीयाच्या राजपुत्रांचे लांगुलचालन करण्यासाठी हा प्रकल्पाचा घाट घातला गेल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन अगदी दिल्लीपर्यंत संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यँत धडक देऊ असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे..\nतसेच आमदार राजन साळवी यांच्यावर दाखल केलेले गुन्हे म्हणजे सरकारची दडपशाही असून हा प्रकल्प लादण्यासाठी मुख्यमंत्री किती उत्सुक झालेले आहेत, हे यावरून दिसत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. तसेच प्रशासनाच्या मदतीनेच येथील जमीन खरेदीविक्रीचे व्यवहार चालत आहेत आणि गुजरातहून जमीन खरेदीसाठी भूमाफियांची टोळधाड आलेली आहे, ती शासनाच्या आशीर्वादामुळेच आली असल्याचा आरोपही खासदार राऊत यांनी केला आहे. त्यामुळे प्रकल्पाविरोधातील वातावरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mmrda-reliance-106033", "date_download": "2018-08-14T16:01:22Z", "digest": "sha1:S22OER3OOVPW7GX2X4CD67P3M5ZNC6EO", "length": 9163, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news mmrda reliance एमएमआरडीएची रिलायन्सवर मेहेरनजर | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 मार्च 2018\nमुंबई - बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्‍समधील रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा होईल, असे काम एमएमआरडीएकडून झाले असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. रिलायन्सने नियमाचा भंग केल्यानंतर रिलायन्सकडून पैसे वसूल करणे अपेक्षित होते. मात्र, एमएमआरडीएने तसे न करता रिलायन्सला भोगवटा प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडे असलेली 312 कोटी आणि व्याजाची 154 कोटी भरलेले नाहीत, तर दुसरीकडे इतर कंपन्यांकडून मात्र हे पैसे वसूल करण्यात आले असल्याचे, कॅगने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nरिलायन्स डिजिटलचा ‘डिजिटल इंडिया’ सेल\nमुंबई - इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा देशातील सर्वात मोठा रिटेलर असणाऱ्या रिलायन्स डिजिटलने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध उपकरणांच्या खरेदीवर १०...\nनवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोचल्याने सोमवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स...\nसातारा रस्त्याबाबत शिवसेना आक्रमक\nखेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली थांबवावी...\nरिलायन्सवरून मनसेचे आता \"खळखट्याक'\nमुंबई - राज्यातील इंटरनेट आणि केबलचालकांच्या व्यवसायावर गदा आणू नका, त्यांचा चरितार्थ त्यावरच सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandednewslive.online/2017/09/blog-post_75.html", "date_download": "2018-08-14T15:59:50Z", "digest": "sha1:5J53U6KNWESFTYXDCKUZXQEUC374OVHQ", "length": 13931, "nlines": 74, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: प. पू. मातासाहेब देवांजी जन्म शताब्दी सोहळा उत्साहात साजरा करावा - जिल्हाधिकारी डोंगरे", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, २० सप्टेंबर, २०१७\nप. पू. मातासाहेब ���ेवांजी जन्म शताब्दी सोहळा उत्साहात साजरा करावा - जिल्हाधिकारी डोंगरे\nनांदेड (अनिल मादसवार) प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.\nमुदखेड तालुक्यातील गुरुद्वारा मुगट येथे प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा सोमवार 2 ते बुधवार 4 ऑक्टोंबर 2017 या\nकालावधीत साजरा होणार आहे. याची पूर्व तयारीसाठी गुरुद्वारा मुगट येथे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी संतबाबा बलविंदर सिंघ कारसेवावाले, मुगट येथील मातासाहेब देवांजी गुरुद्वाराचे प्रमुख श्री जत्थेदार बाबा प्रेमसिंघजी निंहगसिंघजी, नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nया सोहळ्याच्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली आहे. राज्य व राज्याबाहेरील भाविक, भक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी येतील. त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरवणे आवश्यक आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. तसेच 24 तास विद्युत पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सुविधांबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपआपल्या विभागाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाव्यात अशा सूचना करुन श्री. डोंगरे यांनी हा सोहळा शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.\nयावेळी संतबाबा बलविंदर सिंघ यांनी या सोहळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याने धन्यवाद मानले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या सोहळ्याच्या कालावधीत विविध विभागाने करावयाच्या कामांची माहिती दिली. दिलेल्या सूचनेनुसार संबंधीत विभागाने आपली कामे करावीत, असे सांगितले. तर सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई यांनी सचखंड गुरुद्वाराच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगून सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी मुगट येथील गुरुद्वारा परिसराची पाहणी केली. याप्रसंगी महावितरण, पशुसंवर्धन, पोलीस, पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर २०, २०१७\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/21/%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-14T16:19:04Z", "digest": "sha1:V4LEY7KHS6IBYTGBXAIKUBH5W6V4QLYI", "length": 5990, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "सहायक फौजदाराची गळफास घेऊन आत्महत्या - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nसहायक फौजदाराची गळफास घेऊन आत्महत्या\n21/03/2018 SNP ReporterLeave a Comment on सहायक फौजदाराची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापुरातील पोलिस आयुक्तालयाच्या पेट्रोल पंपावरील पाच लाखांची रोकड चोरी केल्याचा संशय असलेल्या सहायक फौजदार मारुती राजमाने यांनी आज (दि.२१) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.आज सकाळी ही बाब उघडकीस आली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक फौजदार मारुती लक्ष्मण राजमाने (वय ५६, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. रविवारी (दि.१८) रात्री पेट्रोल पंपावरील पाच लाखांची रोकड पोलीस मुख्यालयात ठेवण्यासाठी नेत असताना चोरट्यांनी रस्त्यात अडवून चाकूने वार करून पाच लाखांची रोकड असलेली बॅग पळवल्याची फिर्याद राजमाने यांनी दिली होती. याप्रकरणात राजमाने यांच्यावरच पोलिसांचा संशय होता. तपासादरम्यान त्यांच्या घरात एक लाख ८० हजारांची रोकड सापडली होती.\nराजमाने हे खोटे बोलत असल्याचा संशय पोलिसांना होता. ज्या रस्त्यावरून चोरट्यांनी राजमाने यांचा पाठलाग केल्याचे सांगितले, त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली, मात्र कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राजमाने किंवा चोरट्यांचे चित्रीकरण झालेले नाही.\nराज्यभरातील खासगी औषधविक्रीच्या दुकानांमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत\nगुगल देणार पदवीधर युवकांना नोकरी\nगुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान\n‘कोकण भूमी प्रतिष्ठान’च्यावतीने वाशी येथे सहाव्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन\nराज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी,\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x5267&cid=707454&crate=1", "date_download": "2018-08-14T16:17:57Z", "digest": "sha1:CPOASVAEZSY5ST6ODMIU2BSEV7T4GN74", "length": 8189, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Resting Tiger अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली प्राणी\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Resting Tiger थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/08/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%87/", "date_download": "2018-08-14T16:23:33Z", "digest": "sha1:EFLOFSX3WQXPGTWZZETW426GPMWQCHJ5", "length": 5950, "nlines": 74, "source_domain": "www.snpnews.in", "title": "दारुच्या नशेत रेल्वे स्थानकावरील बेंच ट्रॅकवर फेकले - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nदारुच्या नशेत रेल्वे स्थानकावरील बेंच ट्रॅकवर फेकले\n08/08/2018 SNP ReporterLeave a Comment on दारुच्या नशेत रेल्���े स्थानकावरील बेंच ट्रॅकवर फेकले\nदारुच्या नशेत तर्राट असलेल्या एका तरुणाने ऐरोली स्थानकात सिगारेट मिळाली नाही म्हणून प्लॅटफॉर्मवरील बेंच ट्रॅकवर टाकल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. सुदैवाने रात्री उशीरा लोकलसेवा बंद असताना हा प्रकार घडल्याने मोठा अपघात टळला.ऐरोली येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला हा तरुण त्याच्या मित्रांसोबत एका वाढदिवसाला गेला होता. तिथे त्यांनी भरपूर दारू ढोसली होती. पार्टीतून निघाल्यानंतर त्या तरुणाला व त्याच्या मित्रांना सिगारेट ओढण्याची तल्लफ आली. मात्र रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाली होती. सिगारेट शोधत शोधत ते ऐरोली स्थानकात आले. मात्र तेथेही सिगारेट न मिळाल्याने त्या तरुणाने स्थानकात पोलिसांना बसण्यासाठी ठेवलेला बेंच ट्रॅकवर टाकला. तो आवाज ऐकून स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला अटक केली.\nTagged ट्रॅक दारु नशा बेंच रेल्वे स्थानक\nआगामी सार्वत्रिक निडणुका ईव्हीएमद्वारेच – मुख्य निवडणूक आयुक्त\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस\nमनोज जामसुतकर यांनी घेतली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांची भेट\nमहाराष्ट्र बंदमुळे मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांचा रद्द झालेले पेपर सहा जानेवारीला\nमंदसौरच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने रेल रोको\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T16:16:26Z", "digest": "sha1:SWU5FQJ62QGSVAF2WFNT6JMAINI2EF6D", "length": 6451, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गोपीनाथ मोहांती | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: गोपीनाथ मोहांती\nदिनांक २० एप्रिल[April 20] चे जन्म,मृत्यू,ठळक घटना आणि दिनविशेष.\n१६५७ : न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.\n१९९२ : खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वा�� मोठी व भारतातील पहिली अ‍ॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.\n५७० : मोहम्मद पैगंबर, इस्लाम धर्माचा संस्थापक.\n७८८ : आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्म\n१८८९ : हिटलर, जर्मनीचा हुकुमशाहा व महत्त्वाकांक्षी सेनानी.\n१९१४ : गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.\n१९५० : एन. चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री.\n१९६० : सुप्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष.\n१९६८ : सुप्रसिध्द भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged आंध्र प्रदेश, इस्लाम, उडिया लेखक, एन. चंद्रबाबू नायडू, गोपीनाथ मोहांती, चिंतामणराव विनायक वैद्य, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, पन्नालाल घोष, पुणे जिल्हा, मृत्यू, मोहम्मद पैगंबर, शंकराचार्य, हिटलर on एप्रिल 20, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://ashutoshblog.in/category/travel/", "date_download": "2018-08-14T15:39:39Z", "digest": "sha1:UMQL7F4MVS6L5DUBQUQCRCAQMDA6I2N5", "length": 4102, "nlines": 46, "source_domain": "ashutoshblog.in", "title": "पर्यटन Archives - आशुतोष", "raw_content": "\nइतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख\nमुंबई, तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून मीच तो खारट केला म्हणण्यासारखं आहे. अनेकांसाठी चाऊन चोथा असला तरी माझ्यासाठी हा नाविन्याचा विषय,सगळ्यांच्या मनात असेल तसं स्वप्नांचं शहर मुंबई माझ्यासाठी सुद्धा. लहानपणापासून औरंगाबाद […]\nजगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्या अन देवगिरी किल्ल्या सारखे अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात तशी निसर्गरम्य ठिकाणांची अजिबात कमतरता नाही.म्हैसमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहेच,पण याच्या जोडीला एक नवीन वनपर्यटन स्थळ म्हणून समोर येऊ शकते ते म्हणजे सारोळा (Sarola). औरंगाबाद शहरापासून अगदी जवळच असलेलं डोंगरांच्या कुशीत वसलेलं अन गर्द वनात लपलेलं सारोळा हे अगदीच […]\nभीमण्णा – भीमसेन जोशी\nपाउस आणि त्याच्या छटा\nस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://panlotkshetravikas.weebly.com/2342232723372368-2348236623062343.html", "date_download": "2018-08-14T15:50:57Z", "digest": "sha1:GE4YLSXATFXVQTPW53UVGWJCJ6WAXBXP", "length": 5111, "nlines": 49, "source_domain": "panlotkshetravikas.weebly.com", "title": "दगडी बांध - पाणलोटक्षेत्र विकास", "raw_content": "\nसलग दगडी समतल बांध\nपाणी व गाळरोधक बंधारे\nरस्त्याच्या मोर्‍या बंद करणे\nपाणलोट क्षेत्रातील वरच्या भागात घळी नियंत्रणासाठी दगडी बांध परिणामकारक आहेत. वाहत्या पाण्याची गती कमी होते. पाण्याबरोबर वाहून आलेली माती बांधाच्या वरच्या बाजूला साठविली जाते, त्यामुळे जमिनीच्या होणार्‍या धुपेस प्रतिबंध निर्माण होतो. जागा प्रथम निश्चित करणे महत्त्वाचे असते. दोन बांधांतील उभे अंतर एक मी.पेक्षा जास्त असावे. बांध घालावयाची जागा खडकाळ असू नये, तसेच दगडी बांधासाठी स्थानिक स्तरावर दगड उपलब्ध असणे आवश्यक आहे.\nदगडी बांध बांधताना पाया चांगला खोदून घ्यावा. ओघळीच्या दोन्ही काठांत बांध घुसवावा. बांधाची उंची ही ओघळीच्या खोलीनुसार ठेवावी. बांधाची सरासरी उंची लहान बांधासाठी ०.७५ मी. व मोठ्या बांधासाठी एक मी.पर्यंत ठेवावी. बांधाचा पाया कमीत कमी ०.५० मी. ठेवावा. बांध बांधताना सर्वांत खाली मोठे व त्यावर लहान दगड या पद्धतीने रचना करावी. बांधाच्या आतील व पुढील बाजूस १:१ असा उतार द्यावा. दगडी बांध बांधण्यासाठी २० ते २५ सें. मी. जाडीचे दगड वापरून पाया भराईचे काम करावे. दगड सांधमोड पद्धतीने रचावेत, त्यामुळे दगड मजबूत बसतील व बांध ढासळण्याची शक्यता राहणार नाही. दोन दगडांतील पोकळ्या लहान दगडांनी भरून काढाव्यात. दोन बांधांतील उभे अंतर एक मी.पेक्षा जास्त असावे. बांध घालावयाची जागा खडकाळ असू नये, तसेच दगडी बांधासाठी स्थानिक स्तरावर दगड उपलब्ध असणे आवश्यक आहे. दगडी बांध बांधताना पाया चांगला खोदून घ्यावा. ओघळीच्या दोन्ही काठांत बांध घुसवावा. बांधाची उंची ही ओघळीच्या खोलीनुसार ठेवावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/dhangar-community-youth-commite-suicied-reservation-1078965.html", "date_download": "2018-08-14T16:06:59Z", "digest": "sha1:3TGMDTRG62YQ5ANMSZCNL56I5F4B5NVK", "length": 6393, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "आरक्षणासाठी धनगर युवकाची आत्महत्या | 60SecondsNow", "raw_content": "\nआरक्षणासाठी धनगर युवकाची आत्महत्या\nमहाराष्ट्र - 2 days ago\nमराठा समाजापाठोपाठ आत्महत्येचे लोण धनगर समाजातही पसरण्याचे चित्र दिसत आहे. परभणी जिल्ह्यात धनगर समाजाच्या आरक्षण मागणीवरुन युवकाने आत्महत्या केली आहे. सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील 19 वर्षीय योगेश राधाकिशन कारके युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास योगेश या धनगर समाजाच्या युवकाने आत्महत्या केली. योगेश च्या नातेवाईक सेलू पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत.\n...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचे आव्हान\nमध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या, असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले होते.\nस्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन\nदेश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी साजरा करायला हवा, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. रविना सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोखठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येते. या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो.\nब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने तिघांना चिरडले\nलंडनमधला सर्वाधिक सुरक्षित भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1039", "date_download": "2018-08-14T15:40:34Z", "digest": "sha1:WGVZF5HKI6CMRTPCFEJ55SB3HLLLP4LO", "length": 14808, "nlines": 95, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अर्जेंटिनामधील हस्तिनापूर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश, असून, ब्यु नोसआयर्स हे त्याचे राजधानीचे शहर. त्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर, रम्य वनराजीमध्ये हस्तिनापूर नावाचे अर्जेंटिअन नागरिकांनी वसवलेले स्थान आहे. त्याचे क्षेत्रफळ बारा एकरांचे असून तेथे बारा हिंदू देवतांची देवळे बांधलेली आहेत. तितके अर्जेंटिअन लोक तेथे वास्तव्यास असतात.\nत्यांमध्ये श्री गणेश, श्री कृष्ण, सूर्यदेव, श्री नारायण आणि शिव यांची अस्सल हिंदू बारा पद्धतीची देवळे असून, हस्तिनापूर नावाला शोभेल असे पांडवांचेही एक देऊळ आहे. हस्तिनापूर हे अक्षरश: देवांच्या राहण्यासाठीच बांधलेले स्थान वाटते. सर्वत्र स्वच्छ व आल्हाददायक वातावरण, रोजवूडची हिरवीगार झाडे, निर्मळ व शांत वातावरण. आवाज हा फक्त झाडांवरील घरट्यांत राहणार्‍या पक्षांच्या कूजनाचा भक्तगणांत मृदू व तालबद्ध भजनांचा आवाजही नियमित वेळी उमटत असतो. बगीच्यातील पांढर्‍या दगडांतील उभी गणेशाची मूर्ती, आपले चित्त आकृष्ट करून घेते.\nदेवळे अर्जेंटिअन लोकांनीच 1981चे सुमारास बांधली. ती हुबेहूब हिंदू देवळांप्रमाणे आहेत. तेथील हिंदू संप्रदायाची स्थापना ‘अल्डा अलब्रेच्ट’ (ALDA ALBRECHT) या साध्वीने केली. तिने हिंदू तत्त्वज्ञनाचा प्रसार अर्जेंटिअन लोकांमधे केला व ती त्यांची ‘गुरू’ झाली. तिने पुष्कळ लिखाण केले असून वानगीदाखल ‘हिंदू संत आणि त्यांची शिकवण’ (The Saints and Teachings of India’), ‘हिमालयातील योग्यांची शिकवण’ ही त्‍यांची पुस्‍तके होत.\n‘गुस्टाव कॅनझोब्रेट’ (Gustavo Conzober) हा तिचाच शिष्य होय. सांप्रत तो हस्तिनापूर कॉलेजचा डायरेक्टर आहे. त्याला वयाच्या सतराव्या वर्षांपासून हिंदू तत्त्वज्ञानाची गोडी लागली, ब्युनोसआयर्स येथील भारतीय वकिलातीने नोव्हेंबर 2010 मध्ये फेस्टिवल ऑफ इंडिया’चे आयोजन केले होते, त्यावेळी ‘दक्षिण भारतातील देवळांचे शिल्पशास्त्र’ या विषयावर त्याचे भाषण झाले. तो स्थानिक कंपनीचा मॅनेजर असून (चरितार्थ चालण्यापुरता) बाकी सर्व वेळ तो हस्तिनापूर संस्थेच्या कार्यास देतो. त्याला हिंदू वेद-उपनिषदे यांचे चौफेर ज्ञान असून तो ऑगस्ट 2011 मध्ये भारत भेटीवर आला होता. ती त्याची दुसरी भारतभेट होती.\nदेवळांची निगा राखणार्‍या आणि करणार्‍या बारा अर्जेंटिअन पुजार्‍यांव्यतिरिक्त दर आठवड्याच्या शेवटी जवजवळ शंभर तरी अर्जेंटिअन लोक निव्वळ ज्ञानप्राप्तीसाठी येतात. म्हणूनच हस्तिनापूरला ‘आध्यात्मिक ज्ञानकेंद्रा’चे स्थान प्राप्त झाले आहे. लोक तेथे तत्त्वज्ञान शिकतात, ग्रंथालयात बसून विविध पुस्तकांचे वाचन करतात. ‘योगा’चे धडे देतात, ध्यानाचे धडे गिरवतात आणि भजने म्हणता��.\nदेवळांच्या आवारापलीकडे गायी चरत असतात. त्या अर्जेंटिनामध्ये असूनही निर्भय वाटतात; येवढेच नव्हे तर त्या मधून मधून देवळांकडे न्याहाळून पाहत आहेत असेही भासते त्यांचे चित्त शांत, स्थिर व भीतीमुक्त वाटते, कारण त्यांना आपणास कोणी धरून नेऊन आपण कापले जाऊ व लोकांचे भक्ष होऊ अशी भीती नसते. हस्तिनापूरमध्ये फक्त ‘शाकाहारा’चे पालन केले जाते. तेथे कोणी ‘स्वामी’, ‘गुरू’ नसून संस्थेत ज्ञान, शांतता आणि ब्रह्मज्ञान यांचा सतत अभ्यास सुरू असतो. प्रसिद्धी पराड.गमुख असे हे लोक आहेत त्यांचे चित्त शांत, स्थिर व भीतीमुक्त वाटते, कारण त्यांना आपणास कोणी धरून नेऊन आपण कापले जाऊ व लोकांचे भक्ष होऊ अशी भीती नसते. हस्तिनापूरमध्ये फक्त ‘शाकाहारा’चे पालन केले जाते. तेथे कोणी ‘स्वामी’, ‘गुरू’ नसून संस्थेत ज्ञान, शांतता आणि ब्रह्मज्ञान यांचा सतत अभ्यास सुरू असतो. प्रसिद्धी पराड.गमुख असे हे लोक आहेत वास्तविक त्यांच्यामध्ये इंजिनीयर्स, प्रोफेसर्स आहेत, पण ते फावल्या वेळात संस्थेत येऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात.\nतेथे गौतम बुद्धा चे, कुमारी मेरीचे, डिमेटर (Demeter ) या ग्रीक देवाचे, आणि एक देऊळ ‘सर्व पथांचे’ आहे. तेथे कोणत्याही विवक्षित धर्माचा प्रसार करण्यात येत नाही. येणार्‍या ‘भक्तांना स्वत:चा मार्ग’ निवडण्याची मुभा आहे. तेथे विविध कार्यशाळांचे, सेमिनार्सचे आयोजन करून एकांतवासाचे महत्त्व समजावले जाते. ‘गणेशचतुर्थी’ व ‘वैशाखी’ हे उत्सव साजरे केले जातात. रेडिओद्वारे येथील कार्यक्रमांचा प्रसार करण्याची योजना आहे.\nहस्तिनापुरातील देवतांत पुजारी (बडवे), दानाची पेटी इत्यादी गोष्टी नाहीत भक्त लोक येतात, मंत्रपठण करतात, भक्तिगीते गातात, ध्यान करतात. मेडिटेशन हॉल आहे. योगविद्येसाठी तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असून, दर आठवड्यांतून एकदाच शिकवले जाते. तेथे अडीच हजार विद्यार्थ्यांची सोय असून, शंभर शिक्षक भारतीय तत्त्वज्ञान आणि एकशेवीस शिक्षक ‘योग’साधना शिकवतात.\n‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ तर्फे हिंदू तत्त्वज्ञानावर बरीच पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, भगवदगीता , योगसूत्रे , उपनिषदें, श्रीभागवत, भक्तिसूत्रे यांची भाषांतरे पण केली गेली आहेत.\nअगदी अलिकडे ‘स्पॅनिश’ भाषेत श्रीमहाभारता चे भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. तीन भाग प्रसिद्ध झाले असून एकूण बारा भाग प्रसिद्ध करायचे ठरले आहे. प्रत्येक भाग अंदाजे पाचशे पृष्ठांचा असेल.\nब्युनोस आयर्स मध्ये ‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ची सोळा केंद्रे असून तीन इतरत्र आहेत. खेरीज उरुग्वे, बोलिव्हिया, आणि कोलंबिया येथेही केंद्रे स्थापन केली गेली आहेत. (http://en.hastinapura.org.ar )या वेबसाईटवर आधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nदिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे\nसंदर्भ: दिवाळी अंक, दिनकर गांगल\nसंदर्भ: सुखद राणे, भटकंती, गिर्यारोहण\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/traffic-police-cant-insist-origincal-papers-drivers-1076095.html", "date_download": "2018-08-14T16:07:52Z", "digest": "sha1:4NX6I5M3TWCRDFYMSOQKYZPP65DUWSX4", "length": 6406, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही | 60SecondsNow", "raw_content": "\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही\nवाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांना तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रे किंवा दाखवण्याची आता गरज नाही. हो वाहतूक मंत्रालयाने याविषयी एक सुधारित कायदा केला आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिले आहेत. आता फक्त तुमच्या मोबाईलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी तपासली जाणार आहे.\n...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचे आव्हान\nमध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या, असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले होते.\nस्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन\nदेश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर ���्रत्येक दिवशी साजरा करायला हवा, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. रविना सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोखठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येते. या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो.\nब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने तिघांना चिरडले\nलंडनमधला सर्वाधिक सुरक्षित भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://ashutoshblog.in/tag/%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-08-14T15:38:44Z", "digest": "sha1:TM3OSYTV2NPNO7MA6G7VLHF5OO5I7CW6", "length": 6011, "nlines": 58, "source_domain": "ashutoshblog.in", "title": "सशस्त्र क्रांतिकारक Archives - आशुतोष", "raw_content": "\nइतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख\nसावरकर आम्हाला माफ करा\nMay 27, 2016 आशुतोषइतिहास\nसावरकर आम्हाला माफ करा पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य ते तर १९४७ लाच मिळालं ना ते तर १९४७ लाच मिळालं ना अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या […]\nमार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने\nसमुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घड��णारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर… सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला […]\nअग्निकन्या – बीना दास\n६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर यात तो इंग्रज गव्हर्नर तर सुखरूप राहिला परंतु ती युवती भारतीय इतिहासात ‘अग्नीकन्या’ म्हणून अजरामर झाली, तिचं नाव बीना […]\nभीमण्णा – भीमसेन जोशी\nपाउस आणि त्याच्या छटा\nस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21518", "date_download": "2018-08-14T15:18:39Z", "digest": "sha1:RRY2NGOB53PKZNHKRCWVVRMR6KP3SWL3", "length": 11141, "nlines": 127, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "पावसाळ्यात या ५ गोष्टी टाळा | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome लाईफ स्टाईल Health & Fitness पावसाळ्यात या ५ गोष्टी टाळा\nपावसाळ्यात या ५ गोष्टी टाळा\nवेब महाराष्ट्र टीम : नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा आणि पाऊस थांबल्यानंतर होणारा उकाडा या गोष्टी एकामागोमाग असतातच. त्यामुळं सर्दी – ताप आणि इतर आजारांना साहजिकच आपण निमंत्रण देतो. निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यात आपण नक्की काय करू शकतो, कोणत्या चुका टाळू शकतो याबद्दल जाणून घेऊया.\nछत्री वा रेनकोट घ्यायला विसरु नका : पावसाळ्यामध्ये वातावरण असो वा नसो कायम छत्री अथवा रेनकोट घेऊन जावे. कधीही या गोष्टी नेण्यास विसरू नका. पावसामुळे सर्दी ताप हे आजार होणं साहजिक आहे. त्यामुळं पावसात भिजून दिवसभर तसंच स्वतःला ओलं ठेऊ नका.\nरत्यावरील आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा : पावसाळ्यात सर्वात जास्त आजार होतात. त्यामुळं रस्त्यावरील खाणं आणि तळलेलं बाहेरचे पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा. या ख���ण्यामुळं पोटात गॅस तयार होऊन पोटदुखी होण्याचा संभव असतो. तसंच खराब पाण्याचा वापरदेखील या पदार्थामध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळं आपण स्वतः याची खबरदारी घेणं योग्य.\nपाणी पिण्याचं प्रमाण कमी करू नका : पावसाळ्यात तहान जास्त लागत नसल्यामुळं साहजिकच पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र असं करू नका. त्यामुळं डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. इतकंच नाही त्यामुळं प्रतिकारशक्ती कमी होऊन तुम्हीच आजारांना निमंत्रण देता. पावसाळ्यामध्येदेखील चार ते पाच लीटर पाणी प्या.\nस्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका : जेवणापूर्वी वा जेवणानंतर स्वच्छ हात धुणं गरजेचं आहे. त्यामुळं हात न धुता कधीही जेऊ नका. बाहेरून आल्यानंतर पावसाळ्यातील चिखलामुळं बरेच बॅक्टेरिया अंगावर असतात. त्यामुळं स्वच्छ पाय धुवून मगच घरात यावं. केवळ पाण्यानं पाय न धुता साबणानं स्वच्छ पाय धुवावे.\nकपडे धुण्याकडे दुर्लक्ष करू नका : पावसाळ्यामध्ये कपडे लवकर सुकत नाहीत आणि भिजल्यामुळे प्रत्येक वेळी तुमच्या लॉन्ड्री बास्केटमध्ये कपड्यांची भर पडत रहाते. वातावरणातील ओलसरपणामुळं कपड्यांमध्ये बॅक्टरिया सहज पोसले जातात. यामुळं लंग इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये कपडे साचून न ठेवता वेळीच धुवा.\nPrevious articleसचिन दरेकर यांची ‘पार्टी’\nNext article‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nFacebook Live : निपाह व्हायरसचे धोके आणि बचाव\nपुरुष महिलांच्या सौंदर्यासोबत ह्या गोष्टींनाही देतात महत्त्व\nआता मिळणार दर्प विरहित टायगर बाम; कंपनीचे नवे संशोधन\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधि���ाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nपुरुष महिलांच्या सौंदर्यासोबत ह्या गोष्टींनाही देतात महत्त्व\nउत्तम व्यायाम म्हणजे सेक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-distance-4-km-potholes-350-city-131812", "date_download": "2018-08-14T16:07:03Z", "digest": "sha1:X2CRSOUTVAZZJKLCRP2FZNJPZWXJUSYA", "length": 13255, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News distance 4 KM Potholes 350 in city अंतर 4 किलो मीटर...खड्डे 350 ! | eSakal", "raw_content": "\nअंतर 4 किलो मीटर...खड्डे 350 \nगुरुवार, 19 जुलै 2018\nबेळगाव - शहरातील दर्जाहिन रस्त्यांचे पितळ उघड पडले आहे. टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते धर्मवीर संभाजी चौक या अवघ्या 4 किलो मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये तब्बल 350 खड्डे पडले असून या साऱ्या खड्ड्यांना हार घालून अभिनव पध्दतीने निषेध सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदविला.\nबेळगाव - शहरातील दर्जाहिन रस्त्यांचे पितळ उघड पडले आहे. टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते धर्मवीर संभाजी चौक या अवघ्या 4 किलो मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये तब्बल 350 खड्डे पडले असून या साऱ्या खड्ड्यांना हार घालून अभिनव पध्दतीने निषेध सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदविला. निष्कृष्ट दर्जांच्या रस्त्यांची निर्मिती करणाऱ्यांची चौकशी करावी. ठेकेदारांचा काळ्या यादीमध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.\nमुसळधार पावसाने खड्डे पडून रस्त्यांना डबक्‍याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत. त्यामुळे खड्ड्यामध्ये पडून अपघात घडत आहे. त्याविरोधात आवाज उठवला. मात्र, प्रशासनाच्या पातळीवर कार्यवाही झाली नाही. अॅड. हर्षवर्धन व सहकाऱ्यांनी मिळून निषेध केला. खड्डे पडलेल्या ठिकाणी फुलांचा हार घातला. खड्ड्यांचा सत्कार करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.\nबेळगाव शहराचा स्मार्टसिटी योजनेत समाविष्ट आहे. पण, रस्त्यांचा दर्जा सुमार आहे. केवळ 2 आठवड्यात रस्त्यावरील डांबर उघडून पडले आहे. रस्त्यातील टोकदार खडे बाहेर पडले आहेत. पहिल्या पावसातच रस्त्यांची दैना उडाली आहे. रस्त्यांच्या कामाची चौकशी केली जावी. ठेकेदारांनी लोणी लाटल्याचा संशय आहे. निःपक्षपाती चौकशी करावी आणि खड्डे बुजवण्यासाठी तातडीने आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, अॅड. हर्षवर्धन पाटील, आदित्य पारीख, नितीन पाटील, शालीन मुल्ला यांनी भाग घेतला होता.\n\"\"टिळकवाडी ते संभाजी चौकपर्यंत आणलेले 350 हार खड्ड्यांना घालून दर्जाहिन रस्त्याच्या कामाचा निषेध केला आहे. पहिल्या पावसात मुख्य रस्त्याची अशी अवस्था आहे. चौकशी केली जावी, ठेकेदाराचा काळ्या यादीत समाविष्टची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.''\nपारनेर मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणार\nपारनेर : तालुक्यातील लोणी हवेली येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येईल अशी ग्वाही पारनेर आगाराचे आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nराष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी चेतन तुपे\nपुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून, या पदाची पताका महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्या खांद्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-08-14T15:58:38Z", "digest": "sha1:AYBAARJF4PWDTDJVK6CPJDPWPQMMZLY6", "length": 7396, "nlines": 262, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हिंदू दैवते - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► कुलदैवते‎ (८ प)\n► गणपती‎ (१५ प)\n► दशावतार‎ (११ प)\n► देवीची शक्तिपीठे‎ (२ क, २ प)\n► पार्वती‎ (१ क, १ प)\n► विष्णु‎ (१० प)\n► हिंदू देवतांची शस्त्रे‎ (४ प)\n► शिव‎ (१ क, ४ प)\n► सप्तमातृका‎ (७ प)\n► हिंदू देवता मूर्त्यांची चित्रे‎ (१६ सं.)\n\"हिंदू दैवते\" वर्गातील लेख\nएकूण ९५ पैकी खालील ९५ पाने या वर्गात आहेत.\nअश्विनी कुमार (पौराणिक वैद्य)\nमराठी देव, देवी आणि देवता\nसाचा:हिंदू देवता आणि साहित्य\nहिंदू देवांमधल्या प्रमुख जाती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maharashtra-government-resolutions-gr-fertiliser-control-745", "date_download": "2018-08-14T16:23:45Z", "digest": "sha1:AMY77T55EITQRLYFSNBFCHQ2LW5UWU3O", "length": 10121, "nlines": 140, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi. Maharashtra government resolutions, GR, fertiliser control | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण : 31 ऑगस्ट 2017\nखत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण : 31 ऑगस्ट 2017\nशनिवार, 2 सप्टेंबर 2017\nकृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग निर्णय\nराष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत (RKVY) राज्यातील खत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणे कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणे हा प्रकल्प सन 2017-18 मध्ये राज्यात राबषिण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.\nअधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा...\nमहाराष्ट्र मत्स्य maharashtra शेती कृषी कृषी विभाग\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा व���ढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nखत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची...\nडोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे....\nबेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...\nरब्बी हंगामासाठी पीकविमा योजनाराज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी...\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...\nखाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...\nबारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत...\nकाजूसाठी फळपीक विमा योजनाकाजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी,...\nमोसंबीसाठी फळपीक विमा योजनामोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर...\nगांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍...मुंबई ः राज्यातील सर्वच्या सर्व; म्हणजे ३८४ शहरे...\nखत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण :...राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत (RKVY) राज्यातील...\nसेंद्रिय शेती संशाेधन, प्रशिक्षणसाठी २०...पुणे : नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि...\nकमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी...राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (ता.२३) झालेले...\nआयात निर्बंधाने उडीद, मूग वधारलेनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-donetion-nursery-121211", "date_download": "2018-08-14T15:49:59Z", "digest": "sha1:L5367RTVNF4IZDSPOB7AYDIZJRXTGJCG", "length": 14655, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon donetion nursery नर्सरीत प्रवेशासाठी मोजा किमान वीस हजार | eSakal", "raw_content": "\nनर्सरीत प्रवेशासाठी मोजा किमान वीस हजार\nरविवार, 3 जून 2018\nजळगाव ः शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना नर्सरी, बालवाडीत प्रवेश हवा असल्यास सुरवातीला किमान वीस ते तीस हजार रुपये मोजावे लागत आहेत. यातील निम्मी रक्कम \"डोनेशन' म्हणून काही शाळा उघडपणे घेत आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणीच नव्हे; तर अगदी ग्रामीण भागातही या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सर्वसामान्यांना शिक्षणाच्या नावाखाली लुटताना दिसत आहेत. दरम्यान, एवढी रक्कम मोजूनही काही शाळांत अजूनही प्रवेशासाठी पालकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.\nजळगाव ः शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना नर्सरी, बालवाडीत प्रवेश हवा असल्यास सुरवातीला किमान वीस ते तीस हजार रुपये मोजावे लागत आहेत. यातील निम्मी रक्कम \"डोनेशन' म्हणून काही शाळा उघडपणे घेत आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणीच नव्हे; तर अगदी ग्रामीण भागातही या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सर्वसामान्यांना शिक्षणाच्या नावाखाली लुटताना दिसत आहेत. दरम्यान, एवढी रक्कम मोजूनही काही शाळांत अजूनही प्रवेशासाठी पालकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.\nशहरातील निम्म्या शाळांत इंग्रजी माध्यमातील नर्सरी, बालवाडीची प्रवेशप्रक्रिया \"फुल्ल' झाली आहे. मात्र, मराठी माध्यमातील नर्सरीचे प्रवेश अजूनही सुरू आहेत. जूनच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. शहरातील विविध नामांकित शाळांत इंग्रजी व मराठी माध्यमातील नर्सरी प्रवेशाला मार्चमध्येच सुरवात झाली होती. नामांकित शाळांत पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांनी धावपळ करीत संबंधित संस्थाचालकांशी संपर्क साधला.\nनर्सरीत प्रवेश घेताना \"डोनेशन' दहापासून वीस हजार रुपयांपर्यंत आहे. वार्षिक शुल्क दोन ते साडेपाच हजार रुपये शाळेचा दर्जा पाहून आकारला जात आहे. प्रवेश देताना पाल्याचा जन्मतारखेचा दाखला, आई-वडिलांचे छायाचित्र आणण्यास सांगितले जात असून, प्रवेश देतेवेळी पाल्याचे निरीक्षण करून त्याचा व आई-वडिलांचा \"इंटरव्ह्यू' घेण्यात येत आहे.\nठराविक दुकानातून शालेय साहित्याची सक्ती\nअनेक शाळांनी नर्सरीत प्रवेश दिल्यावर अमुक दुकानातूनच पाल्याचा गणवेश घ्यावा. तसेच अमुक दुकानातूनच शालेय साहित्य घ्यावे, अशी सक्ती केली जात आहे. त्यामुळ��� पालकांना \"डोनेशन', वार्षिक शुल्क खर्चासह ठराविक दुकानदाराने ठरवून दिलेल्या दराचेच साहित्य, गणवेश घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.\nमराठी माध्यमाचे प्रवेश सुरू\nशहरातील काही ठराविक मराठी माध्यमाच्या नर्सरीत विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत प्रवेश दिला जात आहे. या शाळांमध्ये साधारणतः ज्यांच्या पाल्यांना इतर ठिकाणी प्रवेश मिळाला नाही ते येथे प्रवेशासाठी जात आहेत. यात पालकांचा पाल्यांना मराठी माध्यमात शिक्षण देण्याचा कल कमी असल्याचे चित्र आहे.\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-trends-%C2%A0samrudhiya-dhayagude-marathi-article-1522", "date_download": "2018-08-14T15:44:11Z", "digest": "sha1:KGT2NJ6RU7PLB4XWAFUK6XGFMGD6JORS", "length": 7925, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Trends Samrudhiya Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसुंदर व आकर्षक केशभूषा\nसुंदर व आकर्षक केशभूषा\nगुरुवार, 3 मे 2018\nलग्न समारंभात प्रत्येक नववधू आपली हेअरस्टाइल कशी उठून दिसेल याकडे लक्ष देते. लग्नानंतर होणाऱ्या घरगुती कार्यक्रमात किंवा सुरवातीच्या दिवसात नवविवाहित दाम्पत्याकडे विशेषतः नववधूकडे सर्वांचे लक्ष असते. अशा वेळी खास पेहराव आणि केशरचना केल्यास नववधूच्या सौदर्यांला झळाळी मिळते.\nआपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये जसे कपडे महत्त्वाचे असतात तशीच केशरचनादेखील महत्त्वाची असते. हेअर स्टाइल जर चुकीची केली तर तुमचा लुक बिघडू शकतो. खास समारंभ असेल तर आपण पार्लरमध्ये जातोच पण घराच्या घरी जर पटकन आणि सुंदर हेअरस्टाईल करता येत असेल तर काळजीचे काहीच कारण नाही. आज आपण सोप्या आणि सुंदर हेअरस्टाईल बघूया.\nभारतीय पेहरावावर ही केशरचना अतिशय छान दिसते. यासाठी एका बाजूचे केस ट्विस्ट करून फ्रेंच रोल करून पिनअप करावे. तो खोट्या किंवा खऱ्या फुलांनी सजवावा. ही केशरचना आणखी खुलविण्यासाठी तुम्ही इतर ॲक्‍सेसरीजदेखील वापरू शकता.\nबाहेर आऊटिंगला जाताना वेस्टर्न आऊटफिटवर अभिनेत्री आलिया भटसारखी केशरचना करू शकतो. हेअरबन अतिशय क्‍युट लुक देतो. ही केशरचना करायला देखील अतिशय सोपी आहे.\nतुम्हाला जर हेअर कलर आवडत असेल त्यासोबत फुले किंवा गाजरे घालून सजविता येईल. ही हेअरस्टाइल वेस्टर्न आणि भारतीय पेहरावावर सुंदर दिसते. या हेअर स्टाईलने ग्लॅमरस लुक मिळवू शकता.\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास\nमहंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून...\nहे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सगळे यातली पात्रे...’ अशा आशयाची वाक्‍ये आपण...\nकेल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार I चातुर्य येतसे फार II ...\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\nनाशिकहून वणीला जाण्याच्या अगोदर, डाव्या हाताच्या आडवळणावर सापुतारा आहे. इथला शांतपणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष��का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21819", "date_download": "2018-08-14T15:17:59Z", "digest": "sha1:OBDGEZQ5USVGOWPAQWDBKB5PJE2AZKLE", "length": 10903, "nlines": 132, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "सई मागणार रेशमची माफी … | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome इट्स एंटरटेनमेंट सई मागणार रेशमची माफी …\nसई मागणार रेशमची माफी …\nवेब महाराष्ट्र टीम : बिग बॉस मराठीच्या कालच्या WEEKEND चा डाव या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना सांगितले आज एलिमनेशन होणार नाही, सगळे सुरक्षित आहेत. त्यामुळे घरच्यांना खूप आनंद झाला. कालच्या भागामध्ये रेशम सई आणि मेघावर बरीच नाराज असल्याचे दिसून आले. कानगोष्टीच्या खेळामध्ये रेशमने तिचे मत व्यक्त देखील केले. सईकडून झालेल्या चुकीवरून मेघा, शर्मिष्ठा आणि आऊ यांनी बोलून देखील दाखवले कि,ज्याप्रकारे रेशमला ती बोलली ते अयोग्य होते आणि यापुढे असे बोलू नकोस. आज सई रेशमची एका वेगळ्याप्रकारे माफी मागणार आहे. तेंव्हा रेशम सईला माफ करणार का आज कोणता टास्क बिग बॉस घरातील सदस्यांना देणार आज कोणता टास्क बिग बॉस घरातील सदस्यांना देणार कोण घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार कोण घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे बघणे रंजक असणार आहे.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार नॉमिनेशन प्रक्रियेचे कार्य. बिग बॉस या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क सदस्यांना देणार आहेत. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडणार आहे. या कार्यानिमित्त घरामध्ये चार जोड्या बनवण्यात येणार आहेत. प्रत्येक जोडीला एकcontainer देण्यात येणार आहे, त्या container मध्ये वाळू भरलेली असणार आहे. नॉमिनेशन प्रक्रियेमधून सुरक्षित होण्यासाठी सर्व जोड्यांना ईतर जोड्यांच्या container मधील वाळू कमी करायची आहे तसेच आपल्या container मधील वाळू कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आजच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोणत्या जोड्या नॉमिनेट होणार आणि कोणत्या विजयी हे बघणे रंजक असणा��� आहे. तेंव्हा आज बघायला विसरू नका बिग बॉस मराठीमध्ये रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious articleजात पडताळणीशिवाय मिळणार प्रवेश \nNext articleपाथर्डीत महिला बस वाहक आणि चालकास बेदम मारहाण\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\n‘रे राया…’ च्या गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज \nअक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित \nबाबासाहेब आंबेडकरामुळेच मी आज पंतप्रधान : नरेंद्र मोदी\nयेडीयुरप्पा यांचा शपथविधी; पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान\nजिओचा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन कसा असेल \nव्हॉट्सअपवर नवा ट्रेंड; हे डीसी तुम्ही केलं का \nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\n वास्तववादी जगण्याचं ‘नग्न’ सत्य\n‘झी युवा ’ची नवीन मालिका” रुद्रम “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kevin-pietersen-reveals-england-axing-saved-his-marriage/", "date_download": "2018-08-14T16:02:57Z", "digest": "sha1:UP2D5RRBB4ZRLGCRPIJFFOGWKM5NNGX6", "length": 6457, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "इंग्लंडच्या संघातून बाहेर पडलो म्हणून माझ लग्न टिकलं: केविन पीटरसन -", "raw_content": "\nइंग्लंडच्या संघातून बाहेर पडलो म्हणून माझ लग्न टिकलं: केविन पीटरसन\nइंग्लंडच्या संघातून बाहेर पडलो म्हणून माझ लग्न टिकलं: केविन पीटरसन\nकेविन पीटरसन या इंग्लंडच्या स्टार खेळाडूची इंग्लडकडून क्रिकेट खेळायची संधी आता जराशीही उरली नाही आणि त्याला या गोष्टीचे आजिबात वाईट वाटत नाही, या उलट तो म्हणतो की तो इंग्लंडच्या संघाच्या बाहेर गेलो म्हणून त्याच लग्न टिकलं.\n“घरात चार भिंतींमध्ये राहून जो मानसिक दबाव येतो तो सहन करणे खूपच अवघड असते आणि दिवसेंदिवस तो दबाव वाढतच जातो. २०१४ मध्ये इंग्लंड संघामधून माझी हकालपट्टी करून इंग्लंड व्यवस्थापनाने माझ्यवार एक उपकारच केले आहेत. त्यामुळेच माझं माझ्या मुलाबरोबरच नातं घट्ट झालं आणि माझं लग्नही सुरक्षित राहील.” असे पीटरसन म्हणाला.\nपीटरसन आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत होता ते म्हणजे तो आता दक्षिण आफ्रिकेत राहत आहे म्हणजे तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार का तर जर पीटरसनला दक्षिण आफ्रिकेकडून खेळायचे असेल तर त्याला आयसीसीच्या नियमानुसार २०१९ पर्यंत वाट पहावी लागेल.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://panlotkshetravikas.weebly.com/23572344235223662312-234823062343236623522366.html", "date_download": "2018-08-14T15:51:12Z", "digest": "sha1:QD2VSQ7EUFMXNP7ENXSYYFI7LRX5OSKR", "length": 8026, "nlines": 66, "source_domain": "panlotkshetravikas.weebly.com", "title": "वनराई बंधारा - पाणलोटक्षेत्र विकास", "raw_content": "\nसलग दगडी समतल बांध\nपाणी व गाळरोधक बंधारे\nरस्त्याच्या मोर्‍या बंद करणे\nभू आणि जल संधारणाच्या स्थायी उपचारांबरोबरच अत्यंत अल्प खर्चाचा पर्याय म्हणजे पावसाळा संपण्याच्या वेळी पावसाची तीव्रता आणि पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याने त्यावेळी गावोगावी, जागोजागी पाण्याच्या प्रवाहात माथ्यापासून सुरुवात करून, गावापर्यंत कमी उताराच्या जागा शोधून त्यावर दगड-मातीचे कच्चे बंधारे किंवा दगड-माती व सिमेंटच्या रिकाम्या पोत्याच्या सहाय्याने वनराई स्वरुपाचे बंधारे घालणे गरजेचे आहे. असे केल्याने भरपूर पाणीसाठा निर्माण केला जाऊन जनावरांच्या पिण्याच्या माध्यमातून उत्पन्न व रोजगारनिर्मिती असा बहुउद्देश साध्य होतो.\n​वनराई बंधार्‍यासाठी जागेची निवड\n1. प्रथम नाल्याची पाहणी करावी व जेथे नाला खोलगट असून तळ उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.\n2. दोन्ही बाजूंना स्पष्ट काठ आहेत.\n3. नालापात्रात वाळू व बाजूला मातीची उपलब्धता आहे.\n4. जवळ पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे.\nसर्वसाधारणपणे अशा जागेची निवड करून त्यांची लांबी मोजून घ्यावी.\n1. फक्त सिमेंटच्या रिकाम्या गोण्या, वाळू, माती एवढीच सामग्री लागते.\n2. नालापात्रात ज्या ठिकाणी उतार अत्यंत कमी, परंतु नालाकाठ स्पष्ट नाहीत, नालाकाठाला दगड नाही व त्यांची उंची अत्यंत कमी असल्यामुळे तेथे मातीचे नालाबांध व पक्के सिमेंटचे बंधारेही घेता येत नाहीत.\n3. नाल्याच्या बाजूला जमीन सखल असून, तेथे पक्के बंधारे घेतल्यास पावसाळ्यात पाणी नाला पात्रातून ओसंडून सखल भागातील जमिनीची धूप व उभ्या पिकाचे नुकसान करू शकते.\n4. गावोगावी श्रमदानाच्या माध्यमातून, अत्यंत अल्प खर्चात, कमी वेळेत व मोठ्या प्रमाणावर ते बांधता येतात.\n​​वनराई बंधारा बांधतानाच्या प्रमुख बाबी\n1. जागेची निवड झाल्यावर तेथील 2.10 मी. रुंदीचा नालातळ फावड्याच्या सहाय्याने साफ करून घ्यावा. जेणेकरून खालून पाणी पाझरणार नाही.\n2. सिमेंटची रिकामी पोती, वाळू व मातीच्या सहाय्याने भरून ती सुतळी व दाभणाने शिवून घ्यावीत.\n3. बांध बांधण्याच्या ठिकाणी आतील बाजूस नाल्याच्या आतील सीमा दर्शविणारी नायलॉनची दोरी बांधावी व दोरीपासून 0.60 मी. बाहेर दुसरी दोरी लावावी.\n4. नंतर दगड-मातीने भरलेल्या सिमेंटच्या गोणी गाभा भिंतीच्या आतील बाजूस प्रत्येकी 2 गोणीचे 8 थर व मध्ये 0.30 मी. मातीची गाभा भिंत व बाहेरील बाजूस खालून 4 गोणींचे 2 थर, नंतर 3 गोणींचे 3 थर, नंतर 2 गोणींचे 3 थर याप्रमाणे सांधेमोड पद्धतीने बांधकाम करावे.\n5. वनराई बंधार्‍याला एका बाजूकडून अतिरिक्त पाणी खाली जाण्यासाठी वाट करून द्यावी.\n6. गाभा भिंत भरताना मातीवर थोडेसे पाणी मारून धुम्मस करून ती पक्की करावी. अशा पद्धतीने जवळपास 1.05 मी. पाणीसाठा असलेला वनराई बंधारा तयार होतो व यात नालापात्राची रुंदी व उतार यानुसार उपयुक्त पाणीसाठा निर्माण केला जातो. या बंधार्‍याचे काम पावसाळा कमी झाल्याबरोबर नालाप्रवाह चालू असतानाच घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-government-not-aware-produce-milk-powder-8420", "date_download": "2018-08-14T16:22:12Z", "digest": "sha1:PS7Q353B4MNCYDFVX246ENVDBPUM7ME6", "length": 17981, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The government not aware for produce milk powder | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफील\nदूध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफील\nरविवार, 20 मे 2018\nपुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न दूध पावडर उत्पादनाशी निगडित आहेत. पावडरचे कमी- जास्त उत्पादन आणि बाजारपेठांमधील चढ-उताराचा परिणाम थेट दूध दरावर होत असताना सरकार मात्र गाफील आहे. दूध पावडर उत्पादनाचा वेळोवेळी अभ्यास करून ताजे अहवाल देणारी यंत्रणा शासनाला तयार करावीच लागेल, असे डेअरी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nपुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न दूध पावडर उत्पादनाशी निगडित आहेत. पावडरचे कमी- जास्त उत्पादन आणि बाजारपेठांमधील चढ-उताराचा परिणाम थेट दूध दरावर होत असताना सरकार मात्र गाफील आहे. दूध पावडर उत्पादनाचा वेळोवेळी अभ्यास करून ताजे अहवाल देणारी यंत्रणा शासनाला तयार करावीच लागेल, असे डेअरी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nनाशवंत असलेल्या दुधाचे रूपांतर पावडरमध्ये करणे हा एक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहे. या पावडरची साठवण एक वर्षापर्यंत होते. त्याचा वापर दूध प्रमाणित करण्यासाठी, आइस्क्रीम व निर्यातीसाठी केला जातो. राज्यात किमान एक कोटी क्षमतेचे पावडर प्लॅन्ट असून, रोज ४० लाख लिटर्सपेक्षा जास्त दुधाची पावडर होत असावी, असा अंदाज आहे.\nदूध पावडर उत्पादन वाढले की घटले, पावडरचे बाजार किती आहेत, पावडर प्रकल्पांकडून दुधाची खरेदी कोणत्या दराने सुरू आहे, पावडर निर्यातीची स्थिती कशी आहे याचा सतत अभ्यास करणारी यंत्रणा सध्या राज्याच्या दुग्धविकास विभागाकडे नाही. त्यामुळे या डेअरी उद्योगातील प्रश्न सरकारच्या लवकर लक्षात येत नाहीत.\nआंतरराष्ट्रीय बाजारात सध्या दूध पावडरचे बाजार कमी झालेले आहेत. शेतकऱ्यांकडून १०० लिटर दुधाची (३.५ फॅट व ८.५ एसएनएफ) खरेदी केल्यानंतर त्यापासून साडेआठ किलो दूध पावडर तयार होते. तसेच, सव्वाचार किलो बटर मिळते. राज्यात दूध पावडर व बटरच्या साठ्यांमध्ये भरमसाट वाढ झाली आहे.\nदेशात सध्या तीन लाख टन दूध भुकटी विक्री अभावी पडून आहे. लोण्याचे साठे देखील एक लाख टनाच्या आसपास पोचलेले आहेत. दूध पावडर व बटरचा साठा विकून डेअरी उद्योगाकडे पुरेसा पैसा येत नाही तोपर्यंत दुधाचे दर शेतकऱ्यांना वाढवून मिळण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळेच राज्य सरकारने पावडरसाठी तीन रुपये अनुदान घोषित केले आहे.\nखासगी दुधाच्या बाजारपेठेवरील घडामोडींवर सहकारी दूध संघांचे दर ठरतात. मात्र, खासगी दूध बाजाराचे दर हे दूध पावडरच्या नफ्या-तोट्यावर ठरतात. त्यामुळेच शासनाने प्रतिलिटर २७ रुपये दर शेतकऱ्यांना देण्याचे बंधन घातले असले, तरी सध्या खासगी व सहकारी संघांकडून दुधाला १८ ते २२ रुपये दर दिला जात आहे.\nराज्यातील दूध पावडरची विक्री ठप्प झाल्यामुळे ३० हजार टन पावडर आणि १० हजार टन बटर पडून असल्याचे सांगितले जाते. सध्या गायीच्या १०० लिटर दुधाचे बटर व पावडर करण्यासाठी प्रतिलिटर १० रुपये ६९ पैसे तोटा होतो. म्हैस दुधाचा हाच तोटा ६ रुपये ९८ पैसे इतका होतो.\nराज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले ६० टक्क्यांपेक्षा जास्त दूध पावडर व प्रक्रियेसाठीच वापरले जाते. पावडरला भाव नसल्यास शेतकऱ्यांच्या दुधाला दर कमी मिळतो. त्यामुळे पावडरच्या स्थितीचा अभ्यास नसलेल्या सरकारला शेतकऱ्यांना कोणता सल्ला देत��� येत नाही किंवा धोरणात्मक निर्णयदेखील चुकीच्या माहितीच्या आधाराने घ्यावा\nदुग्ध क्षेत्रातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, राज्यात निश्चित किती दूध पावडरचा साठा आहे, याची खरी माहिती राज्य शासनाकडे नाही. पावडरचे रोजचे उत्पादन, निर्यात, देशांतर्गत खप, साठ्यांची स्थिती याची माहिती शासनाकडून गोळा केली जात नाही. तेथेच शासनाची फसगत होते.\nदूध सरकार government तोटा\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आ���वड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/01/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-14T16:19:54Z", "digest": "sha1:6YBCRQ2GGE2T4DDEWFN4X6VTV5PTXHSV", "length": 5302, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर\n01/03/2018 SNP ReporterLeave a Comment on हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर\nवडाळा आणि कॉटनग्रीन स्थानकादरम्यान असलेल्या शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर रेल्वेवरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.जवळपास तीन तासांच्या खोळंब्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल रेल्वेची वाहतूक सुरु झाली आहे. शिवडी स्थानकाजवळ तुटलेलं ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यात आल्यानंतर वडाळा ते सीएसएमटी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र लोकल सध्या उशिराने धावत आहेत.\nहा प्रकार आज (गुरूवार) सकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान घडला. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.\nTagged लोकल हार्बर मार्ग\nमुंबईसह कोकणात तापमान वाढण्याची शक्यता – हवामान खाते\n१० वी च्या लेखी परीक्षेला आजपासून सुरवात\n आयपीएस हिमांशू रॉय यांची आत्महत्या\nकांजुरमार्गला खुर्च्या-लाईट्सची तोडफोड,अंधेरीत सॉफ्टवेअर कंपनी बंद करण्याचा प्रयत्न\nमाजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी आशियाई पॉ���र लिफ्टिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलेले विकी चितारे यांचा केला सत्कार.\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2018-08-14T15:57:28Z", "digest": "sha1:ZYKHFIRKCRVG2KOFKIKP3EXKTMKRYGK3", "length": 5808, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७२३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७०० चे - १७१० चे - १७२० चे - १७३० चे - १७४० चे\nवर्षे: १७२० - १७२१ - १७२२ - १७२३ - १७२४ - १७२५ - १७२६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २६ - रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकु जिंकली.\nइ.स.च्या १७२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-421.html", "date_download": "2018-08-14T16:05:57Z", "digest": "sha1:65UBNI3QN5ULB6SLZSO6AXRDSNRN6PWS", "length": 6820, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विद्यार्थिनीसह बेपत्ता प्राचार्य महिनाभराने सापडला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Crime News विद्यार्थिनीसह बेपत्ता प्राचार्य महिनाभराने सापडला.\nविद्यार्थिनीसह बेपत्ता प्राचार्य महिनाभराने सापडला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य विद्यार्थिनीसह पसार झाला होता. त्या दोघांना महिनाभरानंतर वारूंजी (ता. कराड) या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आल्यानंतर दोघांच्या कुटुंबाचे जबाब घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली.\nयाबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी : तालुक्यातील एका अभि���ांत्रिकी महाविद्यालयातील तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलिसांत महिनाभरापूर्वी दाखल करण्यात आली होती. मात्र, ही तरूणी एकटी नसून तिच्यासोबत प्राचार्य असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. तेव्हापासून पोलिसांनी नगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूर या ठिकाणी या दोघांचाही शोध घेतला.\nमात्र, ते मिळाले नाहीत. पोलिसांनी राज्यभर याबाबत सर्व पोलीस ठाण्यास माहिती दिली होती. त्यानंतर प्राचार्याच्या मोबाइलवरून एका पाण्याच्या जारसाठी झालेला कॉल पोलिसांना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील हवालदार रामेश्वर ढोकणे व पोपट खराडे यांना कराडला रवाना केले.\nत्यानंतर त्यांना मोबाइल टावरच्या लोकेशनवरून सदर तरूणी व प्राचार्य रहात असलेल्या भागाचा उलगडा झाला. कराड शहर पोलिसांनी वारूंजी गावचे पोलीस पाटील दिलीप चव्हाण यांची मदत घेत जार देणाऱ्या कर्मचाऱ्यासह पोलीस प्राचार्याच्या घरी पोहोचले. त्यांनी तात्काळ प्राचार्यासह बेपत्ता तरुणीस ताब्यात घेत आज सकाळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले.\nदरम्यान, याबाबतची माहिती तरुणी व प्राचार्याच्या घरच्यांना कळाल्यानंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती. तरूणीचे पोलिसांनी जबाब घेण्यात आले. त्यानंतर तिची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पत्रकारांना दिली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balachya-garbhashayatil-kahi-uttare", "date_download": "2018-08-14T15:25:44Z", "digest": "sha1:SG3CVAY7NEOPB66VLNZ6P2ANUXWSEBXZ", "length": 12685, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाच्या गर्भाशयातील हालचालींबद्दल काही प्रश्न आणि उत्तरे - Tinystep", "raw_content": "\nबाळाच्या गर्भाशयातील हालचालींबद्दल काही प्रश्न आणि उत्तरे\nगरोदरपणाचे दुसरे त्रैमासिक म्हणजे होणाऱ्या आईसाठी थोडासा मजेचा काळ असतो. याच काळात तुम्ही गर्भातल्या बाळाशी अप्रत��यक्षपणे बोलू शकता, त्याच्याशी संवाद साधू शकता. अनेक स्त्रिया या काळात गर्भात बाळाच्या लाथा आणि त्याचे गर्भातच फिरणे अनुभवू लागतात. जेंव्हा तुम्ही तुमच्या पोटाला स्पर्श करता तेंव्हा बाळसुद्धा तुमच्याशी बोलण्याच्या मूड मध्ये असेल तर याचे उत्तर देण्यासाठी गर्भात हालचाल करते, आहे की नाही मजेशीर गोष्ट \nसगळ्याच मातांना गर्भात बाळाची हालचाल जाणवते असे नाही. अनेक मातांना उशिरा जाणवते. साहजिकच प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या सुरक्षिततेची काळजी असणारच. त्यामुळे तुमच्या मनात बाळाच्या हालचालींविषयी अनेक प्रश्न देखील येत असणार. आम्ही इथे यासंबंधी सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी दिली आहेत.\n१) माझे बाळ अपेक्षेपेक्षा कमी हालचाल का करत आहे\nअजिबात काळजी करू नका, आधी शांत व्हा कदाचित तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली अजून जाणवल्या नसतील, पण बाळ आतमध्ये हालचाल करत असते. बाळाचे लक्ष वेधण्यासाठी थोडे गार किंवा काहीतरी गरम पेय घ्या आणि एखाद्या नरम अंथरुणावर पडा.\nतुम्हाला बाळाची हालचाल जाणवली तर ती त्याच्या लाथांच्या स्वरुपात किंवा त्याने गर्भात आपली स्थिती बदलल्यास त्या स्वरुपात जाणवेल. असे असले तरी, जर तुम्हाला अगदीच काहीच हालचाल जाणवत नसेल तर तुमच्या डॉक्टरांना दाखवा.\n२) बाळाची हालचाल किती वेळा जाणवते\nबाळाच्या हालचालींची अशी एक संख्या किंवा वेळ नसते. हे सर्व तुमची प्रसूतीची तारीख कधी आहे आणि बाळ आतमध्ये किती वेळ झोपले आहे यावर अवलंबून आहे. बाळ झोपेतून जागे झाले कि लाथा मारते किंवा हालचाल करते. तुम्हाला ही हालचाल काही वेळात जाणवेल. जर तुम्हाला खूप वेळासाठी हालचाल जाणवली नाहीच तर लगेच डॉक्टरांना कळवा.\n३) बाळ गर्भात दिवसभर काय करते\nजर तुम्हाला बाळाला पाहण्याची इच्छा झालीच आहे तर तुमची तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन अल्ट्रासाऊंडद्वारे बाळाच्या गर्भातील हालचाली सहज पाहू शकता. जर बाळ झोपले असेल तरीही त्याच्या बारीक बारीक हालचाली सुरु असतात. बाळ अनेकदा हळूहळू पोटात गोलगोल फिरते, चेहर्‍याला हात लावते, त्याचे हातपाय फिरवते, तोंड उघडते अशा अनेक गोष्टी ते तुमच्या पोटात रोज करत असते. हे सर्व तुम्ही अल्ट्रासाऊंड मध्ये पाहू शकता.\nतुम्हाला जर बाळाचे अजून लक्ष वेधून घ्यायचे असेल तर तुमच्या पोटावर एक फ्लॅश ���ाईट धरा. तुमच्या गर्भात अंधार असल्यामुळे बाळ जरी लाईट व्यवस्थित पाहू शकले नाही तरीही किंचित उजेड त्याला आतमध्ये जाणवेल आणि त्याला ते प्रतिसाद देईल. सगळे करूनही जर तुम्हाला बाळाची हालचाल जाणवत नसेल तर तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवलेलेच बरे.\nतुमच्या गरोदरपणात काही वेगळी स्थिती उद्भवली असेल आणि त्यामुळे बाळ हालचाल करत नसेल तर त्याचे निदान डॉक्टर करतील.\nसामान्यतः जर बाळाची हालचाल जाणवत नसेल, तर बाळाच्या हृदयाचे ठोके, गर्भातील पाण्याची पटली, बाळाची वाढ, लठ्ठपणा, या सर्वांची चाचणी केली जाते. बाळाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवा. तुम्हाला जाणवणाऱ्या या हालचाली जर कमी झाल्या असतील तर तुमचे बाळ गाढ झोपणारे असू शकते. अजिबात काळजी करू नका.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?cat=4&st=9", "date_download": "2018-08-14T16:17:14Z", "digest": "sha1:NHQYP3QBPFHYKGLY2OV26BWQH7L247A5", "length": 8103, "nlines": 215, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सामाजिक मधील सर्वाधिक लोकप्रिय जागतिक Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली सामाजिक\nसामाजिक मध्ये सर्वाधिक लोकप्रिय जागतिक Android अॅप्स्स दर्शवित आहे:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रद���न करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Web Browser & Web Explorer अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://amcbank.in/about", "date_download": "2018-08-14T15:18:06Z", "digest": "sha1:BWOQEM4O7FPEONRFUA5LVSQAW6HSTNBY", "length": 28345, "nlines": 57, "source_domain": "amcbank.in", "title": "बँकेविषयी माहिती | अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक लि", "raw_content": "अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक लि\nअहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., अहमदनगर या नांवाने बँक स्थापन 30/10/1972 रोजी बँकेची स्थापना झाली.\nसुरुवातीपासूनच अहमदनगर शहराचा विकास होण्यासाठी शहर व शहराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग धंदे स्थापन होवून ते उर्जितावस्थेत येण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने औद्योगिक क्षेत्रास जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला व बँकेने जवळपास रक्कम रुपये 300 कोटीचा कर्जपुरवठा औद्योगिक क्षेत्रास केलेला आहे. दिनांक 26/03/1973 पासून बँकेच्या बँकींग व्यवहार करण्यास सुरुवात झाली सुरुवातीस बँकेच्या ठेवी रक्कम रुपये 13.92 लाख च्या होत्या तर कर्जे रक्कम रुपये 8.31 लाखाची होती. बँकेची सभासद संख्या 514 एवढी होती तर वसुल भाग भांडवल रक्कम रुपये 1,28,500/- होते. सुरुवातीलाच बँकेस रक्कम 0.02 लाखाचा निव्वळ नफा झालेला होता.\nबँकेच्या खातेदारांना अत्यंत जलद व बिनचूक बँकींग सेवा सुविधा अत्यंत अत्यल्प दरात पुरविण्याचा बँकेचा प्रयत्न राहिलेला आहे व आजही बँक अत्यंत अल्प दरात खातेदारांना बँकींग सेवा सुविधा देत आहोत व त्याकरीता मा. संचालक मंडळाने सन 1989 पासूनच व्यवहाराचे संगणकीकरण करणे गरजेचे आहे ही बाब विचारात घेवून तेव्हापासूनच बँकेच्या संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण करण्यास सुरुवात केली व आज मर्चन्टस् बँक ही अखिल महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकात संपूर्ण कॉम्प्युटराईज्ड झालेली अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते.\nकोअर बँकींग प्रणालीचा अवलंब केल्यामुळे आज बँक ज्या जलद व बिनचूक बँकींग सेवा सुविधा ग्राहकांना देत आहे त्या तर जलद व बिनचूक दिल्या जातात. बँकेच्या ग्राहकांचे युनिक आयडेन्टीफिकेशन केलेले असल्याने तो बँकेच्या कोणत्याही शाखेचा खातेदार न होता तो संपूर्ण मर्चन्ट बँकेचा खातेदार झालेला आहे. बँकेच्या नियमित कर्ज खातेदारांना व्याजदरात द.सा.द.शे. 2.50 ते 4 टक्के पर्यन्त रिबेट दिला जात असून कर्जा वरील व्याजदर नियमित कर्जदारांसाठी द.सा.द.शे.11 .00 टक्के एवढाच ठेवलेला आहे.रिझर्व बँक ऑफ इंडियाने नागरी सहकारी बँकांकरीता वेळोवेळी काढलेले आदेश व परिपत्रकांची अंमलबजावणी बँकेने त्वरीत करून त्यासाठी पुरेसे निधी उभारलेले आहेत व याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बँकेचे नक्त एन.पी.ए. शून्य टक्के एवढे आहेत.\nबँकेचे अहमदनगर शहरात स्वमालकीचे ३ ए.टी.एम. मार्केट यार्ड, गुलमोहर रोड व चितळे रोड येथे असून एच.डी.एफ.सी. बॅंकेच्या सह्कार्याने बँकेच्या खातेदारांना संपूर्ण भारतभर ए.टी.एम. सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बँकेने रूपे ए.टी.एम. कार्ड द्वारे कार्डधारकांना प्रत्येक दिवशी रक्कम रुपये ७५,००० /- रोखीने काढण्याची व रक्कम रुपये २५,०००/- ची खरेदी करण्याची अशी एकूण रक्कम रुपये १,००,०००/- पर्यन्तची सुविधा उपलब्ध करून दिलेली असून रूपे डेबिट कार्डद्वारे युटीलिटी पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.\nबँकेने खातेदारांसाठी मोबाईल पासबुक (ई –पासबुक) अॅपची सुविधा उपलब्ध करून दिलेली असून सदरच्या अँपद्वारे खातेदारांना त्यांच्या खात्यावरील मागील ३ महिन्यात झालेल्या व्यवहाराची माहिती उपलब्ध होत आहे.मर्चन्ट बँक अँप द्वारे खातेदारांना त्यांच्या ख��त्यावरील मागील चार व्यवहार पाहण्याची तसेच एस॰एम.एस. द्वारे खात्याच्या बँलन्स मागविण्याची,खात्याच्या चेकची माहिती मागविण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे .\nठेवीदार व कर्जदारांना त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचा एस.एम.एस. पाठविला जातो. बॅंकेतर्फे देण्यात येणाऱ्या जलद व बिनचूक बॅंकिंग सेवा सुविधाचा एक भाग म्हणून सर्व शाखांमधील नजरगहाण /एस.एस.आय. नजरगहाण कर्ज खातेदारांकडून त्यांचे स्टॉक स्टेटमेंट ई-मेलवर मागविण्याबाबतची कार्यवाही काण्यात आली आहे.\nऑटोमेशन व पेपरलेस बँकींगचा एक भाग म्हणून बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बँकेच्या कामकाजाच्या सुकरतेच्या दृष्टीने बँकेच्या नावा सहित ईमेल आयडी देण्यात आलेले आहेत. खातेदारांच्या सोयीसाठी कॅश डिपॉझिट मशिन्स, चेक डिपॉझीट मशिन्स ऑनलाईन पासबुक प्रिंटर्स बसविण्यात आलेले आहेत.\nखातेदाराने केलेल्या एन .ई .एफ़ टी अथवा आर.टी.जी.एस. चा यु .टी. आर. नंबर त्वरीत खातेदाराच्या मोबाईलवर पाठविण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nबँकेच्या खातेदारांचे व्यवहार सुरक्षित राहण्यासाठी बॅंकेने आधार कार्डवर आधारीत अशी ई -के.वाय.सी.ची प्रणाली अंमलात देणार असून त्याद्वारे बँक खातेदारांचे थम इम्प्रेशन व फोटो स्कॅनिंग करण्याची व्यवस्था सर्व शाखांमध्ये लवकरच सुरू करण्यात येत आहे .\nआय.एम.पी.एस (इमिजिएट पेमेंट सिस्टीम ) द्वारे बँकेच्या खातेदारांना फंड्स ट्रान्स्फरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.\nसुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेच्या ए.टी.एम. धारकांना अद्ययावत असे ई.व्ही.चिप काई देण्यात येत आहेत. खातेदाराना त्यांचे टेलीफोन बिल, लाईटबिल यासारखे युटिलिटी पेमेंट ऑनलाईन करण्याची सुविधा रुपे डेबीट कार्डद्धारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.\nरिझर्व बँक ऑफ इंडियाने सुचविल्याप्रमाणे यु.पी.आय. (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) सिस्टीम खातेदारांसाठी लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.\nकाळाची गरज ओळखून कर्जदारांच्या सोयीसाठी डॉक्युमेंट मेनेजमेंट सिस्टीम अंतर्गत लवकरच फक्त चालू वर्षाची आर्थिक पत्रके व कागदपत्रे बँकेकडे सादर करून त्यांच्या कर्जे खात्याचे नुतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे .\nबँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सन 1997 मध्ये रौप्य महोत्सवी वर्षात बँ��ेच्या सभासदांना प्रत्येकी रक्कम रुपये 2,500/- ची ठेव पावती देण्यात आली तर बँकेने 40व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल दिनांक 31/03/2011 रोजी असलेल्या बँकेच्या 6034 सभासदांना प्रत्येकी रक्कम रुपये 4,100/- ची मुदत ठेव पावती भेट देण्यात आलेली आहे. बँकेच्या प्रत्येक सभासदाचा रक्कम रुपये 1 लाखाचा अपघाती विमा तसेच सभासदाचे अकाली निधन झाल्यास त्याच्या अवलंबीत पती/पत्नीस 60 महिन्यांकरीता दरमहा रक्कम रुपये 1,000/- चे विना परतीचे अर्थसहाय्य दिले जाते त्याच प्रमाणे हृदयविकार, ब्रेन हॅम्रेज, कॅन्सर, किडनी प्लांटेशन इत्यादी साठी रक्कम रुपये 35,000/- चे विना परतीचे अर्थसहाय्य दिल जाते. त्याच प्रमाणे सभासदाचा पाल्य उच्च परदेशस्थ शिक्षणासाठी गेल्यास अथवा कला, क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखविल्यास त्यास रक्कम रुपये 25,000/- चे विना परतीचे अर्थसहाय्य दिले जाते. सामाजिक बांधिलकीनुसार बँकेच्या सभासदाने 2 अपत्यांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्यास रक्कम रुपये 1,000/- चे प्रोत्साहनवर पारितोषिक देण्यात येते.\nबँकेचा सेवकवर्ग ही बँकेची मालमत्ता आहे व त्यांच्या परीश्रमावरच बँकेची प्रगती अवलंबून आहे याचा सर्वांगिण विचार करून बँक बँकेच्या सेवकांना इतर कुठल्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा सर्वात जास्त वेतन देते व या साठी सेवकांच्या प्रातिनिधीक युनियनबरोबर दर पाच वर्षातून एकदा पगारवाढीबाबत करार केला जातो.\nबँकेचा प्रत्येक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची रक्कम रुपये 2,00,000/- ची फ्लोटर मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलीसी दरवर्षी उतरविली जाते. नैसर्गिक अगर अकल्पित आपत्तीमुळे बँकेच्या कर्मचा-याच्या पुनर्वसना साठी रक्कम रुपये 15,000/- पर्यन्तचे विना परतीचे अर्थसहाय्य केले जाते. बँकेच्या सेवकाचे अपघाती अगर अकाली निधन झाल्यास त्याच्या पत्नीस अलवंबितास 60 महिन्यापर्यन्त दरमहा रक्कम रुपये 2,000/- चे अर्थसहाय्य केले जाते. खेळ, कला, क्रिडा, उच्चपरदेशस्थ शिक्षणासाठी बँकेच्या सेवकास अगर त्याच्या मुलास/मुलीस रक्कम रुपये 25,000/- पर्यन्तचे अनुदान दिले जाते तसेच बँकेच्या सर्व सेवकांचा प्रत्येकी रक्कम रुपये 5,00,000/- चा अपघात विमा दरवर्षी उरतविला जातो.\nबँकेचे संस्थापक व विद्यमान संचालक श्री. हस्तीमलजी मुनोत यांच्या कुशल नेतृत्वाखाली, विद्यमान चेअरमन श्री. संजीव गांधी व व्हाईस चेअरम�� श्री. विजय कोथिंबीरे तसेच संचालक मंडळाचे सर्व सदस्य यांच्या अथक प्रयत्ना मुळे बँक भरघोस प्रगती करीत असून सध्याच्या खुल्या अर्थव्यवस्थेतील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान बँकेमध्ये आणण्याबाबत ते प्रयत्नशील आहेत.\n1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्यातर्फे पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा बेस्ट बँक (अर्बन बँक), नाशिक विभागासाठी मिळालेले वर्ष 1995-96 तसेच 1997-98 चे अवॉर्ड.\n2. विटा मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., यांच्यातर्फे वर्ष 1998-99 मध्ये बेस्ट बँक म्हणून गौरव.\n3. अवि प्रकाशन, कोल्हापूर यांच्या वतीन देण्यात येणारा रक्कम रुपये 501 ते 1000 कोटीच्या ठेवी असलेल्या बँकांसाठी देण्यात येणारा बेस्ट बँक 2012-13 यावर्षीचा पुरस्कार.\n4. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्यातर्फे पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा बेस्ट बँक (अर्बन बँक), नाशिक विभागासाठी मिळालेले वर्ष 2013-14, 2014-15 तसेच 2015-16 चे सलग तीन वर्षासाठी अवॉर्ड.\n5. बँकिंग फ़्रन्तिअर मासिक तर्फे उत्कृष्ट प्रॉपर्टी लोन अचीवमेंट पुरस्कार.\n6. बँकिंग फ़्रन्तिअर मासिक तर्फे उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार.\n7. अविज प्रकाशन, कोल्हापूर व ग्यालेक्सी इन्मा पुणे यांच्या संयकुत विद्यमाने देण्यात येणारा रक्कम रुपये ते 1000 कोटीच्या ठेवी असलेल्या बँकांसाठी देण्यात येणारा बेस्ट बँक 2015-16 यावर्षीचा पुरस्कार.\nदरवर्षी 28 मार्च रोजी प.पु.आनंदऋषीजी महाराजसाब यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. दरवर्षी जवळपास 1700 ते 2000 पिशव्यांचे संकलन केले जाते.\nसन 1992-93 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची तीव्रता लक्षात घेवून जिल्ह्यातील खेडोपाडी राहणा¬या लोकांना टॅकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचे आवाहनानुसार बँकेने तात्काळ रक्कम रुपये 70,000/- खर्च करून पाण्याच्या लोखंडी टाक्या दिल्या.\nमागील वर्षी महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या दुष्काळग्रस्तांसाठी समाजिक बांधिलकीच्या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन वेळेस रु. 11.00 लाख व रू.10.00 लाखांची मदत. वेळोवेळी महाराष्ट्रात तसेच देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस उदा. किल्लारी भुकंपाच्या वेळेस रक्कम रुपये 1,08,100/- ते त्याच प्रमाणे कारगिल युध्दाच्या वेळी देशाच्या सीमेचे संरक्षण करतांना वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या विधवांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी रक्कम रुपये 5 लाखाची देणगी दिली, सुनामी, ओरीसा वादळग्रस्त इत्यादी वेळेस भरघोस अर्थसहाय्य.\nबँकेच्या चॅरीटी फंडातून विविध संस्थांना अर्थसहाय्य केले जाते. अहमदनगर येथील पांजरापोळ गोरक्षण संस्था, स्नेहालय, महावीर विद्या प्रसारक मंडळ तसेच इतर अनेक धर्मादाय संस्थांना वेळोवेळी भरघोस अर्थसहाय्य केले जाते.\nअहमदनगर शहरात विविध सामाजिक संस्थांकडून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे गोरगरीबांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. अशा अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी बँकेतर्फे बॅनररूपी जाहिरातीद्वारे भरघोस अर्थसहाय्य केले जाते.\nअहमदनगर येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, दर वर्षी गुढी पाडव्यानिमित्त रसिक ग्रुप या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या मराठी भावगीतांचा कार्यक्रम, गणेशोत्सव इत्यादी सामाजिक कार्यक्रम/सण यासाठी भरघोस अर्थसहाय्य. तसेच अहमदनगर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी, जाणता राजा या महानाट्याच्या अहमदनगर येथील प्रयोगासाठी तसेच श्रीश्री रविशंकर यांचे योगशिबीरासाठी भरघोस अर्थसहाय्य.\nअहमदनगर शहरात विविध सामाजिक संस्थांकडून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. अशा अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी बँकेतर्फे बॅनररूपी जाहिरातीद्वारे भरघोस अर्थसहाय्य केले जाते. तसेच अहमदनगर येथे वेळोवेळी झालेल्या शब्दगंध साहित्य संमेलन, नॅशनल एरोबिक्स चॅम्पियनशिप, रंगकर्मी महोत्सव, पेन्शनर्स असोसिएशन अधिवेशन, दिक्षा महोत्सव, संतदर्शन प्रवचन, युवा परीषद, श्रीमद् भागवत कथा ज्ञानवंद्य, क्रिकेट टुर्नामेंटस्, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याच प्रमाणे दरवर्षी आयोजित करण्यात येणा¬या महावीर व्याख्यानमाला यांना बँकेतर्फे अर्थसहाय्य दिले जाते तसेच दिपावली पाडव्यानिमित्त दरवर्षी बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार यांच्यासाठी स्नेहमिलापाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.\nमोबाईल ऍप - Connect\nCopyright © 2018, अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक लि", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-1483", "date_download": "2018-08-14T15:40:28Z", "digest": "sha1:4GURZ3QIH7YUAWWVCBPAUC3VMU4T2LF7", "length": 17023, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nचित्रपट आवडत नाहीत अशी व्यक्ती विरळाच म्हणायला हवी. कदाचित प्रत्येकाची आवड निवड वेगळी असेल, पण चित्रपटच आवडत नाहीत असे लोक दुर्मिळच असावेत. या आवडीमुळे साहजिकच या क्षेत्राबद्दल प्रचंड चर्चा होत असते. गॉसिप बोलले-लिहिले जाते. सामान्य माणूसही या तारे-तारकांबद्दल - त्यांना कधीही न भेटता-बोलता - मोठ्या अधिकारवाणीने बोलत असतो. त्यातील एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे - कास्टिंग काऊच हे प्रकरण अस्तित्वात आहे की नाही याबद्दल अनेकदा चर्चा रंगते. पूर्वी ‘मला अनुभव आला नाही, पण ‘कास्टिंग काऊच’ आहे असे म्हणतात,’ अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त होत असे. पण अलीकडे त्याबद्दल उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. मात्र असे बोलतानाही ‘मला अनुभव आला, पण मी त्याला चांगलाच धडा शिकवला’ अशी प्रतिक्रिया दिली जाते. काही दिवसांपूर्वी ‘# me too’ अशा टॅगलाईनने हॉलिवूडमधील काही अभिनेत्रीही या प्रकाराबद्दल उघड बोलू लागल्या.\nज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी या ‘कास्टिंग काऊच’बद्दल नुकतीच टिपण्णी केली आहे. ‘बॉलिवूडमध्ये बलात्कार किंवा कास्टिंग काऊचद्वारे शोषण झाले तरी त्या व्यक्तीला हे क्षेत्र रोजीरोटीही देते. वाऱ्यावर सोडत नाही.. आणि हे प्रकार आज नाही, बाबा आदमच्या जमान्यापासून घडत आहेत.. केवळ बॉलिवूडमध्ये नाही, तर अनेक क्षेत्रात हे प्रकार घडत असतात..’ असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या धाडसी वक्तव्यावर टीका होऊ लागल्यावर त्यांनी आपल्या विधानाबद्दल माफीही मागितली. मात्र त्यानंतर काही क्षणांतच ‘कास्टिंग काऊच’ केवळ चित्रपटसृष्टीतच नाही, तर संसदेतही आहेत,’ असे विधान काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी केले. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीरेड्डी हिनेही ‘कास्टिंग काऊच’विरुद्ध टॉपलेस होऊन आवाज उठवला होता. दर काही अंतराने ‘कास्टिंग काऊच’चा मुद्दा असा ऐरणीवर येतो. त्याबद्दल उघडपणे मात्र कोणीच बोलत नाही. मधुर भांडारकर यांच्या ‘पेज ३’ या चित्रपटांत केवळ हा मुद्दाच नाही, तर महिलांसह, पुरुष, लहान मुलांच���ही कसे शोषण केले जाते हे दाखवले होते.\nरेणुका चौधरी म्हणतात, तसे इतरही काही क्षेत्रांत असे प्रकार होत असतीलही; मात्र प्रसिद्धी माध्यमांतील - विशेषतः नाटक, चित्रपट, आता मालिका वगैरे - अशा प्रकारांना प्रसिद्धी लवकर मिळते. त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. ज्यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, अशा व्यक्तीही अशा चर्चांमध्ये हिरिरीने भाग घेतात - अधिकारवाणीने बोलतात. त्यामुळे या क्षेत्राबद्दल समज-गैरसमज अधिक वाढतात.\nअसे असले तरी हे प्रकार अजून तरी कोणी पूर्णपण थांबवू शकलेले नाही. यात काही निष्पाप लोक भरडले जात असले, तरी अनेक जण याकडे ‘स्टेपिंग स्टोन’ म्हणूनही बघतात, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. अर्थात असे म्हणणे म्हणजे या प्रकाराचे समर्थन अजिबात नव्हे.\nकाही दिवसांपूर्वी हॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी ‘me too’ या नावाने एक चळवळ सुरू केली. आपल्या उमेदवारीच्या काळात किंवा त्यानंतरही आपले कसे शोषण झाले असे त्यांनी त्याअंतर्गत लिहिले. त्यांच्या या चळवळीमुळे हार्वे वाईन्स्टीन या निर्मात्याला आपले काम थांबवावे लागले. त्याच्यावर अँबर अँडरसन, सलमा हाएक, अँजेलिना जोली, ग्वेनेथ पाल्ट्रो आदींसह तब्बल ८५ कलावतींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. केवळ तोच नाही, तर केविन स्पेसी, मायकेल डग्लस, डस्टिन हॉफमन, सिल्व्हेस्टर स्टॅलन आदींवरही शोषणाचे आरोप झाले. हॉलिवूड ही इंग्रजी चित्रपटसृष्टी आपण मोकळी, पुढारलेली मानतो. तिथे स्पष्टपणे सगळे बोलले जाते असा आपला समज आहे. पण तेथील अभिनेत्रींनाही आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतका वेळ लागला. तरीही हे हिमनगाचे टोकच असणार असे असताना आपल्या अभिनेत्रींनी उघडपणे बोलावे अशी अपेक्षा धरणे योग्य नाही. आपला समाज अजूनही हे सत्य पचवण्याइतका परिपक्व झालेला नाही. उलट खिल्ली उडवण्यात आपण आघाडीवर असतो. त्यामुळे ‘मला अनुभव नाही, पण असे प्रकार होतात असे म्हणतात’ किंवा ‘मी त्या माणसाला चांगलाच धडा शिकवला’ असे मोघमपणे बोलले जाते. तरीही अशा अभिनेत्री अनेकदा ट्रोल होतात. एरवीही ज्या महिलेवर - मुलीवर बलात्कार होतो तिलाच समाजाच्या टीकेला सामोरे जावे लागते. अत्याचार करणारा बिनधास्तपणे फिरत असतो. मुलगी मात्र चेहरा लपवून राहात असते. समाजाच्या या वागण्यामुळेच सत्य बाहेर येत नाही. आले तरी त्यावर मोघमच चर्चा होते. एखाद्या मुलीला - महिलेला आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तिला अशा प्रकारांना सामोरे का जावे लागावे असे असताना आपल्या अभिनेत्रींनी उघडपणे बोलावे अशी अपेक्षा धरणे योग्य नाही. आपला समाज अजूनही हे सत्य पचवण्याइतका परिपक्व झालेला नाही. उलट खिल्ली उडवण्यात आपण आघाडीवर असतो. त्यामुळे ‘मला अनुभव नाही, पण असे प्रकार होतात असे म्हणतात’ किंवा ‘मी त्या माणसाला चांगलाच धडा शिकवला’ असे मोघमपणे बोलले जाते. तरीही अशा अभिनेत्री अनेकदा ट्रोल होतात. एरवीही ज्या महिलेवर - मुलीवर बलात्कार होतो तिलाच समाजाच्या टीकेला सामोरे जावे लागते. अत्याचार करणारा बिनधास्तपणे फिरत असतो. मुलगी मात्र चेहरा लपवून राहात असते. समाजाच्या या वागण्यामुळेच सत्य बाहेर येत नाही. आले तरी त्यावर मोघमच चर्चा होते. एखाद्या मुलीला - महिलेला आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तिला अशा प्रकारांना सामोरे का जावे लागावे हा खरा प्रश्‍न आहे.\nकाही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री डेझी इराणी यांनी ‘कास्टिंग काऊच’बद्दल विधान केले होते. त्या ५-६ वर्षांच्या असताना त्यांच्या तथाकथित काकाने त्यांचे शोषण केल्याचे त्यांनी इतक्‍या वर्षांनी सांगितले. या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये म्हणून हा काका त्यांना धमक्‍या देत असे, पट्ट्याने मारहाण करत असे. त्यांनी आपल्या आईला सांगूनही त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले होते.\nइंग्रजी असो वा हिंदी चित्रपटसृष्टीचे वास्तव हे आहे. इथे अनेक सुशिक्षित - अशिक्षित तरुण-तरुणी ग्लॅमरच्या मागे लागून घरदार सोडून येतात. टपलेली श्‍वापदे त्यांचा बरोबर घास घेतात. त्यातून काही सावरतात, पुढे मार्ग चालू लागतात. काही मात्र आयुष्यातून उठतात.. आणि केवळ चित्रसृष्टीच का असा अनुभव कुठेही येऊ शकतो-येतो; तोदेखील केवळ महिलांनाच नव्हे तर अनेक पुरुषही या दिव्यातून जातात. प्रसिद्धी माध्यमांतील हे प्रकार उजेडात येतात-त्यावर चर्चा होते, इतकेच असा अनुभव कुठेही येऊ शकतो-येतो; तोदेखील केवळ महिलांनाच नव्हे तर अनेक पुरुषही या दिव्यातून जातात. प्रसिद्धी माध्यमांतील हे प्रकार उजेडात येतात-त्यावर चर्चा होते, इतकेच अर्थात प्रत्येकालाच असे अनुभव येतात असे नाही. पण म्हणून ते येतच नाहीत असे मानणेही डोळ्यावर कातडे ओढून घेतल्यासारखे होईल. मात्र, म्हणून ते सहन करावेत असे नाही. त्यावर आवाज उठवायलाच हवा. त्यासाठी संघटित व्हायला हवे. तरच हे शक्‍य आहे.\nसह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे हे वेड अंगवळणी पडत चाललंय. एकदा एखाद्या नवीन...\nबॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून स्वयेंचि दूर झालेल्या ‘नीरज’ ऊर्फ गोपालदास सक्‍सेना...\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10957", "date_download": "2018-08-14T16:19:32Z", "digest": "sha1:XTK76AATVRIYSR52MIG27PHD7EB4MQFX", "length": 9019, "nlines": 230, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "train of dreams अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर train of dreams थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छ��न आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-mararthi-crop-advisory-onion-and-vegetables-758", "date_download": "2018-08-14T16:29:20Z", "digest": "sha1:752DFWSPJDMMFAWYDI3JCJYWVKA3WDDD", "length": 19138, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Mararthi, Crop Advisory of Onion and vegetables | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजीपाला सल्ला : फळभाजी, वेलवर्गीय, रांगडा कांदा\nभाजीपाला सल्ला : फळभाजी, वेलवर्गीय, रांगडा कांदा\nडॉ. एस. एम. घावडे\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nयंदा राज्याच्या बहुतांश भागांत अतिवृष्टी झाली. तसेच, काही भागांत पावसाचा मोठा खंड पडला. अतिवृष्टी झालेल्या शेतामध्ये अतिरिक्त पाणी साचून नुकसान होऊ शकते, तर पावसाचा मोठा खंड पडलेला असल्यास पिकांना पाण्याचा ताण बसला असेल. आपल्या विभागातील परिस्थितीनुसार नियोजन करावे.\nयंदा राज्याच्या बहुतांश भागांत अतिवृष्टी झाली. तसेच, काही भागांत पावसाचा मोठा खंड पडला. अतिवृष्टी झालेल्या शेतामध्ये अतिरिक्त पाणी साचून नुकसान होऊ शकते, तर पावसाचा मोठा खंड पडलेला असल्यास पिकांना पाण्याचा ताण बसला असेल. आपल्या विभागातील परिस्थितीनुसार नियोजन करावे.\nपाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत निंबोळी खत, गांडूळ खत, शेणखत, करंज ढेप, एरंडी ढेप इत्यादी सेंद्रिय खतांचा वापर करावा.\nसप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. भाजीपाला पिके शारीरिक वाढीच्या अवस्थेतून पुनरुत्पादनाच्या अवस्थेकडे वळतात. पिकांना या अवस्थेत नत्रयुक्त खतांचा पुरवठा करावा. जमिनीत हवा खेळती राहावी यासाठी पिकात कोळपणी करावी.\nफळवर्गीय भाजीपाला पिकात अनावश्‍यक फांद्या व पानांची गर्दी कमी होईल अशा पद्धतीने नियोजन करावे. कारण अतिरिक्त पानांमुळे पिकाच्या खालील भागात पानांची दाटी होऊन दमट वातावरण तयार होते. त्यामुळे कीड- रोगांच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण होत��. तसेच, जुन्या पानांची प्रकाशसंश्‍लेषण करण्याची क्षमता संपलेली असते. त्यांच्यात केवळ अनावश्‍यक घटकांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अशी पाने व फांद्या खुरपणी करताना हाताने काढून टाकावीत.\nफुलांपासून फळधारणा होण्यासाठी, तसेच फळांची दर्जेदार वाढ होण्यासाठी पोषक वातावरण या काळात उपलब्ध असते, त्यामुळे आंतरमशागतीवर भर द्यावा. पिकात कोळपणी करणे व झाडांना मातीची भर दिल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये पिकांना मिळण्याचे प्रमाण वाढते.\nवांगी, टोमॅटो, मिरची आणि भेंडी इत्यादी भाजीपाला पिकाची लागवड जून - जुलै महिन्यात झाली आहे. सध्या २ ते ३ महिने वयाच्या या पिकांना फूल धारणा व फळधारणा होण्याचा काळ आहे. अशावेळी वरखताचा दुसरा हप्ता द्यावा. वांगी या पिकाला प्रतिहेक्‍टरी ३० किलो नत्र द्यावे. टोमॅटोला प्रतिहेक्‍टरी ५० किलो नत्र द्यावे. भेंडीला प्रतिहेक्‍टरी २५ किलो नत्र द्यावे. वरखते झाडाभोवती बांगडी पद्धतीने देऊन नंतर हलक्‍या मातीने झाकावे.\nखते देताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक आहे, अन्यथा खते दिल्यानंतर जमिनीला लगेच हलके पाणी द्यावे.\nशक्‍य असल्यास वरील फळभाजीपाला पिकांना प्रतिहेक्‍टरी ५ ते ७ क्विंटल निंबोळीची ढेप द्यावी. त्याचा फायदा जमिनीच्या निचऱ्यासाठी किंवा जलधारण क्षमता वाढण्यासाठी होतो.\nपिकाला वाढीकरिता नियमित व गरजेइतकेच पाणी द्यावे. पीक तणविरहित ठेवावे.\nकाकडी, दुधी भोपळा, कारली, शिरी दोडका, चोपडा दोडका इत्यादी पिकांची लागवड होऊन दोन महिने झाले आहेत. त्यांना प्रतिहेक्‍टरी २५ किलो नत्राची मात्रा बांगडी पद्धतीने द्यावी.\nमंडप पद्धतीत पिकाच्या वेलींचे शेंडे एकमेकांत गुंतणार नाहीत, याची काळजी घ्यावी.\nजमिनीचा मगदूर व वातावरणातील तापमान यांचा अंदाज घेऊन पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर ठरवावे. पिकांना खूप जास्त किंवा कमी पाणी मिळणार नाही याची काळजी घ्यावी.\nपिकाच्या दोन ओळींतील जागा तणविरहित ठेवावी.\nतयार फळांची काढणी करताना बाजारपेठेतील मागणीनुसार प्रत लक्षात घेऊन वरचेवर काढणी करावी. जुनी झालेली किंवा कमी परिपक्व फळे बाजारपेठेत नेल्यास दर मिळत नाही.\nरांगडा कांदा पिकाच्या रोपाची तयारी\nजुलै- ऑगस्ट महिन्यात लागवड केलेली रांगडा कांद्याची रोपे आता लागवडपूर्व अवस्थेत आहेत. लागवडीसाठी ६ ते ८ आठवडे वयाच्या रोपांची ��िवड करावी.\nलागवडीसाठी बसवंत- ७८०, ॲग्री फाउंड लाइट रेड या लाल कांद्याच्या, तर भीमा सुपर या पांढऱ्या कांद्याच्या जातींची निवड करावी.\nएक हेक्‍टर रांगडा कांदा लागवडीसाठी २ x १ मीटर आकाराच्या व १५ ते २० सें.मी. उंचीच्या एकूण २२ ते २५ गादीवाफ्यांतील रोपे लागतात.\n: डॉ. एस. एम. घावडे, ९६५७७२५८४४\n(मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nशंखी गोगलगाईचे नियंत्रणसध्याच्या काळात सोयाबीन आणि भुईमूग पिकावर शंखी...\nकृषी सल्ला : कापूस, मूग-उडीद, सोयाबीन,...कापूस : सद्यःस्थिती : पीक वाढीच्या अवस्थेत. -...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nउसावरील लोकरी माव्याचे नियंत्रणनुकसानीचा प्रकार : किडीचे प्रौढ त्यांच्या...\nआंतरमशागत करा, संरक्षित पाणी द्यासोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे. पाण्याचा ताण कमी...\nजैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील...\nकरपा, तांबेरा प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष...येत्या आठवड्यामध्ये वातावरण अधूनमधून ढगाळ राहिले...\nपीक पोषणामध्ये अन्नद्रव्यांच्या परस्पर...निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा...\nपिकातील गंधक कमतरतेची लक्षणेपाण्याचा लवकर निचरा होत असलेल्या जमिनी तसेच जैविक...\nनवीन रोपांचे व्यवस्थापन महत्त्वाचे...नवीन रोपांना मातीची भर द्यावी. वाढीच्या टप्प्यात...\nकाही भागात उघडीप, तर तुरळक ठिकाणी पाऊसमहाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००० हेप्टापास्कल...\nपीक सल्लातीळ जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nतंत्र चिकू लागवडीचे...चिकू कलम लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी...\nनवीन फुटींवर तांबेरा रोगाची शक्यता,...मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अधूनमधून...\nडाळिंबावरील तेलकट डाग रोग, रस शोषक...मृग बहार काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nभात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-1455", "date_download": "2018-08-14T15:42:11Z", "digest": "sha1:MCBDAZGWSSFMP5FXJTICLFMMHRRT3D3H", "length": 21655, "nlines": 165, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nभारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशाच्या विशेषतः तरुण नागरिकांतील \"ड.' जीवनसत्त्वाचा अभाव कमी करण्यासाठी \"धूप' प्रकल्प हाती घेतला आहे.\nयाद्वारे शाळांना त्यांचे सकाळच्या वेळेतील उपक्रम हे दुपारी 11 ते 1 वेळेत घेण्याचे आवाहन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या शरीरात सूर्यप्रकाशाद्वारे अधिकाधिक जीवनसत्त्व शोषले जावे हा त्यामागचा उद्देश आहे.\nNCERTच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण हा उपक्रम प्रथम नवी दिल्लीतील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबविणार आहे.\nकोल इंडियाला मिथेनसाठी मोकळीक\nआर्थिक कॅबिनेट समितीने कोल इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीवरील कोळसा खाणीतील मिथेन वायू काढण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत.\nयापूर्वी आपल्याच खाणीतील कोळश्‍याखाली मिळणारा मिथेन वायू व्यावसायिक उपयोगाकरिता काढण्यासाठी कोल इंडिया कंपनीला परवाना मिळवण्यासाठी तेल मंत्रालयाला अर्ज करावा लागत असे.\nयासाठी 1948च्या तेल क्षेत्र (नियंत्रण व विकास) कायद्याअंतर्गत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढलेल्या 2015च्या सूचनापत्रकात बदल करण्यात आला.\nयामुळे मिथेन वायूच्या उपसा आणि वापर यांना वेग येणार असून व्यवसाय सुगमतेसाठीच (Ease of doing business) या सुधारणा केल्या आहेत.\nहा मिथेन वायू आपल्या ज्वलनातून केवळ कार्बन डायऑक्‍साईड आणि पाण्याची वाफ बाहेर सोडत असल्याने पर्यावरणीयदृष्ट्या तो सुरक्षित असतो.\nआंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या 16व्या बैठकीचे मुख्य यजमानपद भारताने स्वीकारले असून ही बैठक नवी दिल्ली येथे 10 ते 12 एप्रिल दरम्यान पार पडली.\n\"ऊर्जासुरक्षेचे भविष्य: तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक' हा या वर्षीच्या बैठकीचा मुख्य विषय होता. तर देशांचे ऊर्जामंत्री या बैठकीस हजर होते.\nचीन आणि दक्षिण कोरिया यांनी बैठकीचे सह-यजमानपद स्वीकारले होते.\nबैठकीत उपस्थित राष्ट्रांमध्ये राजकीय आणि तांत्रिक पातळीवर एक अनौपचारिक संवाद झाला.\nही बैठक दुसऱ्यांदा भारतात होत असून यापूर्वी 1996 मध्ये गोवा येथे पार पडली होती.\nईशान्य भारतासाठी \"नीती मंच'\nआर्थिक विकासाचे उद्दिष्ट ठेवून खास ईशान्य भारतातील राज्यांसाठी फेब्रुवारी 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या नीती मंचाची पहिली बैठक त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे पार पडली.\nया बैठकीचे आयोजन नीती आयोग आणि ईशान्य भारत परिषदेने केले होते तर ईशान्येकडच्या आठही राज्यांचे प्रतिनिधी बैठकीस हजर होते.\nफळबाग, पर्यटन, अन्नप्रक्रिया, बांबू हस्तकला आणि \"इन नॉर्थ-ईस्ट' अंतर्गत मध्यम दर्जाचे उद्योग या पाच क्षेत्रात विकास घडवून आणण्याच्या मोहिमेचा आराखडा या बैठकीत तयार करण्यात आला.\nमहामार्ग, इंटरनेट मार्ग, रेल्वेमार्ग आणि हवाई मार्ग यांवर भर असणारी ही विकास पद्धती ईशान्य भारतात राबवली जाणार असून यासोबत शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यांकडेही विशेष लक्ष पुरवले जाणार आहे.\nभारतातील आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या मूळ भारतीय वंशाच्या वीणा सज्जाहवाला या ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकेने जगातील पहिला सूक्ष्म कारखाना (microfactory) तयार केला आहे.\nहा आगळावेगळा कारखाना लोकांनी टाकून दिलेल्या इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यातून लोकोपयोगी अशा नव्या वस्तू बनवून त्यांना पुनर्वापरात आणण्याचे काम करतो.\nअवघ्या 50 चौ.मी. एवढी जागा व्यापणारा हा सूक्ष्म कारखाना जेथे ई-कचऱ्याचा स्रोत आहे. तेथे हलविता येतो.\nया कारखान्यात ई-कचऱ्याव्यतिरिक्त काच, प्लास्टिक, लाकूड अशा इतर घन कचऱ्याचेही विविध हरित तंत्रज्ञानामार्फत व्यापार��� उत्पादनांमध्ये रूपांतर केले जात आहे.\nकारखान्यातील वेगवेगळी यंत्रे अथवा यंत्रमालिका वापरून केलेल्या या तंत्रज्ञानाचे त्यांनी अधिकृत पेटंट घेतले आहे.\n\"IRNSS-1I` उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या \"IRNSS-1I' या दिशादर्शक उपग्रहाचे आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केले.\nसुमारे 321 टन वजनाचा हा उपग्रह \"PSLV-C41' या प्रक्षेपकामार्फत अंतराळातील सुनियोजित कक्षेत प्रक्षेपित करण्यात आला.\nPSLV या प्रक्षेपकाचे हे 43वे तर यशस्वी असे 41वे आणि त्याच्या \"PSLV-XL' आवृत्तीचे हे 20 वे उड्डाण होते.\nइस्रोच्या अंतराळातील नाविक (NavIC) या दिशादर्शक उपग्रह समूहातील \"IRNSS-1I' हा 8वा उपग्रह ठरणार असून तो आधीच्या उपग्रह सप्तकातील \"IRNSS-1A' या पहिल्या उपग्रहाची जागा घेणार आहे.\nIRNSS-1A या उपग्रहातील रुबिडीअमची तिन्ही स्वयंचलित घड्याळे निकामी झाल्याने या नव्या उपग्रहाची सोय करावी लागली आहे.\nIRNSS-1I या उपग्रहाची निर्मिती ही इस्रोने बेंगळूरूतील अल्फा डिझाईन टेक्‍नोलॉजीज्‌ यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे.\nसुमारे 10 वर्षांचे आयुष्य असणारा IRNSS-1I हा उपग्रह 36 हजार किलोमीटर उंचीवर भूसमांतर कक्षेत स्थानबद्ध राहील.\nसिरीयामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्याचा निषेध करताना या निर्घृण हल्ल्यावर एक जबाबदार पाश्‍चात्त्य नेता या नात्याने आपण कडक कारवाई करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nयाचवेळी रशिया, इराण आणि खुद्द सीरिया हे नागरी भागात झालेल्या या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर झालाच नसल्याचे म्हणत आहेत.\nया तथाकथित \"रासायनिक हल्ल्याची' स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी रशिया संयुक्त राष्ट्रसंघाकडे करणार आहे.\nविरोधकांच्या मते पाश्‍चात्त्य देशांना सिरीयामध्ये आपल्या हालचाली करण्यास मुभा मिळावी व सध्याचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल्‌-असद यांचा सीरियातील नागरी युद्धात पराभव व्हावा यासाठी रासायनिक हल्ल्याचा बनाव रचला जात आहे.\nरासायनिक हल्ला व मतभेद\nसात एप्रिलच्या दिवसअखेरीस सीरियाच्या \"डोमा' या बंडयुक्त भागात हल्ला झाल्यानंतर तेथे काम करणारे स्वयंसेवी पोलिस (white helmets) सर्वप्रथम नागरिकांच्या मदतीसाठी आले होते.\nया व्हाइट हेल्मेट दलाच्या मते या हल्ल्यात विषारी क्‍लोरिन वायूचा वापर करण्यात आला होता.\nरुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये महिला व बालकांचे यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यामध्ये रासायनिक घटकांची लक्षणे ठळकपणे दिसून आली.\nघराघरांत सापडलेल्या मृतदेहांमध्येही रासायनिक हल्ल्याचीच लक्षणे दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.\nसिरीयन बंडखोर विरुद्ध सिरीयन मित्रराष्ट्रे रशिया यांत अमेरिकेला खेचून आपला फायदा करून घेण्यासाठी हा हल्ला रासायनिक असल्याचे बंडखोर सांगत आहेत.\nपुरेसा तपास होण्याआधीच रशियाने आपल्या लष्करास घटनास्थळी पाचारण केल्याने इथून पुढे सीरिया किंवा रशिया यांच्या तपासयंत्रणेवर विश्वास नसल्याचे पाश्‍चात्त्य देशांनी स्पष्ट केले आहे.\nयाशिवाय सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल्‌-असद यांनी गेल्या काही वर्षांत अनेकदा आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले असून त्यांना रशियाचे पूर्ण पाठबळ असल्याचे या देशांचे म्हणणे आहे.\nगेले सात वर्ष चालू असलेला सिरीयामधील नागरी युद्धावर राजकीय तोडगा काढण्यास अपयश आल्याने तो जागतिक चिंतनाचा व चिंतेचा विषय बनला आहे.\nयुद्धाच्या सात वर्षांत वादातीत राष्ट्राध्यक्ष बशर-अल्‌-असद यांनी अनेकदा रासायनिक हल्ले करून मोठा नरसंहार केल्याचे म्हटले जात असले तरी त्याबाबत अधिकृत पुरावे नाहीत.\nया युद्धाद्वारे रशिया, इराण आणि अमेरिकेसह मोठी पाश्‍चात्त्य राष्ट्रे आपापला फायदा करून घेत असताना नागरी युद्ध आणि इसिसच्या संकटात होरपळून गेलेल्या सिरीयन नागरिकांकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे.\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास\nमहंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून...\nकेल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार I चातुर्य येतसे फार II ...\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\nनाशिकहून वणीला जाण्याच्या अगोदर, डाव्या हाताच्या आडवळणावर सापुतारा आहे. इथला शांतपणा...\nपुस्तक परिचय डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास संपादक ः डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34017", "date_download": "2018-08-14T16:17:23Z", "digest": "sha1:VFIOCF5MTBHNC7VXYQG6XEDQKX3RCRAA", "length": 8210, "nlines": 221, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Oggy and the Cockroaches - First flight व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Oggy and the Cockroaches - First flight व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-tennis/world-tennis-rankings-again-yuki-again-first-100-110344", "date_download": "2018-08-14T15:46:50Z", "digest": "sha1:3SF7CC75KDX6ZZBOXAYSJ3HYTALPA5XQ", "length": 11078, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "world tennis rankings again Yuki again in the first 100 जागतिक टेनिस क्रमवारीत युकी पुन्हा पहिल्या शंभरात | eSakal", "raw_content": "\nजागतिक टेनिस क्रमवारीत युकी पुन्हा पहिल्या शंभरात\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - भारताचा टेनिसपटू युकी भांब्री दोन वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या शंभरात आला आहे. युकी क्रमवारीत २२ स्थानांची झेप घेऊन कारकिर्दीत सर्वोत्तम ८३व्या स्थानावर आला आहे. यापूर्वी भारताचा सोमदेव देववर्मन २०११ मध्ये क्रमव���रीत ६२व्या स्थानावर होता. क्रमवारीतील ही सुधारणा आव्हान असल्याचे सांगून युकी म्हणाला, ‘‘ही, तर सुरवात आहे. मला अजून खूप मजल मारायची आहे. जागतिक क्रमवारीतील सुधारलेले स्थान हे मी आव्हान मानतो आणि त्यासाठी कामगिरीत सातत्य राखण्याचा मी जरूर प्रयत्न करेन.’’\nनवी दिल्ली - भारताचा टेनिसपटू युकी भांब्री दोन वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या शंभरात आला आहे. युकी क्रमवारीत २२ स्थानांची झेप घेऊन कारकिर्दीत सर्वोत्तम ८३व्या स्थानावर आला आहे. यापूर्वी भारताचा सोमदेव देववर्मन २०११ मध्ये क्रमवारीत ६२व्या स्थानावर होता. क्रमवारीतील ही सुधारणा आव्हान असल्याचे सांगून युकी म्हणाला, ‘‘ही, तर सुरवात आहे. मला अजून खूप मजल मारायची आहे. जागतिक क्रमवारीतील सुधारलेले स्थान हे मी आव्हान मानतो आणि त्यासाठी कामगिरीत सातत्य राखण्याचा मी जरूर प्रयत्न करेन.’’\nटोरांटो - ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या रॅफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले....\nनशीब, जिद्द आणि बरंच काही...\nदुःखद, अपमानरकारक गतकाळ विसरून आलेल्या संधीचं सोनं करणारे सॅम आणि टॉम हे करनबंधू, अल्प यशाकडंही सकारात्मकतेनं पाहणारी पी. व्ही सिंधू, आई म्हणून आपण...\nभारतीय संघासोबत अनुष्काचा फोटो; सोशल मीडियात ट्रोल\nलंडन : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, भारतीय क्रिकेटपटूंनी लंडनमधील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी भारतीय संघासोबत कर्णधार विराट...\n#Karunanidhi करुणानिधींच्या निधनामुळे राजकिय वर्तुळात हळहळ\nचेन्नई : मागील पाच दशकांपासून देशाच्या राजकारणावर त्यातही विशेषता दक्षिणी राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुंख्यमंत्री...\nमनोरंजनाच्या रूढ चौकटी मोडणारी ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवा देणारी वेब चॅनेल्स ही सध्याची ‘इन थिंग’ आहे. विशिष्ट शुल्क भरून वेगवेगळ्या प्रकारच्या वेब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिके��न्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharip-planning-nagar-maharashtra-8617", "date_download": "2018-08-14T16:20:22Z", "digest": "sha1:566KCBXJMZK3YRL4J7WSHRH2K7XV3HVL", "length": 18680, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers kharip planning, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने उसनवारी, कर्ज काढून पेरणी\nतूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने उसनवारी, कर्ज काढून पेरणी\nशनिवार, 26 मे 2018\nआमच्या भागात खरिपात वाटाणा व सोयाबीन, तूर, मूग ही पिके घेतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही वाटाणा, तूर, मूग घेण्याचे नियोजन आहे. आता पाऊस किती लवकर येतो. पेरणीच्या काळात योग्य पाऊस पडतो का यावर खरीप पेरणी अवलंबून आहे. मात्र साऱ्या शक्‍यता गृहीत धरून नियोजन केले आहे.\n- ज्ञानदेव ठुबे, शेतकरी, कान्हुर पठार, जि. नगर.\nनगर : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे दुष्काळातच गेली. गेल्या दोन वर्षांत जरा बरे दिवस गेले. यंदाही चांगल्या पावसाची आशा आहे. शेती मशागतीची कामे उरकली असून, समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा ठेवूनच पेरणीचे नियोजन केले आहे. परंतु तूर, हरभरा विक्री करून दोन महिने झाले तरी अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्या खरिपासाठी बियाणे, खते व मशीगतीकरिता पैसे नसल्याने उसनवारी करून, कर्ज काढून खरिपाची पेरणी करण्याचे नियोजन काही शेतकऱ्यांनी केले आहे.\nऊस आणि साखर कारखान्यांचा जिल्हा अशी नगरची राज्यात ओळख आहे. मात्र जिल्ह्याच्या दक्षिण भागासह उत्तरेतील काही तालुक्‍यांनी मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. खरिपात तूर, मुग, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि अलीकडच्या काळात कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे.\nसध्या जिल्ह्यातील शेतकरी खरीप पूर्वमशागतीच्या कामांत व्यस्त आहेत. गतवर्षीच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला, मात्र नतंरच्या काळात ओढ दिल्याने पिकांना काहीसा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात घट झाली आण��� आर्थिक नियोजन कोलमडले.\nया वर्षी सुरवातीलाच चांगल्या पावसाचे आणि मॉन्सून लवकर येण्याचे संकेत मिळाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत उत्साह आहे. लवकर पाऊस झाला, लवकर पेरणी झाली आणि पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन पाणी साठवण झाले, तर उन्हाळी पिकेही घेता येतात.\nयंदा लवकर पाऊस येणार असल्याचे सांगितले जात असल्याने आता जवळपास मशागतीची कामे उरकली असून, चांगला पाऊस झाला तर जुनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. पाऊस लांबला, तर पीक पेरणीचेही नियोजन बदलू शकते, त्या दृष्टीनेही शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.\nनगर जिल्ह्याचे खरीप पिकांचे चार लाख ७८ हजार ५७१ हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी साधारण साडेपाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा चार लाख ८० हजार ५५० हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती.\nगतवर्षी बोंड अळीचा फटका बसल्याने कापूस उत्पादनात मोठा फटका सोसावा लागला असला तरी यंदाही कापसाचे क्षेत्र गतवर्षी एवढे राहण्याचा अंदाज आहे. लवकर पाऊस झाला तर तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढेल. कापसाच्या पिकांतून होणारे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी पिकांचाही अवलंब शेतकरी करणार असल्याचे दिसत आहे.\nजिल्ह्यामध्ये यंदा तूर, हरभऱ्याचे यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने हमीभावाने तूर, हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीस हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी तूर, हरभऱ्याची विक्री केली आहे. अजून पन्नास हजारांवर शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र विक्री करून दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत.\nअनेक शेतकऱ्यांचे कुटुंब आणि शेतीचा खर्च फक्त पीक उत्पादनातून येणाऱ्या पैशावरच अवलंबून आहे. त्यामुळे शेती कसण्याशिवाय पर्याय नाही. ती कसण्यासाठी पैसा लागतोच. मात्र सध्या खरिपाचे बियाणे, खते व मशीगतीकरिता पैसे नसल्याने उसनवारी करून, कर्ज काढून खरिपाची पेरणी करण्याचे काही शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.\nसोयाबीन तूर मूग ऊस पाऊस खरीप नगर शेती कर्ज उडीद मॉन्सून बोंड अळी कापूस हमीभाव\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ ���ुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...प��णे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/using-mobile-dark-causes-eye-cancer-viral-message-131713", "date_download": "2018-08-14T16:08:05Z", "digest": "sha1:O22GRDE2F5LWQULJBZAQB7VUSGYDM4D7", "length": 11779, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "using mobile in dark causes eye cancer viral message #ViralSatya रात्रीच्या वेळी मोबाईल वापरल्याने डोळ्याचा कॅन्सर होतो? | eSakal", "raw_content": "\n#ViralSatya रात्रीच्या वेळी मोबाईल वापरल्याने डोळ्याचा कॅन्सर होतो\nगुरुवार, 19 जुलै 2018\nमोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा कॅन्सर होतो असा दावा करण्यात आला आहे. त्याबाबतचा एक मेसेजही सध्या व्हायरल होतो आहे.\nमोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा कॅन्सर होतो असा दावा करण्यात आला आहे. त्याबाबतचा एक मेसेजही सध्या व्हायरल होतो आहे. मोबाईल ही सध्या प्रत्येकाची गरज बनली आहे. मोबाईल जवळ नसला की अनेकांचा जीव कावराबावरा होतो. परंतू मोबाईलच्या अति वापरामुळे डोळ्यांचा कॅन्सर होतो असा दावा एका व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.\n'एक 40 वर्षीय व्यक्ती नेहमी रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापर करत असे. त्यामुळे त्याचे डोळे लाल होत असे. या व्यक्तीला आता डोळ्यांचा कॅन्सर झाला आहे.' मेसेजमध्ये असा दावा करुन या व्यक्तीचा फोटोही सोबत व्हायरल करण्यात आला आहे. या फोटोत व्यक्तीचे डोळे लाल झालेले दिसतात.\nया व्हायरल मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी आणि अशाप्रकारे रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापर केल्यामुळे डोळ्याचा कॅन्सर होऊ शकतो का हे जाणुन घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी लयलेश बारगजे यांनी नेत्रतज्ज्ञ राजीव मुंदडा यांना भेटले. रात्रीच्या वेळी चॅटिंगसाठी किंवा इतर कारणासाठी मोबाईल वापरल्याने डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी येते अशा गोष्टी होतात. यामुळे नजर कमी होऊ शकते परंतू कॅन्सर सारखा आजार होतो हे आतापर्यंत सिद्ध झालेले नाही असे डॉक्टरांनी सांगितले.\nमोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी\n- मोबाईलचा अतिवापर टाळावा\n- मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवावा\n- अंधारात मोबाईल वापरु नये\n- सतत 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरू नये\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nसोलापूरच्या ओंकार जंजिरालला आंतरराष्ट्रीय ब्लॉगरचा सन्मान\nसोलापूर : भारतीय मसाल्यांचे पाश्‍चात्त्य देशांना पूर्वीपासूनच आकर्षण... ते आजही टिकून असल्याचा अनुभव आला चक्क मूळचा सोलापूरचा असलेल्या ओंकार जंजिराल...\nजिल्ह्यात 75 हजार प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत\nनांदेड : जिल्ह्यात न्याय प्रविष्ठ असलेल्या प्रलंबीत प्रकरणात मोठी वाढ होत असून शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील सर्वच न्यायालयात 75 हजार 59...\nदारूगोळा जप्त प्रकरणः कर्नाटकसह पुणे, मुंबईवर नजर\nकोल्हापूर - राज्यातील महानगरांमध्ये घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयितांना पकडल्यानंतर एटीएस आणि एसआयटीने संयुक्त तपास सुरू केला आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/fruad-land-purchase-case-121431", "date_download": "2018-08-14T16:07:53Z", "digest": "sha1:DTZHUQCOE3U5UNXEYBQAMEKN57BU6H6C", "length": 11854, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "fruad in Land purchase case जमीन खरेदी विक्रीच्या माध्यमातून घातला गंडा | eSakal", "raw_content": "\nजमीन खरेदी विक्रीच्या माध्यमातून घातला गंडा\nसोमवार, 4 जून 2018\nजमिन खरेदी व विक्रीच्या माध्यमातुन 6 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष बापु चव्हाण रा. टाकळी सिकंदर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.\nमोहोळ - जमिन खरेदी व विक्रीच्या माध्यमातुन 6 लाख रुपयांची फसवणुक केल्��ाप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष बापु चव्हाण रा. टाकळी सिकंदर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.\nमोहोळ पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आढेगाव येथील नवनाथ भागवत डोंगरे यांनी टाकळी सिकंदर येथील संतोष बापु चव्हाण यांची जमीन 29 लाख रुपयांना खरेदी घेण्याचे ठरले. मात्र मला पैशाची अत्यंत अडचण आहे असे सांगुन चव्हाण याने 29 लाखांपैकी साडेचार लाख रुपये डोंगरे यांच्याकडुन घेतले व खरेदी वेळी मुळ किमतीतुन ते वजा करून घ्या असे सांगीतले.\nदरम्यान, दि. 26 एप्रील रोजी खरेदी झाल्यानंतर संतोष चव्हाण याने साडेचार लाख रुपये वजा करू नका मी तुंम्हाला नंतर देतो असे सांगीतले. खरेदी व्यवहार झाल्यावर नवनाथ डोंगरे हे जमीनीची नोंद लावण्यासाठी तलाठ्याकडे गेले असता तलाठयाने जमिनीवर बँकेचा बोजा आहे. तो कमी करुन आणल्याशिवाय नोंद करता येणार नाही, असे सांगीतले. डोंगरे हे पुळुज येथील आयसीआय बँकेत गेल्यावर चव्हाण याने चालु खात्यातुन 1 लाख 41 हजार रुपये उचलल्याचे बँकेच्या आधीकाऱ्याने डोंगरे यांना सांगीतले मात्र संतोष चव्हाण याने ही गोष्ट डोंगरे यांच्यापासुन जाणुन बुजुन लपवुन ठेवली त्यामुळे आपली एकुण 5 लाख 91 हजाराची फसवणुक झाल्याचे लक्षात आले याबाबत नवनाथ डोंगरे यांनी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nबिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात\nकणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात...\nनाशिक पोलिस आयुक्तालयातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nनाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस दलातील अधिकार-कर्मचाऱ्यांसाठीचे \"राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले....\nआडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली\nकेज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची...\nजोतिबा डोंगराव�� श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी\nजोतिबा डोंगर - येथील श्री जोतिबा मंदिरात असणाऱ्या आदी माया श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी (ता 16 ) होत आहे. या यात्रेची सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.in/music-video-satyamev-jayate-pani-foundation-water-cup-competition/", "date_download": "2018-08-14T15:56:15Z", "digest": "sha1:6CVOR64RY4CUOULN5VU3AQLPLWLD7B3K", "length": 6772, "nlines": 93, "source_domain": "starmarathi.in", "title": "Music Video Of Satyamev Jayate Pani Foundation Water Cup Competition - STAR Marathi", "raw_content": "\nपानी फाऊण्डेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमीर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या ध्यासाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 13 जिल्ह्यातील 30 तालुक्यांचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे आमीर खानने याबाबत जनजागृतीसाठी एक म्युझिक व्हिडिओही तयार केला आहे.\nफडणवीसांच्या मनात जी पॅशन आहे, ती माझ्यात आणि सत्यजीत भटकळमध्ये ट्रान्सफॉर्म झाली आहे. या स्पर्धेला लोकचळवळीचं स्वरुप दिलं तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, हे मुख्यमंत्र्यांचं वाक्य माझ्या मनात पक्कं बसलं आहे, असं मनोगत आमीर खानने व्यक्त केलं. असे मुख्यमंत्री लाभणं आपलं भाग्य असल्याचंही आमीर म्हणाला.\nतीन तालुक्यांपासून सुरु केलेला प्रवास 30 वर पोहचला आहे, तो दुप्पट करण्याचा निर्धारही आमीरने व्यक्त केला. दंगल चित्रपटाच्या यशाचं सोडा, दुसऱ्या पर्वात आम्ही यशस्वी झालो, तर खरा आनंद आहे, असंही आमीर म्हणाला.\nवॉटर कपचं दुसरं पर्व सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनेता आमीर खानचं अभिनंदन केलं. आमीरची भूमिका रामायणातल्या हनुमानासारखी आहे, त्याला त्याच्या शक्तीची जाण करून द्यावी लागते. आमीर म्हणत होता ‘ये सब कैसे होगा, हमे और परफेक्ट होना होगा, मी म्हटल�� आप हात में लोगे तो परफेक्ट ही होगा’ अशा शब्दात फडणवीसांनी आमीरचं कौतुक केलं.\n‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हे गेली 40 वर्ष ऐकत आहोत, पण लोकचळवळ झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं. आतापर्यंत लोकं आडवा आणि त्यांची जिरवा असंच सुरु राहिल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.\nप्रशिक्षांची इतकी मोठी फळी तयार झाली आहे की पुढच्या वेळी 30 ऐवजी 300 तालुके घेऊ शकतो. ही जलसेना तयार झाल्यामुळे हे सगळं शक्य झालं. पानी फाऊण्डेशनचा सहभाग महाराष्ट्राच्या जल संधारणाच्या कामाच्या इतिहासात लिहिला जाईल, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/photo-gallery/movies-bollywood/befikre-771.htm", "date_download": "2018-08-14T16:12:55Z", "digest": "sha1:L5AKZ7NW4LI7GJQFEMPSYZQB4Z7INBMS", "length": 4205, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Photo Gallery - बेफ्रिके | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरणवीर सिंग आणि वाणी कपूर\nरेड कॉरपेटवर करीना-मलायका-लिसाचा हॉट अंदाज\n7 खून माफचे प्रमोशन इवेंट\nइंडिया कॉचर फॅशन वीक 2010\nफॅज फातिमाचा फॅशन शो\nपीपली लाइव्हचे म्यु‍झिक लांच\nसिग्नेचर बोल्ड एंड ब्यूटीफुल फॅशन शो\nफेमिना मिस इंडिया 2010\n४७ वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा\nरावण' या बहुचर्चित चित्रपटाच्या ध्वनिफितीच्या अनावरण प्रसंगी जमलेली स्टार मंडळी.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-901.html", "date_download": "2018-08-14T16:06:42Z", "digest": "sha1:W3XOEHCQKX2EPZTIPOKB74HABGXTQKCA", "length": 6544, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाभरात ठिय्या व रास्तारोको आंदोलन - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Ahmednagar News सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाभरात ठिय्या व रास्तारोको आंदोलन\nसकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाभरात ठिय्या व रास्तारोको आंदोलन\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज गुरूवार दि. ९ रोजी अहमदनगर शहर व संपूर्ण जिल्हाभर ठिय्या व रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेत होणार असल्याचे समन्वयकांकडून प्रशासनाला सांगण्यात आले आहे.\nमात्र तरीही या आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचसोबत सर्वत्र व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.तसेच ठिकठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांव्दारे सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.यापूर्वीचा अनुभव पाहता एसटी महामंडळाने सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्याचे जाहीर केले आहे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी गुरूवारी राज्यभर आंदोलने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरात देखील मोठे आंदोलन केले जाणार आहे. नगर शहरात सकाही एसटी बसस्थानका पाठीमागील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.\nतसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठिय्या तसेच रास्तारोकोे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या समन्वयकांबरोबर बैठक घेवून आज होणारे आंदोलन शांततेत करावे असे आवाहन केले आहे.\nया आंदोलनात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होवू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.यासाठी प्रशासनाने सुमारे १५०पोलिस अधिकारी,२ हजार पोलिस कर्मचारी,८०० होमगार्ड तसेच एसआरपीच्या दोन नतुकड्या असा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाभरात ठिय्या व रास्तारोको आंदोलन Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, August 09, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%8F/", "date_download": "2018-08-14T15:22:59Z", "digest": "sha1:33WURKWSN6Y3JRJFIKEJK5BO6KEUQYCB", "length": 7313, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आणि भारतीय लष्कराने परत एकदा सर्जिकल स्ट्राईक केला : सविस्तर बातमी | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआणि भारतीय लष्कराने परत एकदा सर्जिकल स्ट्राईक केला : सविस्तर बातमी\nपाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. भारत हा केवळ सहन करणाऱ्यांचा देश नाही हे भारताने दाखवून दिल आहे . यामध्ये अनेक दहशतवादी संपवले असल्याची बातमी आहे.\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nपाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केलं आहे मात्र ह्यावेळी पाकिस्तान नव्हे तर शेजारच्या म्यानमारमध्ये शिरून नागा दहशतवाद्यांच्या कॅंम्पवर कारवाई करण्यात आली मात्र नेमके किती दहशतवादी ठार केले गेले याची आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही.\nअर्थात लष्कराने सर्जिकल स्ट्राइक या शब्दाचा वापर केलेला नाही पण भारत-म्यानमार सीमेवर अशाप्रकारची कारवाई करण्यात आल्याच्या बातमीस दुजोरा दिला आहे.\nआज सकाळी इंडो-म्यानमार सीमेजवळील लांग्खू गावाजवळ पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी भारतीय लष्कराने ही कारवाई केली. यामध्ये भारतीय लष्कराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही . या कारवाईमध्ये नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग)या प्रतिबंधित संघटनेचे अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती आहे तर दहशतवादी संघटनेचे अनेक कॅम्प उद्ध्वस्त करून सैनिक परत मायभूमीत रवाना झाले.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← माथेरानच्या जंगलात डुप्लिकेट सर्पमित्रांची फुसफुस पुणे जिल्ह्यातील जनतेमधून निवड झालेल्या ‘ ह्या ‘ आहेत पहिल्या महिला सरपंच →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/symbian-games/?cat=5", "date_download": "2018-08-14T16:20:28Z", "digest": "sha1:GDVR7XYRSIQNZ45CBMF3KCJ722DVCOLU", "length": 5630, "nlines": 154, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - संकिर्ण सिम्बियन खेळ", "raw_content": "\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nसिम्बियन खेळ शैली संकिर्ण\nया आठवड्याचे सर्वोत्तम संकिर्ण S60 5 वा सिम्बियन खेळ प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nPHONEKY वर आपले आवडते Symbian गेम विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन गेम सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Bounce Touch (SIGNED) गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन खेळांपैकी एक PHONEKY फ्री सिम्बियन गेम्स बाजारात, आपण सिम्बियन फोनसाठी मोफत गेम विनामूल्य डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि रेसिंग सिंबियन सिस गेमपर्यंत आपल्याला विविध शैलीचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. सिंबियन ऑस् मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?cat=216", "date_download": "2018-08-14T15:18:43Z", "digest": "sha1:YB3GHBRDRE7TGVJBWKVR2EUQQYGGP2Z3", "length": 6606, "nlines": 139, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "नोकरीविषयक | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nवसई विरार महापालिकेत होणार 170 जागांसाठी भरती\nRecruitment : जिओ देणार 80000 नोकऱ्या\nकोकण रेल्वेत तब्बल 113 जागांसाठी भरती\nसरकारी नोकरी हवीये, मग नक्की वाचा\nबृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ पदाची भरती\nकेंद्रीय शासन आरोग्य योजनेअंतर्गत 128 जागांसाठी भरती\nभारतीय नौदलात विविध पदांची भरती\nखुशखबर ; भारतीय रेल्वेत ६२ हजार जागांची महाभरती\nरेल्वेत मेगाभरती.. 26 हजार 502 कर्मचाऱ्यांची करणार भरती\nकाळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nडॅनी सिंग देणार ‘देसी हिप हॉप’ चा तडका\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/grappling-with-poor-home-form-pune-city-take-on-neufc/", "date_download": "2018-08-14T16:03:09Z", "digest": "sha1:4GDNVAFH3ADT3YPBVT47A32ATQJBEFGA", "length": 10818, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "घरच्या मैदानावर पुण्याला नॉर्थईस्टविरुद्ध विजयाची आशा -", "raw_content": "\nघरच्या मैदानावर पुण्याला नॉर्थईस्टविरुद्ध विजयाची आशा\nघरच्या मैदानावर पुण्याला नॉर्थईस्टविरुद्ध विजयाची आशा\n हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शनिवारी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एफसी पुणे सिटीची नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. घरच्या मैदानावर पुण्याला फॉर्मसाठी झगडावे लागत आहे. त्यातच मुख्य प्रशिक्षक रॅंको पोपोविच यांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतरही पुण्याला फॉर्म गवसण्याची आशा आहे.\nचौथ्या मोसमात धडाकेबाज प्रारंभ केलेल्या एफसी गोवाविरुद्ध पुण्याने त्यांच्याच मैदानावर शानदार विजय संपादन केला. चिवट बचाव वैशिष्ट्य असलेल्या जमशेदपूर एफसीला त्यांच्याच मैदानावर हरविण्यातही पुण्याने यश मिळविले. असे असले तरी घरच्या मैदानावर पुण्याला चार पैकी तीन सामने गमवावे लागले आहेत.\nआता पुण्याची नॉर्थईस्टशी लढत होत आहे. हा संघ गुणतक्‍त्यात खालच्या नवव्या स्थानावर आहे. त्यांच्याविरुद्ध पुण्याला प्रशिक्षक पोपोविच यांची उणीव जाणवेल. सर्बियाच्या पोपोवीच यांना शीस्तभंगाबद्दल चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. गोव्यातील सामन्यानंतर पंचांशी गैरवर्तनामुळे त्यांनी 50व्या कलमाचा, तर आक्रमक वर्तनामुळे 58व्या कलमाचा भंग केला. त्यामुळे ही कारवाई झाली.\nत्यांची उणीव भासणे अटळ असले तरी सहाय्यक प्रशिक्षक व्लादिचा ग्रुजीच यांच्यासमोर आणखी मोठे आव्हान आहे. बाहेरच्या मैदानावरील काम���िरीची घरच्या मैदानावर पुनरावृत्ती करण्याचा मार्ग त्यांना शोधावा लागेल.\nग्रुजीच म्हणाले की, आम्ही घरच्या मैदानावर दोन सामने गमावले असले तरी नशिबाची थोडीशी साथ मिळाल्यास आम्ही जिंकू शकलो असतो हे प्रत्येकाला ठाऊक आहे. संघ चांगला खेळ करतो आहे. आम्ही सामन्यागणिक सरस खेळ केला आहे. पूर्वी काय घडले याचा विचार आम्ही करण्याची गरज नाही.\nनॉर्थईस्टला सहा सामन्यांतून केवळ चार गुण मिळविता आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पुण्याला चांगली संधी वाटते. असे असले तरी गुणतक्‍त्यातील आकड्यांच्या तुलनेत नॉर्थईस्टचा संघ कितीतरी सरस असल्याचा इशारा ग्रुजीच यांनी दिला. ते म्हणाले की, त्यांचे सामने पाहिले तर त्यांचे गुण आणखी जास्त असले असते असे तुम्हाला जाणवेल. त्यांचा संघ चांगला खेळ करतो. आम्ही शनिवारी भक्कम प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळत असू.\nग्रुजीच यांचे वक्तव्य नॉर्थईस्टचे प्रशिक्षक जोओ डे डेयूस यांच्यासाठी आनंददायक आहे. त्यांच्या संघाला अधूनमधून चांगली कामगिरी करता आली, पण त्यांना सलग तीन पराभव पत्करावे लागले आहेत.\nपोर्तुगालचे डेयूस म्हणाले की, आमचे सामने पाहिल्यास संघ संघटित असल्याचे दिसेल. हा संघ चांगला बचाव करणारा आहे. चेन्नईत मला आजारी खेळाडू खेळवावा लागला. तेथे आम्हाला तीन गोल पत्करावे लागले. हा सामना वगळल्यास आमच्याविरुद्ध गोल करणे अवघड आहे. तुम्ही गोल केला तर तो आम्ही दिलेला बोनस असतो.\nडेयूस आतापर्यंत राखलेले संघाचे स्वरूप आणि धोरणांत फारसा बदल करण्याची शक्‍यता नाही, पण प्रतिस्पर्ध्यांना बोनस देऊन चालणार नाही असे त्यांनी संघाला बजावले.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्र��लियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-total-prize-money-for-australian-open-2018-is-aud-55-million-dollars-with-a-4-million-prize-for-the-mens-and-womens-singles-champion/", "date_download": "2018-08-14T16:03:12Z", "digest": "sha1:KZBQEX5SS5CADUSUM7HWQE5RV4DHM4J7", "length": 7410, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अबब! ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याला मिळणार एवढी मोठी रक्कम -", "raw_content": "\n ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याला मिळणार एवढी मोठी रक्कम\n ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याला मिळणार एवढी मोठी रक्कम\n ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून आज उपांत्यफेरीचे सामने झाले. ग्रँडस्लॅम स्पर्धात गेल्या काही वर्षांपासून महिला आणि पुरुषांच्या विजेत्याला बक्षिसाची रक्कम सारखीच दिली जाते.\nऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या महिला आणि पुरुष एकेरीच्या विजेत्याला तब्बल ४० लाख ($4 million )ऑस्ट्रेलियन डॉलर दिले जाणार आहेत. ही रक्कम जर रुपयांत मोजली तर ती अंदाजे २० कोटी एवढी होते.\nउपविजेत्याला २० लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे १० कोटी), उपांत्यफेरीमध्ये पराभूत झालेल्या खेळाडूंना ८ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर ( अंदाजे ४.५ कोटी), उपांत्यपूर्व फेरीमधील पराभूत खेळाडूला ४.४० लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे २.२६ कोटी) रुपये मिळणार आहेत.\nपुरुष व महिला दुहेरीमधील विजेत्या जोडीस ७ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे ३.५ कोटी), उपविजेत्या जोडीस ३.५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे १.७९ कोटी) रुपये मिळणार आहेत.\nमिश्र दुहेरीतील विजेत्या जोडीस १.७५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे ८९ लाख रुपये) मिळणार आहेत.\nया स्पर्धेत भाग घेणाऱ्या पहिल्या फेरीपासून ते विजेत्या खेळाडूपर्यंत सर्वांना पैसे मिळतात. अगदी पुरुष आणि महिला एकेरीची पात्रता फेरी खेळणाऱ्या खेळाडूंनाही यात ठराविक रक्कम मिळते.\n२०१५च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला बक्षीस म्हणून आयसीसीने $3,975,000 अंदाजे २५ कोटी रुपये दिले होते.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?cat=217", "date_download": "2018-08-14T15:18:06Z", "digest": "sha1:GTVVPBGKEBWCYV32KMTKREQN3JQRC47Y", "length": 6604, "nlines": 137, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "Review | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome इट्स एंटरटेनमेंट Review\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\n“बकेट लिस्ट” आशा आकांशांची गोष्ट\n‘रणांगण’ भावनात्मक युद्धाची गोष्ट\nछोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधायला शिकवणारी ‘सायकल’\n वास्तववादी जगण्याचं ‘नग्न’ सत्य\nReview : प्रेक्षकांना मनोरंजनरुपी भीती दाखविण्यास कमी पडलेला “राक्षस”\nReview : प्रेक्षकरुपी खवय्यांना तृप्त करणारा ‘गुलाबजाम’\nReview : आपल्यातील ‘माणसा’चा शोध घेणारा ‘आपला मानूस’\n​आता फक्त एका क्लिकवर फेसबुक टू व्हॉट्सअॅप..\nमुंबईकडून कोलकात्याच्या धुव्वा, मुंबई पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी\nआवाज सहन न झाल्यामुळे ट्रस्टींच्या पत्नीची विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण\nबँकांची कामे आजच करा; दोन दिवस बँका बंद राहणार\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pro-kabaddi-league-2017-u-mumba-vs-dabang-delhi-mumba-wiin-and-claim-the-second-spot-in-zonea/", "date_download": "2018-08-14T16:00:26Z", "digest": "sha1:ICMCOTB6PJ5B2FUA56MDAEFFUR6FSR3K", "length": 7923, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विजयासह यु मुंबा 'झोन ए' मध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान -", "raw_content": "\nविजयासह यु मुंबा ‘झोन ए’ मध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान\nविजयासह यु मुंबा ‘झोन ए’ मध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान\nप्रो कबड्डीमध्ये झालेल्या १४व्या सामन्यात यु.मुंबा आणि दबंग दिल्लीला ३६-२२ अश्या मोठ्या फरकाने हरवले. यु मुबासाठी कर्णधार अनुप कुमारने रेडींगमध्ये उत्तम खेळ केला आणि संघाने डिफेन्समध्ये सांघिक खेळाचे प्रदर्शन करत सामना खिशात घातला. दिल्ली संघासाठी मेराज शेखने रेडींगमध्ये गुण मिळवले तर डिफेन्समध्ये निलेश शिंदेने चांगली कामगिरी केली.\nपहिल्या सत्रात दिल्लीने गुणांचे खाते उघडत २-० अशी आघाडी मिळवली. पण त्यानंतर मुंबा संघाने ���त्तम खेळाचे प्रदर्शन करत दहा गुण मिळवत सामन्यात १०- २ अशी बढत मिळवली आणि दिल्ली संघाला ऑलआऊट केले. या सत्रात नंतर मुंबा संघाने खेळाचा वेग कमी केला आणि हे सत्र संपले तेव्हा १४-८ अशी या सामन्यात बढत कायम ठेवली.\nसामन्याचे दुसरे सत्र सुरु झाले आणि यु मुंबा संघ सामन्यात मागे पडत चालला होता. सामन्यात यु मुंबाचा संघ ऑल आऊट होण्याच्या स्थितीत असताना मुंबा संघाने मेराज शेखला सुपर टॅकल केले आणि दोन गुणांची कमाई केली आणि विरोधी खेळाडू बाद झाला म्हणून अनुप कुमारला मैदानात येण्याची संधी मिळाली. त्यानंतर मुंबा संघाने निष्काळजीने टॅकल करण्याच्या प्रयत्नात २ खेळाडू गमावले आणि अनुप शेवटचा खेळाडू राहिला. त्यानंतर लगेच दुसऱ्या सत्राच्या १० व्या मिनिटाला अनुपने सुपर रेड करत संघाला ऑल आऊट होण्यापासून वाचवले. या नंतर मुंबा संघाने उत्तम डिफेन्सिव्ह खेळाचे प्रदर्शन करत सामना ३६-२२ असा खिशात घातला.\nखेळाच्या सर्व पातळ्यांवर यु मुंबाचा संघाने उत्तम कामगिरी केली. तीन सामन्यात दोन विजयासह यु मुंबा ‘झोन ए’ मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/u-mumba-vs-up-yoddhas/", "date_download": "2018-08-14T16:00:29Z", "digest": "sha1:QMQG555QSUHTVDXUCZ4ZY22BLNF7AKIZ", "length": 8612, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: यु मुबा- यु.पी योद्धा सामन्यात पहायला मिळणार रेडींगचा थरार ? -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: यु मुबा- यु.पी योद्धा सामन्यात पहायला मिळणार रेडींगचा थरार \nप्रो कबड्डी: यु मुबा- यु.पी योद्धा सामन्यात पहायला मिळणार रेडींगचा थरार \nप्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना यु मुंबा आणि यु.पी.योद्धा या दोन संघात होणार आहे. या मोसमात यु मुंबाने चार सामने खेळले आहेत. त्यातील दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे तर दोन सामने त्याची गमावले आहेत. यु.पी.योद्धाने ५ सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामने जिंकला आहे तर एक सामना या संघाने गमावला शिवाय एक सामना या संघाने बरोबरीत सोडवला आहे.\nयु.पी.योद्धा सध्या चांगल्या लयीत आहे. या संघाने जे सामने खेळले आहेत त्यात त्यांनी विरोधी संघाला आरामात हरवले आहे. जो एक सामना हा संघ बेंगाल वॉरियर्स विरुद्ध गमावला होता. त्यात यु.पी.चा स्टार रेडर रिशांक देवाडीगा या सामन्यात खेळला नव्हता. याचा फटका या संघाला बसला होता. त्यानंतर संघ विजयी मार्गावर परतला. शेवटचा सामना पटणा विरुद्ध हा संघ खेळला होता. हा सामना यु.पी. जिंकण्याच्या स्थितीत होते परंतु प्रदीप नरवालने शेवटच्या काही मिनिटात उत्तम खेळ करत हा सामना बरोबरीत सोडवला.\nया संघाकडून कर्णधार नितीन तोमर, रिशांक देवाडीगा उत्तम कामगिरी करत आहेत. या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू राकेश कुमारचा खराब फॉर्म हा या संघासाठी चिंतेची बाब आहे.\nयु मुंबा संघ या मोसमातील सर्वात जरी आक्रमक संघ असला तरी या संघाचे रेडर म्हणावी तशी कामगिरी करू शकले नाहीत. याचा फटका संघाला बसला आहे. यु मुंबाने खेळल्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव पहिला आहे. डिफेन्स या संघाची या मोसमातील चिंतेची बाब आहे.\nयु मुंबाला हा सामना जिंकायचा असेल तर काशीलिंग आडके, शब्बीर बापू यांना या सामन्यात चांगली ���ामगिरी करावी लागेल. अनुप कुमारला देखील स्वतःचा खेळ थोड़ा उंचवावा लागेल.\nदोन्ही संघ या सामन्यात आक्रमक खेळ करतील असा अंदाज आहे. त्यामुळे या सामन्यात रेडींगमधील थरार अनुभवायला मिळण्याची जास्त शक्यता आहे. ज्या संघाचा डिफेन्स चांगला खेळेल तो संघ हा सामना जिंकेल.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://ashutoshblog.in/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-08-14T15:38:49Z", "digest": "sha1:62WKO2LBJSSSPXPBAEC4GVYUPB76WMXQ", "length": 7802, "nlines": 70, "source_domain": "ashutoshblog.in", "title": "क्रांतिकारक Archives - आशुतोष", "raw_content": "\nइतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख\nसावरकर आम्हाला माफ करा\nMay 27, 2016 आशुतोषइतिहास\nसावरकर आम्हाला माफ करा पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं स��द्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य ते तर १९४७ लाच मिळालं ना ते तर १९४७ लाच मिळालं ना अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या […]\nमार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने\nसमुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर… सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला […]\nअग्निकन्या – बीना दास\n६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर यात तो इंग्रज गव्हर्नर तर सुखरूप राहिला परंतु ती युवती भारतीय इतिहासात ‘अग्नीकन्या’ म्हणून अजरामर झाली, तिचं नाव बीना […]\nबटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक\nभारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र […]\nभीमण्णा – भीमसेन जोशी\nपाउस आणि त्याच्या छटा\nस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/ekanathi.bhagavat/word?switch=desktop", "date_download": "2018-08-14T15:18:43Z", "digest": "sha1:APQFZO4Z56N2Y5PMSGFR6NGJKRNBBIUU", "length": 9265, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - ekanathi bhagavat", "raw_content": "\nभावाला राखी बांधण्यामागील धार्मिक अथवा भावनिक महत्व काय\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय पहिला\nज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.\nएकनाथी भागवत - आरंभ\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ३ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ४ था\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १० व ११ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १२ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १४ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nहिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/new-year-will-be-13-months-says-d-k-soman-103612", "date_download": "2018-08-14T16:04:39Z", "digest": "sha1:PAHJBXVM3PD4MUYIECN3OL5K2EF2MWEI", "length": 13254, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Year will be 13 months says D K soman नूतन वर्ष 13 महिन्यांचे! पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती | eSakal", "raw_content": "\nनूतन वर्ष 13 महिन्यांचे पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती\nरविवार, 18 मार्च 2018\nपुढील 10 वर्षांतील गुढीपाडव्याचे दिवस पुढीलप्रमाणे शनिवार 6 एप्रिल 2019, बुधवार 25 मार्च 2020, मंगळवार 13 एप्रिल 2021, शनिवार 2 एप्रिल 2022, बुधवार 22 मार्च 2023, मंगळवार 9 एप्रिल 2024, रविवार 30 मार्च 2025, गुरुवार 19 मार्च 2026, बुधवार 7 एप्रिल 2027 आणि सोमवार 27 मार्च 2028 मध्ये गुढीपाडवा येणार आहे.\nठाणे : हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र मासाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र शुक्‍ल प्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, त्यानुसार रविवारी शालिवाहन शके 1940 विलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या हिंदू नूतन वर्षात ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने यंदाचे वर्ष 13 महिन्यांचे आहे, ��शी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.\nनूतन वर्षाविषयी माहिती सांगताना सोमण म्हणाले, \"यंदाचे हे नूतन वर्ष 18 मार्च 2018 पासून शुक्रवार, 5 एप्रिल 2019 पर्यंत असणार आहे. यावर्षी अधिक ज्येष्ठ मास 16 मे पासून 13 जूनपर्यंत असेल. त्यामुळे वटपौर्णिमेपासून सर्व सण तब्बल 20 दिवस उशिरा येतील. या वर्षात एकूण तीन सूर्यग्रहणे व दोन चंद्रग्रहणे होणार आहेत. शुक्रवार 23 जुलैचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल; मात्र 13 जुलैचे आणि 11 ऑगस्टचे खंडग्रास सूर्यग्रहण, 2019 मध्ये 5 जानेवारीला होणारे खंडग्रास सूर्यग्रहण आणि 21 जानेवारी खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही.\nसोने खरेदीदारांसाठी या नव्या वर्षात 9 ऑगस्ट, 6 सप्टेंबर आणि 4 ऑक्‍टोबर असे गुरुपुष्य योग येणार आहेत. गणेशभक्तांसाठी 3 एप्रिल, 31 जुलै आणि 25 डिसेंबर अशा एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येणार आहेत. या वर्षामध्ये विवाहोत्सुकांसाठी वैशाख, निज ज्येष्ठ, आषाढ, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन महिन्यात विवाह मुहूर्त आहेत.\nआता 2025 मध्ये रविवारी गुढीपाडवा\nयंदाचा गुढीपाडवा रविवारी आला असून, असाच रविवार योग तब्बल सात वर्षांनी म्हणजेच 30 मार्च 2025 रोजी येणार आहे. पंचागकर्ते सोमण यांनी सांगितल्यानुसार, पुढील 10 वर्षांतील गुढीपाडव्याचे दिवस पुढीलप्रमाणे शनिवार 6 एप्रिल 2019, बुधवार 25 मार्च 2020, मंगळवार 13 एप्रिल 2021, शनिवार 2 एप्रिल 2022, बुधवार 22 मार्च 2023, मंगळवार 9 एप्रिल 2024, रविवार 30 मार्च 2025, गुरुवार 19 मार्च 2026, बुधवार 7 एप्रिल 2027 आणि सोमवार 27 मार्च 2028 मध्ये गुढीपाडवा येणार आहे.\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nमहेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले- सिध्देश्वर पुस्तके\nमलवडी- प्राथमिक शिक्षकांना प्रामाणिकपणे मदत करताना महेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले. त्यांच्या कार्यामुळेच माणमधील शिक्षकांच्या या...\nजतमध्ये ज्वेलर्स दुकान फोडून सुमारे २५ लाखाच्या एेवजाची चोरी\nसांगली - जत शहरातील मंगळवार पेठेतील श्रीविजय ज्वेलर्स हे दुकान रविवारी रात्री चोरट्यांनी फोडले. ४६५ ग्रँम सोने व २७ किलो चांदी असा ...\nराष्ट्रीयकृत बँकांकडून शेतीला कर्ज...नको रे बाबा\nयेवला - कर्जमाफी योजना आणि जिल्हा बँकेची आटलेली तिजोरी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी मिळणाऱ्या कर्जाचे तीन तेरा वाजले आहेत.यावर्षी सहकार...\nगुन्ह्यांच्या शतकाजवळ आरोपीची भरली शंभरी\nपुणे - घरफोडीसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या ‘सेंच्युरी’जवळ पोचलेल्या एका सराईत गुन्हेगारास चतुःशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चाळीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T16:20:58Z", "digest": "sha1:URJBQP7R3C2MEPSKGA5PUMVFFZJ2PGV3", "length": 5061, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२१ फेब्रुवारी | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: २१ फेब्रुवारी\n१९६७- जिनिव्हा येथे नि:शस्त्रीकरण शिखर परिषद याच दिवशी पार\n१८९४- शांतीस्वरुप भटनागर यांचा जन्म\n१८९९- कवी निराला त्रिपाठी यांचा जन्म\n१९१३- सेनापती व बंगालचे क्रांतिकारक वीरेंद्रनाथ यांना याच दिवशी फ़ाशी\n१८२९- राणी चेन्मम्माचा मृत्यू झाला.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २१ फेब्रुवारी on फेब्रुवारी 21, 2013 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2018-08-14T15:58:08Z", "digest": "sha1:RNVMYNYHY3FKSUIFTUDNBTS5KQAYSHP7", "length": 5931, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६११ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे\nवर्षे: १६०८ - १६०९ - १६१० - १६११ - १६१२ - १६१३ - १६१४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी ६ - चोंग्झेन, चीनी सम्राट.\nमे १६ - पोप इनोसंट अकरावा.\nऑगस्ट २ - केटो कियोमासा, जपानी सामुराई.\nऑक्टोबर ३० - चार्ल्स नववा, स्वीडनचा राजा.\nइ.स.च्या १६१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agro-agenda-milk-rate-issue-state-8432?tid=124", "date_download": "2018-08-14T16:22:49Z", "digest": "sha1:ZHKPDCMT4GWY2TGQPMR36CYHES5ARW4A", "length": 21600, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपाय आहेत, इच्छाशक्ती हवी \nउपाय आहेत, इच्छाशक्ती हवी \nरविवार, 20 मे 2018\nपुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना लिटरमागे सहा ते दहा रुपयांचे अनुदान देणे, हाच तातडीचा उपाय असल्याचा सूर दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी नेते आणि दूध उत्पादकांमध्ये उमटत आहे. त्याचबरोबर राज्य सरकार थातूरमातूर उपाययोजना जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या समस्येवर अनेक उपाय आहेत, पण ते राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवायला हवी, अशी भूमिका या क्षेत्रातून मांडण्यात येत आहे.\nपुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना लिटरमागे सहा ते दहा रुपयांचे अनुदान देणे, हाच तातडीचा उपाय असल्याचा सूर दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी नेते आणि दूध उत्पादकांमध्ये उमटत आहे. त्याचबरोबर राज्य सरकार थातूरमातूर उपाययोजना जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या समस्येवर अनेक उपाय आहेत, पण ते राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवायला हवी, अशी भूमिका या क्षेत्रातून मांडण्यात येत आहे. मूळ समस्या समजून न घेता सहकारी संघांवर कारवाई करण्याने प्रश्न सुटणार नाही, याकडेही या क्षेत्रातील धुरिणांनी लक्ष वेधले आहे. सरकारने राजकीय गणिते बाजूला ठेऊन या विषयाची तड लावण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत तर दूध आंदोलनाचा भडका उडून परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.\nदेशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत दूध भुकटीचे दर कोलमडले असून, भुकटीला उठाव नाही. देशात सुमारे साडे तीन लाख टन भुकटी पडून आहे. `गोकुळ`चे संचालक व इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी अडीच वर्षांपूर्वीच दूध भुकटीच्या संभाव्य संकटाचा इशारा देऊन उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भुकटी निर्यातीसाठी अनुदान, भुकटीचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्याचे धोरण आणि शालेय पोषण आहार व अंगणवाडी योजनेत भुकटीचा समावेश करणे, याबाबतीत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या दुधावर नियंत्रण, दूध भेसळीला प्रतिबंध, दुधाच्या उत्पादन खर्चात कपात आदी दीर्घकालीन उपाय करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nभारत सरकार गरीब देशांना आर्थिक मदत करत असते. त्याऐवजी या देशांना दूध भुकटीचा पुरवठा करावा, अशी सूचना वारणा दूध संघाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केली आहे. या उपायामुळे भुकटीचा अतिरिक्त साठा कमी होईल आणि शेतकऱ्यांना जादा दर मिळेल, असे ते म्हणाले.\nराज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरासरी १७ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने आंदोलकांना चुचकारण्यासाठी अतिरिक्त भुकटी तयार केलेल्या दुधापोटी प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु या निर्णयामुळे थेट शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकत नाही. तसेच हे अनुदान अपुरे व ३० दिवसांसाठीत दिले जाणार आहे. शिवाय केवळ नव्याने तयार होणाऱ्या अतिरिक्त भुकटीलाच या अनुदानाचा लाभ होणार आहे. बहुतांश दूध संघांकडे शिल्लक भुकटीचा साठा प्रचंड प्रमाणात आहे. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार नाही.\nराज्यात ६० टक्के दूध संकलन खासगी दूध संघामार्फत तर ३९ टक्के संकलन सहकारी संघांमार्फत होते. केवळ एक टक्का दूध संकलन सरकारी संघाकडून होते. आरे आणि महानंद हे अनुक्रमे सरकारी आणि सहकारी महासंघसुद्धा सरकारने जाहीर केलेला २७ रुपये दर देऊ शकत नाहीत. खासगी संघांनी तर अतिशय तुटपुंजा दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ सहकारी संघांवर कारवाईचा बडगा उचलला असून, खासगी संघांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सहकारी संघांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व अाहे. दूध संघांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष उफाळून यावा आणि त्याचे राजकीय भांडवल करणे सुकर व्हावे, या राजकीय दृष्टिकोनातून दुधाचा प्रश्न हाताळला जात असल्याचा आरोप होत आहे. या राजकीय साठमारीत सहकारी दूध चळवळच नेस्तनाबूत होण्याचा धोका असून, तो आगीशी खेळ ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.\nदूध उत्पादकांना प्रतिलिटर ६ ते १० रुपये अनुदान द्या\nभुकटीचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करणे\nशालेय पोषण आहार व अंगणवाडी योजनेत भुकटीचा समावेश\nबाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या दुधावर नियंत्रण\nदुधाच्या उत्पादन खर्चात कपात\nगरीब देशांना आर्थिक मदतीएेवजी दूध भुकटीचा पुरवठा\nराज्यात ज्या ठिकाणी दूध चळवळ कोलमडली तिथे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसते. शेतीला पूरक असा दुधाचा जोडधंदा मोडून पडला तर ग्रामीण अर्थकारण उद्ध्वस्त होईल. शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.\n- अरुण नरके, माजी अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन\nदूध सरकार government topics आंदोलन agitation भेसळ भारत विनय कोरे राष्ट्रवाद शेतकरी आत्महत्या शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nबोंड अळीची नुकसानभरपाई मिळेनाभांबेरी, जि. अकोला ः मागील हंगामात कपाशीवर...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nधनगर समाजाचे अकोल्यात आंदोलनअकाेला : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (...\nपुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गेल्या दोन...\nनाशिक जिल्ह्यातील धरणे अद्याप तहानलेलीचनाशिक : ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही...\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nदहिगाव उपसा सिंचन योजनेतून लवकरच आवर्तन करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यात...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/qna/122", "date_download": "2018-08-14T15:18:03Z", "digest": "sha1:VI6E2N5GVQM24GX76G3RWL3NOA4EX7QP", "length": 6566, "nlines": 99, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय? - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\nसुतकामधे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जावु नये, कुठल्याही देवळात जावु नये मात्र देवतेचे बा��ेरून दर्शन घ्यायला हरकत नाही. आपला जो नित्यनियम आहे तो करावा , उदाहरणार्थ हरिपाठ वाचन , गायत्री मंत्र सोडुन ईतर नामजप ,कीर्तन ,प्रवचन करण्यास हरकत नाही . नित्याची नोकरी , कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र जाने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व दहा दिवस घराबाहेर पण जावु नये . सुतकामधे पलंग , गादीवर झोपु नये , चहा सोडुन कुठलेही गोड पदार्थ खावु नये, दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावु नये, अत्तर अथवा स्प्रे पर्फ्युम वापरू नये , नवीन वस्त्र परिधान करू नये, बाकी नित्याचे व्यवहार चालु ठेवावेत. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी , सुतकातील सर्व कपडे धुवावेत, आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे. अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू , टिकली गंध लावावे .\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\nकपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय\nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21221", "date_download": "2018-08-14T15:18:52Z", "digest": "sha1:5G2KAIX2QFWKC62QBHL2FV7Z7I2VX6OW", "length": 9454, "nlines": 139, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "सगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का ? | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome माहितीपूर्ण सगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nवेब महाराष्ट्र टीम : आज 1 जून रोजी अनेकांचे वाढदिवस आहेत. नीट लक्ष दिलं तर तुमच्या आजोबांची पिढी, वडिलांची पिढी आणि आजूबाजूचे, ओळखीपाळखीचे यांच्यापैकी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस 1 जूनला असतोच. आज जर तुम्ही फेसबुकवर वरची फ्रेण्डलिस्ट चेक केली तर त्यातही कितीतरी जणांचे आज वाढदिवस आहेत पण अनेकांचा विशेषत: जुन्या पिढीतील लोकांचा 1 जून हा जन्मदिवस का आहे, याचे कारण आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.\nकाय आहे कारण : पूर्वी अनेकांना आपली जन्मतारीख माहित नव्हती, त्यावेळेस जन्मतारीख नोंदवली जात नव्हती. इतकंच काय पण शा��ेत नाव नोंदवताना जन्मतारखेची फारशी आवश्यकता नव्हती; मात्र शाळेत घालण्यासाठी वयाची अट पूर्ण करावी लागायची. मग ही अट पूर्ण करण्याचा कालावधी जूनपासून मोजला जात असे. त्यामुळे सोयीचे म्हणून बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 जून नोंदवत असत. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असते.\nPrevious articleबळीराजाचा असहकार : दूध भाजीपाला महागणार\nNext articleरोहित राऊतचे ‘कधी कधी’ हे गाणं तरुणाईला लावणार वेड\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\nजगातील सर्वात मोठी गल्ली : यंग स्ट्रीट\nया देशाने चक्क अर्धा तास घड्याळ पुढे सरकवलं\nमोदींच्या पत्नी जशोदाबेन यांच्या कारला अपघात, एक ठार\nविनाअनुदानित सिलेंडरच्या दरांचा भडका\nअनंत चतुर्दशी निमित्त मध्य आणि हार्बरवर विशेष फेर्‍या\nनाना पटोलेंनी दिला खासदारकीचा राजीनामा\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nजाणून घ्या, कशी असेल २०२२ पर्यंत भारतात सुरू होणार बुलेट ट्रेन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/avoiding-birthday-expenses-and-distributing-artificial-limbs-disabled-136899", "date_download": "2018-08-14T15:55:43Z", "digest": "sha1:SH4KABHFOIG2UBI7VPYGU3MNUKF7VY64", "length": 13273, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Avoiding birthday expenses and distributing artificial limbs to the disabled वाढदिवसाचा खर्च टाळुन अपंगांना कृत्रिम अवयवांचे वाटप | eSakal", "raw_content": "\nवाढदि��साचा खर्च टाळुन अपंगांना कृत्रिम अवयवांचे वाटप\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nजुनी सांगवी - अपघाताने हातपाय गमावलेल्या जन्मतच अपंगत्व आलेल्या पिंपळे गुरव,सांगवी परिसरातील अपंगांना वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन कृत्रिम अवयवाचे रहाटणी येथे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गोपाळ माळेकर यांनी स्वत:चा वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन अपंगांना कृत्रिम अवयवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप केले.\nजुनी सांगवी - अपघाताने हातपाय गमावलेल्या जन्मतच अपंगत्व आलेल्या पिंपळे गुरव,सांगवी परिसरातील अपंगांना वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन कृत्रिम अवयवाचे रहाटणी येथे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गोपाळ माळेकर यांनी स्वत:चा वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन अपंगांना कृत्रिम अवयवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप केले.\nपिंपळे गुरव येथील रितेश भंडारी या तरूणाचा सहा महिन्यापुर्वी रेल्वे प्रवासात अपघात झाला. रितेशला यात दोन्ही पाय गमवावे लागले होते.त्यास जयपुर फुट कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. कृत्रिम पायाच्या मदतीने तो स्वता:ची कामे करू शकणार आहे.तर जन्मतच:पायाने अपंग असलेल्या संजु जगधने यास बुट देण्यात आले.महेश अडागळे यास स्टील कँलिपर देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या आदिती निकम यांच्या पुढाकाराने कृत्रिम अवयवांचे गरजुंना वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या परिसरातील अनेकजणांपर्यंत परिस्थितीमुळे शासकीय मदत व योजना पोचत नाहीत.काही ना काही कारणाने अपंगत्व आलेल्या गरजु व्यक्तिंपर्यंत मदत पोचवली पाहिजे. केवळ शासकीय योजनांवर अवलंबुन न राहता समाजातील दानशुर व्यक्तींनी अशा कामात पुढे यायला पाहिजे.\nयावेळी आ.लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अरूण पवार,\"ग\" प्रभाग अध्यक्ष बाबा त्रिभुवन, संदिप नखाते,संदिप गाडे,राज तापकिर,नरेंद्र माने, नगरसेविका सविता खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.फोटो ओळ- रहाटणी येथे अपंगाना कृत्रिम पायाचे वाटप करताना आ.लक्ष्मण जगताप,गोपाळ माळेकर, आदिती निकम व ईतर मान्यवर.\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव कागदावरच; लगद्यांच्या मूर्तींची मागणी घटली\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप���रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी व्यापक मोहीमेची गरज\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-14T15:23:21Z", "digest": "sha1:RALCBUK5SJPGA2QHUSLWARNJVQAAZJ3J", "length": 7548, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात ' हा ' दहशतवादी :पाकिस्तानचा खळबळजनक दावा | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकुलभूषण जाधव यांच्या बदल्यात ‘ हा ‘ दहशतवादी :पाकिस्तानचा खळबळजनक दावा\nहेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात पाकिस्तान ला हवा असलेला एक अतिरेकी पाकिस्तान च्या ताब्यात सोपवण्याचा प्रस्ताव भारताने आपल्याला दिला होता . असे पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला आहे .\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\n२०१४ मध्ये पेशावरमध्ये शाळेवर हल्ला घडवणारा हा अतिरेकी आहे आणि हा सध्या अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे . हा दहशतवादी सोपवण्याचा प्रस्ताव मिळाला होता, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला आहे.\n२०१४ मध्ये पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला झाला होता . हल्ला करून मुलांची क्रूर हत्या करणारा दहशतवादी अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात दहशतवादी देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता, असा दावा असिफ यांनी ‘एशिया सोसायटी’मध्ये केला आहे.\nभारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा आरोप आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांना किमान राजनैतिक मदत तरी देण्यात यावी , अशी भारताने अनेकदा मागणी केली होती. मात्र पाकिस्तानने ती मागणी मान्य केलेली नाही . पुढे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.\nपोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← भाजपवाल्यांनो जे पेरल तेच उगवतय : राज ठाकरे शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले : आ. बच्चू कडू →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-technology-marathi-onion-grading-and-loading-unloading-pdkv-agri-university-650", "date_download": "2018-08-14T16:09:50Z", "digest": "sha1:EP5UCI2C2R36W3X5FDF5L7YUQJMUANOH", "length": 19200, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture technology in Marathi, Onion grading and loading unloading, PDKV, Agri University | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदा प्रतवारी, लोडिंग-अनलोडि��ग यंत्र विकसित\nकांदा प्रतवारी, लोडिंग-अनलोडिंग यंत्र विकसित\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nकांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड चढउतार असताे. योग्य दर न मिळण्याच्या अन्य कारणांसोबतच योग्य प्रतवारी केलेली नसल्यानेही मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते.\nअकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या काढणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाने ‘कांदा प्रतवारी, लोडिंग-अनलोडिंग’ यंत्र विकसित केले अाहे. या यंत्राचे नुकतेच प्रात्यक्षिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अावारात घेण्यात अाले.\nमहाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य असून, राज्यातील ३७ टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. खरीप, रांगडा, रब्बी आणि उन्हाळी हंगामात नाशिकसह पुणे, धुळे, नगर, सोलापूर, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते.\nकांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड चढउतार असताे. योग्य दर न मिळण्याच्या अन्य कारणांसोबतच योग्य प्रतवारी केलेली नसल्यानेही मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते. कांद्याची प्रतवारी ही प्राधान्याने बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे आकारानुसार केली जाते. लहान, मध्यम, मोठे कांदे वेगळे करण्यासाठी मजुरांच्या कौशल्यावर अवलंबून राहावे लागते. वाढत्या मजुरीमुळे खर्चात वाढ होते.\nया समस्येवर तोडगा काढण्यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत काढणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विभागाने कांदा प्रतवारी यंत्र विकसित केले आहे. यंत्र बनविण्यासाठी साडेतीन ते चार लाखांपर्यंत खर्च लागू शकतो.\nसर्वेक्षणातून जाणून घेतल्या अडचणी\nया विभागाच्या तज्ज्ञांनी निफाड तालुक्यातील अनेक कांदा उत्पादकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.\nनिर्यातीसाठी कांदा प्रतवारी केलेला असण्याची व्यापाऱ्यांची गरज होते.\nकांदा प्रतवारी करणे व चाळीमध्ये भरणे यासाठी मजुरावर अधिक खर्च होतो.\nपूर्वीच्या कांदा प्रतवारी यंत्रामध्ये कांद्याची टरफले निघून इजा होते.\nया समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.\nविद्यापीठाने विकसित केलेल्या कांदा प्रतवारी व लोडींग अनलोडींग यंत्राचे २७ जुलै रोजी अकोला कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये प्रात्यक्षिक घेतले. संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, प्रा. राजेश मुरुमकार, वासुदेव मते, गजानन घावट, महेंद्र राजपूत, विलासराव अनासाने यांनी यंत्राची कार्यपद्धती समजावून, त्याचे प्रात्यक्षिक दिले. यावेळी कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, बाजार समिती े सभापती शिरीष धोत्रे उपस्थित होते.\nयंत्राची वैशिष्ट्ये व फायदे\nयंत्राची प्रतवारीची अचूकता ९० ते ९५ टक्के आहे\nहे यंत्र थ्री फेज विद्युत मोटारीवर चालते\nयंत्राने कांद्याची ४० मि.मी. पेक्षा कमी, ४० ते ६० मि.मी., तसेच ६० मि.मी. पेक्षा जाड अशा प्रकारात प्रतवारी करता येते\nसदर यंत्रामध्ये कांद्याची साल निघू नये व त्यास इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे\nकांद्याचा पालापाचोळा वेगळा केला जातो. सुरवातीला गोल्टी (लहान) कांदा बाहेर पडतो. त्यानंतर मध्यम आणि मोठा कांदा येतो\nसद्यस्थितीत २० ते ३० मनुष्य प्रति दिन २० टन कांद्याची प्रतवारी करतात. या यंत्रामुळे\n६ माणसांमध्ये प्रति दिन २० टन कांद्याची प्रतवारी करता येते\nयंत्र चालविण्यास सोपे आहे. चाके असल्याने ने आण करणे सुलभ होते\nकांदे प्रतवारी यंत्रात टाकण्यासाठी उद्वाहक असून, प्रतवारीनंतर कांदे पोत्यात भरणे सोपे आहे\nयंत्राच्या हॉपरची उंची कमी असल्याने वरून कांदे टाकणे सोपे जाते\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या मूल्यवर्धनासाठी प्रतवारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर ‘पंदेकृवि कांदा प्रतवारी यंत्र’ उपयुक्त आहे.\n- डॉ. महेंद्र नागदेवे,\nया यंत्रामुळे कांदा प्रतवारीसाठी लागणारा वेळ, मेहनत व खर्च कमी होऊ शकतो. तसेच कांदा चाळीमध्ये किंवा ट्रकमध्ये भरण्यासाठी लोडिंग/अनलोडिंग यंत्र उपयोगी ठरेल.\n- डॉ. प्रदीप बोरकर,\nकापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान\nसंपर्क ः डॉ. प्रदीप बोरकर, ९८२२७१६४८१\nअकोला अभियांत्रिकी महाराष्ट्र नाशिक खरीप सोलापूर शेती कांदा\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/easyblog-3/2014-01-11-10-49-13", "date_download": "2018-08-14T15:54:26Z", "digest": "sha1:3JKQYPRCQEZIDPQN535NO2RFMUYDHS26", "length": 28509, "nlines": 84, "source_domain": "bharat4india.com", "title": "मौनाचे बळी... -", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nशनिवार, 11 जानेवारी 2014\nशनिवार, 11 जानेवारी 2014\nसर्वसामान्य नागरिकापासून ते प्रकांड पंडिता पर्यंत सगळेच एकमुखाने आणि एक स्वराने मनमोहन सरकारचा भ्रष्टाचार १.७६ किंवा १.८६ लाख कोटी अशा मानकात मोजतात ही किमया साधली ती मनमोहनसिंग यांच्या मौनाने . बोलण्यापेक्षा मौनात शक्ती असते असा आपल्याकडे समज आहेच , मनमोहनसिंग यांच्या पत्रकार परिषदेने तो दृढच होईल. कारण पंतप्रधानाच्या मौनाने जे समज-गैरसमज दृढ झाले होते ते पत्रकार परिषदेत तासभर बोलूनही तसुभराने कमी झालेले नाहीत.\nपंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनियुक्त पंतप्रधानाच्या हाती सत्ता सोपवून आपण निवृत्त होवू अशी घोषणा खास आयोजित पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे ही पत्रकार परिषद निरोपाची पत्रकार परिषद ठरली. १० वर्षाच्या सलग कार्यकाळातील ही तिसरीच पत्रकार परिषद होती हे लक्षात घेता ६ महिन्याच्या आत प्रत्यक्ष निरोपाच्या वेळी आणखी एक पत्र-परिषद घेतील अशी शक्यता कोणालाच वाटत नसल्याने सर्वांसाठी आणि देशासाठी सुद्धा हा निरोपाचा क्षण ठरला. सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील सर्वाधिक महत्वाच्या पदावरून तब्बल १० वर्षानंतर निवृत्त होत असलेल्या व्यक्तीच्या निरोप प्रसंग�� जे भावूक वातावरण असायला हवे होते त्याचा लवलेशही कुठे आढळला नाही. एखाद्याच्या निरोपाच्या प्रसंगी त्याच्या चुकांवर बोलण्या ऐवजी त्याच्या चांगल्या कामावर भरभरून बोलायची आपल्याकडे रीत आहे. मनमोहनसिंग याला अपवाद ठरले. निरोपाची भावुकता ना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर झळकली ना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची शेवटची संधी हातची निसटू नये म्हणून धडपडणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या वार्तांकनात आढळली. ‘ ... बेआबरू होके तेरे कुचेसे निकले ‘ अशी काहीसी अवस्था पंतप्रधानांची या पत्रकार परिषदेतून बाहेर पडतांना झाली होती. असे बेआबरू होण्याचे कारण लोकसभेत मौनाच्या समर्थनात सादर केलेल्या शेर मध्ये सापडते. सुषमा स्वराज यांनी लोकसभेत पंतप्रधानावर आरोपाचा भडीमार केला होता त्याला उत्तर देतांना मी मौन बाळगत आलो म्हणून तुमच्या सवालाची अब्रू वाचली या अर्थाचा शेर पेश करून त्यांनी टाळ्या मिळविल्या होत्या. दुसऱ्यांच्या सवालाची आबरू राखत मनमोहनसिंग स्वत:च किती बेआबरू झालेत याची पुरती प्रचीती त्यांना आल्याचे त्यांच्या या निरोपाच्या पत्रकार परिषदेतील बोलण्यावरून लक्षात येते. माध्यमांपेक्षा लिहिला जाणारा इतिहास आपल्याला न्याय देईल असे ते म्हणाले याचे कारणच त्यांना त्यांच्या आजच्या प्रतिमेची जाण आणि खंत आहे. त्यांच्या बनलेल्या प्रतिमेला सर्वस्वी ते जबाबदार आहेत. त्यांनी न बोलून ‘कॅग’ सारख्या संस्थाचा आगाऊपणा झाकला गेला , सर्वोच्च न्यायालयाच्या अनावश्यक व टाळता येणाऱ्या शेरेबाजीवर आणि कार्यपालिकेतील न्यायालयाच्या घुसखोरी बद्दल त्यांनी न बोलून न्यायालयाच्या चुका झाकल्यात, सोनिया गांधींच्या झोळीवाल्या सल्लागारांनी आर्थिक प्रगतीत उभे केलेले अव्यावहारिक व अनावश्यक योजनांचे अडथळे न बोलून झाकून ठेवले , राहुलच्या अपरिपक्वतेवर न बोलून त्याचीही लाज राखली. संसदेत चोर म्हणायचा धटिंगणपणा करणाऱ्या विरोधकांना त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर न देवून त्यांचीही शान राखली. या सगळ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जेव्हाच्या तेव्हा आणि जशास तसे उत्तर मनमोहनसिंग यांनी दिले असते तर खरेच आजच्या सारखी बेआबरू होण्याची पाळी त्यांचेवर आली नसती.\nकार्यकाळाच्या शेवटी त्यांची जी प्रतिमा तयार झाली त्यातून आलेली विमनस्कता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पत्रकार परिषदेतील त्यांच्या बोलण्यात स्पष्टपणा आणि मोकळेपणा नव्हता. तुटक आणि त्रोटक उत्तरे त्यांच्याकडून मिळत होती. चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पतनानंतर यु पी ए व प्रामुख्याने कॉंग्रेसची गेलेली पत सावरण्यासाठी जर कॉंग्रेस धुरीनांकडून या पत्रकार परिषदेचा घाट घातला गेला असेल तर त्यांच्या पदरी निराशाच पडली असेल. पंतप्रधान सांगण्याच्या स्थितीत नव्हते तर पत्रकार ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. देश त्यांच्यावर का नाराज आहे याचे आकलन त्यांना झाल्याचे त्यांच्या उत्तरातून प्रकट झाले नाही. दिसली ती देश दाखवीत असलेल्या नाराजीबद्दल खंत. त्यांच्या बद्दलच्या वाढत्या नाराजीचे उत्तर देण्याऐवजी आपल्याला समजून घेतल्या गेले नाही याबद्दलची त्यांची नाराजी त्यांनी ‘ तुम्ही समजून घेतले नाही तरी इतिहास मला न्याय देईल ‘ या शब्दात व्यक्त केली. यु पी ए ची पत जावून पतन का झाले याचे त्यांनी दिलेले उत्तर वास्तवाशी मेळ खाणारे नव्हते तर ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा आज ठपका ठेवण्यात येत आहे ती प्रकरणे पहिल्या कार्यकाळातील होती आणि त्यानंतर आपल्याला निवडून दिले हे वास्तव कथन माध्यमांच्या कल्पनाशी मेळ खाणारे नव्हते. वास्तवापासून दोघेही दूर असल्याने किंवा वास्तवाचा स्विकार करण्याची दोघांचीही तयारी नसल्याने पंतप्रधानाच्या या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतून काहीच निष्पन्न झाले नाही. ना पंतप्रधानांना आपली चूक कळली ना माध्यमांना भ्रष्टाचारा संबंधी चुकीचे चित्र रंगविल्याची चूक लक्षात आली.\nमहागाई कमी करण्यात आलेले अपयश हे पराभवा मागचे मुख्य कारण आहे आणि महागाईस आमची धोरणे नाही तर जागतिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगण्याचा पंतप्रधानांनी प्रयत्न केला. हे सांगत असतानाच ग्रामीण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील लोकांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाल्याचे चित्र उभे केले. उत्पन्नात अशी वाढ झाली असेल तर महागाईचे चटके जाणवणार नाही हे उघड आहे. महागाई बद्दल माध्यमे बरळतात , विरोधी पक्ष टीका करतो , अर्थपंडीत इशारा देतात हे खरे आहे. सर्वसामान्यांना त्याचे फार सोयरसुतक आहे असे मात्र वाटत नाही. महागाई टोचायची तेव्हा त्याविरुद्ध लोक रस्त्यावर यायचे. पण आता महागाईच्या प्रश्नावर कोणत्याही आंदोलनाला लोक काहीच प्रतिसाद देत नाहीत. समाजाच्या तळागाळातील लोकांना महागाईच्या बसणाऱ्या चटक्याची दाहकता कल्याणकारी योजनांनी कमी केली आहे. प्रत्येक नवा चित्रपट – हिंदीच नाही तर प्रादेशिक देखील – एका आठवड्यात कोट्यावधी रुपयाचा धंदा करतो. हे उदाहरण एवढ्याचसाठी दिले आहे कि हा पैसा मुख्यत: मध्यम आणि खालच्या वर्गाच्या खिशातील असतो. त्यामुळे वाढत्या महागाईने हैराण झालेल्या लोकांनी कॉंग्रेसचा पराभव केला हे मनमोहनसिंग यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे मानता येत नाही. पंतप्रधानांनी केलेली निराशा त्यापेक्षा वेगळी आहे. पहिल्या कार्यकाळातील विकासाची घोडदौड दुसऱ्या कार्यकाळात थंडावली , निर्णय घेवून विकासकामांना गती देण्याऐवजी सरकार भ्रष्टाचारात गुंतले अशी भावना निर्माण झाली आणि याबाबत सरकार प्रमुख म्हणून लोकांना सामोरे जाण्या ऐवजी पंतप्रधानांनी मौन बाळगले . त्यांचे हे मौन त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सरकारसाठी सर्वाधिक घातक ठरले. त्यांचे हे मौन एवढे प्रदीर्घ राहिले कि त्यांच्या विषयी आणि त्यांच्या सरकारविषयी लोकांची मते न बदलण्या इतकी घट्ट झाली. त्याचमुळे पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या प्रकरणा विषयी बोलताना जेव्हा म्हणतात कि ही सगळी प्रकरणे आपल्या पहिल्या कार्यकाळातील आहेत आणि त्यानंतर लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे याचा अर्थ लोकांना समजत नाही , कारण पंतप्रधानांच्या मौनाने त्यांचे समज आधीच पक्के केले आहेत. भ्रष्टाचार दिसत असूनही लोकांनी निवडून दिले , मग आता त्यावर बोलायचा कोणाला काय अधिकार असे त्यांना म्हणायचे नव्हते. जी प्रकरणे पहिल्या कार्यकाळात विकासाची समजल्या गेलीत तीच दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची म्हणून गणल्या गेलीत हे त्यांना सांगायचे होते. त्यांचे हे म्हणणे अजिबात चुकीचे नाही पण त्यांच्याच आजपर्यंतच्या मौनाने जे वातावरण तयार झाले आहे त्यात त्यांचे म्हणणे समजून घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहिली नाही.\nज्या २ जी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाणवाटप प्रकरणात मनमोहनसिंग आणि त्यांचे सरकार भ्रष्ट म्हणून पुरते बदनाम झाले त्या संबंधीचे धोरण म्हणून झालेले निर्णय पंतप्रधानांच्या आधीच्या कार्यकाळातीलच नव्हते तर अटलजींच्या सरकारपासून चालत आलेले होते. २ जी स्पेक्ट्रम संबंधीच्या निर्णयाने दूरसंचार क्षेत्रात क्रा��ती घडली. त्याचा फायदा मनमोहन सरकारला दुसऱ्यांदा निवडून येण्यात झाला. पण ‘कॅग’ने त्यानंतर या धोरणामुळे देशाच्या तिजोरीला १.७६ लाख कोटीचा फटका बसल्याचा जावईशोध लावला आणि सगळेच चित्र बदलले. ‘कॅग’च्या म्हणण्याला बळ मिळेल असे शेरे आणि ताशेरे मारत स्पेक्ट्रम वाटपच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने आणि सरकारने त्या चुकीच्या निर्णया विरुद्ध दाद मागण्याची हिम्मत देखील न केल्याने सरकारने खरोखरीच एवढा प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे मानले गेले. खरे तर सरकारने १.७६ लाख कोटीचा भ्रष्टाचार केला असे ‘कॅग’चे देखील म्हणणे नव्हते. चुकीचे धोरण राबविल्याने सरकारचा एवढा महसूल बुडाला हाच ‘कॅग’चा आक्षेप होता. पण या सगळ्या प्रकरणात पंतप्रधानांनी मौन बाळगले , वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवली नाही आणि ‘मै चोर हू’ हे जसे एका सिनेमात अमिताभ बच्चनने हातावर गोंदवून घेतले होते तसे मनमोहनसिंग यांनी मौनाने ‘मेरा सरकार भ्रष्टाचारी है’ असे कपाळावर लिहिले. स्पेक्ट्रम वाटपात भ्रष्टाचार झाला नाही असे नाही. पण तो सरकारी यंत्रणात नेहमीचा चालणारा भ्रष्टाचार होता. देशाचे लक्ष वेधले जावे किंवा एकूणच सरकारची सगळी निर्णयप्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडून ठप्प व्हावी असा पराकोटीचा मानला गेलेला तो भ्रष्टाचार नव्हता. पंतप्रधानांच्या मौनाने त्याला तसे रूप आले. वेगाने नागरीकरण होत असलेल्या क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जे महसूल अधिकारी पकडले गेलेत त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत २ जी स्पेक्ट्रम मधील भ्रष्टाचार कमी आहे आणि फायदे मात्र अनंतकोटीचे आहेत . असे असतानाही सर्वसामान्य नागरिकापासून ते प्रकांड पंडिता पर्यंत सगळेच एकमुखाने आणि एक स्वराने मनमोहन सरकारचा भ्रष्टाचार १.७६ किंवा १.८६ लाख कोटी अशा मानकात मोजतात ही किमया साधली ती मनमोहनसिंग यांच्या मौनाने . बोलण्यापेक्षा मौनात शक्ती असते असा आपल्याकडे समज आहेच , मनमोहनसिंग यांच्या पत्रकार परिषदेने तो दृढच होईल. कारण पंतप्रधानाच्या मौनाने जे समाज-गैरसमज दृढ झाले होते ते पत्रकार परिषदेत तासभर बोलूनही तसुभराने कमी झालेले नाहीत. ते कमी होत नसल्याचे पाहूनच पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत तुम्ही समजून घेतले नाही तरी इतिहास मला समजून घेईल असे अगतिक उद्गार काढले असावेत. पुढे लिहिला ज��णारा इतिहास कदाचित त्यांना न्याय देवून त्यांच्या कार्यकाळाचे सकारात्मक मूल्यमापन करील. पण यु पी ए चा येत्या सार्वत्रिक निवडणुकीत बळी गेला तर तो पंतप्रधानांच्या मौनाचा बळी होता याची नोंद देखील इतिहास घेतल्या शिवाय राहणार नाही.\nलेखक मुक्त पत्रकार असून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती व आणिबाणी विरोधी आंदोलनात तसेच शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रीय होते.\nतिसरी आघाडी - देश बिघाडी\nपराभवच कॉंग्रेसला बदलू शकेल \nमोदींचा स्वैर इतिहास संचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grapes-670", "date_download": "2018-08-14T16:27:21Z", "digest": "sha1:C5RQ47USOUABEB7LMCAAB5JFK463TPHR", "length": 19550, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Grapes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्ष उत्पादकांपुढे चवीसह 'मार्केटिंग'चे आव्हान\nद्राक्ष उत्पादकांपुढे चवीसह 'मार्केटिंग'चे आव्हान\nरविवार, 27 ऑगस्ट 2017\nमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५७ वे वार्षिक अधिवेशन आज (रविवार) ते मंगळवार (ता.२९) या दरम्यान बालेवाडी, पुणे येथे होत आहे. रविवारी दुपारी दीड वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी असतील.\nनाशिक : मागील दोन वर्षांत भारतीय द्राक्षे चिलीच्या द्राक्षांच्या तुलनेत रेसीड्यू, टिकाऊपणा या बाबतीत सरस ठरली. मात्र तरीही गोड चवीच्या निकषावर मात्र मागे असल्याचेच चित्र होते. येत्या काळात गोड चवीबरोबरच जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन घेतले, तर भारतीय द्राक्षांना उज्ज्वल भवितव्य राहणार, असे जाणकारांनी सांगितले.\nमागील अनेक वर्षांपासून राज्यातील द्राक्ष उत्पादक नैसर्गिक आपत्तीशी झुंजत आहेत. २०१६-१७ हे वर्ष सर्वाधिक आव्हानात्मक ठरले. मुख्य हंगाम सुरू झाल्यानंतर युरोपसह देशांतर्गत बाजारात द्राक्षांना मोठा फटका बसला. बहुतांश द्राक्ष उत्पादकांना खर्च निघेल इतकाही दर मिळाला नाही.\nजगभरातील द्राक्ष बाजारात आवक वाढल्यामुळे त्याचा फटका बसला. मात्र त्या सोबतच ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा चवीची द्राक्षे बाजारात न पोचल्यामुळे त्याचा मागणीवर परिणाम झाला. गतवर्षीच्या नुकसानीची विविध कारणे समोर आली असून, त्यातील \"बाजाराचे अव्यवस्थापन'' हे प्रमुख कारण असल्याबाबत जाणकारांचे एकमत झाले आहे.\nमागील २५ वर्षांत द्राक्षाचे उत्पादन, कीड-रोग नियंत्रण, यांत्रिकीकरण यात क्रांतिकारक स्वरूपाचे काम द्राक्ष उत्पादकांनी केले आहे. आता मार्केटिंगचे मुख्य आव्हान द्राक्षशेतीसमोर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nअसुरक्षित बाजार व्यवस्था मजूरटंचाई\nबनावट बायोलॉजिकल उत्पादनांच्या निर्मितीवर बंदी घाला\nफसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी करा.\nदेशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारात अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवा\nसंरक्षित शेतीसाठी जाहीर केलेले अनुदान मिळावे\nयांत्रिकीकरण क्‍लस्टर योजनेला गती द्या\nजागतिक दर्जाचे स्पर्धाक्षम वाण उपलब्ध करून द्यावेत.\nद्राक्षशेतीसमोर विक्री व्यवस्थेचं आव्हान सर्वांत मोठे आहे. युरोपसह चीन, पूर्वोत्तर देश यासारख्या देशांत असंख्य संधी आहेत. चिली, पेरू, दक्षिण अफ्रिका सारख्या देशांत आपल्या बागेतील प्रत्येक घड निर्यातक्षम राहील या दृष्टीनेच नियोजन केले जाते. चीनसारखी मोठी बाजारपेठ असलेल्या देशातील बहुतांश ग्राहकांना रंगीत द्राक्षे हवी आहेत. मात्र आपण ती पुरवत नाही. ग्राहकांची आवड, निवड, क्षमता याचा अभ्यास करूनच यापुढे द्राक्ष उत्पादनाकडे पाहावे लागणार आहे. ही जबाबदारी व्यापारी किंवा वितरकांवर न टाकता शेतकरी म्हणून पुढे येण्याची गरज आहे.\n- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, नाशिक.\nयापुढील काळात स्पर्धा ही फक्त गुणवत्तेची राहणार आहे. येत्या काळात बहुतांश द्राक्ष उत्पादकांना व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. रसाळ, कुरकुरीत गोड चवीची द्राक्षेच ग्राहकांना हवी आहेत. दहा- बारा टनांपेक्षा अधिक वजन घेणे, ॲसिड, शुगर रेशो न सांभाळणे याबाबी प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि एकूणच द्राक्षशेतीसाठी घातक ठरल्या आहेत. याकडे येत्या काळात प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे.\nमाजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे\nद्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन आजपासून\nमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५७ वे वार्षिक अधिवेशन आज (रविवार) ते मंगळवार (ता.२९) या दरम्यान बालेवाडी, पुणे येथे होत आहे. रविवारी दुपारी दीड वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात तीन दिवस चिली येथील रॉड्रीगो असीवन यांच्यासह राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे.\nभारत द्राक्ष शेती अधिवेशन पुणे नितीन गडकरी nitin gadkari शरद पवार sharad pawar पांडुरंग फुंडकर चिली\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांच�� बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/08/blast-at-chembur-bpcl-palnt/", "date_download": "2018-08-14T16:22:40Z", "digest": "sha1:ICA2ZTQBYVJOKUL5UVQ5FC53ENCNQ2DI", "length": 5377, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "चेंबूर येथिल बीपीसीएल कंपनी मध्ये स्फोट - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nचेंबूर येथिल बीपीसीएल कंपनी मध्ये स्फोट\n08/08/2018 SNP ReporterLeave a Comment on चेंबूर येथिल बीपीसीएल कंपनी मध्ये स्फोट\nचेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांन्टमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरलं आहे. चार ते पाच कामगार या स्फोटात जखमी झाले असून आणखी काही कामगार आतमध्ये अडकल्याची माहिती आहे. काही किलोमीटरचा परिसर या स्फोटाने हादरला त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते. अग्निशमन दलाच्या पंधरा गाडया आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुपारी तीन वाजता हा स्फोट झाला. रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली.\nबीपीसीएलचा अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन दल ही आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या रिफायनरी प्लान्टच्या बाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे. खबरदारी म्हणून या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. माहुलमध्ये भारत पेट्रोलियमचे मोठे रिफायनरी प���लांन्टस आहेत.\nमीराबाई चानूची आशियाई स्पर्धेतून माघार\nशहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार\nआता कोणत्याही ठिकाणाहून मेट्रोचे तिकीट काढणे सोपे\nओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारं डाऊफिन एएस 365 एन3 हेलिकॉप्टर गायब\nमुंबईत कारमध्ये आढळला प्रेमी युगुलाचा मृतदेह\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21822", "date_download": "2018-08-14T15:18:23Z", "digest": "sha1:SJVDR46AWGKHVUMHOHPJ77MVCDJJ66N6", "length": 8771, "nlines": 132, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "पाथर्डीत महिला बस वाहक आणि चालकास बेदम मारहाण | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome बातम्या पाथर्डीत महिला बस वाहक आणि चालकास बेदम मारहाण\nपाथर्डीत महिला बस वाहक आणि चालकास बेदम मारहाण\nअहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी परिसरात जमावाने महिला बसवाहक आणि चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. आशा बळे आणि रोहिदास पालवे ही मारहाण करण्यात वाहक आणि चालकांची नावे आहेत.\nशनिवारी राजेंद्र आठरे आणि चालक पालवे यांच्यात एकमेकांच्या वाहनांना साईट देण्यावरुन शाब्दिक वाद झाला. त्याचा राग मनात धरून आठरेंसह दहा जणांनी पाठलाग करुन बस अडविली. जमावाने चालकाला खाली ओढून दांडके आणि कु्ऱहाडीच्या सहाय्याने बेदम मारहाण केली.त्यावेळी जमावाने वाहकाकडे असलेले सहा हजार आठशे रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या पालवे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nPrevious articleसई मागणार रेशमची माफी …\nNext articleपावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ गाड्यांचे नुकसान\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रय��्न आहे.\nपंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार\nसपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर\nनरेंद्र मोदी मुंबईत दाखल\nमोदींनी दिल्या राहुल गांधीना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा\nआता नेटवर्कशिवाय लागणार कॉल\nअजित पवार घाणेरडं राजकारण करत आहेत- मुख्यमंत्री\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nव्हिडिओ : पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले विराटचे फिटनेस चॅलेंज\nमाकडाच्या धुमाकुळामूळे २०-२५ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cow-purchase-milk-animal-husbandry-department-685", "date_download": "2018-08-14T16:26:33Z", "digest": "sha1:ZA3G2BUA3FR4VYNEFFT6KM5MMY5YVNVQ", "length": 16446, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Cow purchase, Milk, Animal husbandry department | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुभत्या म्हणून भाकड, म्हाताऱ्या गाई वाटल्या\nदुभत्या म्हणून भाकड, म्हाताऱ्या गाई वाटल्या\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nमुंबई : आदिवासी, अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना रोजगारासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष घटक योजनेअंतर्गत दुभत्या म्हणून वाटप केलेल्या गाई-म्हशी म्हाताऱ्या आणि भाकड होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांनी दूध व्यवसाय न करता त्या तत्काळ बाजारात विकूनही टाकल्याचे स्पष्ट करत ढिसाळ अंमलबजावणीसंदर्भात पशुसंवर्धन विभागावर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी गं��ीर ताशेरे ओढले आहेत.\nमुंबई : आदिवासी, अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना रोजगारासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष घटक योजनेअंतर्गत दुभत्या म्हणून वाटप केलेल्या गाई-म्हशी म्हाताऱ्या आणि भाकड होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांनी दूध व्यवसाय न करता त्या तत्काळ बाजारात विकूनही टाकल्याचे स्पष्ट करत ढिसाळ अंमलबजावणीसंदर्भात पशुसंवर्धन विभागावर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत.\nयोजनेची कॅगने नुकतीच तपासणी केली. यात अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरच्या अहवालानुसार जर्सी गाय २६ ते ३० महिन्यांत पहिल्या वासराला जन्म देते. त्यानुसार अडीच वर्षे वयाच्याच गाई-म्हशीची या योजनेसाठी खरेदी करण्यात यावी, अशा सक्त सूचना जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात २०११ पासून आजपर्यंत ज्या गाई-म्हशी वाटल्या, त्या पाच ते सात वर्षे वयाच्या होत्या. म्हणजे ज्यांची दूध देण्याची क्षमता घटत आली होती. त्या म्हाताऱ्या झाल्याने भाकड झाल्या होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासासाठी त्या कुचकामी ठरल्या होत्या. लाभार्थ्यांना या गाई-म्हशी किमान तीन वर्षे विकता येत नाहीत; मात्र गाई-म्हशी भाकड असल्याने लाभार्थ्यांनी त्या मिळाल्या तशा बाजारात विकूनही टाकल्याचे कॅगच्या लेखापरीक्षणात आढळून आले आहे.\nवाटप केलेल्या गाई-म्हशींचा तीन वर्षांचा विमा काढणे आवश्यक होते. विम्याचे पैसे लाभार्थ्यांना अतिरिक्त देण्यात आले होते; मात्र जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांनी गाई-म्हशीचा विमा काढला नाही. गाईंना टॅग लावण्यात आले नव्हते. त्यांची नोंदणी करण्यात आली नव्हती. सहा ते नऊ महिन्यांच्या अंतराने दुसरे जनावर देण्याची अट होती; मात्र सरसकट लाभार्थ्यांना एकाच वेळी दोन्ही जनावरे देण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची मागणी केली नव्हती.\nलाभार्थी हे आदिवासी, अनुसूचित जाती-जमातीचे होते. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते; मात्र त्यांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. ज्या लाभार्थ्यांनी जनावरे विकून टाकली, त्यांच्याकडून पैशाच्या वसुलीची कारवाई करण्यात आली न���्हती, अशा अनेक धक्कादायक बाबी या अहवालात नोंदवण्यात आल्या आहेत.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sony-pictures-networks-india-spn-announced-sachin-tendulkar-as-spns-ambassador-for-sports/", "date_download": "2018-08-14T16:04:01Z", "digest": "sha1:ZVLH3MDPBXEYKHBFB5LMOXW6X7IL7NZK", "length": 10841, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एसपीएनचा अंबॅसॅडर -", "raw_content": "\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एसपीएनचा अंबॅसॅडर\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एसपीएनचा अंबॅसॅडर\nमुंबई, जुलै १८: सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन) ने सचिन तेंडुलकरला एसपीएनच्या खेळांकरिताचा अंबॅसॅडर घोषित केले असून, एक समूह म्हणून सगळ्या खेळाच्या ब्रॅन्ड्सचे काम आता एकत्रितपणे एकाच व्यावसायिक छता खाली – सोनी पिक्चर्स स्पोर्टस नेटवर्क (एसपीएसएन) नावाने होणार आहे.\n२ नवीन एचडी वाहिन्यांसह, सोनी टेन २एचडी आणि सोनी टेन ३एचडी, या११ वाहिन्या उत्तम पद्धतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ आणि त्यासंबंधीत गोष्टी आपल्या प्रेक्षकांच्या दिमतीला हजर करणार असून, सोनी आता भारतीय उपखंडातील सगळ्यात मोठे खेळाचे प्रसारक बनणार आहेत.\nबहु-विविध खेळांमध्ये आपल्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याकरिता आणि त्यासाठीची प्रेक्षणीय संस्कृती निर्माण करण्याकरिता, भारत आणि उपखंडामध्ये, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स द्वारे गो-बियॉंड विथ द थीम # नावाने “खेळाने आयुष्यास प्रेरणा मिळते” या उक्तीचे समाकलन केले जाणार आहे.\nएसपीएनच्या विविधतेमध्ये ११ वाहिन्यांना एक वेगवेगळा मान आणि आपली वेगळी अशी ओळख दिली जात असल्याने, प्रत्येक वाहिनीला आपले असे वेगळेपण मिळालेले आहे, आणि त्या वापरकर्त्यंकरिता अगदी सहज आणि सुलभ झालेल्या आहेत, मग तो नवीन प्रेक्षक असो, खेळाचा जोश असणारा प्रेक्षक असो की खेळाचा प्रेमी असो.\nयावेळी बोलताना सचिन म्हणाला, “सोनी पिक्चर्स नेटवर्कचे ब्रीदवाक्य असलेले ‘Go-Beyond’ माझा विश्वास तर दर्शवितेच पण माझे प्रतिध्वनीत देखील करते. खेळाने मला शिकविले��्या, अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे स्वत:च्या कक्षा सातत्याने रुंदावणे आणि स्वत:ला आपल्या सीमांपलिकडे जाऊन कार्य करण्याचा प्रयत्न करणे. आणि जसे खेळामध्ये तसेच आयुष्यात देखील. यशाच्या उच्च स्थानावर पोहोचल्यानंतर सुद्धा, अपले शिक्षण कधीच थांबत नाही.”\n“प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने, खेळ आपल्याला आपल्यातील सर्वोत्तम, बाहेर काढण्यास मदत करत असतात. मी नेहमीच खेळाचा एक विद्यार्थीच असेन, कारण माझ्याकरिता खेळ आपल्या आयुष्यास प्रोत्साहन देतात. सोनी पिक्चर्ससह जोडले जाणे हा माझ्यासाठी एक विशेषाधिकार आहे, ज्यामुळे विविध-खेळ बघण्याची एक नवी संस्कृती आम्ही भारतीय उपखंडात रूजविण्याचा प्रयत्न करणार आहोत. एसपीएन चा खेळाचा अंबॅसॅडर म्हणून, मी या बदलाचे समर्थन नक्कीच करीन.”\n११ वाहिन्यांच्या कार्यक्रमाची सूची खाली दिल्याप्रमाणे असेल, ज्यात ५ एसडी आणि ६ एचडी वाहिन्यांचा समावेश असेल:\nसोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी\nसोनी टेन १ आणि सोनी टेन १ एचडी\nहोम ऑफ़ रेस्लिंग एंटरटेन्मेंट\nसोनी टेन २ आणि सोनी टेन २ एचडी\nद गेम ऑफ़ फ़ुटबॉल\nसोनी टेन ३ आणि सोनी टेन ३ एचडी\nबेस्ट ऑफ़ स्पोर्ट्स इव्हेंट्स इन हिंदी\nसोनी ईएसपीएन आणि सोनी ईएसपीएन एचडी\nबेस्ट ऑफ़ इंटरनॅशन स्पोर्ट्स\nसोनी टेन गोल्फ़ एचडी\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतल�� शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/independence-day-3.html", "date_download": "2018-08-14T16:06:02Z", "digest": "sha1:QX3FLLC75CP7GWFQVMGIJVA4XZY6L2KI", "length": 3824, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जन गण मन गीताचा अर्थ - अहमदनगरLive24", "raw_content": "\nजन गण मन गीताचा अर्थ\nजन-गण-मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता\nतू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो\nपंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग\nपंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.\nविंध्य हिमाचल यमुना गंगा , उच्छल जलधितरंग विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं.\nगंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.\nतव शुभ नामे जागे , तव शुभ आशिष मांगे ; गाहे तव जय गाथा जन-गण मंगलदायक जय है , भारत-भाग्य-विधाता\nहे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.\nजय हे , जय हे , जय हे , जय जय जय जय है\nतुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-mararthi-konkan-news-butterfly-atlas-moth-764", "date_download": "2018-08-14T16:14:52Z", "digest": "sha1:BJXVXOJ2P3UIKOR25X52JWW6JHDVLNTO", "length": 16782, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Mararthi, konkan news butterfly atlas moth | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउद्धर येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक \"ऍटलास मॉथ\"\nउद्धर येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक \"ऍटलास मॉथ\"\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\n\"ऍटलास मॉथ\" हां पतंग अतिशय मोहक आहे. दुर्मिळ असलेला हा पतंग सहज दिसत नाही. पच्छिम घाटात हे पतंग दिसतात. हा पर्यावरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे.\nपाली, जि. रायगड : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले \"ऍटलास मॉथ\" सुधागड तालुक्यातील उद्धर येथे सापडले. येथे राहणारे तुषार केळकर यांच्या घरासमोरील झाडावर हे पतंग (फुलपाखरु) काही काळ विसावले होते.\nजगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये \"ऍटलास मॉथ\" ची गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला \"ऍटलास पतंग\" म्हणतात. याच्या पंखांची लांबी साधारणपणे 11 ते 12 इंच किंवा 25 सेमी इतकी असते. याचे खास वैशिष्ट म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट (आळी) असतांनाच भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असल्याने तोंड आणि पचन संस्थेची गरज भासत नाही. या अल्प कालावधीतच प्रणय करून आपला वारसा (अंडी घालून) मागे ठेवून हे पतंग मरतात. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेले हा जिव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो. महाराष्ट्रात भीमाशंकर आणि बोरिवली नॅशनल पार्क तसेच इतर काही जंगलांमध्ये \"ऍटलास मॉथ\" सापडतो. सुधागड तालुक्यात उद्धर सारख्या गावात हा वैशिष्ठपूर्ण पतंग आढळल्याने समाधान होत असल्याचे तुषार केळकर यांनी सकाळला सांगितले.\n\"ऍटलास मॉथ\" चा जीवन प्रवास\nहां पतंग दालचीनी, लींबू, जांभुळ, पेरू व लींबू वर्गीय झाडांवरच आढळतो. तिथेच त्याचे प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस 100 ते 200 अंडी घालते. अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून सुरवंट (आळी) बाहेर येते. हे सुरवंट 35 ये 40 दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. त्यानंतर त्याचे कोशात रूपांतर होते. एकविस दिवसांनंतर कोशातून पतंग बाहेर येते. हे पतंग (फुलपाखरु) अवघे आठवडाभर जगते. या दरम्यान प्रणय करून अंडी घालणे हा या पतंगाचा शेवटचा जीवन प्रवास असतो.\nमानवी वस्तीत आलेल्या कोणत्याही प्राणी व किटकास ईज�� करू नये. त्याला त्याच्या नैसर्गिक आधिवासात मुक्त संचार करू द्यावा. आमच्या झाडावर आलेल्या या पतंगास कोणतीही ईजा न होऊ देता त्याला निसर्गात मुक्त फिरू दिले.\n- तुषार केळकर, उद्धर, प्राणीमित्र\nहां पतंग अतिशय मोहक आहे. दुर्मिळ असलेला हा पतंग सहज दिसत नाही. पच्छिम घाटात हे पतंग दिसतात. हा पर्यावरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे. नरापेक्षा मादी मोठी असते. नराला जास्त आच्छादन असलेला ऐंटेना असतो. तर मादीला पातळ आच्छादन असलेला ऐंटेना असतो. मादी फेरोमोन्स नावाचे एक द्रव्य हवेत सोडते आणि नराला प्रणय करण्यासाठी आकर्षित करते. नराला काही किलोमीटरवरून सुद्धा फेरोमोन्सचा गंध येतो. अशाप्रकारे आपल्या उण्यापुऱ्या 5 ते 7 दिवसांच्या आयुष्यात हे पतंग आपला वारसा ठेवून जातात.\n- रामेश्वर मुंढे, पर्यावण अभ्यासक\nरायगड ऍटलास मॉथ निसर्ग पर्यावरण environment\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पू��्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/17-dead-accident-khambatki-ghat-pune-bangalore-highway-108714", "date_download": "2018-08-14T15:42:27Z", "digest": "sha1:5K4MPJY5PCGIDPYJECHD3UIJAU6I2XD6", "length": 11546, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "17 dead in accident khambatki ghat on Pune-Bangalore highway खंबाटकी घाटात भीषण अपघात; 17 जण ठार | eSakal", "raw_content": "\nखंबाटकी घाटात भीषण अपघात; 17 जण ठार\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nमृतांमधील सर्वजण मदभावी तांडा नं. 1 (विजापुर) येथील रहिवाशी होते. सेंट्रींग व कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी ते पुण्याकडे येत होते. हा अपघात इतका भयानक होता की मृतदेहांचे तुकडे झाले होते. अपघातानंतर पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.\nखंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास पुण्याकडे मजूरांना घेऊन येणारा टेम्पो एस वळणावर पलटी घेऊन झालेल्या भीषण अपघातात 17 जण ठार झाले असून, 15 जण जखमी झाले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटात पुण्याकडे येत असताना एस वळणावर हा अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने आयशर टेम्पो (केए 37 6037) थेट दरीत कोसळला. या अपघातात 17 जण जागीच ठार झाले. यात तीन लहान मुलांचा व सहा महिन्याच्या बाळाचा समावेश होता. टेम्पोत एकूण 35 जण होते. जखमींना शिरवळ, खंडाळा व स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. टेम्पो चालकाला झोप न आवरल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमृतांमधील सर्वजण मदभावी तांडा नं. 1 (विजापुर) येथील रहिवाशी होते. सेंट्रींग व कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी ते पुण्याकडे येत होते. हा अपघात इतका भयानक होता की मृतदेहांचे तुकडे झाले होते. अपघातानंतर पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या एस वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून याकरिता अद्याप काहीही करण्यात आलेले नाही.\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्���ाळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/child-scientist-123561", "date_download": "2018-08-14T15:51:39Z", "digest": "sha1:RG7IZOLBXBXSUJYOXWF4JC4YNK4QVAXP", "length": 13661, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "child scientist बालशास्त्रज्ञ होण्याची संधी ! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 जून 2018\nपुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि त्यांना वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम रविवार (ता. १७) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांचा हा उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नऊ ठिकाणी होणार आहे.\nपुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि त्यांना वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम रविवार (ता. १७) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांचा हा उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नऊ ठिकाणी होणार आहे.\nया उपक्रमात दर रविवारी दोन तासांमध्ये विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित असणारे प्रयोग किंवा वैज्ञानिक मॉडेल विद्यार्थी स्वत: बनवतात. त्यांनी तयार केलेली मॉडेल नंतर ते घरी घेऊन जातात. त्यातून घरी त्यांची प्रयोगशाळा तयार होते. या विशेष उपक्रमात विद्यार्थी जून २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान २३ रविवारी एकत्र जमून प्रयोगातून विज्ञान शिकणार आहेत.\nइयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी या काळात हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश, चुंबकत्व, ध्वनी, बल, स्वयंपाक घरातील विज्ञान आदी संकल्पनांवरील प्रयोग व फिल्म प्रोजेक्‍टर, पेरीस्कोप, सूर्यमाला या विषयांवर ४० प्रयोग व प्रकल्प तयार करतील. पाचवी व सहावीच्या वर्गातील मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार केला असून त्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी याचा उपयोग होईल.\nसातवी ते नववीमधील विद्यार्थी सोलर कार, हायड्रो इलेक्‍ट्रिसिटी मॉडेल, हायड्रॉलिक आर्म, मायक्र���स्कोप, आर्किमिडीसचे तत्त्व, इलेक्‍ट्रिसिटी व रसायनशास्त्रातील विविध प्रयोग, हवामान वेधशाळा असे ४० पेक्षा जास्त प्रयोग करतील.\nयासोबतच वैज्ञानिक संकल्पनांचे सादरीकरण, प्रयोगांचे प्रदर्शन, विविध विज्ञान स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.\nतिसरी व चौथी - ४,८०० रुपये\nपाचवी व सहावी - ५,६०० रु.\nसातवी ते नववी - ६,८०० रु.\nशुल्क रोखीने किंवा धनादेशाद्वारे भरता येईल\nसंपर्क - ९६०७२०८५५२ किंवा ९३७३०३५३६९\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/bharat-darshan-marathi", "date_download": "2018-08-14T16:10:34Z", "digest": "sha1:6VAKTC63BPSEJCSPZJBSCBVSHHUAFXS4", "length": 10525, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भटकंती ताजे वृत्त | पर्यटन स्थळे | पर्यटक | भारत देश | India Tour | Bharat Darshan", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराजवाड्यांचे शहर : कोलकाता\nपावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट\nपावसाला सुरुवात झाली की, फिरण्याची आवड असणारे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. अनेकांना या दिवसात राज्याबाहेर ...\nजगातील सर्वात लहान द्वीप\nह्या जगामध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक लहान मोठी द्वीपे आहेत. ह्यातील बहुतेक द्वीपांच्याबद्दल माहिती उपलब्ध असली, ...\nयेथे केली जाते दानवांची पूजा\nसर्वसाधारणपणे मंदिरातून देवदेवतांची पूजा केली जाते असा आपला समज आहे. मात्र हिंदू संस्कृतीत देवांबरोबरच गुणी दानवांची ...\nजगातील खतरनाक झुलते पूल\nपूल साधारणपणे नदी-नाले वा दर्‍यांमुळे दुरावलेल्या दोन ठिकाणांना सुरक्षितपणे जोडण्याचे काम करतात. त्यांच्यावर ...\nबद्रीनाथ हे भारतातील सर्वात प्राचीन क्षेत्र आहे. सतुगात याची स्थापना झाली असं म्हणतात. आदियुगात नर आणि नारायण, ...\nसांस्कृतिक भारत : त्रिपुरा\nत्रिपुराचा इतिहास मुस्लीम इतिहासकारांनी व ‘राजमाला’ इतिहासकाराने लिहून ठेवलेला आहे. महाभारत व पुराणातही त्रिपुराचे ...\nअजोड स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी राजस्थान प्रसिद्ध आहे. याच राजस्थानात अरवली पर्वतरांगाजवळ उदपूरपासून 85 कि.मी. अंतरावर ...\nचांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली\nआपला बालपणीचा सवंगडी चांदोमामा म्हणजे चंद्रावर जाण्याची संधी आपल्याला कधी मिळेल कोणास ठाऊक. पण निदान आपण त्याला अगदी ...\nजगातील आनंदी लोकांचा देश\nजगातील आनंदी देशांच्या यादीत फिनलंड पहिल्या पाच नंबर मध्ये आहेच पण हवामान आणि लाइफस्टाइलमध्ये हा देश अन्य देशांच्या ...\nDarjeeling : क्वीन ऑफ हिल्स\nवेबदुनिया| शनिवार,जून 9, 2018\nदार्जिलिंगला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळालं आहे. मोठमोठाले चहाचे मळे, आल्हाददायक हवामान आणि पर्यटकांचं ...\nदोस्तांनो, दिवाळीनंतरचे दिवस म्हणजे धमाल करण्याची संदी पण खिसा थोडा हलका आहे आणि भटकंतीला जायचं आहे. सो डोंट वरी. ...\nव्यपीन द्वीपाच्या सीमेवर असलेला हा सुंदर समुद्र किनारा पोहण्यासाठी योग्य आहे. पश्चिमेकडील समुद्र आणि पूर्वेकडील बॅकवॉटर ...\nपहिल्यांद��च विमानाने प्रवास करत असाल तर घ्या काळजी\nउन्हाळ्यात अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, परिवारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. कुणी आपल्या शहराच्या आजूबाजूला ...\nनिसर्गाचे रंगीबेरंगी रंग दाखविणार राजस्थानमध्ये एका शाही आदरातिथमधून अनोखे सेलिब्रेशन अनुभवाला येते. भव्य राजवाडे, ...\nझारखंड हे भारताचे 28 वे राज्य आहे. 15 नोव्हेंबर 2000 या दिवशी दक्षिण बिहार प्रां‍ताचे झारखंड हे नवीन राज्य उदयास आले. ...\nआम्ही रणथंबोरचं जंगल पाहण्यासाठी आतुर झालो होतो. अशा पूर्णपणे अनोळखी भागात जाण्याची मजा काही वेगळीच असते. प्रवासात ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे या प्रवासात दिसतात. नेपाळमधील ...\nअरबी समुद्र, पश्चिम घाट यांच्यामध्ये विसावलेल्या केरळची सृष्टी सौंदर्याबद्दल ख्याती आहे. पर्यटन स्थळामध्ये केरळने ...\nसोलो ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड जोरात आहे. मुली आणि महिला ही हल्ली सोलो ट्रिप करतात. एकटीने फिरायचं म्हणजे सुरक्षेची जरा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thane.city/2010/09/first-mc-donalds-drive-thu-in-thane/", "date_download": "2018-08-14T16:16:14Z", "digest": "sha1:F573VBECNV5E3BHENHQLZK63WNNSOYWW", "length": 5980, "nlines": 65, "source_domain": "thane.city", "title": "First McDonald's Drive Thu in Thane | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा Thanevarta 14 August 2018\nनवनियुक्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वीकारली जिल्हाधिकारी पदाची सूत्रं. खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत सरस कामगिरी. आणि ठाणे शहर पायाभूत सुविधांमध्ये देशात तिस-या तर जीवनशैली निर्देशांकामध्ये सहाव्या क्रमांकावर. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १३ ऑगस्ट, २०१८\n-ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती. -कचरा विल्हेवाटी संदर्भात कुठलाही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही – पालकमंत्र्यांची ग्वाही. - पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित��तानं शिवभक्तांची शिवमंदिरातमध्ये रांग #ThaneVarta #ThaneDistrict https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - ११ ऑगस्ट, २०१८\n-स्वातंत्र्य दिनापासून किमान गणेशोत्सवा पर्यंत मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी मर्यादित टोल -स्वातंत्र्य देण्याची खासदार डा. विनय सहस्रबुद्धे यांची मागणी. -वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी झालेल्या वादातून पोलीस उपनिरीक्षक शारदा अंकुश देशमुख यांचा आत्महत्येचा प्रयत्न. -घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://techno-savvy.com/2015/02/", "date_download": "2018-08-14T15:24:33Z", "digest": "sha1:S657ZNIDTRGODWAJIWXD5IMG2XDFGHUF", "length": 6295, "nlines": 35, "source_domain": "techno-savvy.com", "title": "एफ वाय – टेक्नो सॅव्ही", "raw_content": "\nसाप्ताहीक सकाळमध्ये प्रकाशित झालेले आणि इतर लेख\nअॅपल खरोखरच कार बनवत आहे का अमेरिकन वृत्तपत्रांचे रकाने सध्या या विषयाच्या चर्चेने भरून वाहत आहेत. एका खटल्याच्या निमित्ताने बाहेर आलेल्या माहितीने कार कंपन्यांची झोप उडाली आहे. फोर्ड आणि जनरल मोटर्स स्मार्टफोन बनवणार आहेत असं जर कोणी म्हटलं तर लोक हसले असते. पण अॅपल कार बनवणार आहे असं जेव्हा काही लोक म्हणत आहेत तेव्हा मात्र सर्वांचे कान टवकारले आहेत. अॅपलने यापूर्वी कुठलाही संबंध नसलेल्या उद्योगात शिरुन ती बाजारपेठ काबीज केल्याची अनेक उदाहरणे आहेत. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, डीजीटल म्युझिक, स्मार्टफोन, फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रात अॅपलने आपल्या क्रांतिकारी उत्पादनांनी पूर्ण बाजारपेठच बदलून टाकली आहे. आणि म्हणूनच वर्तमानपत्रे एवढी चर्चा करीत आहेत.\nफेब्रुवारी 23, 2015 Vaibhav Puranik\tयावर आपले मत नोंदवा\nवॉशिंग्टन डीसी – अमरेिकेची दिल्ली\nज्याप्रमाणे दिल्लीला पूर्ण राज्य करण्याची मागणी ‘आप’ तर्फे मांडली जात आहे त्याच प्रमाणे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सी. लाही अशा प्रकारचा पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी पुढे येत आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये अशा प्रकारची मागण�� अमेरिकन सिनेटच्या एका समितीने ऐकून घेतली. या समितीसमोर या मागणीचा पुरस्कार करणारे व या मागणीला विरोध करणाऱ्यांनी आपआपली बाजू मांडली.\nफेब्रुवारी 16, 2015 Vaibhav Puranik\tयावर आपले मत नोंदवा\nक्लाउड कंप्युटींग या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या संदर्भात वेगळा आहे. परंतु सामान्य मध्यमवर्गीय लोकांना कदाचित माहित नसते कि दररोज ते अनेक वेळा त्यांच्या नकळत ‘क्लाउड’ वापरत असतात. तुमची माहिती इंटरनेटवरील सर्व्हरवर साठवून ठेवणाऱ्या सेवांना सर्वासाधारणपणे क्लाउड म्हटलं जातं. जीमेल, फेसबुक, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, फ्लिकर अशी अनेक सेवांना ‘क्लाउड’ सेवा असे म्हणता येईल. Continue reading →\nफेब्रुवारी 8, 2015 Vaibhav Puranik\tयावर आपले मत नोंदवा\nनॅनोटेक्नॉलॉजी हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असेलच. अतिशय सूक्म वस्तूंचा अभ्यास करून त्यांचा वापर करून घेण्याच्या शास्त्राला नॅनोटेक्नॉलॉजी असे म्हणतात. ह्या शास्त्रावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होत असून लवकरच या शास्त्राचे उपयोग सामान्य माणसापर्यंत पोचतील. हे शास्त्र अर्थातच वरील एका वाक्याएवढं सोपं नाही. त्यात अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. त्यातल्याच एका तंत्रज्ञानाचा – नॅनोरोबोटीक्सचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.\nफेब्रुवारी 1, 2015 Vaibhav Puranik\tयावर आपले मत नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2312.html", "date_download": "2018-08-14T16:06:34Z", "digest": "sha1:57OO5P2DU3NOEZDX4XTZN46ENCZ4XV4L", "length": 6111, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कोल्हेवाडी येथील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Sangamner कोल्हेवाडी येथील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला.\nकोल्हेवाडी येथील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. नवनाथ विश्वनाथ कोल्हे ( वय ३२ रा. कोल्हेवाडी ) असे या युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसंगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे नवनाथ विश्वनाथ कोल्हे हे कुटुंबियांसह राहत होते. त्यांची पत्नी जळगाव (ता. राहाता) येथे माहेरी ���ेलेली होती. तर मुलगी घरी होती. मुलगी व ते स्वत: घरात झोपलेले होते. मात्र नजीकच्या रहीवाशांना बुधवारी पहाटे नवनाथ कोल्हे यांचा मृतदेह घरानजीकच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nपोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह विहिरीतून बाहेर काढीत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला. मयताचे भाऊ जालिंदर विश्वनाथ कोल्हे यांनी पोलिसात खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.लक्ष्मण औटी अधिक तपास करीत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z170521051328/view", "date_download": "2018-08-14T15:18:39Z", "digest": "sha1:DMBUOHTPC7J6TCZR4J4LMNFNTV725LCB", "length": 15470, "nlines": 236, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीरामाचीं पदें - पद १११ ते १२४", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|\nपद १११ ते १२४\nपद १ ते १०\nपद ११ ते २०\nपद २१ ते ३०\nपद ३१ ते ४०\nपद ४१ ते ५०\nपद ५१ ते ६०\nपद ६१ ते ७०\nपद ७१ ते ८०\nपद ८१ ते ९०\nपद ९१ ते १००\nपद १०१ ते ११०\nपद १११ ते १२४\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३२\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १९\nपदे १ ते ५\nपदे १ ते २\nपदे १ ते ५\nपदे १ ते ६\nपदे १ ते ७\nपदे १ ते ११\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४६\nपदे १ ते ३\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १८८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १७\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते २८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपत्रिका भागीरथी ३२ वीं\nपदे ३३ ते ३८\nश्रीरामाचीं पदें - पद १११ ते १२४\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nपद १११ ते १२४\nरत्नसिंहासनावरी शोभसी तूं धर्नुधारी उपासक ओळखती \nकोटि - मदनाभिरामा पतितपावन नामा निशिदिनीं मध्वनाथ \nश्रीरामाचें नाम मुखीं घ्यावें रे ॥ध्रु०॥\nत्रिभुवनीं नामरूप पाहुनियां सुखी व्हावें ॥१॥\nमध्वनाथ म्हणे अभिनव राघोबाचें यश गावें ॥२॥\nश्रीरामाचें ध्यानीं रूप चिंती रे ॥ध्रु०॥\nधनसुतरामा तुज कोण्ही काम न ये अंतीं रूप चिंती रे ॥१॥\nसारांश जाणुनि मध्वनाथा सांगितलें संतीं रूप चिंती रे ॥२॥\nतो तूं माझा परमसखा रघुराज ॥ध्रु०॥\nमीपण धरुनी वणवण करितां शिणलों आलों वाज मी शरणागत जाणुनि माझें बीज भवाचें भाज ॥१॥\nमध्वमुनीश्वरदीनदयाळा राखे बिरुदें आज त्रिंबक विनवी भावें मजला बोधसुधारस पाज ॥२॥\nतो मी तुझा सेवक आळसी जाण ॥ध्रु०॥\nध्यान न जाणें ज्ञान न जाणें नेणें वेद पुराण मानस माझें मळिन दयाळा जाणसि तूंचि सुजाण ॥१॥\nविषयसुखाला देखुनि माझे निवती पंचप्राण मध्वमुनीश्वर जानकीनाथा वाहतो तुझी आण ॥२॥\nबोला बोला राघोबाचें नाम बोला बोलेना तो होईल श्वानश्वापद कोल्हा ॥ अथवा रानीं होउनि भटकत फिरेल होला बोलेना तो होईल श्वानश्वापद कोल्हा ॥ अथवा रानीं होउनि भटकत फिरेल होला येवढा कारे हाणोनि घेतां टोला ॥१॥\nकांरे अफू खादली तार आली डोळां आपल्या घरा जाउनी पाय पसरुनि लोळा ॥ जळो जळो वोंगळ हा तुमचा मोळा आपल्या घरा जाउनी पाय पसरुनि लोळा ॥ जळो जळो वोंगळ हा तुमचा मोळा हृदयीं ध्यातां श्रृंगार सुंदर सोहळा ॥२॥\nकीर्तनरंगीं ब्रह्मानंदें गजरें डोला रामनामस्मरणें करा कंठ बोला ॥ हातीं टाळी वाजुनि करणें गदारोळा रामनामस्मरणें करा कंठ बोला ॥ हातीं टाळी वाजुनि करणें गदारोळा मध्वनाथीं रंजवी देव भोळा ॥३॥\nराम रम्यलक्षण दक्षिणे लक्ष्मण राम आला ॥१॥\nपृष्ठभागीं भरत शत्रुघ्नसहित राम आला ॥२॥\nवामभागीं जानकी राममुखा अवलोकी राम आला ॥३॥\nदासामध्यें निरभिमान सन्मुख उभा हनूमान राम आला ॥४॥\nमध्यें माझा रघुपति कोदंड मिर���े हातीं राम आला ॥५॥\nमध्वनाथें आळविला प्रीति करूनि कवळिला राम जाला ॥६॥\n तारी तो महाराज भगवान ॥ध्रु०॥\nधावुनि सोडवि दिव्य गजेंद्र कोण करी अनुमान ॥१॥\nकौरवीं गांजियली जधिं द्रौपदी राखि तिचा सन्मान ॥२॥\n सागरीं तरे हनुमान ॥३॥\nचरणांवरि शिर ठेवि बिभीषण धरि त्याचा अभिमान ॥४॥\n बळिसदनीं दरवान रे ॥५॥\nदेवा रमानाथा देवा रमानाथा ॥ध्रु०॥\nतुजविण कोण वारी अनाथाची वेथा ॥१॥\nमध्वनाथ म्हणे माझ्या ठेवी करांबुज माथां ॥२॥\nकरी तरि बरी मज कृपा दीनावरी रामा ॥ध्रु०॥\nकामक्रोधादि रिपु गांजिताति आम्हां म्हणुनि शरण आलों आतां तुज पूर्णकामा ॥१॥\nदीन बहु मीन जळाविण तसा मी धामा जीव जीवी आतां येतुनिया रामा मेघश्यामा ॥२॥\nदीनदयाळ पतितपावन वदताति तुम्हां तेंचि ब्रीद साच करी सच्चित्सुखधामा ॥३॥\nमध्वनाथ विनवीतसे तुज घनश्यामा येथुनिया सोडी वेगें नेई निजधामा ॥४॥\nजननी जठरीं रक्षियलें मज पोसुनि पंचहि प्राण ॥१॥\nबाहेर निघतां मातेचे स्तनीं पय केलें निर्माण ॥२॥\nऐसें असतां या पोटाची कां करूं चिंता जाण ॥३॥\n धरि माझा अभिमान ॥४॥\nजयराम श्रीराम रघुपति मंगलधामा ॥ध्रु०॥\nतुम्ही पूजित जा श्रीरामा ॥ध्रु०॥\n नाहीं जयातें रामा ॥१॥\nसंतति संपत्ति देत सरस्वती \n गात असे निष्कामा ॥३॥\nराम माझा धरिल कसा अभिमान पाहातो काय निदान ॥ध्रु०॥\n पातकी दुष्ट महान् ॥१॥\nपरघातक मी गुरुवंचक मे दोष्ह हे काय लहान ॥२॥\nकरुणाघन हा निष्ठुर झाला \n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/856", "date_download": "2018-08-14T15:40:46Z", "digest": "sha1:TSPLOW2N4Q35J7PZ246J7JQGRW2L7OY2", "length": 14952, "nlines": 76, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शाहीर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअनंत फंदी यांच्‍या नावाविषयी थोडेसे\nअनंत फंदी हे कवी-शाहीर म्‍हणून सर्वपरिचित ��हेत. त्‍यांचे मूळ नाव अनंत घोलप. मात्र ते फंदी या नावाने प्रसिद्ध पावले. त्यांचे फंदी नाव का पडले याविषयी वेगवेगळी मते आहेत.\nसंगमनेर येथे मलक फंदी म्हणून फकीर होता. तो लोकांशी चमत्कारिक रीतीने वागत असे. म्हणून लोक त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंत घोलप यांचा स्नेह होता. त्यावरून अनंत घोलप यासही लोक फंदी म्हणू लागले. महाराष्ट्र सारस्वतकारांच्या मते ‘अनंत फंदी यांचा जन्म शके १६६६ / इ.स. १७४४ मध्ये झाला. ते यजुर्वेदी कोंडिण्यगोत्री ब्राम्हण होते. त्यांचे उपनाव घोलप. त्यांच्या घरचा पिढीजात धंदा सराफीचा, पण अनंत फंदी यांचे लक्ष त्या धंद्यात नव्हते. ते लहानपणापासून व्रात्य चाळे व उनाडक्या करत. पुढे पुढे तर ते फंद इतके वाढले, की जनलोक त्यांस फंदीबुवा असे म्हणू लागले व ते त्यांचे नावच पडून गेले\n‘मराठी कवितेचा उष:काल किंवा मराठी शाहीर’ या पुस्तकात अधिकची माहिती दिली आहे, ती अशी, की फंदी मलंग असेही त्याचे नाव एका लावणीत आले आहे. तो त्यांचा तमाशातील साथीदार होता. त्यामुळे त्यालाही लोक फंदी म्हणू लागले.\nसुलभ विश्‍वकोशातील नोंदीत त्यांच्या वडिलांचे नाव कवनी बाबा व आर्इचे नाव राजुबार्इ असे लिहिले आहे. मलिक फंदी या फकिराच्या स्नेहामुळे फंदी हे उपपद त्याच्या नावास जोडले गेले.’\nभारतीय संस्कृती कोशात त्यांच्या पत्नीचे नाव म्हाळसाबार्इ व मुलाचे नाव श्रीपती अशी दिली आहेत.\nशब्दकोशात छंद आणि फंद यांचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे दिले आहेत.\nत्र्यंबकेश्वर ते कयगाव टोक (तालुका नेवासा) हा परिसर दंडकारण्याचा मानला जातो. त्या परिसरातून गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नदीच्या तीरावर कोपरगाव हे तालुक्याचे ठिकाण वसलेले आहे.\nप्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुण्य झालेला असा कोपरगाव तालुका. गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या तीरावरून प्रभू रामचंद्र व सीता यांचे वनवासकाळात भ्रमण झालेले आहे. त्या संदर्भात स्थळ, काळ, घटना व प्रसंगानुरूप अनेक दंतकथा ऐकिवात असून त्यांचा वर्तमान परिस्थितीशी संदर्भ लागू शकतो.\nगोदावरी नदीचा कोपरगाव तालुक्यात प्रवेश मोर्विसपासून होतो. ‘मोर्विस’ या गावाजवळ रामाने मारीच राक्षसाचा वध केला म्हणून मारीच - मारीस - मोर्विस असे शब्दस्थित्यंतर झाले. राम बाणाने सोनेरी हरणाचा वेध घेत असताना त्याचा नेम चुकून बाण खड��ावर घसरत गेला. त्या बाणामुळे खडक कापत गेला. त्या बाणामुळे खडकावर खोल असे तास (नळी) पडले म्हणून त्या ठिकाणी वसलेल्या वसाहतीस (तास) 'चासनळी' असे नाव पडले आहे. शेतकरी शेताला पाणी व्यवस्थित भरता यावे म्हणून पेरणी झाल्यानंतर जमिनीत तास पाडतो व पाणी पिकाला भरतो. तास हा शब्द शेतकऱ्यांच्या परिभाषेतील आहे.\nराम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव तासे असे होते. त्यांच्या घराण्याची वृती जोसपणाची (जोशी) असल्यामुळे कालातरांने तासे हे लुप्त होऊन जोशी हे आडनाव कायम झाले.\nत्यांचे पूर्ण नाव रामचंद्र जगन्नाथ जोशी. राम यांचे वडील जगन्नाथ व त्यांचे बंधू अनंत हे दोघेही वेदशास्त्रसंप्पन होते. त्यांना समाजात मानमान्यता होती, राम यांचा थोरला भाऊ मुदगल भट हा कथा-कीर्तने करी, पुराणेही सांगे. तो त्याची परंपराप्राप्त भिक्षुकीही चालवी. वडील वारल्यावर धाकट्या भावाचा सांभाळ करणे त्यांच्याकडे आले. राम जोशी व्युत्पन्न कवी होते. त्यांच्या मराठी स्फुट सुभाषितांचा संग्रह व रघुवंशाच्या धर्तीवर रचलेले यदुवंश नामक एकोणीस सर्गांचे महाकाव्य उपलब्ध आहे.\nपोवाडा हा मराठी काव्यप्रकार आहे. त्याला पवाडा असेही म्हणतात. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, चातुर्य, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा स्तुतिस्तोत्र म्हणजे पोवाडा. कृ.पां. कुलकर्णी यांनी संस्कृत भाषेतील प्र +वद् = स्तुती करणे या धातूपासून पोवाडा शब्द निर्माण झाला आहे असे म्हटले आहे.\nस्तवनात्मक कवने इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून हिंदीत किंवा तत्सम भाषेत रचली जात होती. त्यांना रासो असे म्हणत. पृथ्वीराज चौहान याचा भाट चंद बरदाई याचे पृथ्वीराज रासो हे काव्य म्हणजे पृथ्वीराजाचा पोवाडाच आहे. राजस्थानातून काही राजपूत कुळे महाराष्ट्रात आली, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे भाटही आले. त्यांपैकी काही पुढे महाराष्ट्रातच स्थायिक झाले. त्यांनी आपला भाटगिरीचा म्हणजे पोवाडा रचून गाण्याचा पेशा कायम ठेवला. उत्तर पेशवाईत प्रसिद्धीस आलेला सिद्धनाथ ऊर्फ सिदू रावळ शाहीर हा भाटच होता. भूषण नावाचा एक कवी शिवाजीमहाराजांच्याबरोबर काही काळ होता. त्याने शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही रोमहर्षक प्रसंग काव्यात वर्णिले आहेत. तेही पोवाडा या सदरात जमा होतील.\nमहेश तानाजी घाडगे 28/04/2015\nशाहीर सुभाष गोरे हे लोककलाकार. त्यांचा जन्म 1 जून 1963 रोजी सोलापूरच्‍या सांगोला तालुक्‍यातील जवळा या गावी झाला. त्यांचे क्षेत्र लोककला व लोकनृत्य (पोवाडे, गीते, लावणी, भारूड, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वासुदेव, तमाशा इत्यादी). सुभाष गोरे यांचे आजोबा कृष्णा ज्योती गोरे, वडील बाबुराव कृष्णा गोरे त्याच क्षेत्रात होते.\nगोरे ‘जय भवानी कलापथक व सांस्कृतिक मंडळ, जवळा’ गेल्या पंचवीस वर्षांपासून चालवतात. ऐतिहासिक व समाजप्रबोधनपर पोवाडे ही त्यांची खासीयत. त्या जोडीला गीते, गोंधळ, भारूड, वाघ्या-मुरळी, वासुदेव, तमाशा, लावणी आदी लोककला व लोकनृत्ये ते सादर करतात. त्‍यांचे कार्यक्रम भारतभर झाले आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/2nd-odi-will-be-played-between-south-africa-vs-india-today/", "date_download": "2018-08-14T16:01:22Z", "digest": "sha1:EG5SXBNE4RY6PVMYQSVYI233QLU4E2DE", "length": 8045, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात रंगणार दुसरा वनडे सामना -", "raw_content": "\nआज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात रंगणार दुसरा वनडे सामना\nआज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात रंगणार दुसरा वनडे सामना\n दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज दुसरा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. सहा सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारत १-० असा आघाडीवर आहे. आता भारतासमोर ही आघाडी टिकवण्याचे आव्हान असेल.\nडर्बन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय होता या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. तसेच अजिंक्य रहाणेने विराटची भक्कम साथ देताना अर्धशतकी खेळी केली होती. गोलंदाजांकडूनही चांगली कामगिरी झाली होती.\nया विजयामुळे भारताला आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याची संधी मिळाली आहे. पण आता हे स्थान आणखी पक्के करण्यासाठी भारताला आज होणाऱ्या सामन्यातही विजय मिळविणे गरजेचे आहे.\nयाबरोबरच या सामन्यात दक्षिण आफ्रिकाही पुनराग���न करण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही पहिल्या वनडे सामन्यात शतक झळकावले होते. परंतु तोही दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या आधीच एबी डिव्हिलियर्स पहिल्या ३ वनडेसाठी दुखापतीमुळे बाहेर आहे.\nत्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला डू प्लेसिस आणि डिव्हिलियर्स यांच्या अनुपस्थित खेळावे लागणार आहे. डू प्लेसिस बाहेर पडल्यामुळे २३ वर्षीय एडिन मार्करम दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणार आहे.\nविशेष म्हणजे मार्करम आणि विराट या दोघांनीही १९ वर्षांखालील विश्वचषकात नेतृत्व केले आहे आणि दोघांच्याही नेतृत्वाखाली त्यांच्या संघांनी विश्वचषक जिकंले होते. विराटच्या नेतृत्वाखाली २००८ साली तर मार्करमच्या नेतृत्वाखाली २०१४ साली दक्षिण आफ्रिकेने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टी�� इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://panlotkshetravikas.weebly.com/235723442358237523402368.html", "date_download": "2018-08-14T15:51:10Z", "digest": "sha1:VH66O77HJLOJOP3W5ZILFPV4JJ3KHXO6", "length": 13156, "nlines": 94, "source_domain": "panlotkshetravikas.weebly.com", "title": "वनशेती - पाणलोटक्षेत्र विकास", "raw_content": "\nसलग दगडी समतल बांध\nपाणी व गाळरोधक बंधारे\nरस्त्याच्या मोर्‍या बंद करणे\nवन शेती ही शेती उत्पादनातील सुधारित पद्धत आहे. महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण विभागातील कमी व अनिश्‍चित पाऊसमानात हलक्या, उथळ, क्षारयुक्त व नापिक, पाणथळ जमिनीत नेहमीचे पीक बर्‍याच वेळा फायदेशीर ठरत नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या परवडतदेखील नाही. अशा जमिनीत परिस्थितीमुळे प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.\nजलद वाढ, विविध उपयोगी, उदा. अन्न, चारा, लाकूड, कुंपण इ., प्रतिकूल जमीन व हवामान परिस्थितीतसुद्धा वाढीचा संबंध, सहयोगी पिकांवर प्रतिकूल परिणाम नसावा., हवेतील नत्र जमिनीत साठविण्याची क्षमता, जमीन सुधारणा करण्याची क्षमता, कमीत कमी रोग व कीटकांचा प्रादुर्भाव, सरळ उंच वाढीचा प्रकार, कमीत कमी व्यवस्थापन\n1) वन शेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षापासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो व वाढीव उत्पन्न मिळविणे शक्य होते.\n2) वृक्षामुळे शेतात आर्द्रता टिकवली जाते व वादळवारे यापासून पिकांचे संरक्षण होते. पर्यावरणच्या संतुलनास मदत होते.\n3) जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते.\n4) हलक्या, मुरमाड अशा जमिनीत नेहमीच्या पीक पद्धतीऐवजी वन शेती लाभदायक ठरते.\n5) नापिक अशा जमिनीत थोडी काळजी घेतल्यास वृक्षापासून फायदे मिळविता येतात, तसेच जमिनीचा मगदूर सुधारता येतो.\n6) वन शेतीस मजूर कमी लागतात व या पद्धतीपासून दीर्घकाळ उत्पन्न मिळत राहते.\n7) महुआ या झाडापासून मिळणारी फुले, फळे आणि बिया खाद्यान्न म्हणून वापरतात. बाभळीच्या सिनेगल या जातीपासून तयार होणारा डिंक परदेशात भरपूर भावाने विकला जातो. लिंब वृक्षाचा औषधी उपयोगासाठी अवलंब होतो. तसेच लिंबोळ्यांचा खत म्हणून उपयोग होतो. साग, सिसम, कडुनिंब यांसारखी झाडे इमारती लाकडासाठी प्रसिद्ध आहेत.\nया पद्धतीत ज्या जमिनीवर पिके येऊ शकतात, अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर वृक्षाची 15 ते 20 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर ओळींमध्ये लागवड करून ओळींच्या मधील मोकळ्या जागेत पिके घ��तात.\nहलक्या व उथळ जमिनीवर अंजन, सुबाभूळ, सिसू, विलायती बाभूळ, कडुलिंब यांसारख्या झाडांची लागवड करून, त्यामध्ये मद्रास अंजन, डोंगरी, पावना, स्टायलो, रानमूग इ. सुधारित गवतांची योग्यरीत्या सांगड घालून लागवड करतात.\n​कृषी वनीय कुरण -\nहलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर पिके, वृक्ष व सुधारित गवतांची लागवड करतात.\nहलक्या प्रतीच्या जमिनीवर सीताफळ, बोर आणि आवळा यांसारख्या फळझाडांची लागवड करून मधल्या जागेत सुधारित गवतांची लागवड करतात.\n​कृषी उद्यान कुरण -\nहलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीवर आंबा, चिंच, सीताफळ, बोर, आवळा, शेवगा इ. फळझाडांची लागवड करून सुरवातीची तीन ते पाच वर्षे हरभरा मूग, तूर, गहू, भुईमूग आदी पिके घेतात व झाडांचा डोलारा मोठा झाल्यावर झाडाच्या ओळींमध्ये सुधारित गवताची लागवड करतात. या पद्धतीमध्ये गरजेनुसार फळझाडे व गवत यांची सुरवातीपासूनही लागवड करता येते.\nया पद्धतीत फळझाडांमध्ये विविध द्विदल किंवा एकदलवर्गीय पिके घेता येतात. जिराईत क्षेत्रावर बोर, आवळा, शेवगा, चिंच या फळझाडांची लागवड करता येते, तर बागायत क्षेत्रात आंबा, चिकू यांसारखी फळझाडे घेऊन त्यामध्ये पिकांची लागवड करतात.\n​उद्यान वनीय कुरण -\nहलक्या व मध्यम प्रकारच्या जमिनीवर फळझाडे, वृक्ष आणि सुधारित गवतांची लागवड करतात.\nज्या जमिनीत विविध कारणांस्तव (पाणथळ, आम्ल व क्षारयुक्त इ.) सर्वसाधारण पिके घेता येणे शक्य नाही, त्या वेळी त्या-त्या प्रकारास योग्य अशा बहुउद्देशीय (लाकूड, चारा, फळे इ.) झाडांची लागवड करावी. क्षेत्र मोठे असेल तर एकाच प्रकारची झाडे न लावता समान पट्टे करून विविध उपयोगी अनेक जातींची झाडे लावावीत.\n​पाऊसमानाप्रमाणे व जमिनीनुसार वृक्षांची निवड\n1) भरपूर पावसाचा प्रदेश (1200 मि.मी. पेक्षा जास्त) : साग, बांबू, मोहा, बाभूळ, शेवगा, हादगा, काशीद.\n2) मध्यम पाऊसमान (750-1200 मि.मी.) : कडुलिंब, करंज, बाभूळ, सिसू, शिवण, बकाण.\n3) कमी पावसाचा प्रदेश (750 मि.मी. पेक्षा कमी) : नीम, बाभूळ, सुबाभूळ, बोर, चिंच, आवळा, खैर सीताफळ.\n4) क्षारयुक्त जमीन : खैर, विलायती, बाभूळ, सुरू, सिसू, नीम.\n5) आम्लयुक्त जमीन : करंज, शिवण, चिंच, ग्लिरिसिडीया, शिरस.\n6) दलदलीची जमीन : बाभूळ, ग्लिरिसिडीया, भेंडी, शेवरी, शिरस.\n​उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड\n1) हिरवा चारा : सुबाभूळ, अंजन, शिवण, शिरस, खैर आपटा, कांचन, पांगारा, धावडा, नीम, प��स, शेवरी, हादगा, बाभूळ.\n2) जळणासाठी लाकूड : निलगिरी, बाभूळ, वेडीबाभूळ, सुरू, पळस, साग, नीम, आवळा, करंज, हादगा, शेवरी.\n3) फळझाडे : आंबा, चिंच, बोर, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू.\n4) औद्योगिक उत्पादनाकरिता : नीम, बाभूळ, तुती, करंज, धावडा, निलगिरी, बांबू, पॉपलर, वन, एरंड महुआ.\n5) लाकडासाठी झाडे : साग, नीम, बाभूळ, शिरस, सुरू, काशीद, करंज, शिवण.\n6) जैविक इंधनाकरिता : करंज, वन एरंड, महुआ, जोजोबा, सीमारुबा.\nविविध जमिनींसाठी उपयुक्त वृक्ष:\n1) हलक्या व उथळ जमिनी : अंजन, सुबाभूळ, सिसू, बाभूळ, सिरस, शेवरी, कडुलिंब.\n2) पाणथळ जमिनी : गिरिपुष्पास सुरू, भेंडी, करंज, शेवरी, निलगिरी.\n3) क्षारयुक्त जमिनी : वेडी बाभूळ, बाभूळ, कडुलिंब, सिसू, निलगिरी, करंज, खैर.\n4) डोंगराळ जमिनी : निलगिरी, बाभूळ, सुबाभूळ, सौंदड, कडुलिंब.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/tribal-youth-issue-solve-devendra-fadnavis-131426", "date_download": "2018-08-14T16:14:20Z", "digest": "sha1:YCEN6IT6RIMP7HUG4MB5LPIABF6RQ6EH", "length": 11539, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "tribal youth issue solve devendra fadnavis आदिवासी मुलांच्या अडचणी सोडवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | eSakal", "raw_content": "\nआदिवासी मुलांच्या अडचणी सोडवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबुधवार, 18 जुलै 2018\nनागपूर - आदिवासी युवक प्रश्‍न मांडण्यासाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघाले होते. त्यांच्या प्रश्‍नावर तातडीने बैठक घेण्यात येईल. मुलांवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. या संदर्भात विभागाचे मंत्री, संबंधित आमदार व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.\nनागपूर - आदिवासी युवक प्रश्‍न मांडण्यासाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघाले होते. त्यांच्या प्रश्‍नावर तातडीने बैठक घेण्यात येईल. मुलांवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. या संदर्भात विभागाचे मंत्री, संबंधित आमदार व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.\nआदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहातील खानावळ बंद करून डीबीटी पद्धतीतून पैसे देण्यात येतात. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होत नाही. ही समस्या सोडवावी यासाठी विद्यार्थ्यांचा मार्च निघाला. मात्र, पोलिसांकडून दपडशाहीचा वापर करून विद्यार्थ्यांन��� घरी बळजबरीने पोचवून देण्यात येत असल्याचा विषय आमदार दिलीप वळसे-पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत चर्चेला आणला. यावर निवेदन करताना मुख्यमंत्री बोलत होते.\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\n...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त\nनवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/07/31/mumbai-pune-intercity-express-accident-avoided-due-to-alert-gangnam/", "date_download": "2018-08-14T16:21:26Z", "digest": "sha1:XXB4QLJFMSWGKX3PJXPKCJQNT7E5XDS2", "length": 6881, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "गँगमनची सतर्कता,मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nगँगमनची सतर्कता,मु��बई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला\n31/07/2018 SNP ReporterLeave a Comment on गँगमनची सतर्कता,मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला\nदोन रुळामध्ये पडलेले अंतर एका सतर्क गॅंगमनच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मुंबईहुन पुण्याकडे येणाऱ्या इंटरसिटी गाडीचा अपघात टळला. हा प्रकार ठाकूरवाडी ते मंकी हिलच्या दरम्यान घडला.\nमुंबई-पुणे मार्गावर रोज धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसचा अपघात आज थोडक्यात टळला. रेल्वे नेहमीप्रमाणे या मार्गावरुन जात असताना रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. हा प्रकार ठाकूरवाडी ते मंकी हिलच्या दरम्यान घडला होता. या ठिकाणी दोन रुळाच्या मध्ये सुमारे तीन ते चार इंचाचे अंतर पडले होते. यावरुन रेल्वे गेली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या प्रकारामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोन एक्सप्रेस उशीराने धावत आहेत. इंटरसिटी एक्सप्रेस १ तास उशीराने तर डेक्कन एक्सप्रेस १५ मिनिटे उशीराने धावत आहे.\nआज सकाळी इंटरसिटी एक्सप्रेस खंडाळा घाटातून जात असताना गॅप पेट्रोलिंग करून घरी जाणाऱ्या गँगमन सुनील कुमार यांना डाऊन लाईनवरील रेल्वे रुळाला तडे गेल्याचे त्यांना दिसले. तितक्यात मुंबईहून पुण्याला येणारी इंटरसिटी एक्सप्रेस तिथे पोहचली. मात्र सुनील कुमार यांच्या सतर्कतेमुळे ती रेल्वे जागीच थांबवण्यात आली. गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. इंटरसिटी एक्स्प्रेस मुबईहून सकाळी ६.४० वाजता निघते आणि ९.५० ला पुणे स्टेशनला पोहोचते.\n१२ वर्षांखालील मुलींवरली बलात्कार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा, लोकसभेत विधेयक मंजूर\nदक्षिण आफ्रिकेच्या स्क्वॅश प्रशिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nराज्यात परतीच्या पावसात वीज पडून 11 जणांचा मृत्यू\nराज्यभरातील खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का – मुंबई हायकोर्ट\nपालघर तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैंवी मृत्यू\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-wrong-move-close-agri-technical-diploma-course-says-vikhe-patil-8553", "date_download": "2018-08-14T16:21:58Z", "digest": "sha1:WPCQGBTNJVKSKZ5PAJQHC5BFXNJD4ULX", "length": 16780, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, wrong move to close agri technical diploma course says Vikhe Patil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम बंदचा निर्णय तुघलकी : विखेे\nकृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम बंदचा निर्णय तुघलकी : विखेे\nगुरुवार, 24 मे 2018\nमुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शासनाला अंधारात ठेवून कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा घेतलेला निर्णय तुघलकी आहे. तो तातडीने रद्द करून कुलगुरूंविरुद्ध कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nमुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शासनाला अंधारात ठेवून कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा घेतलेला निर्णय तुघलकी आहे. तो तातडीने रद्द करून कुलगुरूंविरुद्ध कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nविखे पाटील यांनी यासंदर्भात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, कृषी तंत्रज्ञान पदविका हा ३ वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याबाबत शासन स्‍तरावर कोणताही निर्णय झाला नसताना राहुरी विद्यापीठाने सर्व नियम, कायदे आणि मार्गदर्शक सूचना डावलून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे. शासनाला अभ्‍यासक्रमात बदल करण्‍याचे अधिकार आहेत. परंतु, राहुरी विद्यापीठाने संबंधितांना विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेतल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.\n२०१२ मध्ये कुलगुरूंच्‍या संमतीने अतिशय विचारपूर्वक ३ वर्ष कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता व त्यास कुलपतींनी मान्‍यताही दिली होती. या अभ्‍यासक्रमामुळे ग्रामीण भागातील कृषी शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. मात्र र��हुरीच्या महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने कुलपती व शासनाला अंधारात ठेवून हा ३ वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागाचे नुकसान होणार आहे. शासनाकडून कौशल्य विकासाचे ढोल बडवले जात असताना कृषी क्षेत्रातील कौशल्य विकसित करणारा हा अभ्यासक्रम बंद करून संबंधित कुलगुरूंनी शासनाच्या धोरणाला छेद दिल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nकेंद्र आणि राज्‍य सरकारकडून कृषी विस्‍ताराच्‍या प्रचार आणि प्रसारासाठी अर्थसंकल्‍पात आर्थिक तरतूद केली जाते. या पार्श्‍वभूमिवर या निधीचा योग्य वापर करून विद्यार्थ्‍यांना बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी शिक्षण उपलब्‍ध करून देणे ही व्‍यवस्‍थेची जबाबदारी आहे. या अनुषंगाने आघाडी सरकारमध्‍ये कृषिमंत्री असताना आपण या अभ्‍यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र, कृषी तंत्रज्ञानाचा पाया भक्‍कम करण्‍याऐवजी त्‍यासंदर्भातील शिक्षणच बंद करण्‍याचा कृषी विद्यापीठाचा निर्णय शेतीसाठी धोकादायक ठरणार असल्‍याचेही विखे पाटील म्हणाले.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university राधाकृष्ण विखे पाटील पांडुरंग फुंडकर २०१८ 2018 कृषी शिक्षण education शिक्षण विकास शेती\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात ��ेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.in/baghtos-kay-mujra-kar-review/", "date_download": "2018-08-14T15:56:01Z", "digest": "sha1:I52ECNPXKO6VCDDN5R7JAA3RG2DVXKA7", "length": 10548, "nlines": 96, "source_domain": "starmarathi.in", "title": "Baghtos Kay Mujra Kar Review - STAR Marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचं वैभव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गड आणि किल्ले. शिवरायांचा ज्वलंत इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देतच असतो. पण, महाराजांनी उभारलेल्या गडकोटांची होणारी उपेक्षा, इतिहासाचा विपर्यास पाहून शिवरायांच्या नावाचा वापर केवळ उदाहरणा���ाखल केला जातो आहे. पण त्याच गडकिल्लांची आज काय अवस्था करून ठेवलीय, शिवकालीन ऐतिहासिक गोष्टीची माहिती, त्याची जाणीव करून देणं ही काळाची गरज आहे याला अनुसरून बघतोस काय मुजरा कर हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.\nBaghtos Kay Mujra Kar 2017 ‘बघतोस काय मुजरा कर’...नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो. साता-यातील खरबुजेवाडी येथे राहणारे तीन वाघ म्हणजेच जितेंद्र जोशी नानासाहेब देशमुख, अनिकेत विश्वासराव पांडुरंग शिंदे, अक्षय टंकसाळे शिवराज वहाडणे एका बाजूला आहेत तर राजकारणी मंडळी म्हणजेच हेमंत ढोमे समशेर पाटील एका बाजूला. सामान्य माणसांचा महाराजांबाबतील आदर आणि राजकरणातील लोकांचा महाराजांच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार या सिनेमात दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्रातले गड, किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था, तर दुसरीकडे गो-या सरकारांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवला आहे. जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार बरं कुठून येत असेल. ज्या पद्धतीत गो-या सरकारांनी त्यांचा इतिहास जपून ठेवला आहे, त्यातील थोडा टक्के जरी आपण केला असता तर…\nसिनेमाच्या एका टप्प्यातील काही भाग लंडन येथे शूट करण्यात आला आहे. जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार सहज जाऊ शकतो हे यातून स्पष्टपणे दिसून आलं आहे. महाराजाचं स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या गड किल्यांचे रक्षण आणि संवर्धन करणे हे किती महत्त्वाचे आहे, हे यातून दाखवण्यात आले आहे. जितेद्रं जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे यांनी केलेलं हे काम आजच्या पिढीला प्रेरणादायक ठरणार आहे. पर्णा पेठे, नेहा जोशी, रसिका सुनिल, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले, अनंत जोग यांच काम देखील पाहण्यासारखं आहे. तसेच सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच हेमंत ढोमे याने स्वत: सिनेमात खलनायकाची भूमिका देखील चोख पार पाडली आहे. पाहुणे कलाकार म्हणून श्रेयस तळपदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी ही छान भूमिका पार पाडल्या आहेत.\nमहाराजांविषयीचा आदर, सन्मान जागृत होण्यासाठी सिनेमाच्या कथेबरोबरच त्याला साथ लाभली ती अमितराज आणि क्षितीज पटवर्धन यांच्या गाण्यांची. गीतकार क्षितीज पटवर्धन आणि संगीतकार अमितराज या दो���ांच्या भन्नाट जोडीमुळे ह्या गाण्यांना अजून चारचॉंद लागले आहेत. तसेच हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे, सिध्दार्थ महादेवन, आदर्श शिंदे यांनी या गाण्यांना आवाज देऊन मंत्रमुग्ध केलं आहे. तसेच या सिनेमाच्या छायांकनाची जबाबदारी मिलिंद जोग यांनी सांभाळली आहे.\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि गणराज प्रॉडक्शन प्रस्तुत बघतोस काय मुजरा कर या सिनेमाची निर्मिती संजय छाब्रिया, गोपाल तायवाडे -पाटील आणि वैष्णवी जाधव यांनी केली आहे. लेखक, दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता असलेला हेमंत ढोमेला सुचलेली ही संकल्पना, त्यांने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेला प्रामाणिक प्रयत्न, गडकिल्ल्यांबाबतची त्यांची ही तळमळ त्याने कॉमेडी, गंभीर पण तितकाच मनाला चटका बसेल अश्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुमच्या रक्तात जर शिवरायाचं रक्त सळसळत असेल तर हा सिनेमा जरूर पाहायला जा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2507.html", "date_download": "2018-08-14T16:07:26Z", "digest": "sha1:BCPSSIB4PZ6J4MN74CEOD3BNKYIIICVF", "length": 5670, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nतरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील बोटा येथील सोनम हरिभाऊ शेळके (वय २७) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. २३) साडेचार वाजेच्या पूर्वी घडली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनम शेळके ही आपल्या कुटुंबासोबत बोटा याठिकाणी राहत होती. शुक्रवारी घरात कोणी नसताना तिने आतून कडी लावत घरातील छताला असणाऱ्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.\nदुपारी तिचा भाऊ अजित हा घरी आला असता त्याला दरवाजा लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे तो घाबरुन गेला दरवाजा कोणी उघडत नसल्याने शेवटी दरवाजा तोडण्यात आला तर समोर सोनमने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नेमकी सोनमने का आत्महत्या केली. त्याचे कारण समजू शकले नाही.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाप्रकरणी तिचा भाऊ अजित हरिभाऊ शेळके यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मा�� मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. के.भांगरे हे करत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/indian-army-surgical-strike-in-ravalkot-4-pakistani-soldiers-killed/", "date_download": "2018-08-14T15:20:16Z", "digest": "sha1:NDI233AZ73BQGVW7KRAU43VUI576AXSC", "length": 11888, "nlines": 68, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "परत एकदा पाकिस्तानमध्ये घुसून भारताचा सर्जिकल स्ट्राईक : ४ पाकडे यमसदनी | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपरत एकदा पाकिस्तानमध्ये घुसून भारताचा सर्जिकल स्ट्राईक : ४ पाकडे यमसदनी\nपाकिस्तानी सैन्याच्या नापाकअशा हल्ल्यामध्ये भारताचे तीन जवान शहिद झाले होते. ह्याचा वचपा काढत भारतीय लष्कराने तात्काळ कारवाई करत पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये सोमवारी रात्री हल्ला चढवत तब्बल चार पाकिस्तानी सैनिकास यमसदनी धाडले . ही कारवाई पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट सेक्टरमध्ये करण्यात आली. रात्रीच्या सुमारास काही भारतीय सैनिक पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या हद्दीमध्ये घुसले आणि अचानक हल्लाबोल गेला. अचानक अनपेक्षित असलेल्या हल्ल्याने पाकिस्तानी सैनिक सैरभैर झाले आणि त्यात ४ जणांना यमसदनी पोहचवून भारताने आधीच्या हल्ल्याचा बदला घेतला .\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nशनिवारी भेकडपने पाकिस्तानने गोळीबार सुरु केला होता, त्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. भारतातमधून याबद्दल मोठा आक्रोश होता. ह्या नापाक हल्ल���याचा वचपा काढावा अशी समस्त भारतीयांची मनापासून इच्छा होती.ही भारतीयांची इच्छा आपल्या सैन्याने पूर्ण केली. भारत या कारवाईला सर्जिकल स्ट्राईकचे नाव देत नसला तरी ही कारवाई सर्जिकल स्ट्राईक सारखीच होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराने या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्याचे समजते.\nभारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटके पेरुन पाकिस्तानी सैनिकांना जाळयात अडकवण्याचा ट्रॅप रचला होता. त्यानंतर लाईट मशिनगमधून फायरिंग केली त्यात चार सैनिक ठार झाले. जवळपास 45 मिनिटे ही कारवाई सुरु होती असे वृत्त इंडियाने टुडेने दिलेले आहे. स्थानिक कमांडरने परिस्थितीनुसार थेट पीओकेमध्ये घुसून ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई पाकिस्तानसाठी एक इशारा आहे. यापुढे पाकिस्तानने भारतीय जवानांवर असे भेकड हल्ले केले तर या पेक्षा देखील अधिक मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल असे सैन्याकडून सांगितले गेले आहे.\nभारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून अर्धा किलोमीटर पर्यंत आत घुसले होते. मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाल्यानंतर लावकाचं याचा बदल घेऊ असे भारताने सांगितले होते. काळ व वेळ आम्ही ठरवू असे सांगितले होते. त्यानुसारच सोमवारी रात्री मोठ्या स्वरूपात ही कारवाई केली गेली.\nशनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात एक मेजर आणि दोन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने आम्ही या नापाक कारवाईला उत्तर देऊ. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असे स्पष्ट केले होते. भारतीय लष्कराच्या या कारवाईत चार पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे.पाकिस्तानी माध्यमे मात्र कुलभूषण जाधव याच्या आई व पत्नी यांनी पाकिस्तान सोडले व लगेच भारताने हल्ला केला अशी ओरड करत असून, त्यांनी देखील ह्या हल्ल्यास दुजोरा दिला आहे.\nपाकिस्तानच्या घरावर हिंदुस्थान जिंदाबाद आणि सारे जहाँसे अच्छा : काय आहे प्रकरण \nही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी\nडेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक कुलभूषण यांच्य�� भेटीदरम्यान पाकड्यांचा मराठीवर देखील राग : सविस्तर बातमी →\nतिबेटचे आणि तिबेटी बौद्धांचे प्रमुखदलाई लामा यांच्या आयुष्यातीलमहत्... read more\nयह देश जवान कमीनों का - डॉ. सुरेन्द्र वर्मा हिंदी का श्रेष्ठ हास्य... read more\nक्या देश मध्यावधि चुनावों की ओर बढ़ रहा है : From the Best Sellers Author of 'Why Do I Hate Democracy\nयह भारत की वर्तमान राजनीतिक परिस्थितियों के आधार पर आगामी लोकसभा चु... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/01/global-kokan-festival-2019/", "date_download": "2018-08-14T16:20:57Z", "digest": "sha1:NXGIYVB4HGLQCNVF57D3XDIAOY6NCDXW", "length": 6587, "nlines": 78, "source_domain": "www.snpnews.in", "title": "ग्लोबल कोकण महोत्सव २०१९ ! कोकणचा आंतरराष्ट्रीय ब्रँड - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nग्लोबल कोकण महोत्सव २०१९ \nसंजय यादवराव मुख्य संयोजक ग्लोबल कोकण\nस्वप्नभूमी , निसर्गभूमी , देवभुमी कोकण . देशातील सर्वात महत्वपूर्ण प्रदेश . निसर्ग पर्यटन , सागरी पर्यटन , साहसी पर्यटन , बॅकवॉटर पर्यटन , आधुनिक मत्स्यउद्योग , शेती , फलोद्यान , हापूस आंबा विकासाच्या प्रचंड संधी असलेला प्रदेश .\nपनवेल आंतरराष्ट्रीय , चीपी , रत्नागिरी विमानतळ , शिवडी न्हावा सागरी पूल , मुंबई सावंतवाडी चौपदरी रस्ता ,सागरी महामार्ग , जलवाहतूक , जेएनपीटी , दिघी , जयगड वेगाने विकसित होणारी बंदरे यामुळे कोकण हा उदयोन्मुख जागतिक महासत्ता भारतभूमीच्या आर्थिक विकासाचा केंद्र बिंदू होणार आहे .\nकोकणातील निसर्ग समृद्धी , पर्यटन उद्योग ,शेती , हापूस , फलोद्यान , मत्स्यउद्योग , पायाभूत सुवीधा , विकासाच्या आणि उद्योगांच्या संधी लोककला , संस्कृती , खाद्य पदार्थ यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा महोत्सव म्हणजेच ग्लोबल कोकण .\nएका प्रदेशाचा जागतिक ब्रँड निर्माण करणारा देशातील एकमेव आणि सर्वात भव्य महोत्सव . ग्लोबल कोकण २०१९ हा सलग सातवा आंतराष्ट्रीय महोत्सव नेस्को एग्ज़िबिशन सेंटर , गोरेगाव येथे दि. ४ ते ६ जानेवारी २०१९ दरम्यान कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित करीत आहे . दरवर्षी या महोत्सवाला ३ ते ४ लाख कोकणप्रेमी उपस्थित राहतात . तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद याहीवर्षी मिळेल असा विश्वास आहे .\nयुवा उत्थान फाऊंडेशन मार्फत यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन\nसत्ता द्या, पाच वर्षात रत्नागिरीचा कायापालट करू – खा. नारायण राणे\nठाण्याच्या सिव्हिल रूग्णालयातून बाळं पळवणा-या ��ोळीचा पर्दाफाश\nलाच स्वीकारताना पशुधन विकास अधिकाऱ्यास अटक\nभारतात गुगल पिक्सेल 2 ची विक्री सुरु\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://techno-savvy.com/2014/12/22/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%95/", "date_download": "2018-08-14T15:24:16Z", "digest": "sha1:SJMSQTVSV3AORNFFN75PQM7BNTU3MQKH", "length": 23721, "nlines": 51, "source_domain": "techno-savvy.com", "title": "सोनी पिक्चर्स हॅक – टेक्नो सॅव्ही", "raw_content": "\nसाप्ताहीक सकाळमध्ये प्रकाशित झालेले आणि इतर लेख\nलॉस एंजलीसमधील केदार जोशी (नाव बदललेले) सकाळी सात वाजता उठला आणि भारतातल्या आपल्या चमूला सूचना द्यायला म्हणून त्याने आपला ऑफिसचा लॅपटॉप उघडला. थोडावेळ काम केल्यावर त्याचा लॅपटॉप विचित्र वागू लागला. त्याचा वॉलपेपर आपोआपच बदलला गेला. त्याच्या डेस्कटॉपवरील आयकॉन एक एक करून नाहीसे व्हायला लागले. केदारला लॅपटॉप हॅक झाला आहे हे कळायला वेळ लागला नाही. त्याने ताबडतोब लॅपटॉप बंद केला. परंतु पुन्हा चालू करायचा प्रयत्न करता तो चालू होईना केदारने ताबडतोब आपल्या ऑफिसमध्ये फोन केला. आणि त्याला जे कळले ते ऐकून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या कंपनीतील – सोनी पिक्चर्स एन्टरटेनमेंटमधील जवळजवळ प्रत्येक संगणक हॅक झाला होता केदारने ताबडतोब आपल्या ऑफिसमध्ये फोन केला. आणि त्याला जे कळले ते ऐकून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या कंपनीतील – सोनी पिक्चर्स एन्टरटेनमेंटमधील जवळजवळ प्रत्येक संगणक हॅक झाला होता आणि प्रत्येक संगणकावरील वॉलपेपर वर लिहीलं होतं – “Hacked by #GOP – ही तर फक्त सुरुवात आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोनीचा सर्व डेटा आम्ही इंटरनेटवर टाकू”. सर्व सर्व्हरही हॅक झाले होते, वेबसाईट, ईमेल एव्हढेच नव्हे तर फोन सिस्टीमही बंद झाल्या होत्या. संपूर्ण कंपनीचे कामकाज पूर्णपणे बंद झाले होते.\nमाझ्या लॉस एंजलीसमधील घरापासून अक्षरश: दोन मैलाच्या अंतरावर सोनी पिक्चर्सचे मुख्य कार्यालय आहे. लॉस एंजलीसमधील भारतीयांपैकी अनेक लोक सोनी पिक्चर्समध्ये काम करतात. २४ नोव्हेंबरच्या सकाळी ज्यांनी ज्यांनी लॅपटॉप उघडून सोनी पिक्चर्सच्या नेटवर्कला कनेक्ट केले त्यांना थोड्याफार फरकाने असाच अनुभव आला. फक्त लॉस एंजलीसमधीलच नव्हे तर सोनी पिक्चर्सच्या न्यूयॉर्कमधील ऑफिसमधे आणि युरोपातिल कचेऱ्यांमध्येही हीच परिस्थिती होती. या हॅकला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा व्यावसायिक कंपनीवर केलेला सायबर अटॅक असं म्हणायला हरकत नाही. २०१४ मध्ये काही मोठ्या अमेरिकन कंपन्यांचे संगणक हॅक करून लोकांचे क्रेडीट कार्ड नंबर चोरी करण्यात आले. परंतु या हॅकमध्ये माहीती चोरी करण्यापेक्षा सोनी पिक्चर्सवर आघात करून कंपनी बंद करण्याचा मानस होता. हा आघात एव्हढा मोठा होता की त्यानंतर सोनीची ईमेल व्यवस्था त्यापुढील कित्येक दिवस बंद होती. बरं एव्हढंच करून हे हॅकर थांबले नाहीत. २७ नोव्हेंबरला या हॅकरनी सोनी पिक्चर्सच्या पाच नवीन चित्रपटाच्या बेकायदेशीर प्रती इंटरनेटवर लोकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. तीन चार दिवस होऊनही GOP किंवा गार्डीयन्स ऑफ पीस ही संस्था कोण आहे आणि त्यांनी सोनी पिक्चर्सवर असा आघात का केला याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नव्हती. २८ नोव्हेंबरच्या आसपास सोनी पिक्टर्सवरील हा अटॅक उत्तर कोरीयाने केला असावा असे वृत्त काही वृत्तपत्रातून झळकले. सोनी पिक्चर्सचा ‘द इंटरव्ह्यू’ नावाचा विनोदी चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. ह्या चित्रपटात दोन अमेरिकन तरुण इंटरव्ह्यूच्या निमित्ताने उत्तर कोरीयाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांना भेटतात आणि त्यांचा खून करतात असे दाखवले होते. ह्या चित्रपटाबद्दल उत्तर कोरीयाने आधीच नाराजी प्रकट केली होती. नाराजी व्यतिरीक्त सोनी पिक्चर्सला उत्तर कोरीयाकडून धमक्याही मिळाल्या होत्या. इकडे हॅकरचे काम चालूच होते. त्यांनी अधिकाधिक माहीती इंटरनेटवर उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली. सोनीच्या महत्वाच्या पदावरील लोकांचे पगार, त्यांच्या ईमेल, सोनीच्या कर्मचाऱ्यांचे सोशल सिक्युरीटी नंबर (आपल्या आधार सारखे) इत्यादी गोष्टी इंटरनेटवर पोस्ट करणे त्यांनी चालू ठेवले. यात अनेक चित्रपट ताऱ्यांची महत्वाची कागदपत्रेही होती. सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजलिना जोलीचा पासपोर्टचाही या कागदपत्रात समावेश होता. सोनी पिक्चर्सशी संबंधित ४७,००० ��जार लोकांची खाजगी माहीती इंटरनेटवर उपलब्ध झाली होती.\n१ डिसेंबरला सोनी पिक्चर्सने मँडीयंट नावाच्या सायबर सिक्युरीटी कंपनीला ह्या अटॅकचा शोध घेण्यासाठी पाचारण केले. अमेरिकेची एफ बी आयही या तपासात उतरली होतीच. ४ डिसेंबरला असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार सायबर सिक्यरीटी तज्ञांना या अटॅकमध्ये वापरल्या गेलेल्या आज्ञावलीत आणि एका वर्षापूर्वी दक्षिण कोरीयन कंपन्यावर केल्या गेलेल्या सायबर अटॅकमधील आज्ञावलीत साम्य आढळले. एक वर्षापूर्वीचा हा अटॅक उत्तर कोरीयाने केला होता अशी सर्वसामान्य धारणा होती. त्यामुळे हा अटॅकही उत्तर कोरीयानेच केला असावा अशी चर्चा जोरात सुरु झाली. ५ डिसेंबरला सोनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेलवरून एक अशुद्ध इंग्रजीत लिहीलेली धमकी मिळाली. या धमकीत तुम्ही सोनी पिक्चर्स वाईट आहे असे घोषित करा अथवा तुमच्यावर आणि तुमच्या कुटूंबांवर तुम्हाला कल्पना करता येणार नाही असा हल्ला करू असे म्हटले होते. ही ईमेल गार्डीयन्स ऑफ पीस या संस्थेकडूनच आली होती. सात डिसेंबरला उत्तर कोरीयाने या हॅकमध्ये आपला हात नाही असे जाहीर केले. परंतु जे झाले ते चांगलेच झाले अशीही त्यांनी टिप्पणी केली. दरम्यान डिसेंबर ५ ला गार्डीयन्स ऑफ पीसने इंटरनेटवरून दहशतवादी चित्रपट दाखवणे ताबडतोब थांबवा अशी धमकी दिली. ही धमकी अर्थातच द इंटरव्ह्यू या चित्रपटाविषयी होती. १३ डिसेंबरला हॅकरनी सोनीच्या अधिक फाईल्स इंटरनेटवर उपलब्ध करून दिल्या, एव्हढेच नव्हे तर नंतर ख्रिसमस गिफ्ट म्हणून अजूनही जास्त माहीती जाहीर करू अशी धमकीही दिली. १६ डिसेंबरला या सायबर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांना ईमेल पाठवून द इटरव्ह्यू प्रदर्शित न करण्याविषयी धमकी दिली. यावेळी धमकीचे स्वरुप मात्र वेगळे होते. या धमकीत सप्टेंबर ११, २००१ ची आठवण करून देण्यात आली होती. ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येईल त्या थिएटरपासून ज्यांना आपले प्राण हवे आहेत त्यांनी दूर रहावे असे सांगण्यात आले होते. या धमकीचा मात्र जो व्हायचा तोच परिणाम झाला. अनेक थिेएटर चेननी द इंटरव्ह्यू प्रदर्शित करायला नकार दिला. अखेर अनेक महत्वाच्या चेनने अंग काढून घेतल्याने सोनी पिक्चर्सने १७ डिसेंबरला ‘द इंटरव्ह्यू’ चे प्रदर्शन संपूर्णपणे रद्द करण्यात आल्य��चे जाहीर केले. २५ तारखेच्या आधी पत्रकारांसाठी आयोजित केलेले द इंटरव्ह्यूचे खास प्रदर्शनही रद्द करण्यात आले. सोनी पिक्चर्सने या चित्रपटाच्या सर्व जाहिराती दाखवणे पूर्णपणे बंद केले. १९ डिसेंबरला हॅकरनी सोनीशी संपर्क साधून सोनीने द इटरव्ह्यू प्रदर्शित न करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असल्याचे म्हटले. परंतु डिव्हीडी अथवा व्हिडीओ ऑन डिमांडद्वारे हा चित्रपट उलपब्ध करून दिल्यास आम्ही आमचे काम चालूच ठेवू असेही म्हटले. दरम्यान एफ बी आय ने हा हॅक उत्तर कोरीया सरकारकडूनच झाला असल्याचे समर्थन केले.\nसोनी पिक्चर्सच्या द इंटरव्ह्यूचे प्रदर्शन रद्द करण्याच्या निर्णयावर अमेरिकेत जोरदार टिका झाली. खुद्द राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे जाहीर केले. जगाच्या कानाकोपऱ्यातील कुठलातरी एका हुकूमशहा अमेरिकन चित्रपटावर सेन्सरशिप लावतो हे बरोबर नाही असे त्यांनी म्हटले. तसेच अमेरिका या हल्ल्याचा बदला घेईल अशीही धमकी राष्ट्राध्यक्ष ओबामांनी दिली. इतरही अनेक अमेरिकन राजकारणी लोकांनी सोनीच्या या निर्णयावर टिका केली. अमेरिकन संसदेचे भूतपूर्व स्पीकर न्यूट गिंग्रीच यांनी अमेरिकेचा पहिल्या सायबर युद्धात पराभव झाला आहे असे वक्तव्य केले. दरम्यान सोनी पिक्चर्सचे अध्यक्ष मायकल लिंटन यांनी सी एन एनच्या फरीद झकारीयाला दिलेल्या मुलाखतीत ही चित्रपट लोकांपर्यंत पोचवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. दहशतवादी धमक्यांना आपण घाबरलो नाही, थिएटरनी चित्रपट दाखवायला नकार दिल्याने आपल्यापुढे प्रदर्शन रद्द करण्याव्यतिरीक्त कुठलाही पर्याय उरला नव्हता असे त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले. अनेक कलाकारांनी हा आपल्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे अशा अर्थाची वक्तव्ये केली. दरम्यान सुप्रसिद्ध वायर्ड मॅगेझिनने हा सायबर हल्ला उत्तर कोरीयाने केलेला आहे याबद्दलचा कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा एक लेख प्रकाशित केला. अमेरिकन सरकारने अधिकृतपणे अजून उत्तर कोरीयावर ठपका ठेवलेला नाही. परंतु एकंदरीत हा हल्ला उत्तर कोरीयानेच केला असावा याबद्दल बहुतेकांचे एकमत दिसते. न्यूयॉर्क टाईम्सने आपला उत्तर कोरीयाने हल्ला केला असल्याचा निष्कर्ष एका निनावी सरकारी अधिकाऱ्याच्या मतावरून बेतला आहे.\nया हल्ल्यात सोनी पिक्चर्सचे किती नुकसा��� झाले असेल याची थोडीशी कल्पना आपल्याला पुढली आकड्यांवरुन येऊ शकते. द इंटरव्ह्यू हा चित्रपट बनवायला सोनी पिक्चर्सला जवळजवळ ४ कोटी डॉलर्स एव्हढा खर्च आला. त्याव्यतिरीक्त सुमारे ३ कोटी डॉलर्स ह्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खर्च करण्यात आले. म्हणजे सात कोटी डॉलर्सचा चुराडा झाला आहे. त्याव्यतिरीक्त इतके दिवस ईमेल सिस्टीम व इतर सर्व सर्व्हर बंद असल्याने किती लोकांना काम करता आले नाही तो खर्च वेगळाच. सोनीच्या अनेक भूतपूर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती इंटरनेटवर आल्याने सोनीविरुद्ध कोर्टात निष्काळजीपणाचा दावा केला आहे. हा दावा सिद्ध झाला तर नुकसान भरपाई म्हणून पैसे द्यावे लागतील ते वेगळेच. हजारो कर्मचाऱ्यांची खाजगी माहितील इंटरनेटवर आल्याने सोनी पिक्चर्सला या कर्मचाऱ्यांना क्रेडीट मॉनिटरींग सेवा द्यावी लागेल. त्यासाठी जो खर्च येईल तो वेगळाच. आणि या सर्वाव्यतिरीक्त चित्रपट प्रदर्शन रद्द् केल्याने आणि अशा सिस्टीम सुरक्षित नसल्याने जी संपूर्ण जगात नाचक्की झाली आहे ती वेगळीच. त्यामुळे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.\nसायबर युद्ध ही चित्रपटात दाखवायची गोष्ट राहिलेली नाही हे या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. सायबर युद्धामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. सोनी पिक्चर्सवरील हल्ल्यामुळे जगातील अनेक देश आणि कंपन्या जाग्या झाल्या असतील. उद्याचे दहशतवादी प्रत्यक्ष आपल्या देशात पाऊल न टाकताही आपलं गंभीर नुकसान करून शकतील. इलेक्ट्रीसीटी ग्रिड, आण्विक उर्जा निर्मिती प्रकल्प बंद पाडू शकतील. त्यामुळेच अशा हल्ल्यांचे गंभीर प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. अमेरिका या हल्ल्याचे केव्हा व कसे उत्तर देते याच्याकडे आता अनेकांचे डोळे लागून राहीले आहेत.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maidcmaharashtra-agro-industries-development-corporation-702", "date_download": "2018-08-14T16:12:31Z", "digest": "sha1:GPU6RTPFC3JWXVZ6OLUDQKKUHBUICAOY", "length": 18927, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, MAIDC,Maharashtra Agro Industries Development Corporation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन ��धीही करू शकता.\n'कृषी उद्योग'मधील भ्रष्टाचाराची शस्त्रक्रिया\n'कृषी उद्योग'मधील भ्रष्टाचाराची शस्त्रक्रिया\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nपुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील (एमएआयडीसी) आर्थिक अनागोंदीला लगाम घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीबीएफ ते इतर औजारांमधील घोटाळ्यात चर्चेत असलेले उच्चपदस्थ अधिकारी डी. के. सूर्यगण यांच्या विरोधात थेट खटला भरण्याची तयारी सुरू झाल्यामुळे महामंडळातील भ्रष्ट लॉबी हादरली आहे.\nपुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील (एमएआयडीसी) आर्थिक अनागोंदीला लगाम घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीबीएफ ते इतर औजारांमधील घोटाळ्यात चर्चेत असलेले उच्चपदस्थ अधिकारी डी. के. सूर्यगण यांच्या विरोधात थेट खटला भरण्याची तयारी सुरू झाल्यामुळे महामंडळातील भ्रष्ट लॉबी हादरली आहे.\nमहामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी एक गोपनीय चौकशी अहवाल राज्याच्या प्रधान कृषी सचिव बिजयकुमार यांना पाठविला आहे. माजी उपमहाव्यवस्थापक डी. के. सूर्यगण यांच्या कार्यकाळात निविदा प्रक्रियेत अनियमितता, गैरशिस्त आणि गैरकारभार दिसून येतो. शासनाने मान्य केलेल्या सामायिक यादीप्रमाणे सूर्यगण यांची विभागीय चौकशी ही सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे प्रस्तावित आहे, असे या अहवालात म्हटले आहे.\nव्यवस्थापकीय संचालक करंजकर तसेच कृषिमंत्र्यांकडेही पाठविलेल्या या अहवालात सूर्यगण यांच्यावर पोलिस खात्यात प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची परवानगी मागण्यात आलेली आहे.\n‘भविष्यात महामंडळाची बदनामी होऊ नये यासाठी सूर्यगण यांच्याकडून आरोपपत्राद्वारे खुलासा मागवून चौकशी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी. मात्र, त्याआधी सूर्यगण यांना निलंबित करून एफआयआर दाखल करण्यासाठी आदेश प्राप्त व्हावेत. तशी मंजुरी मिळताच सूर्यगण यांच्या विरोधात एफआरआर दाखल करण्यासाठी उपमहाव्यवस्थापक (कृषी अभियांत्रिकी) यांना आदेश देण्यात येतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nबैलगाडी ते बीबीएफपर्यंत पैशांची गंगा\nकृषी उद्योग महामंडळात पद्धतशीर साखळी तयार झाल्यामुळे महामंडळात बैलगाड्यांपासून ते बीबीएफ प्लांटरपर्यंत सर्वच कंत्राटांमध्ये पैशांची गंगा वाहिली आहे. त्यात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी आपले ह���त धुऊन घेतल्याचे मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. सूर्यगण यांनी निविदा न काढताच ठेकेदारांशी खरेदीचे व्यवहार केले होते. चौकशीत ते दोषी आढळले आहेत. ‘बीबीएफ प्लांटरसाठी वर्धा येथील एका फर्मला निविदेनुसार कंत्राट मिळाले होते. मात्र, निविदेत भाग घेतलेले नसतानाही विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन फर्मची बीबीएफ प्लांटरचे कंत्राट बहाल करण्यात आले,’ असे अहवाल सांगतो.\nखुलासा आल्यानंतर कारवाई ः कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर\nकृषी उद्योग महामंडळातील विविध घोटाळ्यांबाबत ठपका ठेवण्यात आलेले तत्कालीन उपमहाव्यवस्थापक डी. के. सूर्यगण यांच्या चौकशीचा अहवाल कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनादेखील पाठविण्यात आलेला आहे. ‘या प्रकरणाची चौकशी झालेली आहे. कारवाई होईल. सूर्यगण यांच्यावर ठेवलेल्या आरोपांबाबत शासनाने खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानंतर कारवाई होईल,’ अशी माहिती कृषिमंत्री फुंडकर यांनी दिली.\nअॅग्रोवनने केला होता गैरव्यवहाराचा पाठपुरावा\nराज्यातील शेतकऱ्यांना कृषी उद्योग महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या बीबीएफ प्लांटरमधील गैरव्यवहार अॅग्रोवनकडून सर्वप्रथम उघडकीस आणला गेला. एका सविस्तर मालिकेमधून बीबीएफमधील तांत्रिक घोटाळा व त्यात शासकीय अनुदानाची झालेली हानी यावर प्रकाश टाकला गेला होता. याशिवाय ॲग्रोवनमध्ये या संदर्भात इतर अनेक बातम्या, लेखांसह पाठपुरावा करण्यात आला. यामुळे विधिमंडळातदेखील चर्चा घडून आली. कृषी उद्योग महामंडळाने घेतलेल्या चुकीच्या भूमिकेचा फायदा घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनदेखील कोट्यवधींची अौजार खरेदी झाली होती. अॅग्रोवनकडून आणखी एका मालिकेद्वारे या खरेदीचा भांडाफोड करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र शेती पांडुरंग फुंडकर कृषी गैरव्यवहार\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा द��ष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://panlotkshetravikas.weebly.com/23282337236823302366-234823062343236623522366.html", "date_download": "2018-08-14T15:51:25Z", "digest": "sha1:Z2K2KJFC4G2YD5SWNBWC6WIGM37JEK4Q", "length": 5717, "nlines": 68, "source_domain": "panlotkshetravikas.weebly.com", "title": "घडीचा बंधारा - पाणलोटक्षेत्र विकास", "raw_content": "\nसलग दगडी समतल बांध\nपाणी व गाळरोधक बंधारे\nरस्त्याच्या मोर्‍या बंद करणे\nकोकणातील नाले पावसाळ्यात भरून वाहतात. तसेच पाण्याचा वेगसुद्धा खूप असतो. त्यामुळे वनराई किंवा दगडी बंधारे पाण्याबरोबर वाहून जातात. तेव्हा घडीचा बंधारा सुयोग्य जागा निवडून बांधल्यास वनराई किंवा दगडी बंधार्‍यावर पर्याय म्हणून वापरता येईल. या बंधार्‍यासाठी गावातच उपलब्ध असलेले साहित्य योग्य पद्धतीने आखणी करून वापरता येते.\n1. मृद व जल संधारण होते व पुनर्भरणास मदत होते.\n2. कमी खर्चात जास्त काळ टिकते. पुन: पुन्हा वापरात येत असल्यामुळे दरवर्षी खर्च करावा लागत नाही.\n3. मजूर कमी लागतात. लावण्याची पद्धत तसेच घडी करून ठेवण्याची पद्धत सहज आणि सोपी असल्याने लोक सहभागातून बंधारा उभा करणे व काढणे सहज शक्य आहे.\n1. जेथे नाल्याची खोली 2 मीटरपेक्षा कमी व कमीत कमी रुंद असेल.\n2. कमी उंचीच्या बंधार्‍यामध्ये जास्त पाणी साठविता येईल.\n3. नाल्याच्या तळ्याचा उतार 3 टक्क्यापेक्षा कमी असावा.\n​घडीच्या बंधार्‍याच्या कामाची पद्धत\n1. नाल्यातील जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 0.30 ते 0.50 मी. खोल व 0.30 मी. रुंदीचा पाया असे खोदकाम करावे.\n2. नाल्याच्या नियोजित जागेची निवड केल्याप्रमाणे तयार केलेला घडीचा बंधारा पाण्यामध्ये व्यवस्थित बसवावा.\n3. पाण्यातून काढलेली माती पुन्हा भरण करून व्यवस्थित दाबून घ्यावे.\n4. बंधार्‍याची रुंदी निश्‍चित करताना बंधारा दोन्ही बाजूस अंदाजे 30 सें. मी. आत जाईल याची काळजी घ्यावी.\n5. घडीचा बंधारा नीट बसवून झाल्यावर घडी बंद करावी व बंधार्‍याच्या वरच्या बाजूस पाणी जमा होताना दिसेल.\nअशा प्रकारचे एका खाली एक घडीचे बंधारे साखळी पद्धतीने नाल्यामध्ये बांधून पाणी अडविता येते व साठविलेले पाणी रबी हंगामातील विकास व जल पुनर्भरणास सहाय्यक ठरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/micromax-x281-grey-price-p6rLaI.html", "date_download": "2018-08-14T15:46:11Z", "digest": "sha1:GJNAAVFHVWCWDCLFW7KXPD27XEAGXUZ6", "length": 19023, "nlines": 545, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये मायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे किंमत ## आहे.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे नवीनतम किंमत Aug 10, 2018वर प्राप्त होते\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रेस्नॅपडील, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,838)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया मायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 330 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 8 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nटाळकं तिने 11 hrs (2G)\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 545 hrs (2G)\nसिम ओप्टिव Dual SIM\nइम्पॉर्टन्ट अँप्स Mi Zone, M Live\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8-%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-14T15:25:14Z", "digest": "sha1:UB6FWA474YPCD6U6MZLZDOF54MCKF6ZO", "length": 8388, "nlines": 66, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "नारायण राणे भाजपमध्ये न जाता घेऊ शकतात ' हा ' मोठा निर्णय | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nनारायण राणे भाजपमध्ये न जाता घेऊ शकतात ‘ हा ‘ मोठा निर्णय\nनारायण राणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली असली तरी त्या भेटीतून राणे यांनी काही ठोस निर्णय घ्यावा इथपर्यंत चर्चा झाली नाही. घटस्थापनेला काँग्रेस सोडल्यानंतर राणे काय निर्णय घेणार,याकडे बऱ्याच राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. राणे भाजप मध्ये न जाता आपल्या नव्या पक्षाची घोषणा १ ऑक्टोबरला करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे .\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\n1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील वाटचालीबाबत ते माहिती देणार आहेत. भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतरही नारायण राणे नेमकी काय भूमिका हे अद्याप कोणालाही समजले नाही . याबाबतच आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नारायण राणे 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.\nदसऱ्यापर्यंत आपण आपली पुढची वाटचाल स्पष्ट करू, असं राणे कुडाळमधील पत्रकार परिषदेत बोलले होते. कर्तृत्व असणा-याला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे काँग्रेसला भविष्य नाही, अशी टीका करत 21 सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी पुढील निर्णय जाहीर करू, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका समर्थ विकास पॅनेलच्या माध्यमातून लढवणार असेही ते बोलले होते .\nपुढे राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण या भेटीत राणेंच्या भाजपा प्रवेशावर फार काही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता आगामी पत्रकार परिषदेत राणे कोणते पत्ते उघड करणार, हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.\nराणे यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. राणे यांचा तूर्त भाजपाप्रवेश होणार नाही. दिवाळीपर्यंत ते ‘बाहेर’ राहून काँग्रेसमधून कोण-कोण सोबत येतात, याचा अंदाज बांधून मगच पुढील भूमिका घेतील असा राजकीय सूत्रांचा अंदाज आहे. राज्यातील ३१ जिल्हे माझ्या पाठीशी असल्याचा दावाही राणे यांनी केला होता.\nपोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← भगवान गडावर भाषण करण्याच्या पंकजा मुंडे यांच्या भावनिक सादेला मिळाला ‘हा ‘ रिप्लाय बच्चू कडू यांच्याबद्दल माहित नसलेल्या ११ गोष्टी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-vrashali-udre-deshmukh-marathi-article-1480", "date_download": "2018-08-14T15:39:03Z", "digest": "sha1:R5O73U5PXJDG4PMUMQB5G36MBT5DKTGW", "length": 15728, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Vrashali Udre-Deshmukh Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.\nदक्षिणेकडील मंदिरे पाहण्यासाठी म्हणून आम्ही मैत्रिणी ट्रिपला निघालो. तशी सुरवात कन्याकुमारीपासून झाली. पूर्ण कन्याकुमारी दर्शनात आम्ही सूर्योदय, विवेकानंद स्मारक, तिरुवल्लूवर स्मारक, दत्त मंदिर, वॅक्‍स म्युझियम, गांधीधाम जेथे गांधीजींच्या अस्थी ठेवल्या होत्या. कन्याकुमारी देवीचेही दर्शन घेतले. तीन समुद्राच्या संगम असलेल्या त्या ठिकाणी विवेकानंदांनी ध्यानासाठी निवडलेले हे ठिकाण अगदी योग्य होते. त्यांचे स्मारक पाहताना ध्यानाच्या हॉलमध्ये आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा एक वेगळी अनुभूती येते. संध्याकाळी आपण तेथील सनसेट पाहतो तेव्हा निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहून मन आनंदित झाले.\nकन्याकुमारीहून रामेश्‍वरला जाताना आपण सूचिंद्रम मंदिर पाहतो. तिथे ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या रूपातील शिवाचे दर्शन घेतो. खूप मोठा मंदिर परिसर. मंदिरातील मोठमोठे खांब जे एका एका दगडात निर्माण केलेले आहेत. त्या काळातील स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. शिल्प कलाकृती, त्यातून ठराविक पद्धतीने त्या खांबावर मारल्यावर येणाऱ्या सुरांचे बोल ऐकून थक्क होऊन जातो. दोन्ही बाजूंनी सम अंतरावरच बांधलेले खांब व त्यावरील कला पाहून डोळे दिपून जातात. तेथून रामेश्‍वरचे दर्शन घेण्यासाठी पहाटे पाच वाजता मंदिरात पोचलो. रामनाथ स्वामींचे दर्शन, त्यानंतर समुद��रस्नान, बावीस कुंडांचे स्नान, विधी व श्रीरामेश्‍वराचे दर्शनाने मन आनंदी होते. हे मंदिर अतिभव्य आहे. बाहेरच्या भागामध्ये बाराशे खांब, त्यावरील अप्रतिम कलाकुसर, अतिकोरीव काम करुण मूर्ती खांबावर कोरलेल्या आहेत. हे मंदिर विक्रम बाहूराजा, तिरुमल्लै सेतूपती व अन्य राजांनी बांधलेले आहे. काशीयात्रा येथे आल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मानले जाते. रामेश्‍वरहून आम्ही मदुराईला मीनाक्षी मंदिरामध्ये पोचलो. मंदिराच्या चारी बाजूंना उंच व अतिसुंदर खांब आहेत. दोन खांबावर वैश्‍य धनंजय व नगराचे निर्माते कुलशेश्‍वर पांड्य यांच्या मूर्ती आहेत. खांबावर पांडव, सुग्रीव, द्रौपदीची शिल्पे आहे. मनोवेधक शिल्पकला व भित्तीचित्रांमध्ये श्री मीनाक्षी देवीच्या लग्नसोहळ्याची, शिव व विष्णूंची मोहक रुपे आहेत. पश्‍चिमेकडील कोपऱ्यात दिव्यांची रांग, अष्टशक्ती मंडप हे द्रविडी, तमिळी संस्कृतीची साक्ष देतात.\nत्रिचन्नापल्लीमध्ये श्रीरंगम, जंबुकेश्‍वर मंदिर पाहिले. श्रीरंगम येथे पहुडलेली विष्णूची मूर्ती आहे. त्यापुढे पार्वतीची मूर्ती आहे व इतर मंदिरे येथे आहेत. ते सर्व मंदिरामध्ये मोठे मंदिर वाटले. त्याला एकवीस गोपुरे (द्वारे) आहेत. वैकुंठद्वार उत्तरेला आहे. जंबुकेश्‍वर मंदिराची आख्यायिका अशी, की एक हत्ती दररोज झाडाच्या बुडाला पाणी घालायचा. पार्वतीही तेथे पूजा करावयाची. तेथे खोदण्यात आले. शिवलिंग सापडले. मंदिर बांधले. सध्याही त्या मंदिराच्यावर जांभळीचे अतिप्राचीन झाड आहे. त्याला वर्षांतून एकच फळ येते. ते लिंगावर पुजारी वाहतात. म्हणून त्याला जंबुकेश्‍वर हे नाव देण्यात आले. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण यांचेही मंदिर येथे आहे.\nतंजावरला बृहडेश्‍वराचे मंदिर चोल राजाचे वंशज राजा राजेश्‍वर यांनी बांधले. आधी शिवलिंग स्थापन केले. नंतर मंदिर बांधले. घुमटावरील दगड हा ८० टन वजनाचा आहे. हा मंदिर परिसर सत्तावीस एकरांचा आहे. पाच द्वार आहेत. पहिले द्वार मराठी बांधकाम शैलीतील आहे. कुंभकोकणमला येथील अहीरेश्‍वराचे मंदिर प्राचीन आहे. अतिप्राचीन शिल्पकलेचा अस्सल नमुना येथे पाहावयास मिळतो. प्रत्येक खांब हा वेगळ्या कलाकृतींनी कोरला आहे. पुरातत्त्व विभागाने याला जागतिक दर्जा दिला आहे व ते कोणत्या काळातील आहे यावर संशोधनही चालू आहे. त्यानंतर चिदंबरमचे नटराजा��्या रूपातील महादेव मंदिराचे दर्शन घेतले. अतिभव्य मंदिर, चार द्वारे, रंगीत कलाकुसर, सुंदर तलाव येथे आहे. त्यानंतर पाँडेचरीला अरविंद बाबू आश्रम पाहिला. तेथून महाबलीपूरमला आलो. ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वतीने बाल गणेशाला मांडीवर घेतलेली मूर्ती तेथे स्थापन केलेल्या आहेत. पल्लव राजांच्या बांधलेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक आहे. दगडांवर दगड रचून महाबलीपुरमचे मंदिर बांधले आहे. १७८४ मध्ये आलेल्या त्सुनामीत अनेक मंदिरे पाण्यात गेली. तेथेच थोड्या अंतरावर पंचरथ आहे. तेथील लेणी कृष्ण चरित्रावर आधारित आहेत. पल्लव व चोल राजांच्या वंशजांनी अनेक मंदिरे बांधलेली आहेत.\nदक्षिणेतील मंदिराचा परिसर हा खूप मोठा असतो. शिल्पकृती अजोड, अतिसुंदर, विलोभनीय आहेत. बऱ्याच मंदिरामध्ये समोर मोठमोठे नंदी एकाच दगडात बनविलेले आहेत. अति स्वच्छता, द्रवीडीयन संस्कृतीचे कडक रीतिरिवाज, श्रद्धामय वातावरण वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक मंदिरात प्रथम गणपती व कार्तिकेयची मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरातील समईंच्या प्रकाशाने एक वेगळी श्रद्धामय, शांततामय अनुभूती येते. खरोखरच शिल्पांचे, उत्तम कारागिरीचे वैभव येथे पाहता येते.\nकेल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार I चातुर्य येतसे फार II ...\nपावसाळ्यात बहुतेकांची पावले ही पर्यटन स्थळांकडे वळतात. पर्यटन म्हणल्यावर कपडे कमी...\nनाशिकहून वणीला जाण्याच्या अगोदर, डाव्या हाताच्या आडवळणावर सापुतारा आहे. इथला शांतपणा...\nसिक्कीम हे भारताच्या ईशान्येला असलेले एक छोटे पर्वतीय राज्य. उत्तरेला चीन, तिबेट,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z110203203754/view", "date_download": "2018-08-14T15:19:38Z", "digest": "sha1:EBKV7SIDKZZPYPDY2JUK76Q5VBSVUNZU", "length": 12927, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पंचविसावे वर्ष", "raw_content": "\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|\nतिसरे व चौथे वर्ष\nआठवे वर्ष व नववे वर्ष\nपंधरावे व सोळावे वर्ष\nसतरावे व अठरावे वर्ष\nअठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर���ष\nऐक्केचाळिसावे व बेचाळिसावे वर्ष\nत्रेचाळीसावे व चव्वेचाळिसावे वर्ष\nपंचेचाळीसावे व सेहेचाळीसावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पंचविसावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\n\"गीतेचा नववा अध्याय वाचीत जा \"\n\"गीतेचा नववा अध्याय वाचीत जा \"\nएकदा श्री दुपारी चार वाजता मारुती मंदिरात आले. त्यावेळी भाऊसाहेब केतकर म्हसवडला पगार वाटण्यासाठी जात असता वाटेत गोंदवल्याच्या मारुतीमंदिरात श्रींना भेटले. श्रींना पाहून भाऊसाहेबांनी उठून त्यांचे स्वागत केले. त्यावेळी श्रींनी डोक्याला गणेशटोपी, कपाळाला मोठे केशरी गंध, अंगात कफनी, हातात माळ व पायात खडावा असा वेष धारण केला होता. श्रींनी त्यांची चौकशी केली व सांगितले, \"मी या गावचा कुलकर्णी आहे, गावात कोणी आला तर त्याच्या जेवण्याखाण्याची सोय करणे हे माझे कर्तव्यच आहे.\" त्यावेळी बर्‍याच गप्पा झाला. दुसरे दिवशी श्री सकाळी भाऊसाहेबांच्याकडे पुन्हा आले, त्यावेळी ते गीतेचा अध्याय वाचण्याच्या बेतात होते. श्रींनी विचारले, \"तुम्ही देवाधर्माचे काय करता \" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, \"विशेष काही नाही, दोन वेळा संध्या करतो आणि गीता वाचतो.\" त्यावर श्री म्हणाले, \"गीतेचा नववा अध्याय वाचीत जा.\" त्यानंतर भाऊसाहेब पुन्हा गोंदवल्यास आले व श्रींना भेटले. श्री म्हणाले, \"आजाआपण माझ्याकडे जेवायला या.\" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, \"मीच आपल्याला जेवायला बोलावणार होतो, माझ्याकडे स्वयंपाकी असतो.\" त्यावर श्री म्हणाले, \"छे, छे आपणच माझ्याकडे आले पाहिजे. भाऊसाहेबांचा नाईलाज झाला व ते श्रींच्याकडे जेवायला गेले. जेवणखाण होऊन विश्रांति झाल्यावर भाऊसाहेब म्हसवडला जाण्यास निघाले. श्री तेथे आले व म्हणाले,\n\"आपण आता कोठे जाणार \" भाऊसाहेब म्हणाले, \"मी म्हसवडला जायला निघालो आहे.\" श्री त्यांना म्हणाले, \"तुमच्या टांग्यात एका माणसाची जागा आहे का \" भाऊसाहेब म्हणाले, \"मी म्हसवडला जायला निघालो आहे.\" श्री त्यांना म्हणाले, \"तुमच्या टांग्यात एका माणसाची जागा आहे का आणखी कुणी येणार आहे का आणखी कुणी येणार आहे का \" भाऊसाहेब म्हणाले, \"नाही.\" त्यावर श्रींनी विचारले, \"मी आपल्याबरोबर येऊ का \" भाऊसाहेब म्हणाले, \"नाही.\" त्यावर श्रींनी विचारले, \"मी आपल्याबरोबर येऊ का \" त्यावर भाऊसा��ेब म्हणाले, \"चला माझी हरकत नाही.\" त्यानंतर श्री भाऊसाहेबांना म्हणाले, \"मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी काढा, ती बघा दारातच उभी आहे.\" भाऊसाहेब गीताबाईला विचारण्यास गेले, त्याबरोबर गीताबाई एकदम कडाडल्या, \"अहो, तो एकदा बाहेर गेला तर ९ वर्षांनी परत आला, त्याला परत आणून सोडण्याची खात्री देत असाल तर तुम्ही घेऊन जा.\" श्री जवळच उभे होते. त्यांच्याकडे पहात भाऊसाहेब बोलले, \"बघा बुवा, तुमची आई तर असे म्हणते \"\nत्यावर श्री म्हणाले, \"छे, छे तसे होणार नाही, मी २/३ दिवसात आपल्याबरोबर परत येईत.\" आईला नमस्कार करून श्री भाऊसाहेबांच्याबरोबर जाण्यास निघाले. म्हसवडला पोचल्यावर श्री म्हणाले, \"माझ्या ओळखीची मंडळी येथे आहेत, त्यांच्याकडे मी उतरायला जातो.\" असे सांगून श्री निघून गेले व तेथून पंढरपूरला गेले. पंढरपूरहून श्री दोन दिवसांनी गोंदवल्यास आले.\nखुंटा धरला म्‍हणजे ओंवी येते\nजात्‍यावर बसले म्‍हणजे ओवी सुचते. जाते पहा.\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://saranggosavi.blogspot.com/", "date_download": "2018-08-14T15:50:37Z", "digest": "sha1:ZUOO3TIZSRJQ56OWPY4HVS7ODHIL2BDZ", "length": 111554, "nlines": 124, "source_domain": "saranggosavi.blogspot.com", "title": "Letters from My Heart", "raw_content": "\nआशा आणि नेतृत्वाच्या शोधतील काश्मीर खोरे\nअचानक दिसणाऱ्या प्रत्येक मोठ्या बदलामागे घटनांची एक खूप मोठी साखळी दडलेली असते. ज्वालामुखीचा उद्रेक जरी अचानक होत असला तरी तो आधी आणि नंतरही किती काळ आतल्या आत धुमसतो आहे याच्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. उद्रेकाच्या आधीची शांतता ही जशी फसवी तशीच उद्रेकानंतरची राख ही वरवरची खपली असू शकते हेही तितकेच खरे.\nकाश्मीर खोऱ्यातील परिस्थितीने विविध माध्यमांमध्ये या आधीपेक्षा जास्त अशी जागा २०१६ च्या जुलै महिन्यापासून जी मिळवली ती विविध कारणांन�� आजही कायम आहे. दुर्दैवाची गोष्ट एवढीच की यातली ९७% कारणे ही हिंसा, उद्रेक, द्वेष अशा नकारात्मक भावनांना अधोरेखित करणारी आहेत. त्यांचा योग्य वेळी योग्य प्रकाराने आढावा घेतला जाणे आणि त्यानुसार सर्वंकष विचाराने प्रतिवादी नव्हे तर प्रतिसादी कृती होणे गरजेचे आहे.\nकाश्मीर खोऱ्यातील सध्याच्या परिस्थितीला अनेकांकडून हिरीरीने अनेक साधर्म्याची ओळख जोडली जाते आहे. यातले सर्वाधिक साधर्म्य म्हणून १९९० च्या दशकातील परिस्थिती काश्मीर खोऱ्यात परत येते आहे असा विचार मांडला जात आहे. असे म्हणणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे की १९९० नंतर उलटलेली साधारण २० वर्षे, त्या दरम्यान घडून गेलेल्या विविध घटना, सामाजिक-आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात झालेले बदल, जागतिक राजकारणातील बदलले चेहरे आणि वारे, काश्मिरी नागरिकांच्या मनातील भावना व्यक्त करण्याची पद्धत या सगळ्याला सामावणारी आहेत. म्हणूनच ९० च्या दशकात एकजिनसी असणारी आझादी ची मागणी आता मात्र केवळ नावापुरती आणि लहान लहान घटकांच्या सहभागात विखुरलेली आहे. आणि म्हणूनच सध्याच्या परिस्थितीला ९०च्या दशकाशी तोलून त्यानुसार व्यूहरचना करून धोरण ठरवणे निव्वळ मूर्खपणाचे ठरेल.\nजुलै २०१६ मध्ये काश्मीर खोऱ्याला आपला आवाज मोठा करण्यासाठी बुरहानच्या रूपाने एक चेहरा मिळाला. ज्याच्या त्यागाचे आणि शौर्याचे नायकपण अधिकाधिक मोठे करून काहीशा मरगळलेल्या मनांना उभारी देण्याचे काम केले गेले. या प्रतिक्रियांना मोजण्यामध्ये सत्ताकेंद्रांची झालेली चूक आता या काळात अतिरेकी बनण्यासाठी स्वेच्छेने सहभागी झालेल्या ४५ तरुण मुलांच्या रूपाने परिणाम साधत आहे. मात्र या परिणामाची खोली आपल्याला दिसते तेवढीच आहे का या घटनांचे रंग जे उठून दिसतात तसेच आहेत का या घटनांचे रंग जे उठून दिसतात तसेच आहेत का या दोन प्रश्नांना मनात घेऊन नुकताच काश्मीर खोऱ्यात जाऊन आलो तेव्हा काही गोष्टी वेगळ्या जाणवल्या.\nएका अतिरेक्याला मारल्याची वेदना सर्वाना सारखीच जाणवते आणि मग त्याला मलम लावण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला जमेल त्या पद्धतीने सरसावतो - या प्रक्रियेत पहिले ६ महिने अशांत गेले. मात्र त्या मागची करणे जर तेवढीच मर्यादित असती तर ही परिस्थिती आताही अशांतच राहिली नसती. म्हणजेच केवळ ही भावना सोडून आणखी काहीतरी driving force या उद्रेकामागे आहे हे नक्की. खरे पाहता २०१४ साली महापुराच्या संकटानंतर काश्मीर खोऱ्यातील सामाजिक आणि आर्थिक गणिते बदलली. महापुराच्या वेळी सरकारकडून न मिळालेल्या योग्य मदतीच्या दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावावर स्थापन झालेल्या काही संघटनांनी आपल्या सबलीकरणाचे भांडवल म्हणून वापरले. अस्मानी संकटाच्या वेळची सुल्तानी अकार्यक्षमता ही नवी आणि प्रभावी सत्ताकेंद्रे स्थापन करू शकते. यंत्रणांबद्दलची असणारी निराशा अशा वेळी आणखी गडद होते. या महापुरावेळी काश्मीर खोऱ्याचे अर्थकारण जे गडगडले ते नंतर पुन्हा जागेवर आलेच नाही.\nआर्थिक हितसंबंधांच्या गुंत्याचा प्रभावही सामाजिक मानसिकतेवर पडत असतो. त्यामुळे सरकारी अकार्यक्षमता आणि संवेदनेच्या अभावातून सामान्य माणसे आणि सरकार यांच्यात एक दरी निर्माण झाली ज्याचा परिणाम राजकीय क्षेत्रावर उमटून पुढच्या निवडणुकीत सत्तांतर झाले पण त्यासाठी घडवून आणलेली युती प्रथमपासूनच अनैसर्गिकतेचे लेबल लावून पुढे जात होती. PDP -BJP च्या युतीला सावरण्यासाठी सुरुवातीला मुफ्ती सईद यांचा चेहरा होता परंतु त्यांचे आजारपण आणि मृत्यूनंतर त्यांच्या राजकीय वारसाचे नाव ठरण्यासाठी लागलेला वेळ सामान्य नागरिकांसाठी सत्ताधाऱ्यांच्या निर्णय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उमटवणारा होता. त्यातही जेव्हा मुफ्ती यांच्यानंतर नवे नेतृत्व म्हणून मेहबूबा यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचे निश्चित झाले तेव्हा पुराच्या संकटानंतर ज्या धार्मिक जहालवादी संघटनेने लोकांची मने भरली होती अशा संघटनेकडून एका स्त्रीला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यासाठी छुपा विरोध सुरु झाला. या मुळातच अनैसर्गिक मानल्या गेलेल्या युतीच्या एकत्र संसाराचा हा दुसरा टप्पा सुरु होतो न होतो तोच जुलै २०१६ च्या घटनेने काश्मीर खोऱ्यातील विचारांना एक वेगळी कलाटणी दिली. या संपूर्ण परिस्थिती मध्ये राज्य सरकारचे न जाणवणारे अस्तित्त्व हे मुख्यमंत्री पदासाठीच्या मेहबूबा यांच्या कार्यक्षमतेवर आधीच ठेवलेले प्रश्नचिन्ह खरे करणारे होते. त्यामुळे जवळपास ९० पेक्षा जास्त सामान्य माणसांचा मृत्यू, १३,००० लोकांचे जखमी होणे पैकी १००० तरुण मुलांना आलेले संपूर्ण किंवा बव्हंशी अंधत्व, ७००० लोकांवर झालेल्या प्रतिबंधात्मक कारवाया आणि साधारण १०००० करोड रुपयांचा बुडालेला व्यापार आणि धंदा यासाठी सरळसरळ मुख्यमंत्रांच्या याच अकार्यक्षमतेला जबाबदार धरले गेले. या सर्व घटनांमधून तयार झालेली असुरक्षिततेची भावना या संपूर्ण नाट्याचा आत्मा म्हणून वावरते आहे. यातूनच ज्यांना आपले भविष्य दिसत नाही अशा मनाने हरलेल्या आणि आशावाद सोडलेल्या तरुण मुलांसाठी दिसेल तो मार्ग पत्करण्याचा पर्याय उभा राहिला. २००३ ते २००७ च्या दरम्यानचा शांतता परत आणण्याच्या सुवर्णकाळाला उर्वरित भारताने गमावल्याचा हा परिपाक होता.\nयाला जोड म्हणून काश्मीर खोऱ्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा पर्यटनाचा उद्योग भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या काश्मीर मध्ये उभा राहू द्यायचा नाही या उर्वरित भारतात होणाऱ्या प्रचारामध्ये अडकला. अर्थातच हा प्रचार काश्मीर खोऱ्यापर्यंतही पोहोचला ज्याचे पर्यवसान दोन भागांमधील दरी आणखी मोठी होण्यात झाले. यात भर म्हणून दोन्ही बाजूच्या माध्यमांकडून द्वेष आणि निराशेने भरलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. यातूनच नव्या लोकांनी बंदुकीचा पर्याय स्वीकारून लढायला सुरुवात केली. आणि म्हणूनच JKLF चे माजी नेतृत्त्व अमानुल्ला खान यांच्यासाठी जरी 'आतंकवाद नव्हे तर संघर्ष गरजेचा' असला तरी लोकांनी मात्र पहिला रस्ता स्वीकारला.\nकाश्मीर खोऱ्याचे आपल्यापर्यंत पोहोचणारे सगळे चित्रीकरण खरेच आहे. मात्र आपण हेही लक्षात घेऊ की याचा अर्थ असा होत नाही की केवळ एवढेच चित्रीकरण खरे आहे. सध्या काश्मीर खोऱ्यात फिरून सामान्य नागरिक, पोलीस, सैन्यदले, दगडफेक करणारे अशा अनेकांशी संवाद साधताना अशा अनेक गोष्टी पुढे आल्या की ज्या कोणत्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. ज्यावेळी श्रीनगर आणि सोपूर च्या भागातील हिंसक झडपांची चित्रे आपल्या पर्यंत पोहोचतात त्यावेळी केरन, उरी आणि गुरेझ सारखे काश्मीर खोऱ्यातले अगदी ताबारेषेजवळचे भाग पोहोचत नाहीत जिथे इतक्या वर्षात एकदाही दगडफेक तर दूरच पण कधी भारतविरोधी साधा आवाजसुद्धा उठलेला नाही. ज्यावेळी तरुण मुलामुलींचे दगड फ़ेकतानाचे आणि नारे देतानाच फोटो आपल्यापर्यंत येतात तेव्हा आपल्याला हे समजत नाही की 'Peace Cycle Rally' मध्येही बहुसंख्येने तरुण सहभागी झाले होते, Khelo India साठी प्रतिसाद उत्स्फूर्त होता आणि मुलींच��� एक गट NCC मध्ये सहभागी होऊन १५ दिवस शिबिरासाठी बेंगलोरला येतो आहे. त्यामुळे आपल्यापर्यंत काश्मीर खोऱ्यातील येणाऱ्या प्रतिमा या कायमस्वरूपी आणि सर्वव्यापी आहेत असे न म्हणता त्या ठराविक भागापुरत्या आणि त्याही ठराविक वेळेपुरत्या मर्यादित आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या तथाकथित चळवळीचे भांडवल हे तरुण मुलांच्या मनातील राग असून जो व्यक्त होण्यासाठी योग्य जागा न सापडल्याने मिळेल त्या वाटेने बाहेर पडतो आहे.\nअर्थातच माझे असे म्हणणे अजिबात नाही की या परिस्थितीमध्ये कोणताच धोका नाही. चालू हिंसक आंदोलनाची पातळी आणि स्वरूप यांचे भविष्य ठरवण्याचा निर्णय काश्मिरी जनताच घेईल आणि त्यांच्या निर्णयावर या चळवळीचे भविष्य अवलंबून असेल. आणि दुसरे म्हणजे तरुण पिढीसमोरची निराशा जर लवकर हटली नाही तर ISIS सारख्या धर्मांध आणि धोकादायक शक्तींचा प्रवेश काश्मिरी गुंत्यामध्ये होईल जो या चळवळीचे स्वरूप अतिशय गंभीर बनवणारा असेल.\nम्हणूनच सध्या लगेच गरज आहे ती देशाच्या नेतृत्वाकडून येणाऱ्या एका आशादायी आणि भरीव अशा धोरणाची, काश्मिरी गुंत्यातील सर्व भागधारकांना एकत्र बसवून चर्चा घडवून आणण्याची, लोकांच्या आंदोलनांना हाताळण्याच्या अधिक मानवी उपायांची, Private Public Partnership च्या माध्यमातून स्थानिकांना भागधारक बनवून विकासाच्या दिशेने पुढे जाण्याची, काश्मीर खोऱ्याप्रमाणेच उर्वरित भारतीयांकडून होणाऱ्या Social Media च्या वापरावर बंधने आणण्याची आणि त्याचवेळी शस्त्राला तितक्याच कणखरपणे शस्त्राने उत्तर देण्याची यावेळचे काश्मिरींचे आंदोलन हे दिसताना जरी हिंसक आणि एकसंध दिसत असले तरी नीट लक्ष देऊन पाहता ते तसे नाही. त्यामुळे केवळ सैन्याच्या बळावर नव्हे तर या प्रत्येक मुद्द्याला एकाच वेळी सामान महत्त्व देऊन या प्रत्येक पातळीवर काम केले तर आशा आणि नेतृत्त्वाच्या शोधतील काश्मीर खोऱ्याला योग्य दिशा मिळेल\nकलम ३७०- उमर अब्दुल्ला यांच्या ताज्या विधानांना उत्तर देताना\nकलम ३७० बद्दल गेल्याच आठवड्यात अपना सर्वांशी एका पत्राच्या माध्यमातून संवाद साधला परंतु त्या मधेही आणखी काही घडामोडींनी थोडेसे अधिक स्पष्टपणे बोलण्याची गरज निर्माण केली. म्हणून या email च्या माध्यमातून पुन्हा काही मुद्दे आपल्यासमोर मांडत आहे.\nभारताच्या राजकीय पातळीवरच्या मोठ्या ���्थित्यंतरानंतर कलम ३७० हा सध्याचा बहुचर्चित विषय बनलेला दिसतो आहे. राजकीय अपेक्षांचा एक भाग म्हणून आणि त्याचबरोबर एका विशिष्ट विचारप्रणालीचा पुरस्कार म्हणून हा मुद्दा चर्चेत येतो आहे. त्यातच भर म्हणून जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलेले विधान नव्या वादाला तोंड फोडणारे आहे.\nकलम ३७० च्या विषयी मी माझे मत नुकतेच एका पत्राद्वारे मांडले आहे. परंतु या मुद्द्याचा विचार करताना तयार होणारे विविध दृष्टीकोन जसे वाटतात तसेच स्वीकारून दृढ होण्याआधी काही आणखी मुद्द्यांचा विचार या संदर्भात व्हावा असे वाटते. कलम ३७० चा विचार हा ज्याप्रमाणे ऐतिहासिक, संवैधानिक, राजकीय सामाजिक आणि आर्थिक अंगांनी केला जातो त्याचप्रमाणे तो मानसिक आणि भावनिक पातळीवरही केला जातो. या अनेकपदरी विचारांमुळेच या विषयामधली गुंतागुंत जास्त मोठी वाटते.\nउमर अब्दुला आणि इतर काश्मिरी नेत्यांच्या कालच्या आणि आजच्या विधानांमुळे कलम ३७० हे न काढता येणारे कलम असल्याचा आभास तयार होतो. परंतु या संदर्भात अधिक साकल्याने आणि एकसंधपणे विचार झाला पाहिजे.\nकलम ३७० ची गरज स्थित्यंतराच्या कालावधीसाठी 'तात्पुरती' म्हणून मान्य केली गेली. जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकार पेक्षा राज्य सरकारला दिले गेलेले महत्त्व म्हणजे कलम ३७० ने या राज्याला दिलेला विशेष दर्जा या कलमाची गरज आणि तर्कशुद्धता तसेच कालपरत्त्वे त्यातून जाणवणारे काही कळीचे मुद्दे यांचा विचार एकत्रितपणे करावा लागेल. कलम ३७० ची पाठराखण करणारे या कलमाची गरज सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्याकरीता असल्याचे आग्रहाने सांगतात, परंतु सांस्कृतिक अस्मिता भारतीय संघराज्यातील प्रत्येक राज्यालाच आहे. मग जम्मू काश्मीर ला वेगळ्या आणि विशिष्ट दर्जाची गरज का पडावी या कलमाची गरज आणि तर्कशुद्धता तसेच कालपरत्त्वे त्यातून जाणवणारे काही कळीचे मुद्दे यांचा विचार एकत्रितपणे करावा लागेल. कलम ३७० ची पाठराखण करणारे या कलमाची गरज सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्याकरीता असल्याचे आग्रहाने सांगतात, परंतु सांस्कृतिक अस्मिता भारतीय संघराज्यातील प्रत्येक राज्यालाच आहे. मग जम्मू काश्मीर ला वेगळ्या आणि विशिष्ट दर्जाची गरज का पडावी कलम ३७० ला न काढता येणारे कलम म्हणणाऱ्र्यांसाठी काही मुद्दे येथे मांडत आहे.\n> कल��� ३७० काढण्यासंदार्भातील निर्णय हा जम्मू काश्मीर ची संविधान सभा घेऊ शकेल, जी आज अस्तित्त्वात नाही. या कारणाने कलम ३७० रद्द करण्याचा मार्ग आणि पर्याय उपलब्ध नाही, असा युक्तिवाद केला जातो. मात्र जी संस्था आज अस्तित्त्वात नाही अशा संस्थेच्या/घटकाच्या नसण्याने आवश्यक बदल करण्यापासून रोखणे असंवैधानिक ठरेल. कारण भारतीय संविधान हे जेवढे ताठर तेवढेच लवचिक आहे. आणि काळाच्या गरजेनुसार होणारे बदल संविधानाच्या आत्म्याला धक्का पोहोचवणारे नाहीत.\n> भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये संघराज्यात समाविष्ट झालेल्या - होणाऱ्या प्रदेशांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे आणि त्याचबरोबर संघराज्यातील नावे ज्या परिशिष्टात समाविष्ट केली आहेत त्यात जम्मू काश्मीर हे राज्य १५व्या क्रमांकाचे आहे. कलम १ आणि हे परिशिष्ट हे दोन्ही भारतीय राज्यघटनेचे मूलभूत घटक आहेत. दुसरीकडे कलम ३७० हा राज्यघटनेचा अस्थायी स्वरूपाचा घटक आहे. अशावेळी अधिक महत्त्व कशाला मिळाले पाहिजे याचा निर्णय घेणे अवघड नसावे.\n> भारतीय संसद ही सार्वभौम असल्याने कायदे करणे किंवा कायद्यामध्ये दुरुस्ती करणे हे अधिकार तिच्याकडेच राहतात. उलट ज्या जम्मू काश्मीर च्या संविधान सभेच्या परवानगी चा विचार करायचा ती संस्था वर्तमानात अस्तित्त्वात नाही. अशा वेळी संसद आपले अधिकारक्षेत्र वापरून कलम ३७० ला रद्द करण्यामध्ये अडथळा ठरणारे 'राज्य संविधान सभेची पूर्वानुमती घेल्याशिवाय' असे शब्द काढून टाकून राष्ट्रपतींच्या अधिसूचनेने कलम ३७० रद्द करू शकते. (भारताच्या संसदेतील प्रतिनिधींमध्ये जम्मू काश्मीरचे प्रतिनिधीही समाविष्ट असतात हे विशेष लक्षात घ्यावे.)\n> कलम ३७० ने नागरिकत्त्व आणि मालमत्तेच्या अधिकारासंदर्भात ज्या काही वेगळ्या नियमांची निर्मिती केली आहे त्याचा फायदा भ्रष्टाचार आणि भांडवलशाही ला होत असल्याची अनेक उदाहरणे सापडतात. तेथे नागरी कमाल जमीन धारणा कायदा लागू नसल्याने बड्या बड्या व्यक्तींच्या हातात विकासाची साधने एकवटली जात आहेत. (उदा. नेदुस हॉटेल प्रकरण) महिलांसाठी नागरीकात्त्वाचे अधिकार तसेच त्यांच्या वारसाहक्काने किंवा नागरिक म्हणून संपत्ती मालकीहक्काने बाळगण्याच्या अधिकारावर कलम ३७० मर्यादा आणत आहे. तसेच श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली दरी अधिकाधिक मोठी होत आहे\n> कलम ���७० च्या निर्मितीनंतर ते आजपर्यंत चा विचार एकत्रितपणे केला तर बदलेली परिस्थिती असे दाखवते की कलम ३७० चा उपयोग जम्मू काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये दरी तयार करणे आणि ती वाढवणे यासाठी केला जात आहे. उलट सामान्य काश्मिरीच्या भावनांना हात घालून कलम ३७० ने त्याच्याच विकासाच्या संधी मूठभर श्रीमंतांनी दाबून ठेवल्याचे सत्य लपवून त्याऐवजी प्रादेशिक अस्मिता किंवा स्वायत्ततेच्या आभासांना सातत्याने समोर आणले जात आहे.\n> उपरोल्लेखित स्वायत्ततेची मागणी प्रशासकीय सुधारणा किंवा विकासाची कामे करण्यासाठी नसून या स्वायत्ततेचा गूढार्थ सामान्य काश्मिरी जनतेला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचा असावा असे दिसते. याच सामान्य माणसाला आर्थिक प्रगतीतील वाटा नाकारून कोण कोण आपली पोटे भरून घेत आहेत याचा विचार सामान्य काश्मिरी माणसानेही करावयास हवा. अर्थात जम्मू काश्मीर च्या संविधानाच्या माध्यमातून स्वायत्ततेचा विचार करायचा झाला तर मुळात जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे मान्य करूनच मग पुढे जावे लगेल. कारण जम्मू काश्मीर च्या स्वतंत्र राज्यघटनेत आणि शिवाय राज्य विधीमंडळातही तसे म्हटले गेले आहे. परंतु अशी एकाच देशात राहून आणि राष्ट्राशी एकात्मता मानून अधिकाधिक स्वायत्ततेची मागणी सर्वच राज्यांनी करायला सुरुवात केली तर मग एक राष्ट्र म्हणून भारताचे अस्तित्त्व केवळ संघाच्या (Union) कर्तव्यांपुरते नाममात्र उरेल. आणि अधिकार मात्र विकेंद्रित स्वरुपात राज्यांकडे जातील ज्याचा एकत्रित मेळ घालणे शक्य नाही.\n> ज्या ज्या राजकीय नेत्यांनी या दोन दिवसात कलम ३७० ची पाठराखण केली ते सोयीस्करपणे 'जम्मू काश्मीरचे नेते' असतात. कारण त्यांची आताची विधाने ही जम्मू आणि लदाख मधील जनतेच्या भावना दुर्लक्षून केली गेली आहेत. जम्मू आणि लदाख चा भाग हा कित्येक वर्षे सर्वच क्षेत्रात डावलले गेल्याची तक्रार करतो आहे. लदाख च्या भागाने तर १९४९ पासून (कलम ३७० लागू होण्याआधीच) काश्मीरच्या वर्चस्वाखाली राहण्यापेक्षा केंद्र सरकारच्या अखत्यारीत राहण्याची मागणी केली होती. मात्र ती दुर्लक्षिली गेली. तीच भावना १९८६ मध्ये लदाख मध्ये झालेल्या दंग्यांच्या वेळी पुन्हा दिसून आली. जम्मूच्या भागातून या संदर्भातील भावना २००८ च्या अमरनाथ जमीन हस्तांतरणाच्या वादाच्या वेळी प्रखरपणे समोर आली आहे. त्याचबरोबर जम्मू च्या प्रदेशमध्ये पश्चिम पाकिस्तानातून आलेला एक मोठा लोकसंख्येचा भाग आज इतकी वर्षे राज्याच्या नागरीकात्त्वाच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिला आहे. राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांना मान्यता मिळालेली असली तरी कलम ३७० च्या अडथळ्यामुळे जम्मू काश्मीर चे नागरिक म्हणून त्यांना मान्यता मिळू शकलेली नाही. त्यांना जाणवणारे प्रश्न, त्यांच्या अडचणी या जर नेत्यांच्या खिजगणतीत नसतील तर स्वत:ला संपूर्ण जम्मू काश्मीर चे नेते म्हणवून घेण्याचा त्यांनी पुनर्विचार करावा. 'जम्मू-काश्मीर' चे नेते म्हणून आम्ही जर फक्त काश्मीर खोऱ्याचा (तोही अभासी) आवाज ऐकवणार असू तर नेत्तृत्त्व म्हणून तो सर्वात मोठा अवगुण मानला पाहिजे आपल्या भावनिक आव्हानांमध्ये आम्ही कोणकोणत्या प्रकारच्या पातळ्यांवरचे शोषण दडपून टाकतो आहोत याचा विचार केला पाहिजे. कलम ३७० चा वापर स्वार्थासाठी करताना आणि त्यामागचा स्वार्थ झाकून टाकताना सर्वसामान्याच्या भावना खोट्या भावनिक आव्हानांशी जोडणे किती काळ होत राहणार\nजम्मू काश्मीर आणि कलम ३७० बद्दल आजचे उमर अब्दुल्ला यांचे विधान हे काश्मीर च्या परिस्थितीच्या संदर्भात अर्धसत्य गृहीतकांच्या आधारावर केलेले आणि कालपरत्वे होणारे बदल नाकारणारे विधान म्हणावे लागेल. कलम ३७० चे असणे हे राष्ट्राच्या एकात्मतेच्या प्रक्रियेतील अडसर आहे हे नक्की परंतु त्या कलमाला अडसर म्हणताना तो एकमेव अडसर आणि सर्व प्रश्नांचे एकच एक मूळ बनू शकत नाही हेही नक्की. कलम ३७० मुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या विकासाच्या मार्गात येणारे अडथळे समजले आणि या कलमाच्या आभासी प्रतिमेचा मूठभर प्रभुत्त्वाची (राजकीय किंवा आर्थिक) इच्छा करणाऱ्या व्यक्तींनी उभा केलेला पडदा दूर झाला की आपोआपच उर्वरित भारताप्रमाणे जम्मू काश्मीर मधील नागरिकांकडून कलम ३७० हटवण्याचा आग्रह धरला जाईल.\nकलम ३७० ला एक व्यक्ती म्हणून आपला असणारा विरोध किंवा अगदी पाठिंबाही दुसरी बाजू लक्षात घेल्याशिवाय नसावा. यासाठी संदर्भ म्हणून जम्मू काश्मीर चे माजी गव्हर्नर जगमोहन यांच्या पुस्तकातील ६ व भाग- ३७० व्या कलमाची कुळकथा हा भाग आणि अलीकडची त्यांची मुलाखत http://www.theindianrepublic.com/tbp/article-370-misconceived-interview-jagmohan-former-governor-jk-100037563.html नक��की उपयोगी पडेल. तसेच कलम ३७० ची पाठराखण करणाऱ्या अनेकांपैकी ए. जी. नूरानी यांचा लेख http://www.frontline.in/static/html/fl1719/17190890.htm तसेच Greater Kashmir या काश्मीर खोऱ्यातून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातील विविध लेखांचा संदर्भ घेता येईल.\nकलम ३७० मुळे तयार होणाऱ्या भावनेवर उपाययोजना वेळीच अपेक्षित आहे आणि ती लावूनही धरली पाहिजे परंतु अशा वेळी होणारा विरोध हा केवळ विरोधासाठी होणारा विरोध किंवा राग अथवा द्वेषाची भावना मनात ठेवून होणारा विरोध असा उथळ नक्कीच नसला पाहिजे असे मला वाटते.\nपत्र ४४: कलम ३७०\nजम्मू-काश्मीर बद्दलचा विचार करताना कलम ३७० चा विचार आणि चर्चा अपरिहार्यपणे समोर येतेच. उर्वरित भारतीयांशी संवाद साधताना भारतीय संविधानातल्या या कलमामुळे जम्मू-काश्मीर राज्याला मिळालेल्या विशिष्ट दर्जाला होणारा विरोध मोठ्या प्रमाणात जाणवतो. म्हणून आज मुद्दाम कलम ३७० बद्दल स्वतंत्रपणे पत्र लिहित आहे. केवळ कलमांनी, कायद्यांनी आणि बंधनांनी राष्ट्र एकत्र ठेवता येत नाही, त्याला मनांचीही जोड लागते यावर माझा विश्वास आहे. परंतु राष्ट्र म्हणून असणारे अस्तित्व एकजिनसीपणे व्यक्त होण्याची चौकट म्हणून कलम-कायदे आणि बंधनांचा विचार आवश्यक आहे हेही तितकेच खरे. कलम ३७० बद्दलची चर्चा उर्वरित भारतात सध्या विशिष्ट प्रकारच्या मुद्यांना अधोरेखित करून केली जाते. अलीकडच्या राजकीय स्थित्यंतरामुळे या प्रचाराची धार तीव्र बनली आहे. लोकशाही म्हणून अशी विचारसरणी व्यक्त करण्याचा अधिकार आपल्या पत्येकाला आहे. पण आपला हा प्रचार विचारपूर्वक, तर्कसंगत, वस्तुस्थितीला धरून आणि नीरक्षीर विवेकाचा आहे न हे तपासून पाहायला हवे. राष्ट्रवादी मागणीचा भाग म्हणून आपण कलम ३७० रद्द करण्याचा आग्रह धरणे चुकीचे नाही. पण हा आग्रह ज्या पायावर धरला जातो आहे तो पाया पक्का आहे ना याची शहानिशा वेळीच करून घेणे हे या मागणीच्या validity साठी गरजेचे आहे. महत्वाची गोष्ट अशी कि भारतीय संविधानातील कोणतीही बाब राष्ट्र म्हणून आपल्याला एकत्र आणणारी असली पाहिजे, भेट निर्माण करणारी नव्हे म्हणूनच कलम ३७० बद्दल सर्वंकष आणि परिपूर्ण विचार करून आपण आपण त्याबद्दलच्या आपल्या मतांना मांडले पाहिजे. त्रुटी असणारी माहिती स्वीकारणे आणि त्याचा उपयोग करून भावना भडकावणे हे दीर्घकालीन देशहितासाठी हानिकारक नव्हे का \nखरेतर कलम ३७० बद्दल विविध प्रकारे आक्षेप घेतले जातात. यापैकीच सध्या एक १५ ते १७ मुद्यांचे म्हणणे social networking च्या माध्यमातून फिरते आहे. सध्याच्या लिखाणाला आपण त्याचाच आधार घेऊ. त्यामध्ये उल्लेखलेले काही मुद्दे योग्य आणि बरोबरही आहेत. परंतु त्या म्हणण्याचा एकत्र विचार करता त्याचा अर्थ हा अर्धसत्य आणि तपासून न घेतलेल्या गृहीताकांचा लागतो. त्यांची माहिती आपण सर्वांनी करून घ्यायला हवी.\nपं. नेहरू यांची जम्मू-काश्मीर बद्दलची भूमिका स्वप्नाळू आणि आदर्शवादी होती. १९४७ सालच्या पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीर वरील चढाईनंतर तो प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय संदर्भ आले होते. अशा पार्श्वभूमीवर १९४९ साली जम्मू-काश्मीर ला तात्पुरत्या स्वरूपाचे कलम ३७० लावले गेले. १९४७ सालच्या युद्धानंतर जम्मू-काश्मीर राज्याचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. तेव्हा या संपूर्ण भागाला उर्वरित भारताशी जोडून घेण्याच्या न्याय्य प्रक्रियेचा भाग म्हणून या भागातील demographic बदल टाळण्यासाठी कलम ३७० चा विचार केला गेला. आज २०१४ सालापर्यंत कलम ३७० च्या स्वरुपात कोणतेही बदल आले नाहीत असे म्हणणे धाडसाचे ठरेल.\nकलम ३७० बद्दलचा पहिला आक्षेप हा दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून येतो. भारतीय संघराज्याने भारतीय नागरीकत्वाबाबत केलेल्या नियमांनुसार कोणत्याही व्यक्तीस संघ आणि राज्य अशी स्वतंत्र नागरीकत्वे मिळत नाहीत. परंतु कलम ३७० मुले मात्र जम्मू-काश्मीरचे स्वतंत्र नागरिकत्व प्राप्त होते. परंतु हे स्वतंत्र नागरिकत्व कधी मिळते तर जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेत असे स्पष्टपणे नमूद केले आहे की ' जी व्यक्ती भारताची नागरिक असेल त्याच व्यक्तीस जम्मू-काश्मीरचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळेल '. शिवाय पाकिस्तानी नागरिकांना जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याबाबत कोणताही उल्लेख कलम ३७० अथवा जम्मू-काश्मीरच्या घटनेत नाही. पाकिस्तानने १९४७ च्या युद्धादरम्यान व्यापलेल्या आणि १ मार्च १९४७ पूर्वी पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीस कायमस्वरूपी नागरिकत्व (परत आल्यानंतर) देता येते. या दुहेरी नागरिकत्वाचा खूप मोठं पश्चिम पाकिस्तानी निर्वासितांना बसला आहे.\nकलम ३७० बद्दलचा दुसरा आक्षेप असं कि राज्यामध्ये उर्वरित भारतीयांना जमीन (किंवा स्थावर मालमत्��ा) विकत घेता येत नाही. राज्यामध्ये अशा खरेदीसाठी राज्याचे कायमस्वरूपी नागरिकत्व असणे गरजेचे असते, हे खरे आहे. परंतु कलम ३७० मध्ये टप्याटप्याने जे dilution आणले गेले त्याचाच एक भाग म्हणून आज कोणत्याही व्यक्तीला lease वर जमीन घेता येते. शिवाय औद्योगिक वा व्यापारी कंपन्या, not-for-profit, non-governmental संघटना (नोंदणीकृत) व शैक्षणिक उपयोगासाठी जमीन विकतही घेता येते. त्यामुळे जमिनीच्या खरेदीवर बंधने आल्यामुळे जम्मू-काश्मीरचा औद्योगिक विकास होणार नाही असे म्हणणाऱ्यांनी पुन्हा एकदा कलम ३७० च्या बदललेल्या स्वरूपाकडे लक्ष दिले पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी की जम्मू-काश्मीर राज्यात विकासाच्या संधींमध्ये अडथळा म्हणून कलम ३७० येत असेलही पण मुळात विकासाचे कोणते model या भागावर लावतो आहोत याचा प्राथमिकतेने विचार झाला पाहिजे.\nकलम ३७० मुळे RTI सारखे कायदे जम्मू-काश्मीर मध्ये लागू नाहीत हे म्हणणे सपशेल खोटे आहे. कारण RTI लागू करणारे जम्मू-काश्मीर हे एक आघाडीचे राज्य होते. इ.स. २००४ मध्येच जम्मू-काश्मीर मध्ये RTI लागू झाला. १९८२ ला पंचायत निवडणुका झाल्या. त्यानंतर परिस्थिती बिघडल्यामुळे त्यात खंड पडला. परंतु आता मात्र स्थिती कमी तणावाची झाल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे.\nRTI प्रमाणेच आणखी एक असत्य बाब म्हणजे तेथील महिलंवर शरिया लागू असण्याचे गृहीतक. जम्मू-काश्मीर मधील महिलांवर शरिया लागू करून त्यांच्यावर बंधने घातली जाण्याकडे आणि शरीयाचा उपयोग म्हणजे पर्यायाने भारतीय न्यायसंस्थेला बगल देण्याचे प्रतिक समजण्याकडे या आक्षेपाचा कल आहे. परंतु शरिया हा मुस्लीम कायदा आहे. शारीयाप्रमाणे निघणारे फतवे हे जम्मू-काश्मीर पेक्षा उर्वरित भारतातूनच अधिक दिसतात. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये शीख, हिंदू, बौद्ध महिलाही आहेत. त्यांच्यावर शरिया कसा लावावा अर्धविधवांचा प्रश्न काश्मीर खोऱ्यामध्ये तीव्र आहे. नवरा जिवंत आहे तर कुठे आहे आणि मेला असेही ठामपणे म्हणता येत नाही अशा कात्रीत सापडलेल्या या महिलांसाठी पुनर्विवाहाची परवानगी कायद्यानुसार ७ वर्षांनी मिळत होती ती आता न्यायसंस्थेने ३ वर्षांवर आणली. एवढ्या संवेदनशील विषयातही जर भारतीय न्यायसंस्था निर्णय देत असेल तर इतर बाबतीतील अंदाज यावरूनच घेता येईल.\nकलम ३७० ने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संसदेचे अधिकार��्षेत्र कमी करून राज्य विधीमंडळाचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे कोणताही कायदा जम्मू-काश्मीर च्या विधिमंडळात मान्य झाल्याशिवाय तेथे लागू करता येत नाही. परंतु संसदेचे अधिकारक्षेत्र मर्यादित ठेवताना राष्ट्रपतींचे कार्य आणि अधिकारक्षेत्र वाढवले आहे. वेळोवेळी कलम ३७० मध्ये केलेय बदलांनुसार राष्ट्रपतींना अधिकाधिक अधिकार दिले आहेत.\nराष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान हा इतर कोणत्याही भागाप्रमाणेच जम्मू-काश्मीर मध्येही गुन्हा आहे. कलम ३७० त्यातून कोणतीही पळवाट देत नाही. मी माझ्या गेल्या १० वर्षांच्या फिरतीमध्ये तिरंग्याचा अपमान झालेला पहिला नाही. (आपणा सर्वांना कधी ना कधी एक e-mail मिळाला असेल ज्यात तिरंगा जळताना दाखवला होता. परंतु हा फोटो १९९३ सालचा आहे.) राष्ट्रध्वजाबरोबरीने गोष्ट येते ती राज्याच्या स्वतंत्र ध्वजाची. जम्मू-काश्मीर ला स्वतंत्र ध्वज आहे पण त्याचे महत्व राष्ट्रध्वजापेक्षा वरचढ नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आंदोलनानंतर जम्मू-काश्मीरचा राज्याध्वज राष्ट्रध्वजाखालोखाल वापरला जातो.\nकलम ३७० बद्दल टीका होत असताना आम्ही आम्हाला दिसणाऱ्या सर्वच प्रश्नांना एकाच मुळाशी आणून तर नाही सोडत आहोत ना हे पाहणे महत्वाचे. प्रश्न बहुआयामी असतात. त्यामुळे त्यांचा विचार एका गृहीत प्रवाहाच्या माध्यमातून करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय कलम ३७० मधील त्रुटी आणि कलम ३७० रद्द करण्याची मागणी हि संवैधानिक नक्की असू शकेल. पण ती कोणाच्याही विभाजित अस्मितेशी जोडली गेलेली नसावी. कलम ३७० मुळे त्या राज्यातील नागरिकांचे होणारे नुकसान त्यांच्या लक्षात आणून देऊन स्वप्रेरीत बदलाचा विचार अधिक समतोल ठरेल. तरच तो राष्ट्र म्हणून एकात्म आणि एकजिनसी विचार होईल. अन्यथा विरोधासाठी विरोधाच्या ओढाताणीत आपापसातील दऱ्या वाढत जातील.\nया पत्रात कलम ३७० बद्दलचा माझा वास्तविक विचार मांडला आहे. तरीही हा विषय लक्षात घेण्याच्या आणखीही काही पद्धती असू शकतात. त्या या पत्राला उत्तर म्हणून जरूर कळवाव्यात. चर्चा करून, समजून घेऊन या विषयाबद्दलची कृती अधिकाधिक विशिष्ट बनेल अशी खात्री वाटते.\nपत्र सातवे: नेतृत्त्वाचे अवलोकन\nकाही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये सईद अली सहा गिलानींचा एक नातेवाईक भेटण्यासाठी आला होता. एप्रिलच्या दौऱ्यादरम्यान IT Seminar मध्ये काश्मीरमध्ये आणखी एक IT Company सुरू करण्यासंदर्भात बोलणे झाले होते. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तो चर्चेसाठी आला होता. तो स्वतः सध्या श्रीनगर मध्ये असतो; त्याचा एक भाऊ बेंगलोर आणि दुसरा दिल्लीमध्ये याच क्षेत्रात कार्यरत आहे. असेच काहीसे बोलणे चालू असताना कौसरचा SMS आला -\nआणि लगेचच लाल चौकाच्या आसपास दगडफेकीच्या आणि लष्कराकडून होणाऱ्या लाठीचार्जच्या बातम्याही पाठोपाठ येऊ लागल्या. एप्रिलच्या दौऱ्याच्या दरम्यान जवळपास प्रत्येकाने लाल चौक शांत,सुरक्षित आणि सामान्य असल्याचा अनुभव घेतला होता. पण तो आता भास ठरावा असे अशांततेचे, अव्यवस्थेचे सावट लाल चौकात होते - जे TV वरून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत; पेक्षाही मनामनापर्यंत पोहोचत होते…\nआमच्या दोघांच्या चर्चेमध्ये हा विषय निघताच तो थोडासा अस्वस्थ झाला आणि मला म्हणाला की 'याच गिलानींचा एक मुलगा UK ला तर दुसरा Canada मध्ये आहे. अशा अस्थिर परिस्थितीत ते आणि त्यांचे कुटुंब कायमच सुरक्षित आहे. खरा करपतो तो सामान्य माणूस. आपल्या आप्तेष्टांना या चढउतारांपासून दूर ठेवून हे नेते. आपण ज्यांच्यामुळे नेते बनलो अशांच्या पोराबाळांना धोक्यात टाकतात, हा कोणता न्याय\nपुढे तो असंही म्हणाला की एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे काश्मिरी तरुण दिशाहीन आणि ध्येयहीन आयुष्य जगात आहे. तरुणांच्या मनातील हीच अस्वस्थता त्यांना हिंसक कृतीकडे वळवताना दिसते अहे. या सर्वातून बाहेर पडून काश्मीरचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी समाजपरिवर्तनाची गरज आहे. याच मुद्द्यावर आमचे बोलणे संपले, तो निघून गेला, पण माझे विचारचक्र सुरु झाले…\nकाश्मीरमध्ये सरकारबद्दल, सरकारी अकार्यक्षमतेबद्दल असंतोष आहे, चीड आहे. शोपियानच्या वेळी संपूर्ण काश्मीर बार आसोसिएशन ने भारतविरोधी पवित्र घेतला. Separatist नेत्यांच्या मनात भारत सरकारविषयी आणि आता न्यायपालिकेविषयी असणारी अढी नवीन नाही. पण या सरकारविरोधी भावनेमध्ये केवळ system विरुद्धचा राग समाविष्ट नाही तर त्यासोबतच 'आझादी' ची ओढ, आंतरराष्ट्रीय रस, दाबले गेल्याची भावना, आपल्याला फसवले गेल्याचा ग्रह, परिस्थितीविषयीचे सापेक्ष ज्ञान विवादास्पद मुद्दा असल्याने 'मानवाधिकार आयोगा' ची भूमिका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परकीय सरकार असल्याचा राग या आणि अशा अनेक गोष्टी परिणामकारक आणि परिस्थितीचा गुंता करण्यात समान हिस्सेदार ठरतात. शिवाय विरोधासाठी अहिंसक पद्धतीऐवजी कायमच हिंसक पद्धत वापरली जात असेल तर या गुंत्यामध्ये भरच पडते. भ्रष्टाचारी, पिळवणूक करणाऱ्या परकीय सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंसक आवाज उठवणे अपरिहार्य मानले जाते आणि त्यामुळे अशी परिस्थिती अधिक नाजूक बनते. म्हणूनच एखादी घटनाही संपूर्ण काश्मीरला क्षणार्धात अस्थिर आणि अशांत करू शकते.\nदिल्लीच्या न्यायालयाने दोघा काश्मिरींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उमटलेल्या क्रिया-प्रतिक्रियांमधून उपरोल्लेखित सर्व घटक काश्मीरची परिस्थिती कधी घडवतात हे कोणाही अभ्यासकाला वेगळे सांगणे नको. पण काश्मीरची परिस्थिती कधीच ठोकताळ्यात बसवता येत नाही तशीच याहीवेळी ती दिलेल्या परिमापकांमध्ये मोजून मापून पाहता येणार नाही.\nअलीकडेच लाल चौकामध्ये एका मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीत बसमधून प्रवास करणाऱ्या एका ४० वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला - ज्याचा या मोर्चाशी कोणताही संबंध नव्हता. एरवी Army किंवा इतर फौजांकडून घेतलेल्या 'action' ची खरमरीत बातमी छापणाऱ्या Greater Kashmir ने या बातमीला मात्र फारसे महत्त्व दिले नाही. अर्थात या प्रसंगामुळे 'आम्ही प्रथम हिंसेचा मार्ग स्वीकारत नाही, लष्करी बळाच्या आणि सरकारच्या दबावाला आणि दडपशाहीला विरोध म्हणून आम्ही हिंसेचा मार्ग पत्करतो.' असे separatists कडून नेहमी केले जाणारे दावे फोल ठरले. पण या बातम्यांना ऊर्वरीत भारतातील आणि काश्मीरमधील माध्यमांकडून कशा प्रकारे मांडले जाते यावर सामान्य माणसाचे मत आणि ग्रह अवलंबून असतात. काश्मीरमधील अस्थिरता, ताणताणाव, हिंसा यांच्याबद्दल हिरीरीने coverage देणारे media वाले ज्या गोष्टीला खरे महत्त्व दिले पाहिजे त्याकडे सोयीस्कर काणाडोळा करतात. लोकांना जे आवडतं ते आम्ही छापतो / दाखवतो. या कारणापुढे लोकशाहीचा हा महत्त्वाचा आधारस्तंभ 'राष्ट्रीय हित', 'राष्ट्रीय विचार' यांना विसरत चालला आहे आणि माध्यमांची ही उदासीनता भारतामध्येच असेल तर मुळातच अलिप्तता जपणाऱ्या काश्मीर आणि काश्मिरींमध्ये असे विचार रुजवण्याचा प्रयत्नच अवास्तव नाही का\nउर्वरित भारतामध्ये बव्हंशी सामान्य माणूस हा मध्यममार्गी असतो. त्याचे राजकीय विचार जहाल नसतात. पण काश्मिरी माणसाच्या राजकीय भावना सर्वाधिक तीव्र असतात. याचा एक परिणाम म्हणून समजाचे नेतृत्व म्हणून केवळ राजकीय नेत्यांकडेच पाहिले जाते. समाजसेवा,संशोधन,कला,क्रीडा अशा क्षेत्रातील व्यक्तींकडे समाजाचे नेतृत्व म्हणून पाहिलेच जात नाही. दुखः या गोष्टीचे की प्रत्येक राजकीय नेतृत्व हे संधीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग,एखाद्या घटनेचे स्वार्थासाठी भांडवल, शिफारशी यातच गुरफटून राहते; आणि सामान्य माणूस त्याच्या विकासापासून एक तर लांब राहतो किंवा विघातक मार्गाने आभासी विकासाचा एक भाग बनतो. मग असे असताना काश्मीरचे काम विस्तारण्याबाबत विचार करताना विधायक राजकीय नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे का\nअर्थातच कोणत्याही दीर्घकालीन कामासाठी priority ठेवणं नेहमीच महत्त्वाचं. पण काश्मीरमधली परिस्थिती इतकी विलक्षण आहे की क्षणाक्षणाला बदलते; इतकी की दौऱ्याच्यावेळी रात्री ११-११:३० पर्यंत फिरताना ज्या लाल चौकाला शांत पहिले होते, तोच लाल चौक एका मोर्चादरम्यान अवघ्या १५ मिनीटात रक्तरंजित होतो. रस्त्यावर उतरून घोषणा देणारे, अर्धसत्य सांगून चिथावणारे नेते अशावेळी मूग गिळतात आणि पुढच्या संधीची वाट पाहत डोळ्यावर कातडं ओढून गप्प बसतात, आझादीची भाषा बंद पडते…या चक्रातून बाहेर कसे पडायचे (या सगळ्या निराशेच्या काळ्या ढगाला सोनेरी किनार म्हणजे या प्रकारानंतर National Conference ने मोर्चा काढला, मोर्चाला प्रतिसादही चांगला होता. ज्यामध्ये दगडफेक थांबवून Separatists नी विकासात लक्ष घालावे अशी मागणी केली गेली . १९९६ नंतरचा हा अशा प्ररकारचा पहिला मोर्चा होता.)\nम्हणूनच काश्मिरमधल्या नाजूक परिस्थितीतून तेथील सामान्य माणसाला बाहेर काढायचे असेल, विकासाकडे न्यायचे असेल तर ते सहभागातूनच साधता येइल. आपल्याभोवती परिस्थितीने आणि जाणीवपूर्वक विणल्या गेलेल्या कोशाच्या बाहेर पडूनच त्याला बाहेरच्या जगाची जाणीव होईल आणि निरपेक्ष विचार करता येइल. परंतु तो आजही ज्यांच्यामागे धावत आहे असे काश्मीरचे नेते एकांगी विचार करत आहेत का या विचारला सर्वसामान्यांचा पाठींबा मिळावा म्हणून विचारांमध्ये romanticism मिसळून परिस्थितीचा आभास निर्माण केला जात आहे का या विचारला सर्वसामान्यांचा पाठींबा मिळावा म्हणून विचारांमध्ये romanticism मिसळून परिस्थितीचा आभास निर्माण केला जात आहे का आणि असे असेल तर या परिस्थितीतून सामान्यांन��� बाहेर काढण्यासाठी, त्यांना सारासार विचार करून 'विवेकी' आणि 'प्रगल्भ' बनवण्यासाठी, विकासाकडे प्रेरित करण्यासाठी नेमके कोणत्या दिशेने प्रयत्न करावे लागतील\nपत्र सहावे : मी आणि 'माझा' भारत\nमी आणि 'माझा' भारत\n'भारत माझा देश आहे...' शाळेत प्रतिज्ञा म्हणायचो तेव्हा कदाचित शब्दांमागचा अर्थ समजत नसेल...पण आजही रोज सकाळी ऑफिसमध्ये जातो आणि स्वत:लाच विचारतो की मी इथे का आहे रोज सकाळी ऑफिसमध्ये जातो आणि स्वत:लाच विचारतो की मी इथे का आहे गडचिरोली, सिक्कीम, आसाम, दांतिवाडा, शोपियान सारखी नावं आणि तिथली अस्थिर परिस्थिती 'माझ्या' भारतातली असूनही मी माझं करियर, माझं स्टेटस, माझी स्टॅबिलिटी यांनाच का कुरवाळत बसायचं गडचिरोली, सिक्कीम, आसाम, दांतिवाडा, शोपियान सारखी नावं आणि तिथली अस्थिर परिस्थिती 'माझ्या' भारतातली असूनही मी माझं करियर, माझं स्टेटस, माझी स्टॅबिलिटी यांनाच का कुरवाळत बसायचं पहिला 'मी' आणि दुसरा 'मी' यांमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. दुसरा 'मी' पणा म्हणजे संकुचित स्वार्थ आणि 'माझा भारत' म्हणजे स्वार्थाचा वाढता परीघ अपेक्षित आहे. माझ्या भारताला पोखरणार्या दहशतवाद, भ्रष्टाचारासारख्या प्रवृत्ती बघून माझं मन हळहळतं, सैद्धांतिक वाद घालतं आणि चहासोबत माझं भारतीयपण संपूनही जातं, असं का पहिला 'मी' आणि दुसरा 'मी' यांमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. दुसरा 'मी' पणा म्हणजे संकुचित स्वार्थ आणि 'माझा भारत' म्हणजे स्वार्थाचा वाढता परीघ अपेक्षित आहे. माझ्या भारताला पोखरणार्या दहशतवाद, भ्रष्टाचारासारख्या प्रवृत्ती बघून माझं मन हळहळतं, सैद्धांतिक वाद घालतं आणि चहासोबत माझं भारतीयपण संपूनही जातं, असं का जेव्हा या घटना वाचून, समजूनही कोणालाच उमजत नाहीत तेव्हा निराश वाटतं, चीड येते. कोणताही सर्वसामान्य 'मी' त्याविरोधात काही करायला धजत नाही; पण तरीही या गोष्टी बदलल्या पाहिजेत असे आग्रहाने म्हणतो. आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहून सगळे 'मी' अलिप्तपणे निरिक्षणे नोंदवतात, निष्कर्ष काढतात, समीक्षा करतात पण होणार्या अन्यायामुळे, बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे कोणीच पेटून उठत नाही, अस्वस्थ होत नाही...आणि तरी आम्ही बसतो आणि चढाओढीते 'राष्ट्रीय एकात्मतेची' चर्चा करतो. दिसणारे प्रश्न मनाला भिडत नसताना, अस्वस्थता वाटून कार्यप्रवण होण्याची इच्छाही होत नसताना ज्य�� राष्ट्राच्या एकात्मतेबद्दल आपण बोलतो, त्या राष्ट्राची नक्की कोणती मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी असते\nएवढा अस्वस्थ होऊन लिहितो आहे याला दोन घटना कारणीभूत आहेत. एक म्हणजे आत्ता काश्मीरला गेलो असताना हुर्रियतचे दोन तरुण कार्यकर्ते भेटायला आले. अनेक प्रकारांनी त्यांनी हे मांडायचा प्रयत्न केला की काश्मीरवरचा भारताचा ताबा बेकायदेशीर आहे. रात्री १० ते १२:३० असा अडीच तास आमचा वाद झाला. दोघांनीही काश्मीरच्या इतिहासाचे दाखले देण्याचा प्रयत्न केला, पण दोघांपाशी असणारी माहिती अर्धवट होती. त्यामुळे त्यांना योग्य माहिती आणि घटनाक्रमाची जाणीव करून दिल्यावर दोघांनीही आपला अभ्यास कमी असल्याचे मान्य केले. त्यांच्याच बोलण्यात आलेला एक संदर्भ आपणासाठीही देतो-काश्मीरच्या भारतातील सामिलीकरणाबद्दल बोलताना जुनागढचे उदाहरण कायम दिले जाते. तसेच याहीवेळी या दोघांनी तशी तुलना केली. तेव्हा जुनागढची डेमोग्राफी, तेथील राजकारण व राजाची भुमिका विरुद्ध काश्मीरमधील डेमोग्राफी, गुलाम अब्बास चौधरी आणि शेख अब्दुल्ला यांची सत्तास्पर्धा, तसेच जम्मु काश्मीर राज्य म्हणजे केवळ खोरे नाही तर जम्मु, काश्मीर व लडाखचा भाग या वस्तुस्थितीची जाणीव करून त्यांच्या संख्येचे योग्य ते उत्तर त्यांना दिले.\nमी आज आपणापैकी प्रत्येकाला हा प्रश्न विचारला की जर जुनागढबाबत भारताने घेतलेली भूमिका न्याय्य असेल तर काश्मीरबाबत पकिस्तानने घेतलेली भूमिका अन्याय्य कशी ठरू शकते -तर ९५% टक्के लोक या प्रश्नाचे उत्तर देवू शकणार नाहीत. कारण काश्मीरसारख्या देशाच्या सीमाप्रश्नांबद्दलही आपण वाफाळलेल्या चहासोबत गप्पा मारतो आणि आवड आणि ज्ञान वाढावे म्हणून पुस्तके वाचतो-बास -तर ९५% टक्के लोक या प्रश्नाचे उत्तर देवू शकणार नाहीत. कारण काश्मीरसारख्या देशाच्या सीमाप्रश्नांबद्दलही आपण वाफाळलेल्या चहासोबत गप्पा मारतो आणि आवड आणि ज्ञान वाढावे म्हणून पुस्तके वाचतो-बास पण हे प्रश्न आपल्या मनाला भिडत नाहीत. जेव्हा देशासमोरील प्रत्येक प्रश्न हा 'माझा प्रश्न' आहे असे वाटेल तेव्हाची अस्वस्थता तुम्हाला देशप्रश्नावर काम करण्यापासून परावृत्त होऊ देणार नाही.\nदुसरी अस्वस्थ करणारी घटना बारामुल्लाच्या भेटीत समजली. अॅन्टी टेररीस्ट स्क्वॉड च्या मेजरशी चर्चा झाल्यावर बाकी गट पु��े गेला तेव्हा त्याने नुकतीच घडलेली एक घटना मला सांगितली. सोपोरला एका घरामध्ये दोन अतिरेकी लपले असल्याचे समजताच लष्कराने योग्य त्या कारवाईला प्रारंभ केला.आता आपण नक्कीच मारले जाणार हे समजल्यावर त्या दोघांनी शरणागती पत्करण्याची ईच्छा व्यक्त करून चर्चेसाठी लष्कराच्या एका कॅप्टनला आत बोलावले. एक कॅप्टन आणि एक जवान चर्चेसाठी आत जाताच दोघा अतिरेक्यांनी या दोघांचा जळा कापून त्यांना मारून टाकले, आणि ''अन्याय करणार्याला संपवून आम्ही आमचा जन्म सार्थकी लावला'' असे म्हणत स्वत:लाही संपवले...\nपहिल्या आणि दुसर्या दोन्ही प्रसंगातून अधोरेखित करायचे आहे ते त्यांच्या ध्येयवेडेपणाला, अस्वस्थ वाटून कार्यप्रवण होण्याच्या त्यांच्या वृत्तीला, जे काही काम करतो आहोत त्याच्यावरच्या विश्वासाला आणि ते पूर्ण करण्याच्या जिद्दीला. आज अनेक संस्थांमार्फत युवा गटाचे संघटन करण्याचे महत्त्वाचे काम केले जाते.पण दु:ख या गोष्टीचे वाटते की त्यांच्यापैकी अगदी हातावर मोजता येईल इतक्याही तरुणांना प्रत्यक्ष प्रश्नाला भिडून काम करावेसे वाटत नाही; याचे कारण म्हणजे अंत:प्रेरणेचा अभाव -अजूनही मला भारत 'माझा' वाटतच नाही. जर 'एकात्म मातृभूमी' आपले ध्येय आहे असे आपण म्हणतो तर त्याप्रत आपण नक्की कसे पोहोचणार आहोतती खडतर वाटचाल करण्याची आपली तयारी आहे काती खडतर वाटचाल करण्याची आपली तयारी आहे का मी असे म्हणत नाही की हे ध्येय गाठण्यासाठी शस्त्र हातात घावं;पण मी फक्त वाचून सोडून देणार असेन , अस्वस्थ वाटूनही प्रत्यक्ष प्रश्नाला कोणीच भिडणार नसेल , परिस्थिती समजून घेऊन ती सुधारण्याचा प्रयत्न कोणी करणार नसेल तर 'एकात्म राष्ट्राचा विचार' निरर्थक आहे. खरे पाहता अशा प्रकारे अस्वस्थ होणारी मने म्हणजेच मागील पत्रात म्हटल्याप्रमाणे १००% समरस हो ऊन, १००% निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते. असे कार्यकर्ते मिळत नाहीत, मने अस्वस्थ होत नाहीत म्हणजेच योग्य ध्येयप्रेरणा जागृत करताना आपण कमी पडत आहोत का\nदौरा फक्त पाच दिवसांवर आहे. नियोजनावर शेवटचा हात फिरवताना मला अचानक २००१-०२ मध्ये काम करणार्या माझी आठवण झाली. कारण होते, राजौरी-पुलवामा भागांमधून येणाऱ्या काही बातम्यांचे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी काश्मीरला जायचे निश्चित करायचो तेव्हा खरेतर अशा काही गोष्टी चालू असतील तर जावे किंवा न जावे असा प्रश्न पडायचा. वाटायचे की आपल्यावर सतत कोणीतरी लक्ष ठेवून आहे...अर्थात हे सगळे विचार बाजूला सारून मी जायचो आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकून परतायचो. आजचा विचार केला तर अशी अनिश्चितता मला वाटत नाही. कारण तेव्हा जाणवणारी अनिश्चितता ही 'अनामिका' ची होती, आणि आज त्या 'अनामिका'ला ओळख आहे हा प्रवासही मोठा विलक्षण आहे. अनेक जण काश्मीरच्या अनिश्चिततेचे घटक आहेत-टाळता न येण्याजोगे.या मधल्या काळात अनेक धडपडी करून त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्यामुळे आज त्या विविध अनामिकांना नावं, चेहरे आणि विचार आहेत. त्यांचे विरोधाचे मुद्दे, पद्धती, विचार याही माहिती झाल्या आहेत. त्यामुळेच आधीसारखी अनिश्चितता आज वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की जाणवते, की दहा वर्षांपूर्वी minimum risk ची मक्तेदारी फक्त माझीच होती आणि आज त्या minimum risk मध्ये अजून १०-१२-१५ वाटेकरी आहेत; आणि ही वाढलेली जबाबदारी माझी आहे.\nजबाबदारी वाढली की माणसाला समज येते, दुसऱ्या भाषेत प्रौढत्व येतं. पण हे प्रौढत्व कामामधून त्याचा प्राण काढून टाकणारे-अकाली तर नाही ना अशी शंका वाटते. प्रत्येक कामाच्या चार फेजेस असतात.\nपहिल्या दोन अवस्थांमध्ये कामामध्ये सर्वाधिक गरज असते ती पॅशन आणि exploration ची; नवीन कल्पना, नवीन पद्धती शिकण्याची, समजून घेण्याची आणि बेधडक, बेफिकीर 'नव्या' चा शोध घेण्याची. मॅच्युरिटी फेज मध्ये कामाच्या स्थिरतेचा विचार होतो. आणि म्हणूनच त्याला प्रतिकूल असणारे सर्व घटक, सर्व संभाव्य धोके कमी करण्याचा प्रयत्न होतो. परंतु स्थिरतेमधूनच साचलेपणा येण्याची शक्यता असते. कामामधली पॅशन, इनोव्हेशन हरवून जाण्याची शक्यता असते; आणि मग उरतात त्या फक्त यांत्रिक गोष्टी. कामामधून या गोष्टी जाणं म्हणजेच कामाचा प्राण निघून जाणं; मग साहजिकच चौथ्या आणि शेवटच्या अवस्थेकडे वाटचाल सुरू होते- decline.\nकाश्मीरचं काम पहिल्या दोन अवस्थांमधून आता तिसर्या अवस्थेपर्यंत पोहोचत आहे. याच वेळी मला ती पहिली पॅशन हरवल्याची जाणीवही होते आहे. कारण risk minimize करताना नवीन धोके पत्करण्याची तयारी दाखवता येत नाही आणि मग नवीन काही गवसतच नाही. याआधी मी काश्मीरला जायचो तेव्हा प्रत्येक वेळी किमान एका नवीन माणसाला भेटायचो, जोडायचो. आताही मी नवीन माणसांना भेटतो पण आता भेटणारा नवीन माणूसही ओळखीतून आलेला ��सतो; मी जोडलेला नाही म्हणूनच शंका येते की स्थिरतेच्या नावाखाली माझ्यामधली आव्हाने पेलण्याची ताकद आणि ऊर्मी कमी होते आहे. अर्थात काश्मीरचे काम हे फक्त पॅशन वर चालू शकत नाही. ते तसे असते तर आधीच बंद पडले असते.\nदुसरे म्हणजे गटाचे अनुभवविश्व आणि कमिटमेंट. गट 'ground zero situation' समजून घेण्यापासून आणि त्या प्रत्यक्ष अनुभवांपासून खूप दूर आहे. अशा प्रकारचे नवीन आणि बेधडक अनुभव मी घेतले म्हणूनच माझी अस्मिता, माझ्या भावना, माझी स्वप्नं, माझा विश्वास काश्मीरशी जोडला गेला. पण माझ्यामधल्या या १००% भावना नवीन गटामध्ये जशाच्या तशा १००% उतरवणार कशा पुढे-पुढे जाताना त्या हळूहळू कमी कमी तीव्र होत जाणे ओघानेच आले. म्हणूनच प्रत्येकाने असे अनुभव घेऊन ग्राऊंड झिरो समजून घ्यावे, कारण तरच कामावर १००% विश्वास आणि कामासाठी १००% पॅशनेट असलेले कार्यकर्ते मिळतील. असे कार्यकर्ते का गरजेचे पुढे-पुढे जाताना त्या हळूहळू कमी कमी तीव्र होत जाणे ओघानेच आले. म्हणूनच प्रत्येकाने असे अनुभव घेऊन ग्राऊंड झिरो समजून घ्यावे, कारण तरच कामावर १००% विश्वास आणि कामासाठी १००% पॅशनेट असलेले कार्यकर्ते मिळतील. असे कार्यकर्ते का गरजेचेतर काश्मीरचे काम हे प्रत्यक्ष परिस्थितीला हात घालणारे काम आहे. इथे पदोपदी निराशा आणि अविश्वासाचा सामना करावा लागतो-तोही दोन्हीकडचा-काश्मीरच्या लोकांच्या परिस्थितीकीय चौकटीमुळे त्यांचा आणि ऊर्वरीत भारताच्या पुस्तकी चौकटीमुळे त्यांचाही. म्हणूनच जो काही विचार घेऊन काम सुरू करणे आहे ते 'माझी गरज' म्हणून. मग हळूहळू दोघांनाही ती गरज आपली वाटेल आणि शेवटी त्या गरजेचे काश्मीरच्या गरजेत रूपांतर होईल. ही प्रक्रीया सोपी नाही आणि सहजही नाही. या वाटेवर फुलांपेक्षा काटेच जास्त आहेत. म्हणून काश्मीरचा कार्यकर्ता हा १००% निष्ठावान, स्वत:च्या कामावर १००% विश्वास असणारा पाहिजे. कारण या कामासाठी वेळ, आवड आणि सवडीनुसार काम हे गणित या आधी जुळले नाही अन यापुढेही जुळणार नाही. मग असे कार्यकर्ते मिळवायचे कसेतर काश्मीरचे काम हे प्रत्यक्ष परिस्थितीला हात घालणारे काम आहे. इथे पदोपदी निराशा आणि अविश्वासाचा सामना करावा लागतो-तोही दोन्हीकडचा-काश्मीरच्या लोकांच्या परिस्थितीकीय चौकटीमुळे त्यांचा आणि ऊर्वरीत भारताच्या पुस्तकी चौकटीमुळे त्यांचाही. म्हणूनच जो काही व��चार घेऊन काम सुरू करणे आहे ते 'माझी गरज' म्हणून. मग हळूहळू दोघांनाही ती गरज आपली वाटेल आणि शेवटी त्या गरजेचे काश्मीरच्या गरजेत रूपांतर होईल. ही प्रक्रीया सोपी नाही आणि सहजही नाही. या वाटेवर फुलांपेक्षा काटेच जास्त आहेत. म्हणून काश्मीरचा कार्यकर्ता हा १००% निष्ठावान, स्वत:च्या कामावर १००% विश्वास असणारा पाहिजे. कारण या कामासाठी वेळ, आवड आणि सवडीनुसार काम हे गणित या आधी जुळले नाही अन यापुढेही जुळणार नाही. मग असे कार्यकर्ते मिळवायचे कसे तात्कालिक प्रश्नावर काम करणारा माणूस जोपर्यंत 'ग्राऊंड झिरो' ला सामोरा जात नाही तोपर्यंत चौकटीतून बाहेर येऊन उत्तरही शोधू शकत नाही...\nआणि या सगळ्यांसोबतच महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे-काम अधिक आव्हानात्मक आणि कमी sustainable ठेऊन प्रत्यक्ष प्रश्नाला भिडायचे की उलट अधिक sustainable, सुरक्षित आणि दीर्घकालीन कामासाठी रचनात्मक पद्धती स्वीकारायची\nपत्र चौथे:वर्तमानाच्या नजरेतून इतिहास....\nकाश्मीरचा तरुण आणि त्याची मानसिकता यांचा विचार करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांची सध्याची मानसिकता तयार होण्यामागे ज्या 'इतिहासाची' भूमिका आहे, तो इतिहास आपल्या दृष्टीने वेगळा आणि त्यांच्या दृष्टीने वेगळा आहे.आपल्यासाठी भलेही हा इतिहास १७ व्या, १८ व्या, १९ व्या शतकाचे दाखले देत असेल, पण सामान्य काश्मीरी तरुणासाठीचा इतिहास गेल्या २० वर्षांचाच आहे.\nबिजबिहाराच्या युवक गटाबरोबरच्या एका बैठकीमध्ये तेथील सततच्या अस्थिर परिस्थितीबद्दलचा विषय निघाला. हे सगळे नक्की कशामुळे होते खरे कारण कायअसे विचारले असता त्यांनी एक घटना सांगितली. १९८५ साली (मकबूल बटच्या फाशीनंतर) बिजबिहारामध्ये एक जुलूस निघाला होता. त्यावर सुरक्षादलाकडून गोळीबार झाला, ज्यामध्ये ४० जण मारले गेले. त्यामुळे आज २०-२५ वर्षे वयाच्या तेथील तरुणासाठी हाच इतिहास आहे, की सैन्यदले आणि पर्यायाने भारत यांची काश्मीर व तेथील लोकांबाबतची भूमिका ही नकारार्थीच आहे. ज्या इतिहासाचे बाळकडू लहानपणापासून मिळते, तेच विचार मानसिकता घडवतात. १७ व्या, १८ व्या, १९ व्या शतकातील घटना,२०व्या शतकातील नव्या राजकीय प्रेरणा आणि चळवळी, शेख अब्दुल्ला, भारत, पाकिस्तान, ऊर्वरीत जग आणि काश्मीरचा वाढत गेलेला गुंता यांचा एकमेकांशी काय सबंध आहे हे सामान्य काश्मीरीला समजणे थो��ेसे अवघड आहे; तेही विशेषत: मागील २० वर्षांमधील घडलेल्या घटना या जास्त प्रखर व प्रभावी असताना...\nआज २१व्या शतकामधले आपण १७, १८, १९ व्या शतकातील घटनांची तार्किक सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या काळातील साधने, माध्यमे, पद्धती, परंपरा या सगळ्यांचेच आकलन आणि अन्वयार्थ त्याच काळाच्या संदर्भाने लावला जातो काहा विचारार्ह प्रश्न आहे. ८५ पासूनच्या पुढच्या घटनांचा प्रभाव असणार्या काश्मीरी तरुणांचे भविष्य घडवताना याच घटनांच्या अनुशंगाने असणार्या स्वाभिमानाला, अस्मितेला आणि भावनेला धक्का न लावता हळूहळू दाखले देत देत त्याही आधीच्या भूतकाळात नेले पाहिजे. व्यक्तीची मानसिकता तयार होण्यात इतिहास नक्कीच महत्वाचा आहे. पण म्हणून दोन शतकांपूर्वी(शतकांपूर्वी का दशकांपूर्वीहा विचारार्ह प्रश्न आहे. ८५ पासूनच्या पुढच्या घटनांचा प्रभाव असणार्या काश्मीरी तरुणांचे भविष्य घडवताना याच घटनांच्या अनुशंगाने असणार्या स्वाभिमानाला, अस्मितेला आणि भावनेला धक्का न लावता हळूहळू दाखले देत देत त्याही आधीच्या भूतकाळात नेले पाहिजे. व्यक्तीची मानसिकता तयार होण्यात इतिहास नक्कीच महत्वाचा आहे. पण म्हणून दोन शतकांपूर्वी(शतकांपूर्वी का दशकांपूर्वी)इतिहासामध्ये *** असा अन्याय झाला म्हणून आत्ता आपण आंदोलन करत आहोत हे म्हणणे योग्य आहे का)इतिहासामध्ये *** असा अन्याय झाला म्हणून आत्ता आपण आंदोलन करत आहोत हे म्हणणे योग्य आहे का भूतकाळात घडलेल्या चुकांपासून धडा घेऊन भविष्य सुधारण्यासाठी वर्तमानात त्या चुका पुन्हा घडू नयेत म्हणून इतिहास शिकावा, आणि नेमकी याच द्रष्टेपणाची कमी आपल्यामध्ये आढळते.\nउदाहरणच द्यायचे झाले तर ते इकॉनॉमिक ब्लॉकेड चे देता येईल. दोन वर्षांपूर्वी अमरनाथ जमीन हस्तांतरणावरून जम्मू-काश्मीरमध्ये विवाद उद्भवला होता. तेव्हा जम्मूहून काश्मीरला जाणार्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि काश्मीरमधून विक्रीसाठी बाहेर नेल्या जाणार्या सर्व वस्तूंची वाहतुक जम्मूमधील लोकांकडून अडवून धरण्यात आली होती. अशाच प्रकारच्या एका घटनेला इतिहास साक्षी असूनही असे पाऊल उचलले होते. १९४७ साली पाकिस्तानने काश्मीरची अगदी अशीच अडवणूक केली होती. त्याचा परिणाम म्हणून राजा हरिसिंगचे मत पकिस्तानसाठी प्रतिकूल तर भारतासाठी अनुकूल बनले होते; आणि भारताच्या बाजूला जोडणारा रस्ता बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. या घटनेतून काहीही न शिकता २००८ च्या ब्लॉकेडमध्ये आपली गरज दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि परिणामत: काश्मीरमधील नागरीक आणि व्यापार्यांनी 'मुजफ्फराबाद चलो' च्या घोषणा देत पाकव्याप्त काश्मीरकडे मोर्चा वळवला. (खरे पाहता पाकिस्तानात जाण्याच्या अनुषंगाने बनवण्यात आलेल्या घोषणा आंतरराष्ट्रीय दबावामुळे आझाद काश्मीरपुरत्या सीमित झाल्या होत्या.)\nज्या घटिताच्या आधारावर आपण तर्क लढवतो आहोत, त्यापासून काश्मीरी तरुण कोसो दूर आहे. आणि म्हणूनच या पायावर मांडलेले आपले पुढे जाण्याचे, सुधारणेचे विचार त्याच्यासाठी 'परके' ठरतात. म्हणूनच त्याच्या विश्वातील इतिहासाशी आपली ओळख असणे गरजेचे. कारण योग्य ऐतिहासिक संदर्भ समजण्यासाठी आणि तो तेथील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ओळखीचा निश्चितच उपयोग होतो. तेव्हा आत्ताच्या परिस्थितीत काम करताना नक्की काय महत्त्वाचे- १७, १८, १९ व्या शतकात घडलेल्या घटनांचा प्रतिक्रीयात्मक संदर्भ की मागील २० वर्षांच्या इतिहासाच्या संदर्भाने 'सुधारणां' साठी कृती करताना मागच्या चुका पुन्हा घडू नयेत यासाठी केलेला अभ्यास आणि प्रयत्न...\nआशा आणि नेतृत्वाच्या शोधतील काश्मीर खोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/user/2611", "date_download": "2018-08-14T15:41:42Z", "digest": "sha1:TE7UASSN4TXF6I5MW6DVEXLBGG3JQHTL", "length": 3498, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "विघ्नहरी भालचंद्र देव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविघ्‍नहरी भालचंद्र देव हे पुण्‍यातील चिंचवड येथील राहणारे. त्‍यांनी संस्‍कृतमध्‍ये वैदान्‍त आणि न्‍याय या दोन विषयांत एम. ए. पूर्ण केले असून त्‍यांनी एम.ए.बीएड.ची देखील पदवी मिळवली आहे. ते पुण्‍यातील एस.पी. कॉलेज आणि त्‍यानंतर डेक्‍कन कॉलेज येथे नोकरीला होते. त्‍यांनी त्‍यानंतर पुणे विद्यापिठात अध्‍यापक म्‍हणून काम केले. ते तेथून 1981 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी त्‍यानंतर चिंचवड येथील 'श्री मोरया गोसावी' देवस्थानात विश्‍वस्‍त पदाची धुरा सांभाळली. ते तेथे वीस वर्षे कार्यरत होते. विघ्‍नहरी देव हे पुण्‍यातील मॉडर्न हायस्कूलच्‍या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क���लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/yuzvendra-chahal-ish-sodhi-take-india-new-zealand-battle-to-chess/", "date_download": "2018-08-14T16:03:54Z", "digest": "sha1:GPZBMAHJ5VGFDOMQ43GOTCZCUZV5R2DJ", "length": 9118, "nlines": 77, "source_domain": "mahasports.co.in", "title": "चहलने केले ईश सोधीला चेकमेट -", "raw_content": "\nचहलने केले ईश सोधीला चेकमेट\nचहलने केले ईश सोधीला चेकमेट\nभारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने त्याचे बुद्धिबळाचे कौशल्य दाखवून न्यूझीलँड गोलंदाज ईश सोधीला बुद्धिबळात चेकमेट केले. भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ तिसऱ्या टी २० निमित्त तिरुअनंतपुरमला प्रवास करत असताना प्रवासात चहल आणि सोधी बुद्धिबळ खेळत होते. याबद्दल दोघांनीही ट्विट केले आहेत.\nचहल हा क्रिकेटमध्ये येण्याआधी जुनिअर बुद्धिबळ चॅम्पियन होता. त्याने भारताचे आशिया आणि वर्ल्ड युथ चॅम्पिअनशिपमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. परंतु पैशाची कमी आणि प्रायोजक नसल्याने त्याला हा खेळ सोडावा लागला.\nया विषयी त्याचे वडील म्हणाले “बुद्धिबळासाठी त्याला वर्षाला ५० लाखांची गरज होती. परंतु आम्ही त्यासाठी प्रायोजक शोधू शकलो नाही त्यामुळे त्याला तो खेळ सोडावा लागला. सध्या तो त्याचा छंद म्हणून बुद्धिबळ खेळत असतो.”\nचहलने ट्विटमध्ये त्याच्या आणि सोधीमध्ये झालेल्या बुद्धिबळाच्या बोर्डवरील अंतिम स्थानांचा फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, “ईश सोधी तुझं नशीब आज चांगले नव्हते. पुढच्या खेळासाठी शुभेच्छा.”\nयावर ईश सोधीचा संघासहकारी मॅट हेनरीने ट्विट केले आहे. त्यावर सोधी म्हणाला “आता सामन्याचा निकाल सर्वांसमोर आला आहे आणि मला मॅट हेनरी ही हार विसरू देणार नाही.”\nयानंतर लगेचच सोधीने दुसरा फोटो पोस्ट केला आहे “परत दुसरा सामना झालेला आहे आणि खरंच चहल बुद्धिबळ चॅम्पियन आहे.” यावर चहलने त्याला सामन्याच्या निकालाचा ट्विट केला. तेव्हा सोधी त्याला म्हणाला “काळजी नको. प्रवास लांबचा आहे.”\nयानंतर पुन्हा अजून एक ट्विट सोधीने हिंदीमध्ये केले आहे. “खेळ तिसऱ्या फेरीसाठी तयार आहे. चहल लवकर ये”\nयाबद्दल सोधीने सांगितले “आम्ही दोन सामने खेळलो आणि त्याने मला पूर्ण पराभूत केले. मला वाटलं नव्हतं तो इतका चतुर आहे. मी बचावात्मक खेळत होतो. आमच्यासाठी हे ���जेदार होते”\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/22/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-14T16:20:46Z", "digest": "sha1:SZXBWZVFAFYIA24GNYXSSOGBCSOFYKDE", "length": 4672, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "विठूरायासाठी सोन्याची वीट - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nपंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जमा झालेल्या सोन्यापासून विटा बनवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी देवस्थाननं घेतला आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी वर्षाला देशभरातून दीड कोटी भाविक येत असतात. हे विठ्ठल भक्त दान स्वरुपात अनेक वस्तू विठूचरणी अर्पण करत असतात.\nगेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठलाचरणी दान करण्यात आलेल्या हजारो वस्तू सांभाळणे मंदिर समितीसाठी अवघड बनू लागले आहे. त्यामुळे सोने वितळवून वीट बनवण्याच��� निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.\nTagged विठूराया वीट सोने\nअंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा अखेर रद्द -मुख्यमंत्र्यांची घोषणा\nशहीद जवानांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी सरकार उचलणार\nवाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब\n ट्रकने चिरडल्याने पोलिसाचा जागीच मृत्यू\nपालघरमधील डहाणू येथे समुद्रात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2017/06/20/harbar-local/", "date_download": "2018-08-14T16:20:44Z", "digest": "sha1:O2D4H2Y56XFFSXKUGZX2TNHS6FWAHRXK", "length": 4586, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nहार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत,\nसीएसटी-पनवेल वाहतूक धिम्या गतीनं सुरू असून कुर्ला ते पनवेलपर्यंतच्या प्रवासाला दीड तास लागतोय. तर पनवेल कडून सीएसटीकडे जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ऐन आॅफिस सुटण्याच्या वेळी राडा झाल्यामुळे चाकरमान्याचे अतोनात हाल होत आहे. अजूनही अनेक ठिकाणी लोकल थांबवण्यात आल्या आहेत.\nहार्बर मार्गावर कुर्ला स्टेशनजवळ लोकलमध्ये स्पार्क झाल्यानं वाहतूक खोळंबली होती.\n१९९३ साखळी स्फोट खटल्यातला दोषी आरोपी क्रूरकर्मा फिरोज खान कोर्टात रडला, मला संपूर्ण आयुष्य जेलमध्ये सडवा पण मला फाशी देऊ नका\nराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nदोन बसच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू\nमहिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आयवॉच रेल्वेज’ मोबाईल अ‍ॅप विकसित\nठाण्याच्या सिव्हिल रूग्णालयातून बाळं पळवणा-या टोळीचा पर्दाफाश\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/ashtanga.hridayam/word?page=1", "date_download": "2018-08-14T15:19:19Z", "digest": "sha1:T7PYLCSHFX34XZZKV5ZV6V3HN55OM7PJ", "length": 12532, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - ashtanga hridayam", "raw_content": "\nदेवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते\nसूत्रस्थान - अध्याय २०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २१\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २२\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचि��..\nसूत्रस्थान - अध्याय ३०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nअष्टांग हृदयम् - शारीरस्थान\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय १\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय २\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय ३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय ४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय ५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय ६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nअष्टांग हृदयम् - निदानस्थान\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय १\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nश्रीयंत्र स्थापना व मुहूर्त याबद्दल माहिती द्यावी.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - स��्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?q=song", "date_download": "2018-08-14T16:19:50Z", "digest": "sha1:SMPUSB5UX7J6477ZPILWSPHJHRDDA45W", "length": 6090, "nlines": 131, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - song एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"song\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Yeh Hum Aa Gaye Hain Kahan - Veer-Zaara 1080p HD Song व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/user/3182", "date_download": "2018-08-14T15:38:28Z", "digest": "sha1:ZIXSGM6EEK4ILE5YHYVNLDOGBEZSGBQQ", "length": 4458, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रामदास भटकळ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरामदास भटकळ यांचा जन्म 5 जानेवारी 1935 साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. त्यांनी चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एलएल. बीचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून एम.ए. पूर्ण केले. पॉप्युलर या मराठी पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. त्यांनी प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशि���्षणासाठी लंडनच्या ‘इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस’मध्ये तीन महिन्याची नोकरी केली. त्यांनी यु.एस.स्टेट डिपार्टमेंटच्या निमंत्रणावरुन 1965 साली अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला. रामदास भटकळ यांनी ‘बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन’ व ‘कॅपेक्सिल’ या निर्यातदारांच्या संस्थेच्या ‘बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल’चे अध्यक्षपद भुषविले आहे. त्यांनी ’द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया’, ‘जिगसॉ’, ‘मोहनमाया’, ‘जगदंबा’, ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. भटकळ हे महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-talked-about-farmer-agitation-121378", "date_download": "2018-08-14T15:54:42Z", "digest": "sha1:XHYPELYWFUO6XXIU4O6P6FRBNW6HFFA2", "length": 12846, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sharad Pawar talked about farmer agitation शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी: शरद पवार | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी: शरद पवार\nसोमवार, 4 जून 2018\nशेतमाल, दुधाची नासाडी नको\nशेतकरी आंदोलनांमध्ये अनेक ठिकाणी शेतमाल व दुध रस्त्यार फेकून देण्यात येत आहे. अशा सर्वांना आंदोलनामध्ये दुध, शेतमाल रस्त्यावर न टाकण्याची विनंती पवार यांनी केली. शेतकऱ्यांचा आक्रोश दाखविण्यासाठी गरीब मोहल्ल्यांमद्ये दुधाचे वाटप करावे. यामुळे कष्टाने कमविलेल्या शेतमालाची नासाडी होणार नाही.\nमुंबई : सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. या सरकारची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.\nपवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना, मुख्यमंत्र्यांकडून साम, दाम, दंड भेदाचा वापर केला जात आहे. माझा शेतकरी म्हणून या शेतकरी संपाला पाठींबा असल्याचे पवार म्हणाले.\nदेशातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी आंदोलने सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आ���ी विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. या आंदोलनांमध्ये अनेक ठिकाणी शेतमाल, दुध रस्त्यावर फेकून विरोध दर्शविण्यात येत आहे. एवढ सर्व सुरू असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. अनेक मंत्र्यांकडून शेतकरी आंदोलनांविषयी असंवेदनशील विधाने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.\nशेतमाल, दुधाची नासाडी नको\nशेतकरी आंदोलनांमध्ये अनेक ठिकाणी शेतमाल व दुध रस्त्यार फेकून देण्यात येत आहे. अशा सर्वांना आंदोलनामध्ये दुध, शेतमाल रस्त्यावर न टाकण्याची विनंती पवार यांनी केली. शेतकऱ्यांचा आक्रोश दाखविण्यासाठी गरीब मोहल्ल्यांमद्ये दुधाचे वाटप करावे. यामुळे कष्टाने कमविलेल्या शेतमालाची नासाडी होणार नाही.\nविलासराव देशमुख स्‍पर्धा केंद्राच्‍या नामफलकाची उभारणी\nलातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते...\nथकीत एफआरपीवर 12 टक्के व्याज द्यावे\nसांगली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या \"एफआरपी'च्या पायाभूत उताऱ्यात \"बेस' बदलल्याने प्रतीटनामागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, दहा...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्��्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/dhoni-a-labrador-dog-working-with-punjab-police-will-retire-after-the-second-odi-between-india-and-sri-lanka-on-december-13-2017/", "date_download": "2018-08-14T16:03:42Z", "digest": "sha1:TW2JNJAKNIGBHXX2S2HVYFHB2KSQPPHC", "length": 8250, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरा धोनी होणार मोहाली वनडेनंतर निवृत्त -", "raw_content": "\nदुसरा धोनी होणार मोहाली वनडेनंतर निवृत्त\nदुसरा धोनी होणार मोहाली वनडेनंतर निवृत्त\nपंजाब पोलिसांबरोबर काम करत असलेला लॅब्राडॉर कुत्रा(श्वान) ज्याचे नाव धोनी असे आहे तो १३ डिसेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका संघांदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर निवृत्त होणार आहे.\nया धोनीने मोहाली जिल्हा पोलिसांबरोबर १० वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे आता त्याला निवृत्त करण्यात येणार आहे. या निम्मित एक समारंभ आयोजित केला आहे ज्यात धोनी बरोबरच पोलिस खात्यात काम केलेल्या आणखी दोन कुत्र्यांना (श्वानांना) निवृत्त करण्यात येणार आहे. त्यांनीही पोलिसांबरोबर १० वर्षे काम केले आहे.\nया निवृत्तीनंतर यांना दत्तक देण्यात येणार आहे यासाठी लिलाव होईल. त्यांच्या लिलावाला ८०० रुपयांपासून सुरुवात असेल.\nधोनी हा पोलीस खात्यात २००७ ला सामील झाला होता. त्याने अनेक मोठ्या प्रकरणात पोलिसांना मदत केली आहे. ज्यात ड्रग्स विक्रेते आणि स्फोटक द्रव्य शोधण्यात मदत केली आहे.\nश्वान पथकाचे प्रभारी असणारे अम्रिक सिंग हे म्हणाले, ” धोनी आम्हाला पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर तपासणी करताना साहाय्य करतो. तो २०११ विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या उपांत्य सामन्यांदरम्यानही आमच्याबरोबर काम करत होता. त्यावेळी दोन्ही देशांचे पंतप्रधान आले होते.”\nत्यांनी पुढे सांगितले की धोनीला दूध आणि अंडी खूप आवडतात. तो त्याच्या ३ वेळच्या जेवणात जवळजवळ २-३ लिटर दूध आणि २०-३० अंडी खातो. “त्याला दिवसभरात ६ ते ७ तास झोपायला आवडते. तो दिवसा झोपतो. तो स्फोटक द्रव्य शोधण्यात माहीर आहे. कोणतीही गोष्ट शोधण्याच्या वेळी तो चलाख कुत्रा आहे. आम्हाला त्याची आठवण येईल. आमच्यासाठी तो खूप मौल्यवान होता.”\nइंडियन एक्सप्रेसच्या ���्हणण्यानुसार धोनीला ३ महिन्याचा असताना अहमदनगरवरून आणले होते आणि त्याला फिल्लौर पोलिस अकॅडमीत प्रशिक्षण दिले होते.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-captains-enforcing-follow-on-most-times/", "date_download": "2018-08-14T16:03:46Z", "digest": "sha1:TCZ6HQTYD4O3AF6FCFCCRPHQR2LIZMKN", "length": 6758, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहलीने केली धोनी, गांगुलीच्या एका खास विक्रमाची बरोबरी -", "raw_content": "\nकोहलीने केली धोनी, गांगुलीच्या एका खास विक्रमाची बरोबरी\nकोहलीने केली धोनी, गांगुलीच्या एका खास विक्रमाची बरोबरी\nपल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरूद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी ४ वाजून ३६ मिनिटांनी श्रीलंकेच्या सर्व फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला. यात कुलदीप यादवने चार विकेट्स घेतल्या तर अश्विन आणि शमीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्याने १ विकेट घेतली. पहिल्या डावानंतर भारताकडे ३५९ धावांची आघाडी होती.\nया नंतर भारत फॉलो-ऑन देणार का पुन्हा फलंदाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील कसोटी सामन्यातही भारताने श्रीलंकेला फॉलो-ऑन दिला होता.\nपण आज विराटने जे दुसऱ्या सामन्यात केले तेच आजही केले. श्रीलंकेला फॉलो-ऑन देऊन पुन्हा फलंदाजीस आमंत्रित केले. विराट कोहलीने २९ कसोटी सामन्यात कर्णधार राहताना तब्बल ४ वेळा फॉलो-ऑन दिला आहे. याबरोबर त्याने गांगुली, धोनी या दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.\nपाहुयात भारताचे या आधीचे कर्णधार ज्यांनी समोरच्या संघाला किती फॉलो-ऑन दिले ते\n७ – मोहम्मद अझरुद्दीन\n४- गांगुली / महेंद्रसिंग धोनी / कोहली\n३ – गावस्कर / द्रविड\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खड�� बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/odi-jinx-to-end-for-ajinkya-rahane/", "date_download": "2018-08-14T16:03:37Z", "digest": "sha1:YFTNREPS7F27LNWEZH5YQI4GEVXSB44H", "length": 15229, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अजिंक्य रहाणेवर होतोय का अन्याय ? -", "raw_content": "\nअजिंक्य रहाणेवर होतोय का अन्याय \nअजिंक्य रहाणेवर होतोय का अन्याय \n‘कुठेही नाव ठेवायला जागा नाही’ असे विशेषण खूप कमी व्यक्तींना किंवा गोष्टींना वापरले जाते. असाच एक व्यक्ती म्हणजे मुंबईकर अजिंक्य रहाणे. कुणाच्या कोणत्याही टीकेला किंवा प्रोत्साहनाला तेवढंच शांतपणे उत्तर देणारा हा खेळाडू. कधीही कोणत्या चुकीच्या गोष्टी किंवा वाद यावरून रहाणेच नाव आजपर्यंत चर्चेत आलं नाही.\nमराठी मुलगा म्हणून या खेळाडूला महाराष्ट्रीयन चाहत्यांच कायम विशेष प्रेम मिळत आलं आहे परंतु एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून त्यापेक्षा जास्त लोक त्याचे चाहते आहेत. क्रिकेट हा जेंटलमॅनचा खेळ अशी एक खास ओळख आह. सध्याच्या भारतीय संघातील रहाणे हा या वर्गातील सर्वात वरच्या क्रमांकावरील विद्यार्थी आहे. सरळ बॅटने फटके मारायची परंपरा तो नेहमीप्रमाणे आपल्या मुंबईच्या मातीतून शिकला आहे.\nएवढं सगळं असूनही गेल्या सहा वर्षांच्या वनडे कारकिर्दीत हा खेळाडू सामने खेळला आहे जेमतेम ७९. एक माजी कर्णधार होता ज्याला रहाणेच्या भारतीय उपखंडात एकेरी दुहेरी धावा घेण्यावर विश्वास नव्हता तर दुसऱ्याला संघातील चांगल्या खेळाडूंपेक्षा मैत्री आणि स्टाईल जास्त महत्वाची वाटते. भारतीय खेळाडू परदेशात कायम खराब खेळतात आणि भारत किंवा उपखंडात चांगली कामगिरी करतात असा आरोप जगातीलच काय भारतातील चाहते देखील कायम करत असतात. परंतु हे जर खरे असेल तर रहाणे हा भारतीय उपखंडातील पहिला असा खेळाडू असेल ज्याच्यावर याच्या उलट आरोप होतात की हा भारतात खराब खेळतो परंतु परदेशी भूमीवर चांगली कामगिरी करतो.\nअसे करताना रहाणेला याकाळात भारतात किती सामने खेळायला मिळाले याचा कुणी विचार करत नाही. गेल्या सहा वर्षात हा खेळाडू भारतात केवळ २९ वनडे सामने खेळला आहे. त्यातही त्याने ३१.४४च्या सरासरीने ९१२ धावा केल्या आहेत. ज्या भारतीय फलंदाजांनी रहाणेच्या पदार्पणापासून केलेल्या ६व्या क्रमांकाच्या सार्वधिक धावा आहेत. याच काळात भारतीय संघ भारतात ४८ सामने खेळला म्हणजे १७ सामन्यात रहाणेला संघात स्थानच देण्यात आलं नाही.\nयाच कालावधीमध्ये भारतीय संघ एकूण १४४ वनडे सामने खेळला त्यात रहाणे केवळ ७९ सामन्यात भारतीय संघाचा भाग होता. म्हणजेच ५०% सामन्यात तुम्ही त्याला संधीच दिलेली नाही. बर ही संधी देताना तुम्ही त्याला एक सामन्यात घेता दुसऱ्यात खाली बसवता. एकदाही त्याला पूर्णवेळ संधी देण्यात आली नाही जर तुम्हाला त्याला संधीच द्यायची नसेल तर त्याला राखीव खेळाडूंमध्ये तरी कशाला स्थान देता त्यापेक्षा तो कसोटी आणि देशातंर्गत क्रिकेट खेळेल. रोहित शर्मा कितीही वाईट फॉर्ममधून गेला तरी त्याच संघातील स्थान अबाधित राहतं. शिखर धवन एखाद्या मालिकेत चालून गेला की पुढे त्याला ४-५ मालिका काही भीती राहत नाही परंतु रहाणेची वेळ येते तेव्हा पहिला सामना संघात, दुसरा बाहेर, तिसरा ५व्या क्रमांकावर असच काहीतरी असत. संघातील त्याची जागा सुद्धा फिक्स नसते. आणि अपेक्षा असतात १००च्या स्ट्राइक रेटने धावा करण्याच्या.\n४० कसोटी सामन्यात ४७.६१च्या सरासरीने या खेळाडूने २८०९ धावा केल्या आहेत. ४७.६१ ही सरासरी ही मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूसाठी किती योग्य आहे हे लक्ष्मण किंवा गांगुलीचा कार्यकाळ अनुभवलेले खेळाडू नक्की सांगू शकतात. मग वनडे सामन्यात रहाणेला स्थान द्यायला माशी कुठे शिंकते जो फलंदाज विश्वचषक किंवा परदेशी भूमीवर जबरदस्त कामगिरी करतो त्याला तुमच्या संघात ११ खेळाडूंमध्ये साधी जागा नसावी\nभारतीय संघात सध्याच्या घडीला २-३ खेळाडू तरी असे आहेत की ज्यांना रणजी संघातसुद्धा स्थान टिकवणं मुश्किल आहे. तरीही ते संघात आहेत परंतु एक खेळाडू जो सतत सातत्यपूर्ण खेळ करतो त्याला जागा मिळत नाही. म्हणे केएल राहुल विराटच्या मर्जीतील खेळाडू आहे. भारतीय संघ विराटच्या मर्जीवर न चालता प्रतिभेवर चालायला हवा. निवड समिती अध्यक्षांना तर नक्की काय पाहिजे हे त्यांनाही ठाऊक नाही. संघातील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोटेशन पद्धतीचा अवलंब करून संघातून बाहेर बसवलं जात मग रहाणेच्या वेळी का कोणत्या सलामीवीराला खाली बसवलं जात नाही की निवड समितीला आपल्या मर्जीतील खेळाडू पुन्हा रहाणेने चांगली कामगिरी केली म्हणून पुन्हा संघात येईल की नाही याची भीती वाटते\nरहाणेला संघात न घेण्याचं कारण म्हणजे त्याचा संथ खेळ असे सांगितले जाते. ज्या संघात रोहित, शिखर, विराट, केदार जाधव, हार्दिक पंड्या, एमएस धोनी, मनीष पांडे सारखे वेगवान धावा जमा करणारे खेळाडू असताना एक संथ खेळून डाव सावरणारा खेळाडू चालत नाही. की वनडे क्रिकेट फक्त वेगवान खेळून आणि आडवेतिडवे फटके मारून जिंकलं जात विश्वषक २०१९ हा इंग्लंड देशात आहे. २०१५ विश्वचषकात संधी मिळाली तेव्हा रहाणेने चांगली कामगिरी केली आहे. नाहीतर प्रतिभा असूनही संधी मिळाली नाही म्हणून रहाणेचा मुरली विजय होण्यासाठी वेळ लागणार नाही.\nऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आलेला आहे याच वेळी भारतीय संघ व्यवस्थापनाने रहाणेबद्दल काय तो विचार करावा. नाहीतर तो वनडे संघातील एक कायमस्वरूपी राखीव खेळाडू बनल्याशिवाय राहणार नाही.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-anushkas-honeymoon-photo-gets-viral/", "date_download": "2018-08-14T16:03:49Z", "digest": "sha1:S47K6VLANIBQ36CGUPCWXBBSLQMNWUQX", "length": 6397, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट-अनुष्काच्या हनिमूनचा हा फोटो होतोय व्हायरल -", "raw_content": "\nविराट-अनुष्काच्या हनिमूनचा हा फोटो होतोय व्हायरल\nविराट-अनुष्काच्या हनिमूनचा हा फोटो होतोय व्हायरल\nभारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाहसोहळा इटलीत कुटुंब आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांनी आधी कसलीही कल्पना न देता थेट लग्न झाल्यानंतर सोशल मीडियावरून सर्वांना याबद्दल माहिती दिली.\nत्यामुळे त्यांच्या विवाहाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. सध्या त्यांचा हनिमूनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. हा फोटो अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून शेअर केला आहे.\nविराट आणि अनुष्का हनिमूनसाठी रोमला गेले आहेत. त्या ठिकाणावरून त्यांनी बर्फाळ जागेच्या पार्श्वभूमीवर हा फोटो काढलेला आहे असे या फोटोतून दिसून येत आहे.\nअनुष्काने पोस्ट केलेल्या या फोटोला चांगलेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. त्यामुळे आता हा फोटोही काही दिवसतरी सोशल मीडियात ट्रेंडिंगला राहण्याची शक्यता आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाज�� दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-08-14T15:58:17Z", "digest": "sha1:VSBRJYQ2D2SXZZKCW42DLI4HFXNLW7JR", "length": 6354, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेमधील कंपन्या - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १४ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकेतील रेस्टॉरंट साखळ्या‎ (२ प)\n► अमेरिकेमधील खनिजतेल कंपन्या‎ (३ क)\n► अमेरिकेमधील तंत्रज्ञान कंपन्या‎ (४ प)\n► अमेरिकेमधील नामशेष कंपन्या‎ (१ क, १ प)\n► अ‍ॅपल‎ (४ क, २४ प)\n► इंटेल कॉर्पोरेशन‎ (३ प)\n► गूगल‎ (२० प)\n► टेसला मोटर्स‎ (१ प)\n► अमेरिकेमधील प्रसारमाध्यम कंपन्या‎ (१ क)\n► फेसबुक‎ (३ प)\n► फोर्ड मोटर कंपनी‎ (३ प)\n► मायक्रोसॉफ्ट‎ (२ क, १९ प)\n► अमेरिकेमधील विमानवाहतूक कंपन्या‎ (३ क, २२ प)\n► ह्युलेट-पॅकार्ड‎ (२ प)\n\"अमेरिकेमधील कंपन्या\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-7202", "date_download": "2018-08-14T15:32:07Z", "digest": "sha1:H263TJQU7EEBSNMNQGPBPEFRBT7LRL2A", "length": 4377, "nlines": 66, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "मोहंडूळच्या महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्ती | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमोहंडूळच्या महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्��ी\nभिवंडी,दि.५(वार्ताहर)-वर्षानुवर्षे जंगलातून सरपण जमा करुन चूल पेटविल्यानंतर असह्य धुरातच स्वयंपाक करणार्‍या मोहंडूळ येथील २७४ भगिनींची चुलीच्या धूरापासून सुटका झाली आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून महिलांना मोफत गॅस मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून विशेषतः दुर्गम भागातील गरीब कुटुंबांमध्ये गॅसवाटप करण्यावर खासदार पाटील यांनी भर दिला आहे. त्यानुसार मोहंडूळ परिसरातील काही कार्यकर्त्यांनी तेथीज महिलांची व्यथा मांडली होती. त्यांना वर्षानुवर्षांपासून जंगलातील सरपणावर स्वयंपाक करावा लागत असल्याकडे लक्ष वेधले होते. गॅसवाटप वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर आदी उपस्थित होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या महिलांनी परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे.\nमराठी शाळांकडे ओढा वाढवणारी ‘जत्रा इंग्रजीची’\nभिवंडीत ११ पैकी आठ ग्रामपंचायती भाजपाकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21832", "date_download": "2018-08-14T15:17:16Z", "digest": "sha1:FCD56VLT7H2AUZRSI2CZZLMDUVR6OU2N", "length": 9529, "nlines": 132, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "सचिन दरेकर यांची ‘पार्टी’ | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome इट्स एंटरटेनमेंट सचिन दरेकर यांची ‘पार्टी’\nसचिन दरेकर यांची ‘पार्टी’\nवेब महाराष्ट्र टीम : आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून ‘झेंडा’. ‘मोरया’, ‘कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणारे, सूप्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. ‘पार्टी’ असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँँच करण्यात आला.\nनवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने ज���तेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या ‘पार्टी’ या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर पोस्टरवर लपवण्यात आली असल्यामुळे, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.\nPrevious articleपावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ गाड्यांचे नुकसान\nNext articleपावसाळ्यात या ५ गोष्टी टाळा\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\n‘रे राया…’ च्या गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज \nअक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित \nसनी लिओनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर…सनी आई बनली\nवाघाला जाणवतोय लठ्ठपणाचा त्रास, कारण वाचून थक्क व्हाल..\nऋत्विक केंद्रेचा ‘ड्राय डे’ येत्या नोव्हेंबरमध्ये\nआग्नेय आशियात हवा प्रदूषणाचे दरवर्षी आठ लाख बळी\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\n‘ह्या गोजिरवाण्या घरात’ लवकरच रंगभूमीवर\nसुनिधी चौहान देणार लवकरच ‘गोड बातमी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/27/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-14T16:22:34Z", "digest": "sha1:V2RWIREB4WDQZPWVUXVDZJX34JXMGUU6", "length": 5227, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "आपल्या देशाची स्वतःची सोशल नेटवर्किंग कंपनी असावी - आनंद महिंद्रा - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nआपल्या देशाची स्वतःची सोशल नेटवर्किंग कंपनी असावी – आनंद महिंद्रा\n27/03/2018 SNP ReporterLeave a Comment on आपल्या देशाची स्वतःची सोशल नेटवर्किंग कंपनी असावी – आनंद महिंद्रा\nजगभरात सध्या फेबुकच्या डाटा लीक प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. अमेरिकेपासून ते भारतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकावर डाटा अनधिकृतरित्या वापरल्याचा आरोप करत आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर भारतातील आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीयांनी तयार केलेली सोशल नेटवर्किंग साईट असावी, असे मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.\nआनंद महिंद्रांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. त्यांनी‘ आता आपल्या देशाची स्वतःची अशी सोशल नेटवर्किंग कंपनी असावी अशी इच्छा व्यक्त केली. याची मालकी एकाच व्यक्तीकडे नसावी तसेच ती व्यावसायिक पध्दतीने चालवली जावी, असे त्यांना वाटते.\nTagged आनंद महिंद्रा कंपनी नेटवर्किंग सोशल\nउन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण\nपहा कुठे झाली देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद\nव्होडाफोनचा रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन\nआयटी क्षेत्रात गेल्या वर्षभरात रोजगाराच्या बाबतील ४ टक्के वाढ -केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद\nअसुसचा नवा फोन भारतात लाँच\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-513.html", "date_download": "2018-08-14T16:07:16Z", "digest": "sha1:NYNK4XI4NOK3ZGFDFI6Q6Y4G3KDJX6A4", "length": 9324, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सरपंचपदावरून जामखेड तालुक्यात राजकीय दंगल; बारा आरोपींना अटक - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Crime News Jaamkhed सरपंचपदावरून जामखेड तालुक्यात राजकीय दंगल; बारा आरोपींना अटक\nसरपंचपदावरून जामखेड तालुक्यात राजकीय दंगल; बारा आरोपींना अटक\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सरपंचपदाचा राजीनामा न दिल्याच्या कारणावरून मोहरीत उसळलेल्या दंगलीत ४४ जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नासह दंगल व आर्म अॅक्टनुस��र परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. बारा जणांना अटक झाली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमोहरीचे सरपंच युवराज बाबासाहेब हळनोर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, २ मार्चला सरपंचपदाचा राजीनामा का दिला नाही, या कारणावरून रामदास शिवदास गोपाळघरे याने लोखंडी टाॅमीने आपल्याला मारहाण केली. इतर आरोपींनी सहकाऱ्यांना काठीने, दगडाने मारहाण करून जखमी केले. जखमी युवराज हळनोर, बाबासाहेब काशिनाथ हळनोर, संजय सुखदेव श्रीरामे, पार्वती सुखदेव श्रीरामे, राधा युवराज हळनोर, राजेंद्र अभिमान गलांडे, बंडू श्रीपती बाबर यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nपोलिसांनी त्रिंबक बाबासाहेब हळनोर, नंदू दादाराव गोपाळघरे, नवनाथ दादाराव गोपाळघरे, नाना बळीराम गोपाळघरे, गोकुळ गोपाळघरे, रामदास शिवदास गोपाळघरे, शिवदास एकनाथ गोपाळघरे, रोहित नवनाथ गोपाळघरे, गोरख गोपालघरे, भास्कर विश्वनाथ गोपाळघरे, राहुल गोरख गोपाळघरे, पप्पू गोरख गोपालघरे, बाळू भिमा ठोंबरे, बंडू भिमा ठोंबरे, भिमा ठोंबरे, गुड्डू भास्कर गोपालघरे (सर्व मोहरी), तसेच भाऊसाहेब नारायण जायभाय, संभाजी जायभाय, कांतिलाल जायभाय यांचा मुलगा, पंडित जायभाय (सर्व जायभायवाडी) आदी वीस आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. शिवदास एकनाथ गोपालघरे, बंडू भिमा ठोंबरे, भिमा ठोंबरे, रामदास शिवदास गोपालघरे या चौघांना अटक करण्यात आली आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nविरोधी गटातर्फे त्रिंबक नंदाराम गोपाळघरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी घरासमोर बोलत असताना मच्छिंद्र नामदेव श्रीरामे याने तू सरपंचाला गावाच्या कामात विरोध का करतो, असे म्हणत डोक्यावर वार करून जखमी केले. इतरांनी लाकडी दांडक्याने दगडाने मला व सोडवायला आलेल्या मामाला व सहकाऱ्यांना मारहाण करून जखमी केले.\nया फिर्यादीवरून मच्छिंद्र नामदेव श्रीरामे, युवराज बाबासाहेब हळनोर, लखन सुखदेव श्रीरामे, भिवा श्रीपती बाबर, संजय सुखदेव श्रीरामे, सुखदेव नामदेव श्रीरामे, अक्षय अशोक श्रीरामे, बाजीराव शिवाजी बाबर, बबन तात्याराव हळनोर, मनोज बबन हळनोर, रवींद्र शिवाजी बाबर, अशोक शिवाजी बाबर, धनंजय किसन श्रीरामे,भागवत धनंजय श्रीरामे, सागर बाळू चव्हाण, धिरज सुधाकर काळे, सुधाकर माधव काळे, बलभीम अण्णा कांबळे, उमेश बलभीम कांबळे, बाबासाहेब काशिनाथ हळनोर, अशोक श्रीरामे, हनुमंत हजारे, चिंतामणी येळे (सर्व मोहरी), राजेंद्र गलांडे (काळेवाडी, ता. करमाळा) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसरपंचपदावरून जामखेड तालुक्यात राजकीय दंगल; बारा आरोपींना अटक Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, March 05, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-1001.html", "date_download": "2018-08-14T16:06:18Z", "digest": "sha1:DYMJMVCQHBTDBUKV3K2DNVXIQTXS7UTC", "length": 6728, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मराठा आरक्षणाला मुस्लिम व धनगर समाजाचा पाठिंबा ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Pathardi मराठा आरक्षणाला मुस्लिम व धनगर समाजाचा पाठिंबा \nमराठा आरक्षणाला मुस्लिम व धनगर समाजाचा पाठिंबा \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी शिराळ ग्रामस्थांच्या वतीने चिचोंडी -पांढरीपूल रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nया वेळी मराठा समाजाच्या वतीने ज्येष्ठनेते छबुराव मुळे सर यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, हे आंदोलन शांततेने करण्यात येईल तसेच कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण त्वरित जाहीर करावे, अशी मागणी केली.\nमुस्लिम समाजाच्या वतीनेदेखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात येत असल्याचे अबिरभाई शेख गुरुजी यांनी सांगितले. या बंदमध्ये वैभव खलाटे, शिराळ सोसायटीचे चेअरमन रामदास गोरे, पंढरीनाथ तुपे, संजय गोरे, हणुमंत घोरपडे, रवींद्र कराळे, मिठू मुळे, मोहन गोरे, महेश चेमटे, भागवत रोमन, पिनू मुळे, दीपक मुळे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.\nया वेळी गावातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. तसेच तरुणांच्या एक मराठा, लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या वेळी पाथर्डी पोलिसांची गाडी तरुणांनी आडवून धरल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.\nगुणवत्ता असूनदेखील मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण नसल्याने अनेक तरुणांना उच्च शिक्षण मिळत नाही, नोकरी मिळत नाही, त्यामुळे मराठा समाजाचा तरुण हतबल झाला आहे.यामुळे सरकारने मराठा समाज़ाला त्वरित आरक्षण द्यावे, अशी मागणी खलाटे यांनी केली.\nसंतोष गरुड यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होतात तसेच आमदार- खासदारांचा पगार एका दिवसात वाढतो, मग आमच्या समाजाला आरक्षण का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.\nया वेळी गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आंदोलकांनी बंदोबस्तासाठी आलेली पाथर्डी पोलिसांची जीप आडवून पोलीस गाडीसमोर झोपून आरक्षणाची मागणी लावून धरली. उशिरा पोलीस गाडी आंदोलकांच्या कचाटयातून बाहेर काढण्यात आली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमराठा आरक्षणाला मुस्लिम व धनगर समाजाचा पाठिंबा \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T16:14:43Z", "digest": "sha1:M2IA2XOQHRWHUDQDYPW4KEUM6BECSNJA", "length": 10128, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चिंतामणी | मराठीमाती", "raw_content": "\nश्रीगणेशाच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे ‘चिंतामणी’. पण हे नाव त्याला कसे काय मिळाले\nफार पूर्वी अभिजित नावाच्या राजाच ‘गण’ नावाचा एक महादुष्ट राजपुत्र होऊन गेला. हा राजपुत्र असहाय्य लोकांचा, ऋषीमुनींचा अनन्वित छळ करीत असे.\nएकदा तो कदंब वनात शिकारीसाठी गेला असता तेथेच असणाऱ्या कपिलमुनींच्या आश्रमापाशी आला. तेव्हा कपिलमुनींनी गणास त्याच्या फौजेसह भोजनास थांबवयास सांगितले. तेव्हा गणास प्रश्न पडला – ‘या मुनींच्या झोपडीत आपल्याला जेवण ते कसले मिळाणार रानातील कंदमुळे आणि झाडपाल्याची भाजी रानातील कंदमुळे आणि झाडपाल्याची भाजी’ परंतु थोड्याच वेळत पाहतो तो काय’ परंतु थोड्याच वेळत पाहतो तो काय ��ोपडीबाहेर अंगणात सुंदर प्रशस्त मंडप उभारला गेला होता. मंडपात प्रत्येकासाठी बसायला सुंदर पाट, समोर सुग्रास भोजनयुक्त चांदीच्या ताट-वाट्या मांडलेल्या होत्या. कपिलमुनींनी गणासह सर्वास आग्रह करुन पोटभर भोजन वाढले.\nहा थाट पाहून ‘गण’ आश्चर्यचकित झाला होता. एवढ्या अल्पावधीत या मुनींनी एवढा घाटा कसा उभारला असेल हे मनात येऊन त्याने कपिलमुनींजवळ चौकशी केली. तेव्हा कपिलमुनी म्हणाले, ‘पूर्वी एकदा मी इंद्राच्या उपयोगी पडल्याने त्यानेच मला इच्छामणी ‘चिंतामणी’ भेट म्हणून दिला’ हे ऐकून गणाने कपिलमुनींजवळ तो मणी मागितला. परंतु कपिलमुनींनी नकार देताच गणानं तो बळजबरीने त्यांच्याकडून नेला.\nगणाने चिंतामणी नेल्याने कपिलमुनीस खूप दुःख झाले. त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली. तेव्हा विष्णूने त्यांना गणेशाची प्रार्थना करण्यास सांगितले. मग कपिलमुनींनी कठोर आराधना करून गणेशास प्रसन्न करून घेतले व घडलेला सारा प्रकार त्यांना कथन केला. तेव्हा गणेशाने ‘गणा’कडून चिंतामणी आणून देण्याचे कबूल केले व गणांवर आपल्या सैन्यासह गणेश चालून गेले.\nअभिजित राजाने गणास खूप समजावले. परंतु गर्वान्मन गणाने आपल्या पित्याचे काहीही न ऐकता गणेशावर चढाई केली. दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. गणाचे सारे सैन्य मारले गेले. शेवटी गणेशाने गणावर आपला परशू फेकून मारला आणि गणाचा शिरच्छेद केला. नंतर पित्याकडून तो चिंतामणी घेऊन गणेशाने कपिलमुनीस दिला.\nपरंतु कपिलमुनींनी तो चिंतामणी गणेशाच्याच गळ्यात बांधला व म्हणाले, ‘गणेशा हा चिंतामणी तुमच्याकडेच राहू द्या’ यापुढे लोक तुम्हाला ‘चिंतामणी’ म्हणूनच ओळखतील’ असे म्हणून कपिलमुनींनी गणेशास नमस्कार केला.\nतेव्हापासून मुळा-मुठा नदीच्या काठावरील कदंबाच्या वनात (थेऊर गावी) येऊन तेथे चिंतामणीचे वास्तव्य झाले आणि विनायक ‘चिंतामणी’ झाला हा थेऊरचा चिंतामणी विनायक अष्टविनायकांपैकी दुसरा विनायक आहे.\nThis entry was posted in गणपतीच्या गोष्टी and tagged गोष्ट, गोष्टी, चिंतामणी, थेऊर, श्रीगणेश on सप्टेंबर 16, 2012 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34109&cid=670289&crate=0", "date_download": "2018-08-14T16:18:39Z", "digest": "sha1:R4P3PWRLEVXBBUB3CUFFK76Q4DCJI4BA", "length": 8078, "nlines": 218, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Couples halloween costume ideas 2016 व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Couples halloween costume ideas 2016 व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-e-coli-tailored-convert-plants-renewable-chemicals-8528", "date_download": "2018-08-14T16:20:46Z", "digest": "sha1:UGIPCGCLASQA37VQFDW24SX4VQDHY2MR", "length": 15810, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, E. coli tailored to convert plants into renewable chemicals | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी उपयुक्त\nजीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी उपयुक्त\nबुधवार, 23 मे 2018\nजैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने सुधारणा केलेले ई. कोलाय जिवाणू उपयुक्त ठरू शकतात. वनस्पतिजन्य घटकांचे विघटन करून, त्यापासून जेट इंधन तयार करणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.\nजैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने सुधारणा केलेले ई. कोलाय जिवाणू उपयुक्त ठरू शकतात. वनस्पतिजन्य घटकांचे विघटन करून, त्यापासून जेट इंधन तयार करणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.\nई. कोलाय जिवाणूंच्या प्रादुर्भाव पिके व भाज्यावर माणसांमध्ये विषबाधांच्या अनेक घटना निदर्शनास आल्या आहेत. मात्र, या जिवाणूंमध्ये योग्य ते जुनकीय बदल केल्यास वनस्पतीतील वेगाने न कुजणाऱ्या लिग्नीनसारख्या घटकांचेही विघटन वेगाने होऊ शकते. त्यातून जेट इंधन, पॅण्टी होज आणि प्लॅस्टिकच्या सोडा बॉटल तयार करणे शक्य होणार आहेत. सध्या वनस्पतीपासून इंधनाची निर्मिती करण्यामध्ये या लिग्निन घटकांच्या परिवर्तनाचा खर्च अधिक येतो. पर्यायाने उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. यावर सॅण्डिया नॅशनल लॅबोरेटरीजमधील जैवअभियंत्या सीमा सिंग यांच्यासह दोन पोस्टडॉक्टरल विद्यार्थिनी वेईहुआ वू आणि फांग लियू यांनी संशोधन केले आहे. त्याविषयी माहिती देताना सिंग म्हणाल्या, की झाडातील सर्वांत कठीण भाग हा लिग्निनपासून बनलेला असतो. त्याचे कार्यक्षम विघटन होण्यासाठी इ. कोलाय या वेगाने व कोणत्याही तीव्र स्थितीमध्ये वाढण्याची क्षमता असलेल्या जिवाणूंचा वापर करता येऊ शकतो. त्यासाठी या जिवाणूच्या जनुकांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहे.\nलिग्निन हा पेशीभित्तिकेतील महत्त्वाचा घटक असून, तो वनस्पतीला ताकद देण्याचे काम करतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असूनही ती मिळवण्यासाठी होणारा खर्च परवडत नसल्याची सध्याची स्थिती आहे. एकदा लिग्निन विघटित झाले की त्यातील विविध रसायने उदा. नायलॉन, प्लॅस्टिक, औषधी आणि अन्य घटक उफलब्ध होऊ शकतात.\nई. कोलायच्या जनुकीय सुधारणेतून सुटतील तीन समस्या\nखर्चात बचत ः सामान्यतः ई. कोलाय रुपांतरणाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक विकरे तयार करत नाही. या सुधारणेमुळे ते विकरांची निर्मिती करतील. त्यामुळे बाहेरून प्रक्रियेसाठी विकरांचा वापर करण्याची गरज राहत नाही.\nछायाचित्र ः सॅण्डीया नॅशनल लॅबोरेटरीज मधील शास्त्रज्ञ सीमा सिंग (डावीकडे) आणि फांग लियू प्रयोगशाळेत काम करताना (स्रोत ः डिनो व्होयर्नास)\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, ना���ली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/07/16/state-bank-employees-to-return-overtime-paid-during-note-ban-period/", "date_download": "2018-08-14T16:21:48Z", "digest": "sha1:GEFOXKTVLM7HFZRUATPXHAIFWKL3P3QF", "length": 9008, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "नोटाबंदीच्या काळातला ओव्हरटाइम परत करा – स्टेट बँकेचा कर्मचाऱ्यांना फर्मान - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nनोटाबंदीच्या काळातला ओव्हरटाइम परत करा – स्टेट बँकेचा कर्मचाऱ्यांना फर्मान\n16/07/2018 SNP ReporterLeave a Comment on नोटाबंदीच्या काळातला ओव्हरटाइम परत करा – स्टेट बँकेचा कर्मचाऱ्यांना फर्मान\nनोटाबंदीच्या काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडला होता. या काळात कामाच्या वेळांव्यतिरिक्त केलेल्या या कामासाठी ओव्हरटाइम दिला जाईल असे व्यवस्थापनाने जाहीर केले होते. स्टेट बँकेच्या समूहातील स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर यांचा समावेश असून या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम दिला. मात्र, आता या स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या अन्य बँकांच्या 70 हजार कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलेला ओव्हरटाइम परत करा असे सांगण्यात येत आहे.\nइंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार स्टेट बँकेनं सगळ्या विभागीय मुख्यालयांना पत्र पाठवलं असून फक्त मुख्य स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्यात येईल आणि नोटाबंदीच्या काळात जास्तीचं काम केलेल्या परंतु स्टेट बँकेच्या तत्कालिन संलग्न बँकांच्या कर्मचाऱ्यांना असा ओव्हरटाइम देता येणार नाही. हा ओव्हरटाइम मुख्य स्टेट बँकेच्या शाखांमध्ये काम करणाऱ्यांसाठी फक्त होता आणि संलग्न बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्हता असं नमूद करण्यात आलं आहे.\nनोटाबंदीच्या त्या कालावधीत या बँका स्टेट बँकेत विलिन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनाओव्हरटाइम देण्याची जबाबदारी तत्कालिन बँकांची होती, स्टेट बँकेची नाही असा पवित्रा स्टेट बँकेच्या व्यवसथापनानं घेतला असल्याचे इंडिया टुडेनं म्हटलं आहे.\nय��� वर्षी मार्च ते मे दरम्यान कर्मचाऱ्यांना 17 हजार ते 30 हजार या दरम्यान ओव्हरटाइम देण्यात आला. परंतु आता मात्र, संलग्न बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्यास आपण बांदील नव्हतो असा पवित्रा घेत स्टेट बँकेने या कर्मचाऱ्यांनी घेतलेला ओवहरटाइम परत करावा असे सांगितले आहे. या मुद्यावरून कर्मचारी संघटनाही नाराज झाल्या आहेत. नोटाबंदीच्या काळात स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देतानाच चूक झाली आहे कारण हे कर्मचारी स्टेट बँकेत 2017 मध्ये विलिन झाले असं मत एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. खरंतर ती स्टेट बँकेची जबाबदारी नव्हती, परंतु त्यांना ओव्हरटाइम देऊन झाला आहे आणि त्यामुळे ती चूक निस्तरण्यासाठी ओव्हरटाइम परत करण्याचा आदेश काढण्यात आल्याचे बँकेच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.\nमुंबईतील ताडदेव भागात बहुमजली टॉवरमध्ये आग\nया राज्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्यास होणार दंड\nभारतीय भूमीत घुसखोरी केलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला जमिनीत गाडू -लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांचा इशारा\nसरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा आरोप करुन थेट अटक होणार नाही- सुप्रीम कोर्ट\nदेशातील ७३ टक्के संपत्ती केवळ एक टक्के श्रीमंतांकडे\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/26/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-14T16:21:23Z", "digest": "sha1:WAIC4PSG6HZSUJD6CXLKUMX2DKODEXE4", "length": 5791, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट\n26/03/2018 SNP ReporterLeave a Comment on मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट\nउष्णतेच्या झळांनी सध्या मुंबईसह महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. आज मुंबईत तब्बल ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.जगातल्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत मुंबई आठव्या स्थानी राहिली. गेल्या काही वर्षांच्या उन्हाळ्यातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे.विदर्भातही तापमान तब्बल ३ ते ६ अंशांनी वधारले आहे. अकोल्याचा पारा तब्बल ४०.५ अंश सेल्सिअस राहिला. रायगड जिल्ह्यातल्या भीरामध्ये तब्बल ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.\nपूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळं तापमानात ही कमालीची वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच येत्या २४ तासात मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं आज दिवसभर मुंबईकरांनी काही महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये.उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेर पडताना पाण्याची बाटली अवश्य जवळ ठेवा. तसेच शीतपेय घेण्यापेक्षा नारळपाणी, ताक, लिंबू सरबत प्या. बर्फ घातलेली शीतपेय पिऊ नका.\nTagged उष्णता महाराष्ट्र मुंबई\n ट्रकने चिरडल्याने पोलिसाचा जागीच मृत्यू\nरशिया सायबेरियात शॉपिंग सेंटरला भीषण आग, ६४ लोकांचा मृत्यू\nओला कॅब चालकांना पॉकेटमनीसाठी लुटणाऱ्या ४ कॉलेज तरुणांना अटक\nराष्ट्रपतीनं कडून कॅप्टन अमोल यादव यांना कौतुकाची थाप\nमुंबई काळाचौकी परिसरात गोदामाला भीषण आग\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21835", "date_download": "2018-08-14T15:16:42Z", "digest": "sha1:UPSWEAUALYZ43CJYYIYHHCLE256H4B3T", "length": 9888, "nlines": 135, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "पावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ गाड्यांचे नुकसान | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome बातम्या पावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ गाड्यांचे नुकसान\nपावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ गाड्यांचे नुकसान\nवेब महाराष्ट्र टीम : अँटॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स ईस्टेटच्या कंपाऊडजवळ जमिनीचा मोठा भाग खचला. या घटनेत जवळपास १५ कार दबल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे परिसरातील बांधकामाविषयी स्थानिकांनी तक्रारी करूनही पालिकेने आजवर डोळेझाक केली आहे.\nलॉईड्स ईस्टेटच्या कंपाऊडजवळ शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ‘दोस्ती एकर्स’ ला बीएमसी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याने हा प्रकार घडल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेमुळे शेजारच्या इमारतीनांही यामुळे धोका निर्माण झाला. या परिसरात अनेक टोलेजंग इमारती असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. अशा प्रकारांवर कारवाई न झाल्यास मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची चिंता स्थानिकांना भेडसावत आहे.\nजरी पाऊस थोडा थांबला असला तरी पाणी साचण्याचे प्रमाण परिसरात कमी झालेले नाही. दीड महिन्यापूर्वी स्थानिकांनी पालिकेत तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.\nPrevious articleपाथर्डीत महिला बस वाहक आणि चालकास बेदम मारहाण\nNext articleसचिन दरेकर यांची ‘पार्टी’\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nपंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार\nसपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर\nनरेंद्र मोदी मुंबईत दाखल\nनोकरीसाठी तुझ्या अर्जाची वाट पाहीन – सुंदर पिचाईचे चिमुरडीला पत्र\nदोन माजी महापौरांची मैदानातून माघार, शिवसेनेत नाराजी\nसचिन खेडेकर उलगडत आहेत पोलिसांच्या शौर्य गाथा\nमराठी चित्रपटात झळकणार ह्रतिक रोशन\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघ��्ष…\nकोपर्डी बलात्कार प्रकरण, अखेर तीनही आरोपींना फाशी..\nरघुराम राजन यांच्या काळातच दोन हजारांच्या नोटांची छपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-stories-marathi-vegetable-farming-krushna-phadtare-nasarapur-pune-731", "date_download": "2018-08-14T16:29:08Z", "digest": "sha1:RKHWCBO64BUKUKZTTXYO5IDFLDOC3AGR", "length": 23681, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Success stories in Marathi, Vegetable farming, krushna Phadtare, nasarapur, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजीपाला शेतीत यशस्वी वाटचाल\nभाजीपाला शेतीत यशस्वी वाटचाल\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nमुंबईसारख्या मायानगरीत जाऊन अायुष्याला अाकार देताना, शेतीच्या आकर्षणापोटी गावाकडे परतणारी माणसे दुर्मिळच. कृष्णा फडतरे (नसरापूर, जि. पुणे) त्यापैकीच एक. आपल्या भागातील पर्जन्यमानाचा विचार करून वर्षातील दोन हंगामांत भाजीपाला पिकांची आखणी हुशारीने केली. विक्री व्यवस्थाही कुशलपणे उभारली. अनेक संकटे आली; पण शरण न जाता त्यांची वाटचाल आश्वासक राहिली आहे.\nमुंबईसारख्या मायानगरीत जाऊन अायुष्याला अाकार देताना, शेतीच्या आकर्षणापोटी गावाकडे परतणारी माणसे दुर्मिळच. कृष्णा फडतरे (नसरापूर, जि. पुणे) त्यापैकीच एक. आपल्या भागातील पर्जन्यमानाचा विचार करून वर्षातील दोन हंगामांत भाजीपाला पिकांची आखणी हुशारीने केली. विक्री व्यवस्थाही कुशलपणे उभारली. अनेक संकटे आली; पण शरण न जाता त्यांची वाटचाल आश्वासक राहिली आहे.\nपुणे सातारा रस्त्यावर नसरापूर (जि. पुणे) गावाजवळच बनेश्वर हे प्रसिद्ध निसर्गरम्य देवस्थान अाहे. बनेश्वर मंदिराला लागूनच कृष्णा फडतरे यांची १० एकर अाणि काकांची १० एकर अशी २० एकर बागायती शेती अाहे. त्यांचे मूळ गाव बोपगाव (ता. पुरंदर, जि. पुणे) असले तरी आजोबांनी १९७७ मध्ये नसरापूरमध्ये २० एकर शेती खरेदी केली. इथेच फडतरे कुटुंब स्थायिक झाले.\nकृष्णा सुरवातीला मुंबईत तीन भावांसोबत ऊस रसवंतीचा व्यवसाय करायचे. शेतीच्या आकर्षणामुळे गावी येऊन ते शेती करू लागले. सन २००५ मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यामुळे शेतीची जबाबदारी स्वीकारत कृष्णा गावी परतले. शेताजवळूनच शिवगंगा नदी वाहते. नसरापूरचा ���्रदेश पावसाचा असल्याने पाणी मुबलक असते. गावात जास्त प्रमाणात भाजीपाला, गहू, ज्वारी ही पिके घेतली जातात. कृष्णा यांनी सुरवातीला आठ एकरांवर उसाची लागवड केली. त्यातून घरच्या रसवंतीला उसाचा पुरवठा होऊ लागला. परंतु परिसरात जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणात होऊ लागले. अखेर कृष्णा यांनी पीकपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला.\nजमिनीचा पोत, पाऊस व हवामान लक्षात घेऊन तसेच वर्षभर मागणी राहील हे पाहताना भाजीपाला पिकांची निवड केली.\nपावसाचा प्रदेश असल्याने जून-जुलैमध्ये लागवड शक्य होत नाही.\nअशा वेळी दोन हंगाम व दोन प्रकार निश्चित केले.\nदोन्ही हंगामांत टोमॅटो, काकडीत घेवड्याचे आंतरपीक\nसर्व पिकांसाठी ठिबक सिंचन\nशेणखत, दुग्धोत्पादन अाणि शेतीच्या कामासाठी दोन गायी, दोन म्हशी अाणि दोन बैलांचे पालन\nदररोज सहा मजूर कामाला. रोजच्या देखरेखीसाठी दोन सालगड्यांची नेमणूक.\nबांधावर साग, अांबा, नारळ, पपई, थाई, लिंबू आदींची लागवड\nवर्षातून दोन वेळा कांदा. पाऊस जास्त असल्यामुळे हळवी जात येत नाही.\nघरच्या जनावरांसाठी एक ते दीड एकरावर चारा पिके\nआॅगस्टची रोपे विकत; मात्र उन्हाळी लागवडीसाठी घरीच तयार केली जातात.\nमिश्र खते तसेच शेणखत, निंबोळी खत आदींच्या वापरावर भर. रासायनिक खते वापरणे कमी केल्याने शेतमालाची टिकवण क्षमता वाढली अाहे.\nलेबल क्लेम असलेल्या कीडनाशकांचा वापर\nपुणे येथील मार्केट यार्डमध्ये विक्री\nबनेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान शेताच्या अगदी नजीक. त्यामुळे पर्यटकांना ताज्या भाज्यांची थेट विक्री केली जाते. शनिवार, रविवार अाणि सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या जास्त असल्याने विक्रीही जास्त होते.\nव्यापारी जागेवर येऊनदेखील खरेदी करतात.\nहातविक्रीतून किलोमागे १० रुपये अधिक मिळतात.\nउदा. घेवडा - मार्केट दर - किलोला ५ ते १२ रु.\nतर हातविक्री - १० ते २० रु.\nपालेभाज्या - पेंडीला - ४ ते ५ रु. तर हातविक्री- १० रु.\nया गोष्टींमुळे शेती झाली सुकर\nउत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थेचीही घडी बसवली.\nदरवर्षी अन्यत्र होणारे लागवडीचे क्षेत्र लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या एकरांत बदल. त्यातून चांगला दर मिळवण्याचा प्रयत्न\nकृष्णा यांना सुरवातीला शेतीचा अनुभव जवळपास नव्हता. मात्र वडिलांच्या निधनानंतर अर्थार्जनाचा दुसरा मार्ग न निवडता काकांच्या मदतीने शेती सुरू केली. आज काका, काकी व पत्नी हेदेखील मोठी साथ देतात.\nकाळानुरूप कृषी पर्यटनाची जोड\nनिसर्गरम्य परिसर अाणि बनेश्वर मंदिरामुळे या भागात पर्यटकांची कायम रेलचेल असते. हीच संधी अोळखून शेतीला कृषी पर्यटन केंद्राची जोड देण्याचे ठरविले आहे. फळझाडे, शोभेच्या झाडांची लागवड केली अाहे. नव्या पिढीची शेतीशी नाळ तुटत चालली अाहे. त्यामुळे पारंपरिक अाणि आधुनिक शेतीच्या प्रशिक्षणासह शालेय सहलींना प्राधान्य देण्याचा कृष्णा यांचा विचार अाहे.\nस्वतःबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही किफायतशीर शेती करता यावी, यासाठी कृष्णा बळीराजा शेतकरी संघाच्या माध्यमातून सक्रिय अाहेत. उत्पादन, मार्केटिंग, प्रक्रिया व विक्री अशी साखळी विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी संघ कार्यशील अाहे.\nलाखोंचे नुकसान; पण थांबणे नाही\nसन २००९ मध्ये वादळी वाऱ्यामुळे चार एकर टोमॅटो अाणि अाठ एकर उसाचे संपूर्ण नुकसान झाले. अलीकडच्या नोटाबंदीच्या काळात तर पूर्ण सात एकरांवरील हाताशी अालेल्या टोमॅटो पिकाला काहीच मूल्य उरले नाही. काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे संपूर्ण विहीर पडून बुजून गेली. शेतात पूर्ण दलदल झाली. शेती करणेच ठप्प झाले. या वेळी तब्बल १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. परंतु न थांबता पुन्हा विहिरींचे अारसीसी बांधकाम केले. यंदाही टोमॅटोला काहीच दर नव्हता. आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. मजुरांची समस्या तर नेहमीच असते. अनेक वेळा उत्पादनाचा खर्चही निघत नाही. परंतु जिद्दीने, न खचता संकटांवर मात करीत शेतीलाच सर्वस्व मानून मार्गक्रमणा केली अाहे.\nॲग्रोवनच्या पहिल्या दिवसापासून कृष्णा ॲग्रोवनचे नियमित वाचक अाहेत. विविध पीक सल्ले, हवामानाचा अंदाज यामुळे शेतीचे व्यवस्थापन ठेवणे सोपे जाते. तसेच ज्ञानातून प्रेरणा मिळते असे ते सांगतात.\nः कृष्णा फडतरे, ९८८१८९३२०८\nशेती पुणे बागायत गहू टोमॅटो ठिबक सिंचन नोटाबंदी शेतकरी यशोगाथा\nरंग, अाकार, वजनाने तयार झालेले भरताचे दर्जेदार वांगे.\nशेतीत कृष्णा यांना काकांची मोलाची मदत असते.\nभाजीपाला पिकांत ठिबक सिंचनाचा वापर.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जि���्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T15:24:47Z", "digest": "sha1:7AU5FN77XW4CELBBWBQ4N6ABZQH74LRO", "length": 8908, "nlines": 66, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "सेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष \nनारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.नारायण राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश शिवसेनेला पचनी पडेना झालाय .\nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nशिवसेनेकडून वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं. ज्यात नारायण राणेंबाबत अत्यंत अश्शील अशा भाषेत टीका करण्यात आली आहे.\nअरविंद भोसले यांनी राणे यांच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारे होर्डिंग वरळी नाक्यावर लावले होते मात्र त्यात व्यंगा पेक्षा विकृती जास्त होती आणि कित्येक महिला देखील या भागातून रोज प्रवास करतात असतात .. त्यांना मान खाली घालायला लावेल असे ते पोस्टर होते .\nशिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत या पोस्टरच्या माध्यमातून नारायण राणेंवर कडाडून टीका केली आहे. या पोस्टरचे विकृत फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.अर्थात राणे यांनी अजून तरी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही .\nकाँग्रेसला रामराम ठोकून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. माझ्यासोबत २५ आमदार येतील, असं आश्वासन राणेंनी शहा यांना दिल्याचे समजते मात्र त्याआधी दानवे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राणे, दानवे व पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यावरून राणेंचा भाजपा प्रवेश जवळ जवळ निश्चित मानला जात आहे.\nशहा यांच्यासोबतच्या बैठकीत राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झालीच नाही. राणेंनी शहा यांना केवळ सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.\n पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा \n← जेव्हा आयकर अधिकाऱ्याच्या घरातूनच ५ लाखाचा माल लंपास होतो मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित ‘ सात ‘ माहित नसलेल्या गोष्टी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/08/maratha-kranti-morcha-2/", "date_download": "2018-08-14T16:22:57Z", "digest": "sha1:DPVTO3Y5NL6AFAPXZ6TKU3CI3W2QQ3DB", "length": 6290, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक\n08/08/2018 08/08/2018 SNP ReporterLeave a Comment on मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक\nसकल मराठा समाजातर्फे ९ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.मात्र या बंदमध्ये मुंबई आणि ठाण्याचा समावेश नसणार आहे. यासोबत परळीलाही वगळण्यात आलं आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात ९ ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांची आज (बुधवार) सकाळी एक बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीतील निर्णयानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच परळी या चार शहरांना उद्याच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्यानंतर या एकमदताने या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चारही शहरांना बंद मधून वगळण्यात आले असले तरी या शहरांमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा ��िर्णय मराठा आंदोलन समन्वय समितीने घेतला आहे.\nराज्यात गेल्या २१ दिवसांपासून ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत.\nकरुणानिधींच्या पार्थिवाचं मरीना बीचवरच होणार दफनविधी – मद्रास हायकोर्ट\nआगामी सार्वत्रिक निडणुका ईव्हीएमद्वारेच – मुख्य निवडणूक आयुक्त\nमहाराष्ट्रातील युपीएससी परिक्षेतील यशवंताचा सत्कार.प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे\nराम गोपाल वर्माच्या बेताल ट्विटचा निलेश राणे यांनी घेतला समाचार\nपुणे शहराचे तापमान घसरण्यास सुरुवात\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/are-kuthe-neun-thevlay-maharashtra-majha-sharad-pawar/", "date_download": "2018-08-14T15:25:03Z", "digest": "sha1:RGZRBTHQABEXA2RBC7TBQP3WXVCJVFYS", "length": 8872, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा \nनोटबंदीतून काळा पैसा बाहेर आल्याचे चित्र निर्माण केले गेले. परंतु प्रत्यक्षात सर्व चलन परत आले. जी.एस.टी. तीव्र विरोध करणाऱ्यांनी सत्तेवर आल्यानंतर तोच कायदा लागू केला. वेगवेगळ्या प्रश्नांवर सत्तेत नसताना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी तीन वर्षांत महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय ते दिसतच आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी सरकारला लगावला.\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nप्रिया प्रकाश का यह व्हिडिओ देखोगे तो देखते रह जाओगे : प्रिया प्रकाश मैजिक\nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nमंदसौर रेप केसके आरोपी के पिता ने कह दी ऐसी बात की.. \nपुणे येथील ,शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरामध्ये पवार यांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. इंधनाचे वाढते दर, निश्चलनीकरण, वस्तू व सेवा कर (जीएसटी) यांबाबत त्यांनी भाष्य केले.\nपवार पुढे म्हणाले कि, जगभरात पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत. जागतिक पातळीवरील किमतीच्या जवळपास देशातील इंधनाची किंमत आणायची, ही एक चांगली संधी भारत सरकारला होती. सर्वसामान्य माणूस महागाईच्या संकटात जाण्यात नोटबंदी आणि जीएसटी या दोन गोष्टींची भर पडली. देशाची अर्थव्यवस्था संकटात आली असून विकासदर नऊवरून पाच टक्क्य़ांवर आला आहे.त्यामुळे या प्रश्नांना तोंड देण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन पर्याय उभा केला पाहिजे. विरोधी लोकांकडून लोक अपेक्षा करत आहेत आणि जनतेच्या अपेक्षा असतात तेव्हा त्यांना निराश करणे योग्य नाही.\nराणे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले , राणे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असून योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. त्याबाबत आणखी काही बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत पवारांनी राणेंबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.\nनोटाबंदी, जीएसटीमुळे देशाचा विकासदर कमी झाला असून बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जागतिक बाजारात इंधनाच्या किमती कमी होऊनही देशांतर्गत पेट्रोलचे दर महागच आहेत . या सर्व प्रश्नांबाबत समविचारी पक्षांनी एकत्र येण्याबाबत ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली असून येथून सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल .\nपोस्ट आवडली तर नक्की लाईक करा ..शेअर करा\nCategory: महाराष्ट्र Tags: मराठी न्यूज, मराठी बातम्या, महाराष्ट्र अपडेट, महाराष्ट्र माझा, राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार\n← गडचिरोली भागात वैफल्यग्रस्त नक्षलवाद्यांची फलकबाजी पुण्याच्या कात्रज घाटात युवकाचा गळा चिरुन खून →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://rajeev-upadhye.blogspot.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2018-08-14T16:07:10Z", "digest": "sha1:G2GGX5Q45OGTFDWSDLAFAUF2PF7DWPAF", "length": 6790, "nlines": 150, "source_domain": "rajeev-upadhye.blogspot.com", "title": "राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका", "raw_content": "राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nआता अभिनव वाग्विलासिनी | जे चातुर्यार्थ कलाकामिनी | ते शारदा विश्वमोहिनी | नमस्कारिली मिया ||\nमाझ्या फोटोग्राफी प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या\nसोमवार, ३० एप्रिल, २०१८\nमना वाटशी तू मिर्‍या मस्तकी ज्या\nउडाला तयांचा जरी पूर्ण फज्जा\nतरी दूष्ट हे ना कधी संपणारे\nजगी हेची सत्य मना जाळणारे. ॥ जय० जय० रघु०\n- राजीव उपाध्ये (संत जनुकदास)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपल्या पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास शुल्क द्यावे लागेल.\nआपल्या समस्या मी अभ्यास केलेल्या तंत्राच्या कक्षेत येत असतील तरच फी स्वीकारली जाईल.\nज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहेत्यांनी या लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.\nएका व्यक्तीकरता माझी मूळ फी रु ४०० इतकी आहे. समस्येच्या अनुरोधाने आणखी पत्रिका तपासाव्या लागल्यास प्रत्येक पत्रिकेसाठी मी रु १०० अधिक घेतो. हे शुल्क नेट बॅन्कींग/पेपाल सेवांद्वारे आपण देऊ शकता. प्राथमिक correspondence नंतर फोन अथवा (पुण्यात) प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या शंकांचे समाधान करून घेता येते.\nमाझ्या विशेष आवडीचे विषय\n- नातेसंबंध (कौटुंबिक आणि व्यावसायिक)\nशनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण\nआजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे\nश्रीकृष्णाची चूक - कर्मयोगाची ऐशीतैशी\nकै. विलासराव आणि शनि-मंगळ युति\nअमिताभ बच्चन आणि ज्योतिष\n[शनी-हर्षल प्रतियोग] दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य\nदिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजीची अपघातदर्शक अमावस्या\nमना वाटशी तू मिर्‍या मस्तकी ज्या उडाला तयांचा जरी ...\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2017/06/27/cm-devendra-fadnavis-5/", "date_download": "2018-08-14T16:20:37Z", "digest": "sha1:F6HOSEMU5GEPOZJO4WRTYR7RVQLLV3KX", "length": 6787, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "राज्याची आर्थिक स्थिती बिकट, सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nराज्याची आर्थिक स्थिती बिकट, सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n27/06/2017 SNP ReporterLeave a Comment on राज्याची आर्थिक स्थिती बिकट, सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे.पण एकदा निर्णय घेतला की त्यातून मार्ग काढू. सध्या ��भाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे, पण ती आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. औरंगाबाद आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.\nराज्याच्या तिजोरीवर कर्जमाफीचा निश्चित भार येणार आहे. राज्य सरकारच्या मनात होतं, त्यामुळेच कर्जमाफी केली. जर मनातच नसतं, तर कर्जमाफी नाकारण्यासाठी अनेक कारणं होती, पण आम्हाला कर्जमाफी करायची होती, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nराज्य सरकारने अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असं केलं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणलं.\nवित्त विभागाने १५ हजार कोटींच्या वर कर्जमाफी करु नका अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली, असंही मुख्यमंत्री म्हणाले.कर्जमाफी करण्याआधीच अर्थसंकल्पात ४००० कोटींची तूट आहे. मात्र तरीही पैसा उभा करू असा दावा त्यांनी केला आहे.\nकाँग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरला\nमुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम \nसचिन तेंडुलकरकडून पश्चिम आणि मध्ये रेल्वेवर पुलांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटीची मदत\nमुंबईत रुफ टॉप हॉटेलांना महापालिका आयुक्तांची परवानगी\n१९ सप्टेंबर मुंबई विद्यापीठानं दिली निकालाची नवीन डेडलाईन\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-new-zealand-shreyas-iyer-mohammed-siraj-included-in-t20-squad-for-3-t20/", "date_download": "2018-08-14T16:02:34Z", "digest": "sha1:PKUJ7S7KRTDRQKXYA6JWL3FD2EBBQIXI", "length": 9187, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी घोषणा, या दोन युवा खेळाडूंना संधी -", "raw_content": "\nभारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी घोषणा, या दोन युवा खेळाडूंना संधी\nभारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी घोषणा, या दोन युवा खे���ाडूंना संधी\nआज बीसीसीआय निवड समितीने न्यूजीलँड विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात श्रेयश अय्यर आणि मोहम्मद सिरज या दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात अली आहे.\nनिवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद अय्यरच्या निवडीबद्दल म्हणाले “अय्यरने जवळ जवळ सगळ्या प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. ज्यात प्रथम श्रेणी, वनडे आणि टी २० चा समावेश होतो. तो सातत्याने अशी कामगिरी करत आहे. जर आम्हाला एखाद्या खेळाडूची निवड करायची असेल तर आणि त्याला जास्त संधी देऊ. सिरजच्या बाबतीतही हे लागू होते.”\nश्रेयश अय्यरने न्यूजीलँड विरुद्ध सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर तो भारतीय अ संघातूनही उत्तम कामगिरी करत आहे. तसेच सिरजनेही भारतीय अ संघातून आणि यावर्षीच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळताना चांगला खेळ केला होता.\nत्याचबरोबर निवड समितीने कामगिरीत सातत्य राखता न आल्याने केदार जाधवला संघातून वगळलं आहे. त्याचबरोबर विकेटकिपर दिनेश कार्तिकला संधी देण्यात आले आहे.\n१ नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध न्यूजीलँड अशी टी २० मालिका होणार आहे. यातील पहिला सामना हा भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना असणार आहे. हा सामना दिल्लीला त्याच्या घरच्या मैदानावर होणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आपण निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे.\nनेहरा बाबतीत वक्तव्य करताना एमएसके प्रसाद म्हणाले “आम्ही आत्ताच सांगू शकत नाही की ११ जणांच्या संघात नेहराला स्थान मिळेल की नाही. हे पूर्णपणे संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही कोणतीही खात्री देऊ शकत नाही की तो संघात असेल की नाही. या गोष्टीचा त्यादिवशी निर्णय घेतला जाईल”\nअसा आहे भारतीय संघ:\nविराट कोहली (कर्णधार), भुवनेश्वर कुमार,हार्दिक पंड्या,शिखर धवन,मोहम्मद सिरज,श्रेयश अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव,मनीष पांडे, केएल राहुल, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, एमएस धोनी,युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/yuvraj-singh-proved-his-comeback-hunger-again-by-this-half-century-will-the-bcci-put-him-in-to-this/", "date_download": "2018-08-14T16:02:36Z", "digest": "sha1:TFT2YJT37RXAD3LKTFWM4OUTZHWKL6V2", "length": 7811, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पंजाबच्या विजयात युवराज सिंग चमकला, गंभीरचे अर्धशतक व्यर्थ -", "raw_content": "\nपंजाबच्या विजयात युवराज सिंग चमकला, गंभीरचे अर्धशतक व्यर्थ\nपंजाबच्या विजयात युवराज सिंग चमकला, गंभीरचे अर्धशतक व्यर्थ\n भारतीय संघात परतण्यासाठी आतुर असलेल्या युवराज सिंग आणि गौतम गंभीरने आज खणखणीत अर्धशतकी खेळी केल्या. ह्या दोन्ही खेळाडूंची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झालेल्या संघात कोणत्याही प्रकारात निवड झाली नाही.\nसईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आज पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात दिल्ली संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबकडून सलामीवीर मनन व्होराने ७४ धावांची खेळी केली तर सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या युवराज सिंगने ४० चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. त्यात युवराजच्या ४ चौकार आणि १ ष���काराचा समावेश होता.\nया दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारित २० षटकांत ३ बाद १७० धावा केल्या.\nदिल्लीकडून सलामीवीर गौतम गंभीरने ५४ चेंडूत ६६ धावा केल्या तर रिषभ पंतने २५ चेंडूत ३८ धावा केल्या. परंतु दिल्ली संघाला २ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.\nया दोन्ही खेळाडूंनी जरी या सामन्यात अर्धशतकी खेळी केल्या असल्या तरी त्याच्या टी२० कारकिर्दीतील संथ खेळ्यांपैकी ह्या खेळ्या समजल्या जातात.\nचॅम्पियन्स ट्रॉफीनंतर युवराज सिंग केवळ दोन सामने खेळला असून यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तो एक रणजी सामना खेळला होता परंतु त्यातही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. दिल्लीकर गौतम गंभीर मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून रणजी ट्रॉफीपाठोपाठ आता सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने आपली चमक दाखवली आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्���ा\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/29th-test-as-captain-for-kohli-and-hes-yet-to-field-the-same-playing-xi-in-successive-tests/", "date_download": "2018-08-14T16:03:35Z", "digest": "sha1:WFBFCYPOK6PVW2XIC23BER42L7APYKHY", "length": 7345, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ५: नाणेफेक जिंकून कोहलीने केले हे ५ 'हटके' विक्रम आपल्या नावावर ! -", "raw_content": "\nटॉप ५: नाणेफेक जिंकून कोहलीने केले हे ५ ‘हटके’ विक्रम आपल्या नावावर \nटॉप ५: नाणेफेक जिंकून कोहलीने केले हे ५ ‘हटके’ विक्रम आपल्या नावावर \nपल्लेकेल: श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यादरमण्यान आज येथे तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.\nही नाणेफेक जेव्हा विराट जिंकला तेव्हा त्याचा नावावर अनेक विक्रम जमा झाले. त्यातील हे काही ठळक विक्रम\nसलग २९ कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून विराट कोहली आधीच्या सामन्याचा संघ घेऊन उतरला नाही. २९ पैकी २९ वेळा संघात एकतरी बदल कर्णधार विराट कोहलीने केला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता.\nकर्णधार विराट कोहलीने श्रीलंका कसोटी मालिकेदरमण्यान ३ पैकी ३ कसोटीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.\nकर्णधार विराट कोहलीने आजचा सामना पकडून २९ पैकी १६ कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे.\n२००४ नंतर विरोधी संघात एकतरी चायनामॅन गोलंदाज असण्याची ही केवळ पहिली वेळ आहे. यापूर्वी २००४ साली दक्षिण आफ्रिका आन वेस्ट इंडिज केप टाउन कसोटी सामन्यात पॉल अॅडम्स (आफ्रिका) आणि डेव्ह मोहम्मद (विंडीज) हे दोन चायनामॅन गोलंदाज एकाच सामन्यात खेळले होते.\nयाच मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये कर्णधार विराट कोहली एकदिवसीय मालिकेत सर्व नाणेफेक हरला होता. त्यांनतर श्रीलंका मालिकेत एकही नाणेफेक विराट हरला नाही.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम���समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://khodsal.blogspot.com/2008/06/blog-post.html", "date_download": "2018-08-14T15:33:12Z", "digest": "sha1:3GYZGN6L6KWS4WRCSZBUNK75H3YMT475", "length": 5481, "nlines": 138, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूची पाने: प्रेमभंग - दुसरी बाजू", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nप्रेमभंग - दुसरी बाजू\nआमचे मित्र, श्री. मिलिंद फणसे, यांच्या प्रेमभंगाविषयी वाचून आम्हास फार वाईट वाटले. चार समजुतीच्या गोष्टी वहिनींना सांगून त्या दोघांच्या प्रेमाची घसरलेली गाडी परत रुळावर आणण्याकरीता आम्ही तडक वहिनींच्या घरी गेलो. परंतु तिथे आम्हाला जे कळले त्याने आम्हास आश्चर्याचा धक्काच बसला. मिलिंदरावांनी आपल्या कवितेत वस्तुस्थितीचे अतिशय एकांगी व एकतर्फी चित्रण केलेले आहे. किंबहुना जे घडले त्यास त्यांचीच वर्तणूक कारणीभूत आहे. सत्य परिस्थिती वहिनींच्याच शब्दात आपणा सर्वांच्यापुढे मांडत आहे. त्या म्हणतात :\nचुंबने सगळ्यांस तो देऊन येतो\nगूण, मेला, गावभर उधळून येतो\nभेटते रस्त्यात जी कोणी तिला हा\nएक नजरेनी कसा मापून येतो\nका नसे माझे बरे लावण्य, मित्रा\nरोज दोस्ताची सखी पाहून येतो\nतो जणू श्रीकृष्ण होतो सांजवेळी\nगोपिकांशी रास तो खेळून येतो\nमागते घरखर्च मी बाई विवाहित\nकांक्षिणींना हा रसद पुरवून येतो\nलागतो डोळा पहाटे मुष्किलीने\nरात्रभर डोळा कुणा मारून येतो\nरात्र मधुचंद्रातली ती पौर्णिमेची\nहा तरीही उकिरडे फुंकून येतो\nवाटते की वीज कायमचीच जावी\nहा दिवे नाहीतरी लावून येतो\nशाश्वती देऊ नका त्या लोचटाची\nसारखा कोणातरी मागून येतो\nएकटी मी यापुढे असणार नाही\nसोबतीला सवत तो घेऊन येतो...\nLabels: कविता, विडंबन, हजल\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\nप्रेमभंग - दुसरी बाजू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-cess-8561", "date_download": "2018-08-14T16:19:46Z", "digest": "sha1:SAMBD37EEVSSBXL6ZZUPIB4JPDSFVGRI", "length": 18086, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on cess | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेसवसुली नव्हे; सर्रास लूट\nसेसवसुली नव्हे; सर्रास लूट\nगुरुवार, 24 मे 2018\nआवाराबाहेरील सौद्यात कुठलीही सेवासुविधा पुरविणे तर दूरच, परंतु बाजार समितीचा काहीही संबंध येत नसताना सेसवसुलीचे कारण काय याचे उत्तर बाजार समित्यांनी द्यायला हवे.\nजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर विकलेल्या केळीवर खरेदीदाराकडून सेसवसुलीचा प्रकार नुकताच समोर आला आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रात खरेदी केलेल्या शेतीमालावर व्यापारी किंवा खरेदीदाराकडून सेवाशुल्क घेतो, ही वसुली जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने होत आहे, असे बाजार समिती संचालकांचे म्हणणे आहे. तर आवाराबाहेर अथवा शेतामध्ये जाऊन सेवाशुल्क वसुलीचे कोणतेही आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिलेले नाहीत, असा खुलासा जिल्हा उपनिबंधकांनी केला आहे. या प्रकारावरून नियमनमुक्तीनंतरही आडत आणि सेसवसुलीबाबत राज्यातील अनेक बाजार समित्यांत गोंधळ चालू असल्याचे दिसते. नियमनमुक्तीच्या कायद्यात केवळ बाजारांतर्गत होणाऱ्या फळे-भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन संबंधित बाजार समितीकडून केले जाईल, असा स्पष्ट उल्लेख आहे. तरीपण बाजार आवार आणि कार्यक्षेत्र असा घोळ घालून काही बाजार समित्या, उपबाजार आवार हे व्यापाऱ्याकडून सेस वसूल करीत आहेत. याबाबत मागील वर्षी ॲग्रोवनने आवाज उठविल्यावर अशा बाजार समित्यांचे राज्य शासनाने कान पिळले. पणन संचालकांनी बाजार आवार आणि कार्यक्षेत्र यातील संभ्रम दूर केला आणि सर्व बाजार समित्यांनी आवार निश्चित करून त्यातील व्यवहारावरच सेस वसूल करावा, असे निर्देश दिले होते. एवढा सर्व खुलासा झाल्यावरदेखील बाजार समितीबाहेर थेट शेतात झालेल्या व्यवहारावर सेस लावणे चुकीचेच नाही तर बेकायदादेखील असून ते त्वरीत थांबायला हवे.\nशेतकऱ्यांना थेट शेतीमाल विक्रीस प्रोत्साहन मिळावे, बाजार समिती आवाराबाहेरच्या व्यवहारात आडत, तोलाई, हमाली, यासह इतरही अनेक नावांनी होणारी शेतकऱ्यांची लूट कमी व्हावी, व्यापाऱ्यांनादेखील बाजार शुल्क, देखरेख शुल्क द्यावे लागणार नाही, शेतीमाल खरेदीसाठी अनेक खरेदीदार पुढे येतील, शेतीमाल खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना वाढीव दर मिळेल, व्यापाऱ्यांचा खर्च वाचल्याने ग्राहकांनाही स्वस्त दरात फळे-भाजीपाला मिळेल म्हणून राज्यात सुमारे दोन वर्षांपूर्वी नियमनमुक्तीचा निर्णय झाला. परंतू यास हरताळ फासून उत्पादक आणि व्यापाऱ्यांना होणाऱ्या सर्व संभाव्य फायद्यांपासून वंचित ठेवण्याचे काम काही बाजार समित्या करीत आहेत. बाजार आवारात शेड, पाणी, स्वच्छता आदी सेवा पुरविल्याच्या बदल्यात सेस घेतला जातो. आवाराबाहेरील सौद्यात कुठलीही सेवासुविधा पुरविणे तर दूरच, परंतू बाजार समितीचा काहीही संबंध येत नसताना सेसवसुलीचे कारण काय याचे उत्तर बाजार समित्यांनी द्यायला हवे. जळगाव प्रकरणानंतर नियमनमुक्तीच्या अंमलबजावणीचा प्रश्न एेरणीवर आला आहे. असे प्रकार राज्यात इतरही कुठे चालू असतील तर शेतकरी, व्यापाऱ्यांनी पुढे येऊन तक्रार करायला हवी. पणन विभागानेसुद्धा असे गैरप्रकार इतरत्र कुठे होत अाहेत का याचे उत्तर बाजार समित्यांनी द्यायला हवे. जळगाव प्रकरणानंतर नियमनमुक्तीच्या अंमलबजावणीचा प्रश्न एेरणीवर आला आहे. असे प्रकार राज्यात इतरही कुठे चालू असतील तर शेतकरी, व्यापाऱ्यांनी पुढे येऊन तक्रार करायला हवी. पणन विभागानेसुद्धा असे गैरप्रकार इतरत्र कुठे होत अाहेत का त्याची माहिती घेऊन ते तत्काळ बंद करायला हवेत. शासनाने नियमनमुक्तीचा निर्णय घेतला असला तरी याच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा ठराविक कालमर्यादेनंतर सातत्याने घ्यायला हवा. जी बाजार समिती नियमनमुक्ती न��र्णयाचा आदर करीत नाही, त्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. अधिकाधिक शेतकऱ्यांनी थेट शेतीमाल विक्रीत उतरावे, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. त्याचवेळी त्याच्या बाजार स्वातंत्र्यावर गदा आणणारे प्रकार राज्यात घडू नयेत, एवढी काळजी शासनाला घ्यावीच लागेल.\nबाजार समिती agriculture market committee जळगाव उत्पन्न केळी banana शेती व्यापार सेस स्पर्धा day विभाग sections\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pune-apmc-market-679", "date_download": "2018-08-14T16:10:26Z", "digest": "sha1:ACPHV4ZSYX2XRXDI4A5OX2NR2V4X6URV", "length": 22847, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Pune APMC market | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात आले, वांगी, भुईमूग, कारल्याचे दरात सुधारणा\nपुण्यात आले, वांगी, भुईमूग, कारल्याचे दरात सुधारणा\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) भाजीपाल्याची सुमारे २२५ ट्रक आवक झाली हाेती. आवक घटल्याने आले, वांगी, भुईमूग, कारली, बीट यांच्या दरात वाढ झाली हाेती. तसेच भिजलेल्या पालेभाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने चांगल्या पालेभाज्यांना मागणी वाढल्याने दर वाढले हाेते.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) भाजीपाल्याची सुमारे २२५ ट्रक आवक झाली हाेती. आवक घटल्याने आले, वांगी, भुईमूग, कारली, बीट यांच्या दरात वाढ झाली हाेती. तसेच भिजलेल्या पालेभाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने चांगल्या पालेभाज्यांना मागणी वाढल्याने दर वाढले हाेते.\nभाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतील आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ६ टेंपाे, कर्नाटक आणि गुजरात येथून २२ टेंपाे हिरवी मिरची आणि १० टेंपाे काेबी, मध्य प्रदेशातून गाजर ८ टेंपाे, क���्नाटकातून भुईमूग सुमारे २ टेंपाे, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे पाच हजार गोणी, तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली हाेती.\nस्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेट्स, कोबी फ्लाॅवर प्रत्येकी सुमारे १५ टेंपाे, सिमला मिरची १२ टेंपाे, तर भुईमूग शेंग १०० गाेणी, पारनेर, पुरंदर, वाई सातारा परिसरांतून मटार सुमारे एक हजार गाेणी, तांबडा भाेपळा १२ टेंपाे, पावटा ७ टेंपाे, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे १० टेंपाे, तर कांदा सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव :\nकांदा : १७०-२१०, बटाटा : ६०-१००, लसूण : २५०-४५०, आले सातारी : १८०-२४०, भेंडी : १५०-२००, गवार : गावरान व सुरती १५०-२२०, टोमॅटो : २००-३००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००, पापडी : १४०-१६०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ५०-१००, वांगी : २००-३००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २४०-२५०, जाड : १००-११०, शेवगा : ३००, गाजर : १६०-२२०, वालवर : २००-२२०, बीट : १५०-१८०, घेवडा : १५०-२००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : १८०-२००, मटार : स्थानिक २००-३००, पावटा : १५०-२००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २५०-२८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००, भुईमूग - ४००-४५०\nपालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची एक लाख, तर मेथीची सुमारे ५० हजार जुड्यांची आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :\nकोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ५००-८००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-७००, चवळई : ४००-७००, पालक : ६००-७००\nगणेशोत्सवामुळे विविध प्रकारच्या फळांना मागणी वाढल्याने विविध फळांच्या दरात १० ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विविध फळांच्या आवकेत लिंबाची सुमारे ८ हजार गाेणी, माेसंबी सुमारे ६० टन, संत्रा सुमारे १० टन, सीताफळ अडीच टन, डाळिंब सुमारे २०० टन, कलिंगड सुमारे २५ टेंपाे, खरबूज सुमारे १० टेंपाे, पपई सुमारे २० टेंपाे, चिकू सुमारे १ हजार बॉक्स, पेरू सुमारे ३०० क्रेट\nलिंबे (प्रति गोणी) : ५०-१००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२२०, (४ डझन ) : ५०-१३०, संत्रा (३ डझन) १५०-३००, (४ डझन) : ८०-१५०, सीताफळ : १०-१५०, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : २०-७०, गणेश १०-३०, आरक्ता २०-४०, कलिंगड ५-१५, खरबूज १०-२५, पपई ३-२०, चिकू : १००-४०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ५००-६००, प्लम ५ ते ६ कि. ५००-६००, नासपती १५ कि. ७००-८००, पिअर १५ किलाे ७००-१२००, सफरचंद सिमला २०-२५ किलाे १५००- २०००, गोल्डन २० ते २५ कि. १०००-१५००\nगणेशाेत्सवामुळे फुलांना मागणी वाढली असून, पूजेसह सजावटीच्या विविध फुलांना मागणी वाढली आहे. पावसामुळे फुले भिजल्याने आवकेत घट झाली असून, चांगल्या फुलांना अधिक दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.\n(प्रतिकिलोचे भाव) पुढीलप्रमाणे : झेंडू ६०-१२०, गुलछडी १६०-३००, बिजली १००-१४०, कापरी ८०-१२०, ॲस्टर : १५-२५, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी १५-३०, गुलछडी काडी : २०-३०, डच गुलाब (२० नग) ६०-१००, लिली बंडल १५-२५, अबोली लड : २००-३००, जरबेरा ३०-६०, कार्नेशियन १००-१८०, शेवंती : २००-३००, जुई ४००-६००.\nगणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २७) खोल समुद्रातील सुमारे १० टन, खाडीची सुमारे ५०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे ३०० किलो आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे ६ टन आवक झाली हाेती.\nभाव (प्रतिकिलो) पापलेट ः कापरी ः१३००- १४००, मोठे ः १२००, मध्यम ः ७५०, लहान ः ५५०, भिला ः ४००, हलवा ः ३२०-४००, सुरमई ः ४४०, रावस लहान ः ४४०, मोठा ः ५०० घोळ ः ४००, करली ः २००-२८०, करंदी ( सोललेली ) ः २४०, भिंग ः २४०, पाला : ८००-१२००, वाम ः २००-३६०, ओले बोंबील ः ६०-१००\nकोळंबी - लहान : २००, मोठी : ४००, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स ः ७५०, लॉबस्टर ः १४००, मोरी : २००-२८०, मांदेली : ८०, राणीमासा : १६०, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ३६०-४००\nखाडीची मासळी - सौंदाळे ः १८०-२००, खापी ः १६०-२००, नगली ः २००-४००, तांबोशी ः ४००, पालू ः २००, लेपा ः १००, शेवटे : २००, बांगडा : १६०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००\nनदीची मासळी - रहू ः १४०, कतला ः १४०, मरळ ः ३२०, शिवडा : १६०, चिलापी : ८०, मांगूर : १२०, खवली : १६०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १६०, वाम ः ४००\nमटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०\nचिकन - चिकन ः १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २३०\nअंडी - गावरान - शेकडा : ६२०, डझन : ८४, प्रति नग : ७, इंग्लिश शेकडा : ३६५, डझन : ४८, प्रतिनग : ४\nकांदा नारळ गणेशोत्सव डाळिंब पेरू झेंडू मट��� मासळी समुद्र पापलेट सुरमई चिकन\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरात��ल ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/gurmit-ram-rahim-690", "date_download": "2018-08-14T16:10:38Z", "digest": "sha1:XDK37NQI3MO53OGED3ZT7CZUUDOZO2Q4", "length": 21266, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "gurmit ram rahim | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरमीत राम रहीमचा 'डेरा' दहा वर्षे जेलमध्ये \nगुरमीत राम रहीमचा 'डेरा' दहा वर्षे जेलमध्ये \nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या पार्श्‍वभूमीवर पंजाब आणि हरियानात मंगळवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर 72 तासांसाठी इंटरनेट बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. गुरमीत राम रहीम सिंगला दोषी ठरवल्यानंतर पंचकुला आणि सिरसा येथे उसळलेल्या हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता. दोन्ही राज्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. संवेदनशील भागांत संचारबंदी ठेवण्यात येणार आहे.\nचंडीगड : साध्वींवरील बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला तुरुंगातच स्थापन केलेल्या न्यायालय कक्षात आज (सोमवार) दहा वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. बाबा गुरमीतने न्यायालयात माफी देण्याची मागणी करत त्याला न्यायालयात रडू कोसळले.\nगुरमीत राम रहीम समाजसेवक असून, त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. त्यांनी रक्तदान आणि स्वच्छता अभियान अशी समाजपयोगी कामे केली आहेत, असे त्यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. तर केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीवर राम रहीमकडून तीन वर्षे बलात्कार करण्��ात आला. 45 अजून पीडित असून, त्या समोर आल्या नाहीत, असे सीबीआयने सांगितले होते. अखेर न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली.\nडेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत राम रहीमच्या समर्थकांकडून करण्यात येणारा संभाव्य हिंसाचार लक्षात घेता शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायालयाच्या न्यायधीशाची सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. गुरमीत राम रहीम सिंग याला शिक्षा सुनावण्यासाठी विशेष सीबीआय न्यायधीशास हवाई मार्गाने रोहतक जिल्हा तुरुंगात नेण्यात आले. या प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीम याच तुरुंगात आहे. प्रशासनाने शिक्षेच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेची पूर्ण तयारी केली.\nसूत्रांच्या माहितीनुसार, तुरुंगाबाहेर सुरक्षा दलाचे पाच कडे तयार केले. पंचकुला येथील घटनेनंतर प्रशासन कमालीची दक्षता बाळगून असून, गुरमीत राम रहीम याच्या समर्थकांना रोखण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक पंकज नैन म्हणाले, की रोहतक तुरुंग परिसरात चारही बाजूंनी पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जर कोणी जबरदस्तीने तुरुंगात घुसण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला वेळीच पायबंद घालण्यात येणार आहे.\nशहरात 144 कलम लागू केले आहे. याठिकाणी डेरा समर्थकांना येण्यास मनाई केली आहे. निमलष्करी दलाच्या वीस तुकड्यांसह हरियाना पोलिस तैनात केले आहेत. सध्या रोहतकमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राम रहीम याच्यावर कलम 376 (बलात्कार) आणि 506 (धमकावणे) यानुसार गुन्हा लावण्यात आला आहे. हे प्रकरण 2002 चे असून, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना एका साध्वीने लिहिलेल्या पत्रातून हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.\nहरियाना, पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद\nडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या पार्श्‍वभूमीवर पंजाब आणि हरियानात मंगळवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर 72 तासांसाठी इंटरनेट बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. गुरमीत राम रहीम सिंगला दोषी ठरवल्यानंतर पंचकुला आणि सिरसा येथे उसळलेल्या हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता. दोन्ही राज्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. संवेदनशील भागांत संचारबंदी ठेवण्यात येणार आहे.\nडेरा सच्चा ���ौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्या सुरक्षा पथकातील सात जणांविरुद्ध पंचकुला पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. पैकी पाच जण हरियाना पोलिसचे कर्मचारी आहेत. त्यातील तीन कमांडो आणि दोघे जॅमर वाहनाचे कर्मचारी होत. उर्वरित दोघे हे खासगी सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी होते. त्यांच्याकडून शस्त्रेदेखील जप्त केली आहेत. पंचकुलाचे पोलिस आयुक्त ए. एस. चावला म्हणाले, की या सुरक्षारक्षकांनी कोर्ट कॉम्प्लेक्‍स परिसरात डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काल न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षांपासून झेड सुरक्षा पथकातील असून, कालांतराने ते डेरा सच्चा सौदाचे समर्थक बनले.\nडेरा सच्चा सौदाच्या संपत्तीची मोजदाद सुरू\nडेरा सच्चा सौदाच्या नाड्या प्रशासनाने आवळल्या असून, गुरमीत राम रहीम सिंगची मालमत्ता, संपत्ती तसेच बॅंक खात्याची माहिती गोळा केली जात आहे. पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने डेरा समर्थकांकडून झालेल्या नुकसानाची भरपाई डेरा प्रमुखाच्या संपत्तीतून करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानंतरच मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.\nडेरा सच्चा सौदा dera sacha sauda गुरमीत राम रहीम पंजाब हरियाना हिंसाचार बलात्कार सीबीआय उच्च न्यायालय\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/01/nilesh-rane-in-chiplun/", "date_download": "2018-08-14T16:23:06Z", "digest": "sha1:OR3YOO6PXYKVN7MMCSD2BQJ6HHDWJZWA", "length": 13113, "nlines": 82, "source_domain": "www.snpnews.in", "title": "रत्नागिरीत काम करणे हेच माझ्यासाठी पद - निलेश राणे - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nरत्नागिरीत काम करणे हेच माझ्यासाठी पद – निलेश राणे\n01/08/2018 SNP ReporterLeave a Comment on रत्नागिरीत काम करणे हेच माझ्यासाठी पद – निलेश राणे\n⚫ कोणतीही निवडणूक रत्नागिरीच्या जीवावरच लढवणार\n⚫ चिपळुणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला उत्सफूर्त प्रतिसाद\nचिपळूण : जोपर्यंत रत्नागिरी आहे तोपर्यंत आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. रत्नागिरीत काम करणे हेच माझ्यासाठी पद आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक लढवली तर ती रत्नागिरीच्या जीवावर लढवेन आणि जिंकेन असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी येथे केला. रत्नागिरीच्या सर्वांगिण विकासासाठी आपले सातत्याने प्रयत्न राहणार असून, शामराव पेजे महामंडळासाठी सरकारने १०० कोटीची तरतूद करावी यासाठी आपली आग्रही मागणी राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निलेश राणे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात जीवंत पक्ष उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे. राणेसाहेबांना अभिप्रेत असणारे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. येत्या वर्षभरात आपण जेवढे काम करता येईल, तेवढे काम या जिल्ह्यात आपण करणार असून, सहकारी जोडत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला आपण सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदार संघात चांगले वातावरण असून, या बदलत्या वातावरणाचा फायदा कार्यकर्त्यांनी करून घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.\nगेली दहा ते बारा वर्षे आपण पाहतोय की, रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचे राणेसाहेबांवरील प्रेम वेगळे आहे. अनेक भागातून, गावातील लोक राणेसाहेबांच्या संपर्कात आहेत. प्रत्येक भागात त्यांचे लोक आहे. त्यामुळे राणेसाहेब हे नेमके काय रसायन आहे ते अजूनही आपल्याला कळले नाही. ते समजण्याचा आपण प्रयत्न करतोय.\nचिपळुणाबाबतची आपुलकी वेगळी आहे. रस्ते कितीही खराब असले तरी, गाडी आपोआप इकडेच वळते, असे सांगून चिपळूण, रत्नागिरीशी आपले नाते वेगळे असल्याचेही ते म्हणाले. पक्षासाठी सर्वांनी झटण्याची आवश्यकता आहे. जीवंत कार्यकर्ते निर्माण होण्याची आवश्यकता असून, तसे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत चिपळुणात जाहीर सभा घेण्याचे धाडस कोणी करत नाही. मात्र, आपण ते करतो. म्हणूनच च��पळुणात ही मोठी जाहीर सभा होत असल्याचे निलेश राणे म्हणाले.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा कोकणी माणसाचा पक्ष आहे. त्यांच्या हक्काचा पक्ष आहे. हा पक्ष निलेश राणेंचा नसून, तर तो तुमचा पक्ष आहे. पक्ष स्थापन करताना साहेबांनी जे स्वप्न पाहिले आहे त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्यकर्त्यांनी झटून काम केले पाहिजे. पक्षाचा वापर समाजासाठी कसा होईल, असे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. कार्यकर्त्यांने मनाचा मोठेपणा दाखवला तर पक्ष निश्चितच मोठा होईल, असा विश्वासही श्री. राणे यांनी व्यक्त केला.\nगेली पाच वर्षे राणेसाहेब कॅबिनेटमध्ये नाहीत. आज २५ वर्षे कोकण विकासापासून मागे पडला. कोकणात आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा अजूनही मागे आहे. याठिकाणी केवळ झाडे तोडण्याचीची कामे सुरू आहेत. याला कारणही वेगळे आहे. सिंधुदुर्गमध्ये एका ठेकेदाराकडून महामार्गाचे काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच ते सहा ठेकेदार काम करत आहेत. हे ठेकेदार सर्व आमदारांचे आहेत. या आमदारांची घरे ठेक्यावर चालतात. त्यामुळे असे आमदार तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा काय विचार करणार, असा प्रश्नही निलेश राणे यांनी उपस्थित केला.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नक्कीच किंगमेकरची भूमिका बजावेल, असा विश्वास निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक नेते, आमदार, कार्यकर्ते साहेबांच्या भेटीस येत असतात. येणारी निवडणूक स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून लढवण्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमान पक्षाची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसत्ता द्या, पाच वर्षात रत्नागिरीचा कायापालट करू – खा. नारायण राणे\nलोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोर तरुणांचा शोध घेण्यास पोलिसांना यश\nभारतातील सर्वात तरुण आधारकार्ड असणारी व्यक्ती ठरली साची\nगुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल – शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्राला केंद्र शासनाच्या केंद्रीय सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोज���\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-44990245", "date_download": "2018-08-14T15:35:37Z", "digest": "sha1:4HJPULLI7SBDFAMRFG6LH3U4BESYKNLY", "length": 27574, "nlines": 165, "source_domain": "www.bbc.com", "title": "करुणानिधी : हिंदी भाषा आणि ब्राह्मणांना विरोध करणारा नेता - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकरुणानिधी : हिंदी भाषा आणि ब्राह्मणांना विरोध करणारा नेता\nमुरलीधरन काशिविश्वनाथन बीबीसी तामिळ प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nदेशाच्या राजकारणातही खूप कमी लोकांचं योगदान आणि यश एवढं मोठं आहे, जितकं मोठं एम. करुणानिधींचं होतं.\n60 वर्षं लोकप्रतिनिधी राहिलेले एम. करुणानिधी यांचं 94 व्या वर्षी निधन झालं. ते वैयक्तिकरीत्या एकही निवडणूक हरले नाहीत. एवढंच नव्हे तर पाच वेळा मुख्यमंत्रिपद भूषवून तामिळनाडूला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.\nकरुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924ला तामिळनाडू राज्यातील नागापट्टनम जिल्ह्यात झाला. त्यांचा पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी. पण लोक त्यांना आदराने 'कलैंग्यार' ( याचा अर्थ कलाकार) म्हणायचे.\nलहानपणापासून त्यांचा कल लिखाणाकडे होता. त्यावेळच्या जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीसामी यांच्या भाषणांचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की त्यातून ते राजकारणाकडे ओढले गेले.\nकरुणानिधी पिवळी शाल आणि काळा गॉगल का घालायचे\nजस्टिस पार्टीचे नेते आणि मद्रास प्रांताचे माजी मुख्यमंत्री 'पनगल किंग' रामअय्यंगार यांच्यावरील एका 50 पानी पुस्तकानेही त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. आणि तरुण वयात ते राजकारणात आल���.\nतो काळ होता जेव्हा तामिळ नाडू मद्रास प्रांत होतं आणि तिथल्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची होती. विरोधात होत असलेल्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली आणि तिथून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली.\nवयाच्या 17व्या वर्षी त्यांनी 'तामिळ स्टुडंट्स फोरम'ची स्थापना केली आणि एक हस्तलिखित मासिकही सुरू केलं. याच दरम्यान 1940च्या दशकात त्यांची भेट सी. एन. अण्णादुराई यांच्याबरोबर झाली. अण्णादुराई हे त्यांचे राजकीय गुरू ठरले.\nप्रतिमा मथळा करुणानिधी आणि शिवाजी गणेशन\nअण्णा दुराई यांनी 'पेरियार' E. V. रामास्वामी यांच्या द्रविड कळघम (D.K.) या संघटनेतून बाहेर पडत द्रविड मु्न्नेत्र कळघम (DMK किंवा द्रमुक) या वेगळ्या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी 25 वर्षांचे करुणानिधी त्यांच्या अधिकच जवळचे झाले होते. म्हणून इतक्या कमी वयात करुणानिधी यांची निवड पक्षाच्या प्रसिद्धी आणि प्रचार समितीवर करण्यात आली.\nप्रतिमा मथळा (डावीकडून) अण्णादुराई, करुणानिधी, MGR आणि पेरियार\nत्याच दरम्यान तामिळ सिनेसृष्टीत संवादलेखक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. 'राजकुमारी' या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा डायलॉग लिहिले. त्यांना या कामात यश मिळू लागलं. त्यांनी लिहिलेले संवाद प्रागतिक आणि सामाजिक बदलाचा संदेश देणारे असायचे.\n14व्या वर्षी शाळा सोडली आणि विद्यार्थी चळवळीत उडी घेतली.\nदक्षिण भारतात त्या वेळी प्रभावी असणाऱ्या ब्राह्मणी वर्चस्ववाद, जातीवाद याला विरोध आणि नागरी चळवळीला सुरुवात\nहिंदी भाषेच्या सक्तीला त्यांचा तीव्र विरोध होता आणि त्यांच्या या भूमिकेला संपूर्ण तामिळनाडू राज्यातून पाठिंबा होता. तत्कालीन भारत सरकारने हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं.\nकरुणानिधी शब्दपांडित्य वादातीत होतं. नर्मविनोदी भाषण, नकला आणि वाक्चातुर्य यामुळे तामिळनाडूच्या राजकारणाची रीत त्यांनी बदलली. त्यांच्या वक्तृत्वशैलीचे लाखो चाहते होते.\n1952ला 'परासख्ती' या सिनेमासाठी त्यांनी लिहिलेले डायलॉग प्रचंड गाजले. त्यामुळेच हा सिनेमा तामिळ सिनेसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. अंधश्रद्धा, धार्मिक अवडंबर आणि प्रचलित समाजव्यवस्था यावर प्रहार करणारे या सिनेमातील संवाद लोकांनी डोक्यावर घेतले होते.\nप्रतिमा मथळा तामिळ सिनेमा आणि टीव्ही मालिकांसाठी संवाद लेखक म्हणून त्यांनी 2011पर्यंत अनेक वर्षं लिखाण केलं आहे.\nतामिळनाडूतील एक ठिकाणाचं नाव कल्लकुडीवरून बदलून दलमियापुरम करण्यासाठी झालेल्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगात राहावं लागलं. या तुरुंगवासाचा त्यांना एकप्रकारे फायदाच झाला, कारण पक्षात त्यांचा प्रभाव अधिकाधिक वाढू लागला.\nआपल्या विचारांचा अधिक ताकदीने प्रसार करण्यासाठी त्यांनी 'मुरसोली' या वृत्तपत्राला नव्याने प्रकाशित करायला सुरुवात केली. हे वृत्तपत्र नंतर द्रमुक पक्षाचं मुखपत्र बनलं.\nयासोबतच 'मलाईकल्लन', 'मनोहरा' सारख्या चित्रपटांसाठी लिहिलेल्या संवादांनी ते या क्षेत्रातही शिखरावर पोहोचले होते.\nकधीही निवडणूक हरले नाहीत\nकरुणानिधी यांनी प्रथम 1957 साली निवडणूक लढवली. ते कुलिदलाई येथून आमदार झाले. तर त्यांची शेवटची निवडणूक 2016 साली होती, जेव्हा ते थिरुवरूरमधून निवडून आले. अशाप्रकारे त्यांनी एकूण 13 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि एकदाही पराभूत झाले नाहीत.\nप्रतिमा मथळा करुणानिधी यांनी 1957 ते 2016 पर्यंत 13 वेळा निवडणूक लढवली आहे.\n1967 साली जेव्हा DMK पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये सत्तेत आलं, तेव्हा ते सरकारमध्ये मुख्यमंत्री अण्णादुराई आणि नेडुचेळियन यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ मंत्री होते. सुरुवातीला त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक खाती देण्यात आली. तेव्हा त्यांनी खासगी बसेसचं राष्ट्रीयीकरण केलं आणि दुर्गम गावांपर्यंत बस व्यवस्था नेण्याचं काम केलं.\n1969 साली C. N. अण्णादुराई यांचं निधन झालं, त्यानंतर करुणानिधी मुख्यमंत्री झाले. तामिळनाडूच्या राजकारणात ही एक नवी सुरुवात होती.\nतामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून करुणानिधी यांनी अनेक दूरगामी निर्णय घेतले. लॅंड सिलिंग 15 एकरपर्यंत कमी करण्यात आलं. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांचं आरक्षण 25 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात आलं. सर्व जातींतील लोकांना मंदिरातील पुजारी होता येईल, असा कायदा करण्यात आला.\n19व्या शतकातील नाटककार मनोमनियम सुंदरनार यांची एक कविता तामिळ गीत बनवण्यात आलं आणि सर्व सरकारी कार्यक्रमांची सुरुवात या गीताने करण्याचा कायदा त्यांना संमत करवून घेतला. शाळांतील धार्मिक प्रार्थनांची जागाही या गीताने घेतली.\nत्यांनी सरकारी नोकऱ्���ांमध्ये 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यांच्या काळात शेतीपंपासाठी लागणारी वीज मोफत करण्यात आली. त्यांनी सर्वांत मागास जात (Most backward Caste) हा स्वतंत्र प्रवर्ग बनवला आणि त्यासाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 20टक्के आरक्षणाची तरतूद केली.\nचेन्नईसाठी मेट्रो ट्रेन, रेशन दुकानांमधून एक रुपया प्रतिकिलो दराने तांदूळ विक्री, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण, मोफत सार्वजनिक आरोग्य विमा, दलितांसाठी मोफत घरं, हातरिक्षांवर बंदी, असे काही महत्त्वाचे निर्णय ते 19 वर्षं मुख्यमंत्रिपदी असताना घेण्यात आले.\nरजनीकांत यांचा राजकारण प्रवेश ही भाजपसाठी नवीन संधी\nरजनीकांत राजकारणातले 'बॉस' ठरतील का\nजेव्हा रजनीकांत यांनी बाळासाहेबांना 'जय महाराष्ट्र' केलं होतं\nत्यांनी 'समदुवापुरम' ही गृहयोजना सुरू केली होती. यामध्ये दलित आणि सवर्णांना एका अटीवर मोफत घरं देण्यात आली. ही अट म्हणजे या लोकांनी त्यांच्यामधल्या जातीय भिंती पाडून गुण्यागोविंदाने एकत्र राहावं. या योजनेमुळे दलितांना सवर्णांच्या शेजारी घरं मिळाली.\nकरुणानिधी यांच्या कार्यकाळात द्रमुकमध्ये दोनदा मोठी फूट पडली. एकेकाळचे तामिळ अभिनेते M. G. रामचंद्रन किंवा MGR यांनी द्रमुकमधून बाहेर पडत 'अण्णाद्रमुक' (AIADMK) पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर पुढच्या निवडणुकीत राज्यात सत्ता मिळवली.\nदुसरी फूट पडली 1993 साली जेव्हा वायको यांनी द्रमुकतून बाहेर पडत MDMKची स्थापना केली. यामुळे अनेक जिल्ह्यांतील पक्ष सचिव वायको यांच्यासमवेत गेले. पण करुणानिधी यांनी पक्ष भक्कम ठेवत पुन्हा सत्ता मिळवली.\n1989 साली जेव्हा V. P. सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडी केंद्रात सत्तेत आली तेव्हा करुणानिधींनी DMK ला या युतीत सामील केलं. हे करुणानिधींचं राष्ट्रीय राजकारणात पहिलं पाऊल होतं.\nV. P. सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीने मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, ज्यानुसार मागासलेल्या जातींसाठी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यात आलं. त्यामध्ये करुणानिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरली.\nकरुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक 1998 ते 2014 मध्ये केंद्रात सत्तेत सहभागी होता. UPAच्या पहिल्या सरकारमध्ये, म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात तामिळनाडूमधले 12 मंत्री होते. द्���मुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं.\nप्रतिमा मथळा राष्ट्रीय लोकशाही आघाडामधील द्रमुकच्या सहभागावरून करुणानिधी यांच्यावर टीका झाली होती.\nकेंद्रीय सत्तेतील सहभागावरून करुणानिधी यांना टीकेलाही समोर जावं लागलं आहे. विशेषत: द्रमुकची भाजपबरोबर युती आणि सत्तेत सहभाग, यावर बरीच टीका झाली.\nकरुणानिधी यांच्या कुटुंबीयांचा सरकारमधील प्रभाव आणि त्यांना मिळणारा राजाश्रय यामुळंही पक्षावर टीका झाली.\nप्रतिमा मथळा एकूण पाच वेळा करुणानिधी मुख्यमंत्रिपदी राहिले\nश्रीलंकेतील नागरी युद्धात अखेरच्या काळात तामिळ नागरिकांच्या संरक्षणासाठी करुणानिधी यांनी केंद्रातील आपलं वजन वापरून पुरेसे प्रयत्न केले नाहीत, अशीही टीका त्यांच्यावर झाली.\nपण भारतात राज्यांना स्वायत्तता मिळावी, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले, आवाज उठवला. 1969 साली त्यांच्या सरकारने न्यायमूर्ती राजमन्नार यांच्या अधिपत्याखाली The Centre-State Relations Inquiry Committee समिती स्थापन केली. राज्य आणि केंद्रामधले संबंध कसे असावे, यावर या समितीने शिफारशी केल्या होत्या. करुणानिधी यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मुख्यमंत्र्यांनाही स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला.\nसिनेमा आणि लेखनातील योगदान\nकरुणानिधी यांनी 1947 ते 2011पर्यंत सिनेमांसाठी संवाद लेखन केलं. या बाबतीत कोणताही राजकीय नेता त्यांची बरोबरी करू शकत नाही.\nत्यांनी टीव्ही मालिकांसाठीही लिखाण केलं आहे. अंथरुणाला खिळेपर्यंत ते 'रामानुजम' या टीव्ही मालिकेसाठी संवाद लिहीत होते.\nप्रतिमा मथळा एम. करुणानिधी याचं लेखनात मोठं योगदान आहे.\nपत्रकार आणि लेखक म्हणून त्यांची कामगिरी उत्तुंग आहे. त्यांनी आतापर्यंत दोन लाख पानं लिहिली आहेत. मुरसोली या पक्षाच्या मुखपत्रात ते 'उडनपिरप्पे' म्हणजे 'मित्रहो...' हा कॉलम लिहीत होते. वृत्तपत्रांच्या जागतिक इतिहासातील हा कदाचित सर्वाधिक काळ चाललेला स्तंभ असावा.\nदेशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ज्या नेत्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, असे फार कमी नेते आज हयात आहेत. त्यातीलच एक करुणानिधी होते. त्यांच्या निधनामुळे एका युगाची अखेर झाली आहे.\nकंडक्टर ते सुपरस्टार : रजनीकांत यांच्याबद्दल या 12 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत\nकमल हसन आणि रजनीकांत एकत्र का येऊ शकणार नाहीत\nबाळासाहेब ���ाकरेंनंतरची शिवसेना : आव्हानं आणि संधी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/14/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-14T16:20:54Z", "digest": "sha1:B7DEO7GU2FS7KF2DWIORQDRV6ZKSJDRG", "length": 6020, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "एमपीएससी भरतीत वाढ करण्याबाबत सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nएमपीएससी भरतीत वाढ करण्याबाबत सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n14/03/2018 SNP ReporterLeave a Comment on एमपीएससी भरतीत वाढ करण्याबाबत सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून भरण्यात येणाऱ्या जागांचा आढावा घेऊन त्यात वाढ करण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून मोठय़ा प्रमाणात जागा निघतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यातील विद्यार्थ्यांना दिली. एमपीएससी भरतीसाठी सध्या सुरू असलेली काही आंदोलने खासगी क्लासेसने पुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी बसत असताना भरतीच होत नसल्याने त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्‍न विधानसभेत उपस्थित केला होता. ते म्हणाले, सध्याच्या सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या आदिवासी आणि शेतकरी आंदोलन पहाता पुन्हा एकदा हेच स्पष्ट झाले. एमपीएससीच्या पदांची भरतीच होत नसल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.\nTagged एमपीएससी भरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार\nएलफिन्स्टन दुर्घटना:मृतांचे कुटुंबीय, जखमींना रेल्वेची मदत\nकोकणातील रिफायनरी प्रकल्पास तीव्र विरोध\nराज्यात काही भागात पुन्हा गारपीटचे सावट\nआता रेशन दुकानांवर दारिद्र्य रेषेखाल���ल कुटुंबांना साखर मिळणे बंद\nआज राज्य सरकारी कर्मचारी संपावर\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/if-pakistan-win-today-pakistan-suporter-fly-to-mumbai-and-wave-a-pakistani-flag-in-front-of-sachin-tendulkar-s-house/", "date_download": "2018-08-14T16:02:44Z", "digest": "sha1:MU7KN5QMHLGPVRUD4ZKO33LCMP64SPPY", "length": 6751, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जर पाकिस्तान जिंकली तर मुंबईला सचिनच्या घरासमोर पाकिस्तानचा झेंडा फडकविणार -", "raw_content": "\nजर पाकिस्तान जिंकली तर मुंबईला सचिनच्या घरासमोर पाकिस्तानचा झेंडा फडकविणार\nजर पाकिस्तान जिंकली तर मुंबईला सचिनच्या घरासमोर पाकिस्तानचा झेंडा फडकविणार\nपाकिस्तान भारत सामना असेल तर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यात जसे भारतीय चाहते मागे नसतात तसे पाकिस्तानी चाहते सुद्धा काहीनाकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहीत असतात.\nपरंतु @DennisCricket_ या नावाने ट्विटरवर व्हेरिफाइड असणाऱ्या एका पाकिस्तानी चाहत्याने याच्या पुढची हद्द केली. आपल्या ट्विटमध्ये हा चाहता म्हणतो जर पाकिस्तान आज जिंकला तर मी मुंबईला जाईल आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरासमोर पाकिस्तानी झेंडा फडकावले.\nत्याच्या या ट्विटवर भारतीय संघाच्या पाठीराख्यांनी जोरदार हल्लबोल केला आहे. विशेष म्हणजे त्यातील बरेचशे ट्विट हे मराठीमध्ये आहेत.\nत्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये तो भारतीय कर्णधार विराट कोहलीला नावे ठेवतो. जर कोहलीने आज शतक केले नाही तर मी त्याला चोकर्स म्हणेल.\nया ट्विपलचा ट्विटर प्रोफाइलवरून तो पाकिस्तानी क्रिकेटचा मोठा चाहता वाटतो. तसेच तो मेलबॉर्नला राहत असल्याचं कळत.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z170521050127/view", "date_download": "2018-08-14T15:19:33Z", "digest": "sha1:GKTBIHZTXDIWFGQR4W6EYOKLJAY6WU2X", "length": 19415, "nlines": 251, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीरामाचीं पदें - पद ४१ ते ५०", "raw_content": "\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|\nपद ४१ ते ५०\nपद १ ते १०\nपद ११ ते २०\nपद २१ ते ३०\nपद ३१ ते ४०\nपद ४१ ते ५०\nपद ५१ ते ६०\nपद ६१ ते ७०\nपद ७१ ते ८०\nपद ८१ ते ९०\nपद ९१ ते १००\nपद १०१ ते ११०\nपद १११ ते १२४\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३२\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १९\nपदे १ ते ५\nपदे १ ते २\nपदे १ ते ५\nपदे १ ते ६\nपदे १ ते ७\nपदे १ ते ११\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४६\nपदे १ ते ३\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १८८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १७\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते २८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपत्रिका भागीरथी ३२ वीं\nपदे ३३ ते ३८\nश्रीरामाचीं पदें - पद ४१ ते ५०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nपद ४१ ते ५०\nवेडा वेडा गे दशरथ राजा जाला वेडा कैकयीचा गे बळकत बाई चेडा ॥ घरामध्यें तो पोसियला रेड कैकयीचा गे बळकत बाई चेडा ॥ घरामध्यें तो पोसियला रेड सूर्यवंशीं पाडिलें उजेडा गे ॥१॥\nलंकेशाच्या नगरा सागराचा वेढा याही दशानना लाविला वेढा ॥ भार्गवरामाचा तो वाहियला मेढा याही दशानना लाविला वेढा ॥ भार्गवरामाचा तो वाहियला मेढा ज्याच्या नामापुढें मधुर न लागे पेडा गे ॥२॥\nऐसा रामचंद्र वनवासा धाडी याणें आम्हांवरती आणियली धाडी ॥ म्हातार्‍याची या पिकली अवघी दाढी याणें आम्हांवरती आणियली धाडी ॥ म्हातार्‍याची या पिकली अवघी दाढी दुःख संकटांत अयोध्येश पाडि वो ॥३॥\nआतां आम्ही वसऊं दुसरी रामवाडी तेथें जाउनि राहूं बांधुनी येक माडी ॥ जेथें जानकी ते पंचामृत वाढी तेथें जाउनि राहूं बांधुनी येक माडी ॥ जेथें जानकी ते पंचामृत वाढी मुक्ति सायुज्यता अंगण झाडी वो ॥४॥\nकौसल्येच्या पुण्यें आम्हां काय उणें सुमित्रेसी तें सौख्य होईल दुणें ॥ कैकयी भुंकेल जैसें पिसाळिलें सुणें सुमित्रेसी तें सौख्य होईल दुणें ॥ कैकयी भुंकेल जैसें पिसाळिलें सुणें नाचे मध्वनाथ रामकृपागुणें वो ॥५॥\nजाऊं नको तूं दुरी रे रामा जाऊं नको तूं दुरी ॥ध्रु०॥\nनव्हे वरदान हें माझें आदान कैकयी गुळाची सुरी ॥१॥\nवृद्धासि तरुणी जहर रमणी केल्या तीरां तुरी ॥२॥\nअंतरीं कपट बैसुनी निकट पाय घरामधें चुरी ॥३॥\nगुळाचा कवळ गिळिला केवळ गुंतला माझ्या उरीं ॥४॥\nहीन चढें पदीं नीत नव्हे कधीं न राखी भल्याची उरी ॥५॥\nरामा तुजविण व्यर्थ माझें जिणें \nदिवस न गमे मानस न रमे \nमध्वनाथा धांवे आळवितों भावें सांभाळी अयोध्यापुरी \nरायासन्मुख राहोनि उभी कौसल्या करी शोका हो ॥ गोरस खातां अपथ्य करितां कफवातानें खोका हो ॥१॥\nआतां वोखद कैकयीचें अधरामृतरस चोखा हो ॥२॥\nदरवेशाचें वानर जैसें म्हणुनी घेती फोकाहो ॥३॥\nअझुनी वरि तर्‍ही रडे तीचा फाडुनी टाका रोखा हो ॥४॥\nकामिनी कामुकसंगति खोडी ऐकुन त्या कोका हो ॥५॥\nउदरा आलें ब्रह्मसनातन नाम तयाचें धोका हो ॥६॥\nसिंहासनीं रघुवीरा बसतां संमत होतें लोका हो ॥८॥\nरामउपासक परधन वनिता मा���िती विषया बोका हो ॥९॥\nपोपट गंगारामासाठीं पोसिला जो बोका हो ॥१०॥\nपांचभौतिक पिंजर्‍याला पाडिल तो कीं भोका हो ॥११॥\nतप्त लोहावरी जैसा पडत घणाचा ठोका हो ॥१२॥\nऐसें कळलें जेव्हां तेव्हां देहा भलतें हो काहो ॥१३॥\nमध्वमुनीश्वर दिव्य कवीश्वर वर्णित पुण्यश्लोका हो ॥१४॥\n अंतरीं व्याकुळ झाला ॥ नगरी देखोनि भ्याला म्हणे पडला मोठा घाला ॥१॥\nजननी म्हणे त्या तनया उतरुनी आला सीण या ॥ देखुन तुझ्या विनया उतरुनी आला सीण या ॥ देखुन तुझ्या विनया रायें केलें सुनया ॥२॥\nहरत म्हणे वो आई जळो तुझी खाई ॥ केलें हें तां काई जळो तुझी खाई ॥ केलें हें तां काई माझा अंतरविला भाई ॥३॥\nतूं नव्हेसी माझी माता केलें पतिच्या घाता ॥ अहारे दशरथताता केलें पतिच्या घाता ॥ अहारे दशरथताता नाहीं निरविलें रघुनाथा ॥४॥\n अपमानुनिया वेदां ॥ कारण जालीस खेदा तुझ्या करितों शिरच्छेदा ॥५॥\n उदकें भरले डोळे ॥ सानुज अंतरीं पोळे तेव्हां सद्गुरु घन त्या वेळे ॥६॥\nवसिष्ठ म्हणे रे भरता दशरथ गेला वरता ॥ विचार पाहणें तरता दशरथ गेला वरता ॥ विचार पाहणें तरता त्याची सद्गति करणें तरी तां ॥७॥\n तुजला भेटवितों श्रीरामा ॥८॥\n भरत शोकें व्याकुळ जाला \n म्हणे रामा हाय हाय \n फिरोनि गांवासि कधीं येसी \n येथें आहे येक सार \n म्हणे हें मी नेणें मात \nहें मज नाहीं संमत पापीण हे उन्मत्त \nइची आतां करितों हत्या ऐसी कामा नये कृत्या ऐसी कामा नये कृत्या \n म्हणे धैर्य धरुनी घोटी \nमागें रायें दिधला प्राण अनर्थासी मूळ जाण \nतुझ्या हृदयीं नाहीं कपट राहसी मध्वनाथानिकट \n श्रीरामा राम रामा ॥ध्रु०॥\n अवाप्तपूर्ण कामा ॥ परिस मंगलधामा संगें नेरे आम्हां ॥१॥\nरामा प्राणाचा तूं प्राण जिवलग आत्मा जाण ॥ तुजविण नको अन्न जिवलग आत्मा जाण ॥ तुजविण नको अन्न वाहातो तुझी आण ॥२॥\nरामा तुजविण अवघें भाग्य लावीन त्याला आग ॥ जालें हें वैराग्य लावीन त्याला आग ॥ जालें हें वैराग्य हेंचि मजला श्लाघ्य ॥३॥\n नलगे त्रिभुवनराज्य ॥ आलों याला वाज \nकनकमृगामागें श्रीराम लागे ॥ध्रु०॥\n कंचुकी जानकी मागे ॥१॥\nगुंफेचें रक्षण करी सुलक्षण सेवेंत लक्ष्मण वागे ॥३॥\n रसना शेषाची ते भागे ॥४॥\n पाहा धन्य पंचवटी ॥ जेथें उभा जगजेठी ज्याला चिंती धूर्जटी ॥१॥\n हातीं घेऊनी धनुर्बाण ॥ हरिले राक्षसांचे प्राण छेदुनी शूर्पनखेचें घ्राण ॥२॥\n जे करवी दानवघाता ॥ दक्षि���भागीं लक्ष्मण भ्राता मध्यें त्रैलोक्याचा त्राता ॥३॥\n जे पाहाती ऐसें क्षेत्र ॥ मध्वनाताचें चरित्र ऐकुनी होती पवित्र ॥४॥\nनासिक त्रिंबक नगर मनोहर \n सेउनि राहे नीर ॥२॥\n न रुचे साकर खीर ॥३॥\nलौकिक लज्जा सांडुनी अवघी पांघर भगवी चीर ॥४॥\n चित्त करावे स्थीर ॥५॥\nमाशुक माशुक तेरे सुरतपर हम आशक ॥ध्रु०॥\nतनधन छांडू बनबन धुंडूं दिल दिवाना लाशक ॥१॥\nतिंअर जाऊं गंगा न्हाऊं शहर न छांडूं नाशक ॥२॥\n नाम गुरूका मा शुक ॥३॥\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-14T15:25:18Z", "digest": "sha1:QHL2BGYJHCG2FUPOEFAPXYYSJBZDNHDK", "length": 7793, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "राजन खान यांच्या कार्यालयात घुसून हलाल चित्रपटाच्या पोस्टर्सवर शाईफेक | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nराजन खान यांच्या कार्यालयात घुसून हलाल चित्रपटाच्या पोस्टर्सवर शाईफेक\nमराठी साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून २ ते ३ फलकांना मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी काळे फासल्याची घटना घडली आहे.\nबगावत पर उतर आयी लड़किया : विरोध में रोज हो रहे है नए व्हिडिओ अपलोड\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nकितना झूठ फैलाओगे, तुम्हे शर्म नहीं आती क्या : मुस्लिमोंको बदनाम करने की साजिश का पर्दाफाश\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nअक्षर मानव प्रकाशन संस्थेवर हल्ला हा आगामी येणाऱ्या हलाल ह्या चित्रपटाच्या विरोधात केला गेल्याच बोललं जातंय.संस्कृतीचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यामध्ये ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे.\nजेष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव ���्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून चित्रपटाच्या पोस्टरला मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी काळे फासले व त्यावर शाई ओतली .मा. खान यांच्या हलाला कथेवरून तयार करण्यात आलेला हलाल सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळे भावना दुखावल्याचे सांगत अवामी विकास पार्टीच्या ४ कार्यकर्त्यांंनी खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळे फासले. सुदैवाने खान कार्यालयात हजर नव्हते.\nहलाल सिनेमाच्या पत्रकावर काळी शाई ओतून ते पत्रक कार्यालयात ठेवून कार्यकर्ते निघून गेले. या सिनेमामधून तलाकनंतर मुस्लिम स्त्रीची होणारी होरपळ दाखवण्यात आलेली आहे. तलाकच्या नावावर आजही अनेक महिलांचे शोषण करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल देऊनही अजूनही मुस्लिम महिला असुरक्षित असल्याचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कडव्या धर्मांध प्रवृत्तीला आपलेच धर्मावर नियंत्रण राहावे व मुस्लिम महिला ह्या कायम शोषितच राहाव्यात हीच मानसिकता दिसून येते.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणार्यांपैकी अजून तरी कोणी ह्या घटनेचा निषेध केल्याचे समजले नाही .\n पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा \n← मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित ‘ सात ‘ माहित नसलेल्या गोष्टी (सत्यकथा ) रोहिंग्या मुस्लिमांची निर्दयता: रांगेत उभं करुन हिंदूंची हत्या आणि इस्लामसाठी सक्ती →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/01/narayan-rane/", "date_download": "2018-08-14T16:18:34Z", "digest": "sha1:GBZMP66Y3GXU4GGP37BXGXOFERZYMX3M", "length": 11974, "nlines": 86, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मला कळलेले ... श्री. नारायण राणे - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमला कळलेले … श्री. नारायण राणे\nसंतोष कांगणे (मुंबई )\nबाळासाहेबांच्या सच्या शिलेदारांपैकी एक ज्याच्या कर्तुत्वावर विश्वास ठेऊन साहेबांनी नगरसेवक ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री अशी पदे भूषवण्याचा मान दिला आणि राणे साहेबांनी तो विश्वास नेहमीच सार्थ ठरवत प्रत्येक पदाला न्याय दिला .\nनिवडणुकीच्या काळात स्व:ताचा मतदार संघ सोडुन संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षासाठी काम करणारा हा एकच नेता आहे, ज्यामागची भावना एकच होती माझे काही झाले तरी चालेल, परंतु माझा पक्ष जिंकला पाहिजे .\nराणे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले ज���याची आजही वाहवा केली जाते . सगळ्यात जलदगती ने काम करणारे सरकार अशी त्या कार्यकाळाची ओळख आहे . साहेब कांग्रेस मधे असतना सुद्धा दिलीश्वरांच्या समोर न झुकता त्यानी आपला मराठाबाणा कायम राखला. त्यांची अभ्यासपूर्ण काम करण्याची पद्धत, निर्भिडपणे मत मांडण्याची शैली यामुळेच मराठा आरक्षणा संदर्भात अभ्यास करणाऱ्या समितीचे अध्यक्ष राणे साहेबांना करण्यात आले.\nसाहेबांनी मराठा आरक्षणसंदर्भात माहिती गोळा केली. डेटा एनालिसिस केला. वरचेवर अभ्यास न करता सखोल अभ्यास करुन .. नारायण राणे समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला १६ % आरक्षण देऊ शकतो असा अहवाल सादर केला. सरकारने १६ % आरक्षण जाहिर सुद्धा केले.\nपरंतु त्यांनतर सादर झालेल्या जनहित याचिकेत कोर्टात महाराष्ट्रात नव्याने निवडून आलेले युती सरकार आरक्षणासंदर्भात भक्कम बाजु न मांडू शकल्याने आरक्षणवार कोर्टातून स्टे आला.\nत्यानंतर सुरु झालेल्या मराठा क्रांति मुकमोर्चात सर्व राजकरण्यांनी भाग घेतला. राणे साहेब सुद्धा त्यात होते, परंतु एक मराठा बांधव म्हणून ..\nसरकाकडून आरक्षणाला होत असलेला विलंब पाहता मूक मोर्चाँचे रूपांतर ठोक मोर्चात झाले . मराठा बांधव रस्त्यावर उतरला तो पर्यंत ठीक होते परंतु जेव्हा एका मराठा बांधवाने पाण्यात उडी घेऊन जलसमाधी घेतली. दुसऱ्याने विषप्राशन केले. त्यानंतर राणे साहेबांच्या रुपातील एक बाप एक मराठा बांधव कसा काय शांत बसणार होता \nत्यांना त्यांच्या बांधवांची ,तरुणांची ,बाघिणींची काळजी होती म्हणून त्यांनी आरक्षणसंधारबात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्तिति समजावली. त्यांनी स्वतःने आरक्षणा संदर्भात सखोल अभ्यास केला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याबाबत कायद्याच्या चौकातीतील काही बाबी अधोरेखित करुण दिल्या, जेणेकरून सरकार मराठा समाजाची बाजु भक्कमपणे प्रतिज्ञा पत्रात मांडू शकेल व समजाला लवकरात लवकर शांततेत आरक्षण मिळेल .माझ्या मते राणे साहेबांना ह्याची जाणीव होती की असे केल्याने समाजात काही राजकरण्यांत त्यांच्या बद्दल रोष निर्माण होईल परंतु त्यांची भावना ज्याला कर नाही त्याला डर कशाला हीच होती. काही लोक सोशल मीडिया मधे म्हणत होते त्यानी सेटलमेंट केली. त्यांना मोठेपणा हवा आहे तर अस मुळीच नाही .. जी व्यक्ति नगरसेवक ,आमदार ,विरोधी पक्षन���ता , मुख्यमंत्री , खासदार अशी राजकीय पदे भूषवून झाला आहे. आर्थिक दृष्टया स्व:ताच्या मेहनतीने सबल आहे. त्यांना अश्या सेटलमेंटची गरज नाही. राहिला प्रश्न मोठेपणाचा तर मी त्यांची तुलना धोनी सोबत करेन. ज्याने देशाला क्रिकेट मधील सर्व पुरस्कार मिळवून दिले परंतु आज पण जेव्हा बक्षिस घेताना फोटोशूट करायचा असेल तेंव्हा मात्र तो विजयात महत्वाचा वाटा असताना देखील सहकाऱ्यांना श्रेय देतो.\nउद्या आरक्षण मिळाल्यावरही राणे साहेब हेच बोलणार आहेत की हे माझ्या सर्व मराठा बांधवांचे श्रेय आहे. मी फक्त एक मराठा बांधव म्हणून माझी भूमिका बजावली.\nमी आज या लेखातून किंवा माझ्या मनातील भावनेतून एवढेच बोलु इच्छितो की, माननीय राणे साहेबांना बळ दया. त्यांच्या सोबत रहा. आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार ,थोडा संयम ठेवा आणि राणे साहेबांसाठो चार ओळी लिहीन …\n” मन शुद्ध तुझ ,गोष्ट आहे लाख मोलाची ,\nतु चाल गड्या तुला र नाही भीती कोणाची , पर्वा भी कोणाची ”\nWorld Badminton Championships 2018 : पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत धडक\nआधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका : UIDAI\nपेट्रोल आणि डिझेलवर जीएसटीसाठी कधीतरी विचार करावा लागणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराज्यभरात सर्वत्र तापमानात वाढ\nमुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात हजारो झाडांची कत्तल \nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10107", "date_download": "2018-08-14T16:18:37Z", "digest": "sha1:5UVUFKZZ5POA5LNMRNN32435M7O7IL7R", "length": 8263, "nlines": 217, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Tiger अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली प्राणी\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Tiger थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%A8", "date_download": "2018-08-14T15:57:59Z", "digest": "sha1:3GT7QRMZQIKAHKJUYQ5N5SHAW37OCT3R", "length": 4514, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस. जगतरक्षणन - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान अनाथ आहे.\nजानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.\nएस.जगतरक्षणन (ऑगस्ट १५, इ.स. १९५०- हयात) हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९९९ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील अरक्कोणम (लोकसभा मतदारसंघ) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nद्रविड मुन्नेट्र कळगम पक्षातील राजकारणी\n८ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९५० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x1210", "date_download": "2018-08-14T16:20:25Z", "digest": "sha1:VJED652SCUEXQIW3K5RR5COYQ4Q2CSPD", "length": 8260, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Sunset River अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली निसर्ग\nSunset River अँड्रॉइड थीम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Sunset River थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v4926", "date_download": "2018-08-14T16:17:26Z", "digest": "sha1:WL6N5PYK7MNUQSH5W4MOXGQHBHN7R63P", "length": 7855, "nlines": 215, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Crazy Messi व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (3)\n100%रेटिंग मूल्य. या व्हिडिओवर 3 पुनरावलोकने लिहिली आहेत.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Crazy Messi व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandednewslive.online/2017/08/blog-post_86.html", "date_download": "2018-08-14T15:58:54Z", "digest": "sha1:V25QZ4XQTBLHMY33KSVBXSH2ALR3IKAF", "length": 11221, "nlines": 71, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: अंनिसच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, ९ ऑगस्ट, २०१७\nअंनिसच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न\nनांदेड (एनएनएल) नांदेड अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बुधवारी शहरातील महात्मा फुले पुतळा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील आयटीआय येथील महात्मा फुले पुतळ्याशेजारी विविध ��ंघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस व पारसी अंजुमन ट्रस्टचे प्रदीप कांबळे, विद्या केळकर, जगदीश वंजारे, संजय कोकरे, शिवाजी मसुरे आदी कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात लक्ष्मण शिंदे, वसंत कलंबरकर, शिवाजी नाईकवाडे, अमोल कुलकर्णी, बालाजी टिमकीकर, आनंद बिरादार, विजय डोनेकर , धनंजय बुट्टे, शिवराज जाधव, संजय दारलावर, राहुल भालेराव, विठ्ठल चव्हाण, राजू दहिवाळ आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. चंद्रहर्ष टीमकीकर याच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना फळे आणि गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदरील शिबिरात अंनिसचे राज्य प्रशिक्षण कार्यवाह इंजि. आनंद बिरादार, जिल्हाध्यक्ष डॉ किरण चिद्रावार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण शिंदे , इंजि सम्राट हटकर, इंजि रंजना खटके, प्रा बालाजी कोंपलवार, ऍड. धोंडिबा पवार, बालाजी टीमकीकर, कुलदीप नंदूरकर, राणी बंडेवार, दीपाली हाडोळे, रविकिरण पालकूटवार, अमृत केराळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते .\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्���ी हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/twitter-reacts-on-hashim-amla-s-second-ipl-hundred/", "date_download": "2018-08-14T16:03:14Z", "digest": "sha1:VQE55DX462PZ6RC4F5LNKNQ2HPHNR4DU", "length": 6217, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ट्विटरवर हाशिम आमलाचा बोलबाला... -", "raw_content": "\nट्विटरवर हाशिम आमलाचा बोलबाला…\nट्विटरवर हाशिम आमलाचा बोलबाला…\nनेहमी एक कसोटीपटू म्हणून पहिल्या गेलेल्या हाशिम आमलाने ह्या आयपीएलमध्ये गेल्या ५ डावात चक्क २ शतकं केली आहेत. आज आमला वादळाचा जोरदार तडाखा गुजरात लायन्स संघाला बसला. ६० चेंडूत १०४ धावांची तडाखेबंद खेळी करताना आमलाने ५ षटकार आणि ८ चौकार मारले. २० एप्रिल रोजी मुंबई विरुद्ध खेळतानाही आमलाने ६० चेंडूत १०४ धावा केल्या होत्या.\nसाहजिकच या ३४ वर्षीय खेळाडूवर क्रिकेट चाहत्यांच्या शुभेच्छांचा पाऊस ट्विटरवर पडला. त्यातील काही निवडक ट्विट्स:\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इ��डियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-fight-together-maratha-patidar-reservation-119606", "date_download": "2018-08-14T15:56:57Z", "digest": "sha1:Y7RYWGLN77G3NLXGD3AYXE6JFBR2BEK4", "length": 13382, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news Fight together with Maratha-Patidar for reservation आरक्षणासाठी मराठा-पाटीदार उभारणार एकत्र लढा | eSakal", "raw_content": "\nआरक्षणासाठी मराठा-पाटीदार उभारणार एकत्र लढा\nरविवार, 27 मे 2018\nआगामी काळात आरक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्यास जे प्रस्थापित मराठा नेते विरोध करतील त्यांना आडवे करू; तसेच गनिमी काव्याच्या माध्यमातून समाजविरोधी नेत्याला फिरणे अवघड होईल, असा इशाराही श्री. जावळे यांनी दिला.\nऔरंगाबाद - अखिल भारतीय छावा संघटनेचे अकरावे राष्ट्रीय महाअधिवेशन मंगळवारी (ता. 29) होत आहे. या वेळी गुजरातचे युवा नेते हार्दिक पटेल यांची विशेष उपस्थिती राहील. दरम्यान, आरक्षणासाठी आगामी काळात या अधिवेशनातून मराठा-पाटीदार असा एकत्र लढा उभारण्यात येणार आहे. शिवाय या वेळी श्री. पटेल यांचा \"मराठा मित्र' पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शनिवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत दिली.\nश्री. जावळे म्हणाले, की सिडकोतील राजीव गांधी मैदानावर दुपारी चार वाजता या महाअधिवेशनास सुरवात होईल. अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते समोर आणण्याचे काम संघटनेने केले आहे. केवळ मूठभर मराठा समाजाची प्रगती झाली; मात्र उर्वरित कष्ट करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थ्���ांचे प्रश्‍न कायम आहेत. ते सोडविण्याचे काम सरकारदरबारी होताना दिसत नाही. त्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.\nमराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. मराठा समाजाने राज्यात लाखोंचे भव्य असे 58 मोर्चे काढले; मात्र सरकारची इच्छाशक्ती नसल्याने आरक्षणाच्या प्रश्नावर वेळकाढूपणा सुरू आहे. याप्रश्‍नी समविचारी संघटनांना सोबत घेत लढा दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nपत्रकार परिषदेस विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, प्रदेश सल्लागार भगवान माकणे, प्रदेश संघटक आप्पासाहेब कुढेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, शिवाजी मार्कंडे, विशाल सुर्यवंशी, मनोहर सनेर, नवनाथ काळे, अमर जगताप, कैलास वाघ, प्रविण भुसारे, किरण काळे, दत्ता भोकरे, अशोक मोरे आदी उपस्थित होते.\nआगामी काळात आरक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्यास जे प्रस्थापित मराठा नेते विरोध करतील त्यांना आडवे करू; तसेच गनिमी काव्याच्या माध्यमातून समाजविरोधी नेत्याला फिरणे अवघड होईल, असा इशाराही श्री. जावळे यांनी दिला.\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nधनगर समाजाला एसटीवर्गात आरक्षणासाठी कणकवली तहसिलदारांना निवेदन\nकणकवली - धनगर समाजाला एसटी वर्गात आरक्षणासाठी या संबंधीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य समाज उन्नती मंडळ व तालुका धनगर समाजाच्यावतीने...\nधनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा\nमोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून...\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले....\nऔरंगाबादेतील तोडफोडीशी मराठा आंदोलनाचा संबंध नाही: पोलिस आयुक्त\nऔरंगाबाद : वाळूज येथे नऊ ऑगस्टला औद्योगिक वसाहतीत झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नव्हता, अशा बाबी तपासातून समोर येत असल्याची माहिती पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n��निष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-1500", "date_download": "2018-08-14T15:38:03Z", "digest": "sha1:V4P4QVCJMCNTQ57FYRZ2JLQIDSPS4RE7", "length": 19528, "nlines": 149, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nगुरुवार, 3 मे 2018\nदोन राज्यांतून ’AFSPA’ कायदा संपुष्टात\nअरुणाचल प्रदेश राज्यातून अंशतः तर मेघालय राज्यातून पूर्णतः सैन्य दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) रद्द केल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.\nसप्टेंबर २०१७ पासून मेघालयाच्या ४० टक्के भागात तर अरुणाचल प्रदेशच्या १६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अफ्स्पा कायदा लागू होता.\nयापुढे अरुणाचलप्रदेशच्या केवळ ८ पोलिस स्थानकांच्या हद्दीत सदर कायदा लागू असेल.\nसरकारी अहवालानुसार गेल्या ४ वर्षांत ईशान्य भारतातील बंडखोरांच्या हिंसक घटनांमध्ये ६३ टक्‍क्‍यांनी घट झाली असून, नागरिकांच्या मृत्यूंमध्ये ८३ टक्‍क्‍यांनी तर सुरक्षा दलातील शहिदांच्या प्रमाणात ४० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.\nअफ्स्पा रद्द करण्यासोबतच या भागातील बंडखोरांच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मदत निधीची रक्कम १ लाखांवरून ४ लाखांवर केली आहे.\nयाशिवाय मणिपूर, मिझोराम आणि नागालॅंड या राज्यांत पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रतिबंधित आणि संरक्षित क्षेत्रासाठीची बंधनेही शिथिल करण्यात आली आहेत.\nमात्र उपरोक्त बंधने ही पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कायम ठेवण्यात आली आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे.\nवीस एप्रिल रोजी गैरवर्तणूक व अधिकारांचा गैरवापर या दोन प्रमुख आरोपांखाली काँग्रेससह सात विरोधी पक्षांनी ७१ खासदारांच्य�� स्वाक्षऱ्यांसह सदर प्रस्ताव उपराष्ट्रपतींकडे सोपवला होता.\nन्यायाधीश चौकशी १९६८ नुसार न्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यासाठी लोकसभेतील किमान १०० किंवा राज्यसभेतील किमान ५० खासदारांच्या स्वाक्षऱ्यांची आवश्‍यकता असते.\nविविध कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर उपराष्ट्रपतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असला तरी विरोधी पक्ष हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात नेण्याची शक्‍यता आहे.\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८ ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरात ४ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान पार पडली.\nया स्पर्धेत भारताने एकूण ६६ पदकांसह (२६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य) ऑस्ट्रेलिया (१९८) आणि इंग्लंड (१३६) पाठोपाठ पदकतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला आहे.\n१ सुवर्ण आणि ४ कांस्य पदकांसह पाकिस्तान या पदकतालिकेत २५ व्या स्थानावर आहे.\nटेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक पदकांची कमाई केली असून तिला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके मिळाली आहेत.\nक्रीडाप्रकारानुसार भारताला कुस्तीमध्ये सर्वाधिक पदके (१२) मिळाली हॉकीमध्ये भारतीय पुरुष व महिला संघास एकही पदक मिळविता आले नाही.\nकॉमनवेल्थ देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या लंडन येथे झालेल्या\nबैठकीत कॉमनवेल्थ सायबर जाहीरनामा संमत झाला असून संघटनेतील सर्व देश २०२० पर्यंत आपापल्या देशात लागू करणार आहेत.\nसदर जाहीरनामा हा जगातील सर्वांत मोठा जाहीरनामा ठरला असून प्रथमच भौगोलिक विविधता असणारे देश सायबरसुरक्षा सहकार्यासाठी एकत्र आले आहेत.\nया जाहीरनाम्या अंतर्गत ५३ कॉमनवेल्थ देशांच्या नेत्यांनी सायबरसुरक्षेचे मूल्यांकन आणि सक्षमीकरण तसेच तंत्रज्ञान यांत परस्परांना सहकार्य करण्यास सहमती दर्शवली आहे.\nसर्व कॉमनवेल्थ देशांमध्ये इंटरनेट सुविधा ही मोफत आणि सर्वांसाठी खुली असावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.\nया संदर्भात पुढील बैठक २०२० या वर्षी होणार असून तत्पूर्वी निम्न आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या कॉमनवेल्थ देशांना सायबर सुरक्षा क्षेत्रात उच्च उत्पन्न देशांप्रमाणे सक्षम करण्याचा मानस आहे.\nक्‍यूबाचे राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो पायउतार होणार असून कॅरेबियन समुद्राच्या क्षेत्रातील ६ दशकांपासून टिकून असलेली कॅस्ट्रो कुटुंबाची सत्ता संपुष्टात येणार आहे.\nगेल्या ५ वर्षांपासून उपाध्यक्ष पदावर असणारे मिगल डायझ-कॅनेल हे क्‍युबाची सत्तासूत्रे हातात घेणार आहेत.\nमिगल हे १९५९च्या क्रांतीनंतर जन्माला आलेले व कॅस्ट्रो कुटुंबाबाहेरील पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.\nक्‍यूबातील क्रांतीचे जनक मानले जाणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो यांनी पन्नास वर्षे एकहाती सत्ता राखली होती तर त्यांच्या वृद्धापकाळाने २००८ पासून त्यांचे बंधू राउल यांच्याकडे सत्ता होती.\nफिडेल आणि राउल या दोघांनीही जागतिक शीतयुद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.\nपळता भुई थोडी होणार\nभारतीय बॅंकांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पलायन करणाऱ्या नागरिकांच्या सर्व संपत्ती व मालमत्तेवर सरकारी जप्ती आणण्याचा वटहुकूम राष्ट्रपतींनी संमत केला आहे.\nसदर वटहुकुमाचे मुख्य लक्ष्य हे नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारख्या कारवाई टाळण्यासाठी देश सोडून पळालेल्या उच्च वर्गातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे आहे.\nभविष्यात या वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही सद्यःस्थितीत सुरक्षित जागी लपून बसलेल्या गुन्हेगारांसाठी काहीही करता येणार नसले तरी भविष्यात असे करण्याचे मनसुबे असणाऱ्यांना मात्र देश सोडून जाणे कठीण होणार आहे.\nफरारी आर्थिक गुन्हेगार वटहुकूम २०१८\nफरारी आर्थिक गुन्हेगार वटहुकूम विधेयक हे मार्च २०१२ मध्येच लोकसभेत मांडण्यात आले होते, मात्र तेव्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे ते मंजूर होऊ शकले नाही.\nया वटहुकुमानुसार १०० कोटींपेक्षा अधिक बुडीत कर्ज असणाऱ्या, अटक वॉरंट निघूनही देशात परतून कारवाईला सामोरे जाण्यास नकार देणाऱ्यांवर अवैध पैसा प्रतिबंध कायद्यांतर्गत (PMLA) कारवाई होणार आहे. या कारवाईत सरकारला जप्त केलेली मालमत्ता स्वतःच्या अधिकारात विकता येणार आहे.\nPMLA कायद्याच्या अंतर्गत नेमलेला एक संचालक किंवा उपसंचालक अशा फरारी आर्थिक गुन्हेगारांविरोधात त्याच्या सर्व माहितीसह विशेष न्यायालयात अर्ज करून कारवाईस तडक आरंभ करू शकतो.\nकारवाई दरम्यान फरारी गुन्हेगार शरण आल्यास विशेष न्यायालयाने चालू कारवाई थांबविण्याची विधेयकात तरतूद आहे.\nसध्या देशातील विविध बॅंकांचे पैसे बुडवून अथवा मोठे आर्थिक घोटाळे करून किमान ३० जण भारताबाहेर वेगवेगळ्या देशांत भूमिगत झाले आहेत.\nगेल्या काही महिन्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काही अंशी दिवाळखोरीचे नियम कडक करत २१० अब्जांची बुडीत कर्जे निकालात काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.\nया वटहुकुमामुळे येत्या निवडणुकीत आताच्या सरकारला आपल्या प्रगतीपुस्तकात वाढविण्यासाठी एक मुद्दा मिळाला असला तरीही अशा खटल्यांवर वेगाने काम करण्याची भारतीय न्यायालयांची क्षमताच त्याची उपयुक्तता ठरवेल.\nअरुणाचल प्रदेश मेघालय सरकार भारत\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\nहर घडी बदल रही है...\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nविज्ञान-तंत्रज्ञान जम्मू-काश्‍मीरमध्ये राज्यपाल राजवट भाजपने मेहबूबा मुफ्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21843", "date_download": "2018-08-14T15:18:35Z", "digest": "sha1:MVCJTFWUBLKJPAZH436TZMWI7EHKZCKP", "length": 9938, "nlines": 132, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "नरेंद्र मोदी मुंबईत दाखल | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome बातम्या नरेंद्र मोदी मुंबईत दाखल\nनरेंद्र मोदी मुंबईत दाखल\nमुंबई / प्रतिनिधी : पतंप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज आणीबाणीला ४३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबई भाजपने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता पंतप्रधान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करतील. यावेळी आणीबाणीविरोधात लढा देऊन लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होणाऱ्या या कार्यक्रमात मोदी यांचे प्रमुख भाषण होणार आहे.\n26 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. काँग्रेसची ही दुखरी नस दाबून कोंडी करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. 26 जूनला आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपने खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या विचारमंथन सभेत ते लोकशाही मूल्यांविषयीचे आपले विचार व्यक्त करतीलच, पण याच विषयावर पक्षाच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांची मते कार्यकर्त्यांसमोर येतील. पंतप्रधान मोदी हे या विचारमंथन सभेतील प्रमुख संवादक असतील, असे अतुल शहा यांनी म्हटले आहे.\nPrevious article४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा\nNext articleसपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nपंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार\nसपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर\n४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा\nप्रियंकाला सिध्दार्थने केले प्रपोज\nकोहली आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम\nचहावाल्याच्या लेकीची प्रेरणादायी ‘भरारी’; हवाई दलात होणार ‘फ्लाईंग ऑफिसर’\nरस्ता सुधारा, अन्यथा टोल घेणे बंद करा\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nरघुराम राजन यांच्या काळातच दोन हजारांच्या नोटांची छपाई\nबोण्डअळीग्रस्त शेतकऱ्यांना 3400 कोटींची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n32952", "date_download": "2018-08-14T16:19:16Z", "digest": "sha1:GVCGURC2TDJTSBHDTSEZTEWJZNYFF22C", "length": 10986, "nlines": 284, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Offroad 4x4 Jeep Racing 3D Android खेळ APK (com.i6.offroad4x4jeepracing) i6 Games द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली अनुकरण\n98% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Offroad 4x4 Jeep Racing 3D गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/sanjay-nirupam-questions-his-house-arrest-121994", "date_download": "2018-08-14T16:15:34Z", "digest": "sha1:4OJDPKXVY6WASF4C2CN2A66GB33PR7AS", "length": 12448, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sanjay Nirupam Questions His House Arrest अमित शहांच्या दौऱ्यामुळे नजरकैद - संजय निरुपम | eSakal", "raw_content": "\nअमित शह���ंच्या दौऱ्यामुळे नजरकैद - संजय निरुपम\nगुरुवार, 7 जून 2018\nमुंबई - भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवत नजरकैद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कारस्थान असल्याची टीका करत, अशा प्रकारच्या दबावाच्या राजकारणाला घाबरत नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nमुंबई - भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवत नजरकैद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कारस्थान असल्याची टीका करत, अशा प्रकारच्या दबावाच्या राजकारणाला घाबरत नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nनिरुपम यांच्या अंधेरी पश्‍चिम लोखंडवाला सर्कल येथील राहत्या घराबाहेर आणि कॉंग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या घराबाहेर आज पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत होता. कारणाशिवाय केलेल्या या पोलिसांच्या कारवाईबद्दल संजय निरुपम म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या आणि मुंबईतील कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कॉंग्रेसचा कोणताही मोर्चा, कोणतेही आंदोलन नसताना पोलिसांच्या या कारवाईचे काय कारण असू शकेल याबद्दल जेव्हा मी बंदोबस्तातील पोलिसांना विचारणा केली असता, वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे आम्ही येथे पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या अंदाजाने यामागचे एकच कारण असू शकते की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज मुंबईत येणार आहेत. त्यांना आमच्या प्रश्‍नांची भीती वाटते आहे असे वाटते. कॉंग्रेस कार्यकर्ते अमित शहा यांचा घेराव करतील या भीतीपोटीच अशाप्रकारे पाळत ठेवून नजरकैद केल्याचा आरोप निरुपम यांनी केला.\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nअॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद\nपुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यां��ासून बंद आहे. आधीच...\nहुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'\nनवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-hitaguj-dr-vidyadhar-bapat-marathi-article-1195", "date_download": "2018-08-14T15:41:07Z", "digest": "sha1:3B2HDNA2GWOKOJ2ZABVAH3UUDSQNZI4I", "length": 23236, "nlines": 106, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Hitaguj Dr. Vidyadhar Bapat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजनतज्ज्ञ\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nमी माझ्या जुन्या मित्राला- अजयला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्याचे लूज मोशन थांबेनात. प्रचंड थकवा आला होता आणि डिहायड्रेशन झालं होतं. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्याला सलाईन लावलं होतं. मी गेलो तेव्हा शारीरिक परिस्थिती वैद्यकीयदृष्ट्या तशी चांगली होती. पोटही ठीक होतं. तरतरी आली होती. गंभीर असं काहीच नव्हतं. पण मला त्याच्या भावानं बोलावलं कारण अजय विलक्षण निराश झाला होता. मी आता काही जगत नाही. सगळं संपल्यात जमा आहे, अशी त्यानं समजूत करून घेतली होती. हॉस्पिटलमध्ये ठेवलं याचा अर्थ त्यानं अतिशय नकारात्मक पद्धतीनं घेतला होता. निरवानिरवीची भाषा चालू होती. त्याला मी खूप समजावून सांगितलं, पण त्याचं रडगाणं चालूच होतं. ब���यको आणि मुलं बिचारी त्याच्या या वृत्तीने हैराण झाली होती. अजयचा दृष्टिकोन प्रथमपासूनच असा नकारात्मक असायचा. मी त्याला मनाचा आणि शरीराचा संबंध, सकारात्मकतेचा तब्येतीवर होणारा चांगला परिणाम वगैरे सगळं समजावलं. एक-दोन दिवसांतच त्याला हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला, पण त्याला बरा व्हायला, फिट व्हायला बराच वेळ लागला. हा केवळ नकारात्मक दृष्टिकोनाचा नकारात्मक परिणाम होता.\nआता अजयच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वाच्या विरुद्ध अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या आणि अतिशय विपरीत परिस्थितीत असलेल्या प्रकाशविषयी सांगतो. मी माझ्या मित्राचा भाऊ प्रकाश याला हॉस्पिटलमधे भेटायला गेलो तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. मी अपेक्षा केली होती, की िजवघेण्या अपघातानंतर आणि एवढ्या मोठया शस्त्रक्रियेनंतर, तो थकलेला, निराश झालेला दिसेल. पण तो भलताच उत्साही होता. मी दिसताच त्यानं माझं हसून स्वागत केलं. मोठया प्रयत्नांनी उठून बसला. मलाच विचारलं, ’’कसा आहेस मजेत ना दादा सांगून गेलाय, तू येणार आहेस आज ते. म्हटलं चला आज मस्त गप्पा होतील. माझं काऊन्सेलिंग वगैरे करणार असशील तर मी पूर्ण को- ऑपरेट करीन हं. तू काळजी करू नको.’’ थक्क झालो होतो. म्हणालो ’’तसं काही नाही रे, खूप दिवसांनी, महिन्यांनी भेटतोयस. तुझ्या अपघाताचं कळलं होतं अजयकडून. भेटायला तर यायचंच होतं. आणि तुला कसलंच काऊन्सेलिंग लेका.. तूच माझं करशील.’’ तो मनमोकळ हसला.. पूर्वीसारखाच. म्हणाला, ’’तुला धक्का बसलाय नं, मला असा मस्त बघून. साहजिक आहे. दोन्ही पाय गमावलेत. इतर गुंतागुंत आहेच. नीट दिसतही नाहीय.. ताण येतो डोळ्यावर... मधूनच विसरल्यासारखं होतं... डोकं दुखतं विलक्षण कधी कधी... मजा मजा चालू आहे गेले दहा दिवस.. सारख्या टेस्ट्‌स चालू आहेत...काही गंभीरही निघू शकतं डॉक्‍टरांच्यामते... निघू दे... मला काही फरक पडत नाहीय...अरे This is part of the game’’ इतक्‍यात नर्स त्याचं बी. पी. घ्यायला आली. हा अतिशय आनंदानं तिला म्हणाला ’’हॅपी बर्थ डे सिस्टर, मला कळलंय आज तुमचा वाढदिवस आहे.’’ ती मनापासून हसली. त्याला थॅंक्‍स म्हणाली. तिला खूप बरं वाटल्याचं दिसत होतं. ती गेल्यावर मी म्हटलं ’’तुला पॉझिटिव्ह बघून खूप मस्त वाटलं.’’ एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या एक सैनिकाच्या गोष्टीची आठवण झाली. दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेला एक जवान एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याची शारीरिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. तरीही नेहमी सकारात्मक असायचा. आनंदात असायचा. सगळ्यांचं स्वागत करायचा. हसवायचा. आपल्या अवतीभवती आनंद निर्माण होईल असं पहायचा. एक दिवस त्याच्या खोलीत आणखी एक जखमी सैनिक ॲडमिट झाला. हा खिडकीजवळच्या बेडवर आणि नवीन आलेला समोरच्या बेडवर. त्याला काही खिडकीबाहेरचं दिसायचं नाही. यानं आल्याबरोबर नवीन पेशंटशी दोस्ती करून टाकली. त्याला धीर द्यायचा. खिडकीबाहेर दिसणाऱ्या छान छान गोष्टी सांगायचा, ’’आज पाऊस थांबलाय. बाहेर मस्त ऊन पडलंय....हिरवंगार गवत...पिवळी छोटी छोटी फुलं... निळं आकाश आणि त्यात तरंगणारे पांढरेशुभ्र ढग मस्त दिसतंय’’ असं छान छान सांगत रहायचा. नवीन मित्र आनंदून जायचा. कधी कधी कंटाळा आला, की आपणहून विचारायचा ’’आज आत्ता काय दिसतंय रे’’ हा सांगायचा, ’’अरे आज बाहेर परेड चालू आहे. आपले सैनिक शिस्तीत मार्च करतायत.’’ मित्राला आनंद व्हायचा, स्फुरण चढायचं. असं रोज चालायचं. दुर्दैवानं एका रात्री आपल्या आनंदी सैनिकाचं अचानक निधन झालं. त्याच्या नवीन मित्राला खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी तो डॉक्‍टरना म्हणाला, मला त्याच्या बेडवर, खिडकीजवळ शिफ्ट करा, प्लीज.’’ सिस्टरनी तसं केलं. त्यानं खिडकीबाहेर पाहिलं तर त्याला फक्त एक दगडी भिंत दिसली. तो नर्सला म्हणाला, ’’हे काय’’ हा सांगायचा, ’’अरे आज बाहेर परेड चालू आहे. आपले सैनिक शिस्तीत मार्च करतायत.’’ मित्राला आनंद व्हायचा, स्फुरण चढायचं. असं रोज चालायचं. दुर्दैवानं एका रात्री आपल्या आनंदी सैनिकाचं अचानक निधन झालं. त्याच्या नवीन मित्राला खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी तो डॉक्‍टरना म्हणाला, मला त्याच्या बेडवर, खिडकीजवळ शिफ्ट करा, प्लीज.’’ सिस्टरनी तसं केलं. त्यानं खिडकीबाहेर पाहिलं तर त्याला फक्त एक दगडी भिंत दिसली. तो नर्सला म्हणाला, ’’हे काय, बाहेरचा सुंदर बगीचा, आकाश, मैदान हे सगळं कुठे गेलं,, बाहेरचा सुंदर बगीचा, आकाश, मैदान हे सगळं कुठे गेलं, ही भिंत कशी इथं ही भिंत कशी इथं मला काहीच दिसत नाही, माझ मित्र सांगत होता त्यातलं.’’ नर्सच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, ’’इथे काहीच कधीच नव्हतं. पहिल्यापासून ही भिंतच आहे. तुला बरं वाटावं, तू आनंदात असावास म्हणून तो कल्पनेनं सगळं सांगायचा. त्याचा स्वभावच होता तसा; सगळ्यांन�� आनंद द्यायचा. तुला आणखी एक सत्य सांगते, ’’त्याला काही दिसत नव्हतं. ही भिंतदेखील दिसायची नाही. त्यानं दृष्टी गमावली होती. गोष्ट संपली होती.’’ प्रकाशच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहेऱ्यावर स्मित.\nम्हणाला, ’’ग्रेट... खरंच ग्रेट... असंच असायला हवं माणसानं. सतत दुसऱ्याला आनंद देत राहायचं.. आपल्याला आनंद होतो त्यानं.’’ त्याचा मूड पाहून विचारलं, ’’प्रकाश दोन प्रश्न विचारायचेत तुला. तुला काय झालंय हे तुला माहितीय तू ते छान विनातक्रार स्वीकारलसं. आता पुढं तू काय करायचं ठरवलंयस तू ते छान विनातक्रार स्वीकारलसं. आता पुढं तू काय करायचं ठरवलंयस आणि तुला मृत्यूची भीती वाटत नाही का आणि तुला मृत्यूची भीती वाटत नाही का’’ तो खळखळून हसला. म्हणाला, ’’दोस्त, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. मला मृत्यूची भीती नाही वाटत. हे उत्तर देताना मी स्वत:ला फसवतही नाहीयं. काय आहे, आपण एक लक्षात घ्यायला हवं, की निसर्गचक्राचे आपण भाग आहोत. या प्रचंड असीम प्रोसेसचे आपण एक महत्त्वाचे घटक आहोत. त्यामुळं या कॉस्मिक इंजिनिअरिंगचे नियम आपण मान्य करायलाच हवेत. इथं प्रत्येक सजीव गोष्टीचा जन्म आणि मृत्यू होतोच होतो. आपण कोणीच त्याला अपवाद नाही. मग त्याला घाबरायचं कशासाठी’’ तो खळखळून हसला. म्हणाला, ’’दोस्त, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. मला मृत्यूची भीती नाही वाटत. हे उत्तर देताना मी स्वत:ला फसवतही नाहीयं. काय आहे, आपण एक लक्षात घ्यायला हवं, की निसर्गचक्राचे आपण भाग आहोत. या प्रचंड असीम प्रोसेसचे आपण एक महत्त्वाचे घटक आहोत. त्यामुळं या कॉस्मिक इंजिनिअरिंगचे नियम आपण मान्य करायलाच हवेत. इथं प्रत्येक सजीव गोष्टीचा जन्म आणि मृत्यू होतोच होतो. आपण कोणीच त्याला अपवाद नाही. मग त्याला घाबरायचं कशासाठी मला तर वाटतं तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, तुम्ही नीट जीवन समजून घेतलं असेल तर लक्षात येईल, की मृत्यू ही खरं तर सेलिब्रेशनची गोष्ट आहे. एक मोठी महत्त्वाची घटना आपल्या बाबतीतही घडणार आहे आणि मृत्यू आहे म्हणून तर आधीच्या जीवनात आनंद घेण्यात मजा आहे. प्रत्येक क्षण उत्कटतेनं अर्थपूर्ण जगण्यात मजा आहे. हे जीवन जर न संपणारे असतं तर विलक्षण कंटाळा नसता का आला मला तर वाटतं तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, तुम्ही नीट जीवन समजून घेतलं असेल तर लक्षात येईल, की मृत्यू ही खरं तर सेलिब्रेशनची गोष्ट आहे. एक मोठी महत्त्वाची घटना आपल्या बाबतीतही घडणार आहे आणि मृत्यू आहे म्हणून तर आधीच्या जीवनात आनंद घेण्यात मजा आहे. प्रत्येक क्षण उत्कटतेनं अर्थपूर्ण जगण्यात मजा आहे. हे जीवन जर न संपणारे असतं तर विलक्षण कंटाळा नसता का आला आपल्याला वाईट वाटत असतं कारण मृत्यूनंतर ’उद्या’ नसतो. पुढचा क्षण नसतो. आणि आपण तर सारखे ’उद्या’आहे ’पुढचा काळ’ आहे हे गृहीत धरून जगत असतो. विचार करत असतो. मग वर्तमान क्षण आपल्या हातातून निसटून जातो. मला म्हणायचं, की मृत्यू ही गोष्ट सहज स्पष्ट आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येक क्षण आनंदात अनुभवू या की. याचा अर्थ असाही नाही, की आपल्याला कुणाच्या मृत्यूचं दुख:च होऊ नये किंवा ते व्यक्त करू नये. अशी दुर्दैवी घटना घडलीच तर वाईट हे वाटणारंच. अश्रूंतून, आठवणीतून ते व्यक्त होणारच. कारण ती व्यक्तीही आपली एक सहप्रवासी आणि या प्रोसेसचा भाग होतीच की त्यामुळे मोकळेपणानं रडावं, व्यक्त व्हावं. पण आत्ता म्हणालो ते लक्षात ठेवून सावरावं लवकर. अन पुन्हा जगायला सुरवात करावी. कुठल्याही नकारात्मक अवस्थेमधून, भावनेमधून तुम्ही किती लवकर सावरता हे महत्त्वाच.’’\nतुझा दुसरा प्रश्न, ’’आता मी पुढे काय करणार ’’त्याचं उत्तर असं आहे, की आयुष्य अर्थपूर्ण जगण्याचा प्रयत्न करणार. आनंदी होणार आणि इतरांना आनंद वाटणार. मी मोटिव्हेशनल स्पीकर होणार आणि सकारात्मक दृष्टिकोन तरुण मुलांना शिकवणार. शक्‍य तिथे जाऊन कार्यशाळा, व्याख्यानं देणार. माझ्याकडून हे कार्य घडावं म्हणूनच नियतीनं हा अपघात घडवून आणला असावा. तुला म्हणून सांगतो, अपघातात बेशुद्ध होण्यापूर्वी, तो ट्रक आमच्या गाडीकडे झेपावत असताना मला एक क्षण मृत्यूची विलक्षण जाणीव झाली. त्या क्षणांनी मला जीवनाचं महत्त्व जाणवून दिलं असं मला आता वाटतं. हॉस्पिटलमध्ये सावरल्यानंतर मी निर्णय घेतला आता पुढचा प्रत्येक क्षण आनंदानं जगायचा. स्वत: आनंदी राहायचं आणि इतरांना आनंद वाटत रहायचा. मला कल्पना आहे मला आता पाय नसणार. या दुखण्यातून मी किती काळ जगेन याची शाश्‍वती नाही. पण जोपर्यंत मी असेन तोपर्यंत मी हे करत राहीन.’’ खूप भरून आलं होतं. मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचा निरोप घेतला. हॉस्पिटलच्या बाहेर आलो तेव्हा बराच उशीर झाला होता. बाहेर अंधारून आलं होतं. प्रकाशची वाक्‍यं ���ाझ्या मनात रेंगाळत होती. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन, जिद्द, हिंमत या सगळ्याची नवीन पिढीसाठी गरज होती. मला माझ्यापुरती एक प्रकाशवाट दिसू लागली होती.\nआपली स्वतःची गाडी असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोक नवीन गाडी घेऊन सुरवात...\nसर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. आता दुचाकींबरोबरच...\nमोटार उद्योगात युतीची लाट\nभारतीय मोटार वाहन उद्योग गेल्या वीस वर्षांत खूपच मोठा टप्पा पार करून गेला आहे. देशात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s236733", "date_download": "2018-08-14T16:19:58Z", "digest": "sha1:CPJE5HUY5XGCYUXKQ25IYMRYHGPWM5KU", "length": 9266, "nlines": 216, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मांजर आणि लाल गुलाब आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली प्राणी\nमांजर आणि लाल गुलाब\nमांजर आणि लाल गुलाब आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nमांजर आणि लाल गुलाब\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी मांजर आणि लाल गुलाब अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/events/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87-35-%E0%A4%87-%E0%A4%B8-2015-%E0%A4%B5-2016-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2018-08-14T15:23:43Z", "digest": "sha1:SLI27YJFI5RXND544S4NXBJHYQQWMOMF", "length": 2823, "nlines": 67, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "साई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nश्री साई अध्यात्मिक समिती\nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21846", "date_download": "2018-08-14T15:17:36Z", "digest": "sha1:EDB5TSMT6VCFFLKRR6HHLA2F6WLSPFG5", "length": 9399, "nlines": 134, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ! | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome इट्स एंटरटेनमेंट अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित \nअक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित \nवेब महाराष्ट्र टीम : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा आगामी ‘गोल्ड’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘गोल्ड’ हा चित्रपट हिंदुस्थानी हॉकीपटू तपन दास यांच्या जीवनावर आधारित आहे. तपन दास यांनी हिंदुस्थानला १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक येथे हॉकी या खेळासाठी पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. अक्षय कुमार या चित्रपटात तपन दास यांची भूमिका साकारणार आहे.\n‘गोल्ड’ या चित्रपटात अक्षय कुमारसह मौनी रॉय, सनी कौशल, कुनाल कहूर आणि अमित साध हे अन्य कलाकार आहेत. मौनी रॉय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तर विनीत कुमार याआधी ‘मुक्केबाज’ चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.\nPrevious article‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\nNext article४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\n‘रे राया…’ च्या गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज \nसचिन दरेकर यांची ‘पार्टी’\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल\nहिरोने लॉन्च केली स्वस्त बाईक\nबाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेचे वर्षाला फक्त १ रुपया भाडे.\n‘के दिल अभी भरा नहीं’ @ ७५\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौह��� जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nजस्टीन बिबरचा मुंबईत होणार धमाका \n‘महाकाली’ मालिकेतील 2 अभिनेत्यांचा अपघातात मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-becomes-first-wicket-keeper-to-complete-200-catches-in-india/", "date_download": "2018-08-14T16:02:09Z", "digest": "sha1:YGQGFRAZISGMCSJ7E2R2S2NVZVHSNBQC", "length": 6703, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीचा पुन्हा एकदा मोठा कारनामा, केला हा विक्रम ! -", "raw_content": "\nधोनीचा पुन्हा एकदा मोठा कारनामा, केला हा विक्रम \nधोनीचा पुन्हा एकदा मोठा कारनामा, केला हा विक्रम \n भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात २०० झेल घेण्याचा विक्रम केला आहे.असे करणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.\nहा विक्रम त्याने पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर न्यूझीलंड विरुद्ध खेळताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मार्टिन गप्टिलचा झेल घेताना केला. या सामन्यात धोनीने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर रॉस टेलरचाही झेल घेतला.\nअसा विक्रम करणारा तो जगातील ३ रा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकाराने आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक अॅलेक स्टीवर्ट यांनी आपापल्या देशात हा विक्रम केला आहे.\nतसेच सगळ्यात जास्त झेल घेण्याच्या यादीत धोनी ४ थ्या क्रमांकावर आहे. यात ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलग्रिस्ट ४१७ झेलांसह अव्वल स्थानी, मार्क ब्राऊचर ४०२ झेलांसहित दुसऱ्या स्थानी तर संगकाराचे ३८३ झेल आहेत, तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nधोनी सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत व्यस्त आहे. भारतीय संघ परवा न्यूझीलंड विरुद्ध ३रा वनडे सामना कानपूरला खेळणार आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे ज��ल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-pune-odi-records/", "date_download": "2018-08-14T16:02:11Z", "digest": "sha1:GVMQCVUHIPR2CL3EINV46LOOEB6AUJQ2", "length": 6546, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहली आज पुणे वनडेत करू शकतो हे ५ विक्रम -", "raw_content": "\nविराट कोहली आज पुणे वनडेत करू शकतो हे ५ विक्रम\nविराट कोहली आज पुणे वनडेत करू शकतो हे ५ विक्रम\n आज भारत विरुद्ध न्यूजीलँड दुसऱ्या वनडेत विराट कोहली अनेक विक्रम करू शकतो. त्यातील ५ असे\n-वनडेत विराटला ९००० धावा करण्यासाठी आता केवळ १२२ धावांची गरज आहे. २०० वनडेत विराटने ८८८८ धावा केल्या आहेत.\n– विराट कोहली आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गिलख्रिस्टचा १५४६१ धावांचा विक्रम मोडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत २९व्या स्थानी जाऊ शकतो. सध्या विराटच्या नावावर १५३९८ धावा आहेत.\n-विराट आज पुण्यातील एमसीए गहुंजे मैदानावर ३०० धावांचा टप्पा पार करू शकतो. सध्या त्याच्या नावावर या मैदानावर ४ सामन्यात २१८ धावा आहेत.\n-जर विराटने आज शतक केले तर त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील भारतातील २१ वे शतक असेल. याबरोबर तो राहुल द्रविडच्या २१ शतकांची बरोबरी करेल. या यादीत अव्वल स्थानी ४२ शतकांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.\n-आज जर भारतीय संघ जिंकला तर कर्णधार म्हणून वनडेत कोहलीचा हा ३२ वा विजय असेल. कोहलीने ४१ वनडेत नेतृत्व करताना ३१ विजय मिळवून दिले आ���ेत.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1607_16.html", "date_download": "2018-08-14T16:07:31Z", "digest": "sha1:5NF7FGUYJFAA57FM2QJC3PNO3QKSDIDJ", "length": 3818, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर- मनमाड राज्य मार्गावर वाहनाच्या धडकेत महिला ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Rahata नगर- मनमाड राज्य मार्गावर वाहनाच्या धडकेत महिला ठार.\nनगर- मनमाड राज्य मार्गावर वाहनाच्या धडकेत महिला ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर- मनमाड राज्य मार्गावर कोल्हार येथे देवकर वस्तीनजीक काल पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. कोल्हार येथे नगर- मनमाड रस्त्यालगत देवकर फाट्यानजीक बाभळेश्वर येथील नजीर रज्जाक सय्यद यांना महिलेचा मृतदेह रस्त्यात पडलेला दिसला.\nत्यांनी लोणी पोलिसांना याबाबत कळविले. लोणी पोलीस तातडीने ��टनास्थळी पोहोचले. महिलेच्या अंगावरून अनेक वाहने गेल्याचे जाणवत होते. याबाबत लोणी पोलीस महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत असून सहाय्यक फौजदार फटांगरे घटनेचा तपास करीत आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-14T15:20:37Z", "digest": "sha1:LMI5P54B7PBXEHR7T7BSB2BXA6GBRJIE", "length": 19939, "nlines": 83, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "विधानसभा | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n‘ हा ‘ एक पाटील ठरला अख्ख्या भाजपाला भारी : कर्नाटकमध्ये भाजपचा वाजलेला गेम\nसरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतच होत्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला सपशेल अडकवून एक्सपोज करण्याची रणनिती काँग्रेसने आधीपासूनच आखली होती. भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने एकूण सहा ऑडियो क्लिप जारी… Read More »\n‘ म्हणून ‘ कुमारस्वामी यांचा शपथविधी आज नाही : ह्या तारखेला होणार शपथविधी\nकर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी… Read More »\n ‘ अशी ‘ पेटून उठली कॉंग्रेस : अपक्षांचा पण भाजपला ठेंगा\nकर्नाटकच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची अवस्था ‘पीपीपी’ म्हणजे ‘पंजाब, पुडुचेरी आणि परिवार’ अशी होईल, असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तवले होते. कर्नाटकच्या निकालानंतर त्यांची भविष्यवाणी वास्तवाच्या जवळ पोहोचली होती आणि ही खरी करून पाहण्याच्या नादात मोदी-शहांच्या सहकाऱ्यांनी खेळलेला सत्तेचा जुगार सरतेशेवटी भाजपच्या अंगलट आला. एक वर्षावर आलेली लोकसभेची निवडणूक त्यापेक्षा देखील आधी होण्याची शक्यता असताना… Read More »\nछप्पन्नचं काय, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही : ‘ ह्या ‘ अभिनेत्याकडून मोदींची खिल्ली\nमोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. येडियुरप्पा यांच्या नाट्यमय राजीनाम्यावरुन प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More »\nकर्नाटक राजीनामा नाट्यावर शिवसेनेने दिली ‘ जळजळीत ‘ झोंबणारी प्रतिक्रिया\nबहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यानं येडियुरप्पांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यानंतर भाजपावर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं काल संध्याकाळी… Read More »\nकुमार स्वामीच होणार सी.एम. मात्र गुगलवर कुमारस्वामींची पत्नी ट्रेडिंगमध्ये : काय कारण \nकर्नाटक निवडणुकीत जनता दल (सेक्युलर)चे नेते एचडी कुमारस्वामी किंगमेकर बनतील अशी चर्चा होती पण निकालानंतर तेच कर्नाटकचे किंग बनले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडून येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत नसल्याने त्य़ांनी पदाचा राजीनामा दिला. आता राज्यात काँग्रेस आणि जेडीएसची सरकार बनणार आहे. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेचा दावा केला आहे.… Read More »\nपराभूत भाजपने जाता जाता केले ‘ हे ‘ नीच काम : नेटिझन्सकडून चौफेर टीका\nकर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न ज���ता मुख्यमंत्री येडियुरप्पांनी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आणि राष्ट्रगीत सुरू असतानाच ते सभागृहातून बाहेर पडले. गंभीर बाब म्हणजे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोपय्या तसेच भाजपचे सर्व आमदारही त्यांच्या मागोमाग सभागृह सोडून निघून गेले. भाजपकडून अशाप्रकारे राष्ट्रगीताचा अवमान करण्यात आल्याने त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबरदस्त हल्लाबोल केले आहे.… Read More »\nशिवद्रोही भाजपचा कर्नाटक किल्ला ध्वस्त : बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा\nकर्नाटक विधानसभेत आम्ही ‘शत-प्रतिशत’ बहुमत सिद्ध करू, असा काल दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिलेला आहे . बहुमताचा आकडा गाठण्यासाठीचे कर्नाटक भाजपाच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा त्या आधीच राजीनामा राज्यपालांकडे देणार असल्याचे येडियुरप्पांनी विधानसभेत भाषणात सांगितले आहे. भाषणादरम्यान ते भावुक झाले होते कर्नाटक… Read More »\nबहुमत चाचणीआधीच येडियुरप्पा देणार राजीनामा : कर्नाटकात काय आहे परिस्थिती\nकर्नाटक विधानसभेत आम्ही ‘शत-प्रतिशत’ बहुमत सिद्ध करू, असा काल दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा बहुमत चाचणीआधीच राजीनामा देतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. बहुमताचा आकडा गाठण्यासाठीचे कर्नाटक भाजपाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. त्यामुळे बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा आपण आधीच राजीनामा देऊ, असं येडियुरप्पांनी भाजपाश्रेष्ठींना कळवल्याचं समजतं. राजीनाम्याआधी ते भावुक भाषणातून… Read More »\nकाँग्रेसचे दोन आमदार बेपत्ता तर भाजपचे १ आमदार गायब : काय आहे सध्याची परिस्थिती \nकर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी होणार असतानाच काँग्रेसचे दोन आमदार अजूनही बेपत्ता आहेत. प्रताप गौडा आणि आनंद सिंह हे दोघे आमदारांच्या शपथविधीसाठी विधिमंडळात पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.तर भाजपाचे एक आमदारही अजूनही विधिमंडळात उपस्थित न झाल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. सोमशेखर रेड्डी असे या आमदाराचे नाव आहे. कर्नाटकमधील त्रिशंकु विधानसभेत शनिवारी… Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-14T15:24:08Z", "digest": "sha1:DQRKWDPXVYOYTMHPOWRAIJ75HRW65PDP", "length": 16792, "nlines": 91, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "श्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज ! – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nप.पू.साईनाथ महाराजानी आपले संपूर्ण जीवन एका निश्चित कार्यासाठी व्यतीत केले. ते कार्य म्हणजे ‘मानवी जीवन ईश्वरमय व्हावे’\nअसे विशाल ध्येय साध्य करणे व त्याचे सातत्य टिकविण्यासाठी कार्याची रचना मूळापासून अभ्यासणे आवश्यक असते. अशा उत्तुंग कार्याची उभारणी करण्यास प्रापंचिक जीवन यशस्वीरित्या जगून, पारमार्थिक जीवनातील मूळ उद्देश प्राप्त करता येतो, हे प्रामाण्य म्हणून दाखविणारे सक्षम माध्यम गरजेचे असते, हे प.पू.साईनाथ महाराजाना ज्ञात होते. तसे माध्यम नियंत्याने नियोजित केलेले आहे, याची जाणही प.पू.साईनाथ महाराजाना असल्याने, ते माध्यम उदयोन्मुख होताच, त्या माध्यमाकरवी (वंदनीय दादांकरवी) कार्याची सुरुवात केली.\nप.पू.साईनाथ महाराजानी अंगिकारलेले जीवित कार्य, हे एका छोट्य़ाशा, सोप्या वाक्यात व्यक्त केलेले असले, तरी त्यात सामावलेली विशालता, व्याप्ति, क्लिष्टता, जीवघेणी-धोके यांची कल्पना सहजासहजी येणारी नाही. कारण त्यात दडलेली असतात ती गूढ तत्वें, कीं ज्यांची उकल करून घेण्यासाठी करावी लागते ती दीर्घ तपःश्चर्या व इंद्रियातीत ज्ञानांचा करावा लागतो, तो सखोल अभ्यास. अशा कार्याच्या प्राप्तीसाठी संकल्प करावा लागतो. तो संकल्प मानवानी इच्छा-वासनेतून केलेला असून चालत नाही. तशी ईश्वरी आज्ञा व्हावी लागते. हे सर्व लक्षात घेऊन खालील प्रश्नांमध्ये त्यांचा समावेश करून ते अभ्यासण्याचे आदेश प.पू.साईनाथ महाराज �� विविध दिव्य, पुण्य विभूतींनी वंदनीय दादांना वेळोवेळी दिले :-\nअ) मानवाचा जन्म कां, कसा व कशासाठी होतो\nआ) मानवाला जीवन जगण्यासाठी जी मूलभूत-तत्वांची जाण असणे गरजेचे असते, ती जाण होण्यासाठी नियंत्याने काहीं उपाय योजनांची आखणी देह धारणेत केलेली आहे काय\nइ) मानवाला, जीवन जगत असताना कोणत्या गोष्ठींची पूर्तता करावी लागते किंवा जीवन जगण्याची कांही जीवन-तत्वे निसर्गात कोठे दडवून ठेवले आहेत काय\nपहिल्या प्रश्नाची उकल करण्यासाठी वं दादांनी, प.पू.साईनाथ महाराज व दिव्य-पुण्य विभूतींच्या मार्गदर्शन व सहकार्याने, घेतला तो विषय म्हणजे जन्म-उत्पत्ती-मीमांसा. दुस-या प्रश्नाची उकल करण्यासाठी घेतला तो विषय म्हणजे :- जीवन-उत्पत्ती-मीमांसा. तिसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मानवी जीवनात अडचणी, अडथळे, दुखे इत्यादी कां व कोणत्या कारणामुळे येत असतातत्या दुखांचे निवारण कसे व कोणत्या प्रकारे केल्यास त्यांची पुनरावृत्ती होणार नाहीत्या दुखांचे निवारण कसे व कोणत्या प्रकारे केल्यास त्यांची पुनरावृत्ती होणार नाही या व अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी ज्या प्रकारची गुंतागुंत जीवन जगत असताना नकळत गुंफत गेलेली असते, त्यांची उकल करण्यासाठी, प.पू.साईनाथ महाराज व दिव्य-पुण्य विभूतींच्या मार्गदर्शनान्वये घेतला तो विषय म्हणजे– दुख-कारण-मीमांसा. अशा प्रकारे आज्ञा होताच मानवी जीवनाच्या अभ्यासास सुरुवात केली. पहिल्या व दुस-या प्रश्नांचा खुलासा होण्यासाठी, तिसरा प्रश्न सखोल पध्दतीने अभ्यासल्यास तीनही प्रश्नांची उकल होऊ शकते. म्हणून मानवी जीवनात कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, दुखे किती व कसे येतात इत्यादी समजून घेण्यासाठी विविध प्रकारच्या दुखी माणसाना भेटून त्यांच्या अडचणी ऐकून घेणे आवश्यक होते. याचाच अर्थ पहिल्यांदा सर्व-सामान्यांचे प्रश्न कामकाजाच्या माध्यमातून सोडविणे अगत्याचे असल्याने ते कार्य सुरु केले. त्यातूनच जीवनात कोणते प्रश्न, कोणकोणत्या प्रकाराचे व कसे निर्माण होतात, हे उमगले. दुखाला कारण असणा-या दोषांचा अभ्यास करतां, असे दृष्टोत्पत्तीस आले की, दुखाची कारणे इहलोक व परलोकाशी (मरणोत्तर जीवनाशी) संबंधीत असतात. म्हणून परलोकांचाही अभ्यास करावा लागला. एवढ्यावर सीमित नसून त्या परलोकावर प्रभुत्वही प्राप्त करावे लाग���े. जीवनाचे संतुलत्व बिघडविणास कारणीभूत असतात ते त्रिदोष. ते त्रिदोष म्हणजे –\nहे दोष निवारण केल्याशिवाय, म्हणजेच त्यांचे विमोचन केल्याशिवाय, जीवनाला योग्य वळण लागू शकत नाही. त्यासाठी तीन विमोचन-पध्दती सिध्द कराव्या लागल्या. त्या विमोचने-पध्दती म्हणजे\nविमोचनांद्वारे जीवनात निश्चितता येते हे स्पष्ट झाले. अशी निश्चितता म्हणजे दैनंदिन जीवनात आहार निश्चित करावा लागणे व विचारही निश्चित करण्याची संवय लागणे. त्यामुळे दैनंदिन आचरणात स्थिरता येते, म्हणजेच देहशुध्दी होत असते. याचा अर्थ दैनंदिन जीवन जगत असताना काया-वाचा-मन हे एकत्र येऊन कार्य करू लागतात, प्रत्येक कार्यात एकाग्रता होण्याची सवय लागते. यानंतर दीक्षा घेतल्यास संतुलित जीवनाचे सातत्य टिकविण्याचा मार्ग सुलभ होतो. पुढे त्यातूनच पारमार्थीक जीवनाची ओळख होऊन, त्याची ओढ निर्माण होते. दीक्षा ही एकच असते. पण दीक्षा धारण करण्याची क्षमता काया,वाचा व मनाचे ठिकाणी नसल्याने ती दीक्षा विभागून द्यावी लागते. विभागलेल्या त्या पांच दीक्षा म्हणजे :-\nदीक्षानुरुप दैनंदिन सेवा करीत गेल्यास, जीवनाला एक निश्चित दिशा प्राप्त होऊ लागते. त्यातूनच आत्मिक-तत्वाची जाण होऊन सुख-समाधानाची प्राप्ती होऊन जीवनाला आकार येऊन जीवन साकार होऊ लागते. वरील सर्व विषय साध्य करून,जीवन साध्या, सोप्या पध्दतीने जगण्यासाठी जी शिकवण वंदनीय दादांनी दिली त्यात :-\n1) नित्य ॐ कार साधना\n2) प्रतिमा पूजन व अनुष्ठान\nॐ कार साधना व प्रतिमा ह्या वंदनीय दादानी सिध्द केल्या असून, त्यासाठी निसर्गातील तीन प्रमुख देव-देवता (उत्पत्ती-स्थिती-लय कर्ते) यांना एकत्र येण्याचे आवाहन करून, त्यांच्याच संमतीने, आशीर्वादाने व सहकार्याने त्यांची स्थापना शक्तिपीठात केली आहे. ॐ कार साधना ही, आद्य कार्य-केंद्रावर शिकविली जाते. प्रतिमा ह्या सूचित सेवेचे पूर्णत्व झाल्यावर अद्य कार्य-केंद्रावर विधीवत दिल्या जातात. याशिवाय सविस्तर माहितीसाठी श्री साई अध्यात्मिक समिती,पुणे येथे संपर्क साधावा. पत्ताः-\nश्री साई अध्यात्मिक समिती,\n“द्वारकामाई”, 70 अ / 2,एरंडवणा, 15 वी गल्ली, प्रभात रोड,\nअशा प्रकारे सन्मार्गी लागलेल्या आपल्या जीवनात काय साध्य होत असते तर :-\n1. स्वतःचे जीवन परिपूर्णपणे जगत असल्याचे समाधान प्राप्त होत असते.\n2. गत सात-पिढ्य़ातील,सद्गती प्राप्त न झालेल्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होऊ शकते.\n3. एवढेच नव्हे तर, आपणच आपल्या पुढील जन्मांची तरतूद करू शकतो.\nअसे अलौकिक ज्ञान, ज्ञान-भांडारातून प्रत्येकाने प्राप्त करून घेऊन प्राप्त-जीवन यथार्थ पध्दतीने जगून सार्थकी लावाले ही जगद्गुरु चरणी प्रार्थना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/believe-it-or-not-marathi", "date_download": "2018-08-14T16:10:15Z", "digest": "sha1:GKTCXBM6AQ6XGN77INVTVZ6XZPCL77XK", "length": 11052, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रद्धा आहे | अंधश्रद्धा | धर्म | विश्वास आहे | Mysterious Places | Believe It or Not", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधार्मिक यात्रे दरम्यान का होतात जस्त अपघात, ज्योतिषात हे 7 कारण देण्यात आले आहे\nजर घरात नेगेटिव एनर्जी असेल तर सांगेल हा 'टोटका'\nआमच्या घरात आणि वैयक्तिक जीवनात सुख-शांती फार गरजेची आहे. जर असे नसेल तर व्यक्ती चिंताग्रस्त राहू लागतो आणि बर्‍याच ...\nमाता चंडीच्या या मंदिरात रोज येतो अस्वलाचा परिवार\nछत्तीसगडच्या महासमुंद जिल्यातील धुंचापाली येथे असलेले 150 वर्षे जुने चंडीमाता मंदिर निराळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे.\n10 अश्या वस्तू आहे ज्या शनिवारी खरेदी करु नये\nकोणतेही वस्तू खरेदी करायची तर ही त्या वस्तूच्या आवश्यकतेवर निर्भर असतं परंतू ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले ...\nप्रापर्टी विकल्या जात नसेल तर करा हा उपाय\nजर प्रॉपर्टी विकल्या जात नसेल आणि तुम्ही परेशान होत असाल तर हा लहान सा उपाय तुम्हाला मदत करेल. यासाठी तुम्ही बाजारातून ...\nजाणून घ्या कसे कसे अंधविश्वास प्रचलित आहे परदेशात\nसामान्यरूपेण असे मानले जाते की भारतात अंधविश्वास आणि धार्मिक मान्यता फार प्रचलित आहे पण असे नाही आहे परदेशात\nमृत्यू जवळ असल्यास हे संकेत दिसून येतात\nआरशात चेहरा स्पष्ट दिसत नसेल तर ही आहे मृत्यूची चाहूल\nभविष्यातील संकटांची सूचना देतात स्वप्न\nस्वप्नात या वस्तू दिसत असल्यास भविष्य संकटात\nजनावर निवडा आणि जाणून घ्या आपला स्वभाव\nआपण कोणता जनावर किंवा पक्षी निवडता किंवा आपल्याला कोणता जनावर आवडतो यावर आपला स्वभाव कळून येतो. येथे जनावरांचे नाव दिले ...\nकाळ्यामिर्‍याचे 5 दाणे पूर्ण करतील तुमचे सर्व काम\nबरेच प्रयत्न केल्यानंतर देखील तुमचे काम पूर्ण होत नाही किंवा होता होता राहून जातात. जर तुमचे काम देखील असेच बिघडत असतील ...\nमंगळ दोष असल्यास अमलात आणा हे 5 टोटके\nज्योतिषानुसार आपल्या कुंडलीत मंगळ असल्यामुळे आपला विवाहात अडचण येत असेल किंवा विवाह झाल्यावर संकटांना समोरा जावं लागत ...\nकावळा आणि घुबडाची आवाज, जाणून घ्या काय संकेत देतात\nकावळा असो वा घुबड, या दोघांची आवाज अशुभ समजली जाते परंतू दरवेळेस हे समजणे योग्य नाही. या दोघांची आवाज काय संकेत देते हे ...\nशनी ग्रहाच्या वाईट प्रभावाने मुक्तीसाठी सोपे टोटके\nअनेक लोकांना वाटतं की त्यांच्या कुंडलीत शनी ग्रहाचा वाईट परिणाम पडत आहे, ढय्या किंवा साडेसाती सुरू असेल तर त्यासाठी ...\nहे मूळ (root)कंगाल व्यक्तीला देखील करते मालामाल...फक्त हे करा\nनोकरी किंवा व्यापारात बरीच मेहनत करून देखील जर घरात पैशांची तंगी येत असेल तर तुम्ही एका झाडाची जड ठेवू शकता. यामुळे ...\nयात्रेपूर्वी कधीच अपशब्द बोलू नये\nकोणत्याही महत्त्वपूर्ण यात्रेपूर्वी अपशब्द बोलू नये. घरातून बाहेर पडताना नेहमी शुभ, पवित्र आणि मंगळकारी मंत्रांचा ...\nजेव्हा पूजेचे नारळ खराब निघत तेव्हा देव नाराज होतो का\nतुमच्या बरोबरही कधी असे झाले आहे का, की जे नारळ तुम्ही पूजेत ठेवले होते ते खराब निघाले. कधीतरी तर तुमच्यासोबत असे ...\nचाणक्यने सांगितले आहे कसे लक्षण असलेले लोकं नरकात पडतात.\nआनंदी राहायण्यासाठी करून बघा लिंबाचे हे 5 चमत्कारीक तोटके\nएक लिंबू घेऊन त्याला घरातील चारी कोपर्‍यात 7 वेळा फिरवावे आणि एखाद्या सुनसान जागेवर जाऊन त्याचे चार तुकडे करून चारी ...\nहिंदू धर्मात प्रत्येक कार्याच्या आधी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना भविष्यातील घटनांशी जोडून पाहिले जाते, त्याचे ...\nरविवारी खाऊ नये या 5 वस्तू\nरविवारचे इष्टदेव प्रभू सूर्य यांना त्यांच्या तापामुळे वैदिक ज्योतिष्यामध्ये हानिकारक रूपात वर्णित केले आहेत. असे लोकं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-14T15:22:13Z", "digest": "sha1:E2WTPJ6V6ALKOQ4RGQIC7GU4KVXDW3RF", "length": 13233, "nlines": 68, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "वं.दादांचे प्रापंचिक जीवन – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nसातारा हे, स्वातंत्र्यपूर्व काळातील, एक छोटसे संस्थान. तेथे श्री.भास्करराव नारायणराव भागवत राहत होते. श्री.भास्करराव हे दत्तभक्त होते. त्यांचा प्रवासी मोटार वाहतुकीचा व्यवसाय होता. तो चांगल्याप्रकारे चालत होता. घरात वैभव नांदत होते. श्री.भास्करराव हे विधूर होते. त्यांचा सत्संग सतत असल्याने ते एका सत्पुरुषाकडे गेले असताना त्या सत्पुरुषाने त्यांना सांगितले कीं, “तू लग्न कर.तुला पहिला मुलगा होईल.त्याचे नांव “दत्तात्रय” ठेव. तो जगाचे कल्याण करणारा होईल”.\nत्याप्रमाणे त्यांनी विवाह केला. त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नांव गुरु आज्ञेप्रमाणे “दत्तात्रय” ठेवले.तेच वंदनीय दादा वं. दादांचा जन्म दिनांक 6.2.1921 (पौष अमावस्या शके 1842) रोजी झाला. त्यांची आई सोज्वळ व धार्मिक वृत्तीची होती. माता-पिता दोघेही धार्मिक वृत्तीचे असल्याने वं.दादांवर योग्य ते सुसंस्कार बालपणापासूनच झाले. शाळेत ते एक हुषार विद्यार्थी होते.\nवं.दादांच्या वडिलानी, वं.दादांना एका मोहरमच्या उरुसात फकीर केले. त्यावेळी ते तीन वर्षाचे होते पुढे ही प्रथा बरेच वर्षे चालली.\nएकदा त्यांच्या वडिलांना एक सत्पुरुष (प.पू. तेली महाराज) रस्त्यात भेटले. त्यांनी वडिलांना सांगितले “मला जेवू घालीत जा. पण ते तुझ्या मोठ्या मुलाकडून पाहिजे, नाहीतर नको.” त्याप्रमाणे वं.दादा दररोज, शाळेत जाण्यापूर्वी जेवणाचा डबा प.पू. तेलीमहाराजांना नेऊन देत.\nवं.दादांच्या वडिलांना एकदा, स्वप्नात श्री.भैरवनाथांचा दृष्टांत झाला. श्री.भैरवनाथांनी त्यांना सांगितले कीं, “मी अंधारात आहे. मला प्रकाशात येण्याची इच्छा आहे.” त्याचा अर्थ लक्षात घेऊन वडिलांनी, वं.दादांना श्री.भैरवनाथाच्या मंदिरात नेले. तेथे पणती लावून सांगितले कीं, रोज सायंकाळी या मंदिरात येऊन दिवा लावत जा. त्याप्रमाणे ही सेवा देखील वं. दादांनी सुरु केली.\nअशा प्रकारे प.पू. तेली महाराजांची व श्री.���ैरवनाथांची सेवा करीत असताना वं.दादांना शाळेत जाण्यास उशीर होत असे. तसेच दोन्ही सेवा करण्यात वेळ जात असल्याने, वं. दादांना, अभ्यास करावयाला वेळ मिळत नसे. तथापि अभ्यास करण्याचा प्रयत्न चालू होता. तरीही, अभ्यास होऊ न शकल्याने व्हायचा तोच परिणाम झाला आणि वं. दादा परीक्षेत नापास झाले. अपयशामुळे वं. दादांना खूप वाईट वाटले. या सर्व घटनांमुळे वं.दादानी शाळेला “श्री” म्हटल्याने त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.\nशालेय शिक्षण नाही. घरात तेच वडील होते. परिस्थिती बिकट होत होती. पुढे काय करावे हे समजत नसल्याने वं.दादांनी घरातील सर्व परिस्थितीचा विचार केला आणि सातारा सोडून ते पुण्यास नोकरी शोधण्यासाठी आले. त्यावेळी दुसरे महायुध्द चालू होते. मिलिटरीत भरती होण्याचा निर्णय घेऊन ते मिलिटरीत भरती झाले. त्यांना मोटार दुरुस्तीचे थोडेसे ज्ञान असल्याने मोटार दुरुस्तीच्या विभागात त्यांची नेमणूक झाली. रँक देखील मिळाली.\nवं.दादांचे मामा मेजर गुणे मिलिटरीत होते. त्यांचा “ज्ञानेश्वरी” चा अभ्यास गाढा होता. तेही सत्शील व धार्मिक हाते. त्यांची अध्यात्मिक मार्गात गती होती. त्यांचे सानिध्य व मार्गदर्शनही मिळाले.\nमिलिटरीतील नोकरी असल्याने बाहेर देशात जावे लागल्याने वं.दादांना बगदाद व करबला येथील पवित्र स्थाने पहावयास मिळाली. या कालावधीत देशाबाहेर नोकरीत असताना देखील अंगिकारलेली सेवा चालूच होती. मिलिटरी सोडल्यावर वं.दादांनी पुण्यात दुसरी नोकरी शोधली.\nदरम्यानच्या काळात, त्यांचा विवाह झाला. त्यांना सुविद्य पत्नी लाभली. एक मुलगा व दोन मुली झाल्या. त्या सर्वांचे शिक्षण केले. तसेच यथायोग्य वेळी त्यांचे विवाहही पार पाडले, व तसेच त्यांच्या भावंडांचीही लग्ने पार पाडली. इतकेच नव्हे तर इतरांची लग्नेही लावून दिली. शिक्षणासाठी अनेकांना तर मदत केलीच पण त्यांच्या मूळ गावी, म्हणजे धावडशी येथील, श्री. ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या शिक्षण संस्थेस घवघवीत आर्थिक मदत देऊन धावडशीतील मुलांच्या शालेय शिक्षणाचा मार्ग सुकर केला.\nवं.दादांना प्रापंचिक जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी न डगमगता सर्व प्रकारची प्रापंचिक व व्यावहारिक कर्तव्ये उत्तमरीतीने पार पाडली. सर्व प्रापंचिक कर्तव्ये यथोचितरित्या पार पाडणे, हे प्राथमिक गरजेचे आहे य��चे सदैव भान ठेवले. हे सर्व करीत असताना, जीवनातील अनेक चढउतार अनुभवले. घटना घडत होत्या. त्या मागील कार्यकारणभावाची प्रचिती येत गेल्याने, त्यांचा ईश्वराबद्दलचा विश्वास, श्रध्दा, भक्ती दृढ होत गेली. वेळोवेळे प्राप्त झालेली सेवा / साधनाही चालूच होती. अशा प्रकारे, प्रापंचिक जीवन परिपूर्णतेने जगत असताना, पारमार्थिक जीवनाची ओळख होत गेल्याने ते वाटचाल देखील चालू होती\nवंदनीय दादांनी, स्वतःचे जीवन जगत असताना प्रपंचात राहून, प्रपंचातील सर्व कर्तव्ये यथायोग्य पध्दतीने पार पाडली. प्रपंच व परमार्थ, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करीत राहून इष्ट उद्दिष्ट साधता येते, हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणून, दाखवून दिले आहे. हा एक मोठा आदर्शच मानवाला घालून दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-digitally-%C2%A0sateesh-paknikar-marathi-article-1394", "date_download": "2018-08-14T15:46:24Z", "digest": "sha1:BBBO7KWQHJM32HEJZQZLD7X7FOK3JDV7", "length": 18682, "nlines": 128, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Digitally Sateesh Paknikar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nयोग्य वेळी योग्य लेन्सचा वापर\nयोग्य वेळी योग्य लेन्सचा वापर\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nसोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.\nफोटोग्राफी करताना आपल्या मागून प्रकाश असेल, एका बाजूने प्रकाश असेल किंवा अगदी समोरून प्रकाश असेल... अशा विविध प्रकारच्या प्रकाशाच्या अद्‌भुत करामती आपण जाणून घेतल्या. त्याचे महत्त्व जाणून घेत प्रकाशचित्रात उमटणारे त्याचे अनोखे रूपही पाहिले. पण हे करताना कलाकाराचे मन असलेल्या प्रत्येक फोटोग्राफरला व त्याच्या सर्जनशीलतेला साथ मिळते ती एस एल आर कॅमेऱ्यावरील बदलता येणाऱ्या लेन्सेसची ‘फिश-आय लेन्स’पासून ते ‘अल्ट्रा टेलिफोटो लेन्स’पर्यंत बदलता येणाऱ्या लेन्सेस फोटोग्राफरची सर्जनशीलता जोखण्याचे काम करीत असतात.\nसध्या वापरात असलेल्या फूल-फ्रेम डी एस एल आर कॅमेऱ्यात ५० एमएम नाभीय अंतराची लेन्स ही ‘नॉर्मल लेन्स’ म्हणून ओळखली जाते. आपल्या डोळ्यांनी ज्या कोनात प्रतिमा दिसते साधारणपणे तो कोन प्रकाशचित्रात या लेन्सने समाविष्ट होतो. कॅमेरा निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या आकाराचे संवेदक (सेन्सर्स) बनवीत असल्यामुळे संवेदकाच्या आकाराप्रमाणे आपल्याला क्रॉप फॅक्‍टरचा विचार क��णे गरजेचे ठरते. ५० एमएमपेक्षा कमी नाभीय अंतरे असलेल्या लेन्स या ‘वाइड अँगल लेन्स’ म्हणून ओळखल्या जातात, तर ५० एमएमपेक्षा जास्त नाभीय अंतराच्या लेन्स ‘टेलि लेन्स’ म्हणून ओळखल्या जातात. ज्या प्रकारचे प्रकाशचित्रण आपण करणार आहोत, त्याला योग्य अशा नाभीय अंतराच्या लेन्सेस त्याच्या संग्रहात ठेवणे आवश्‍यक ठरते. त्याचबरोबर लेन्सची खरेदी करताना ‘फास्ट’ लेन्स खरेदी करणे हितावह ठरते. ‘फास्ट लेन्स’ म्हणजे मोठ्यात मोठे उपलब्ध ॲपर्चर असलेली लेन्स होय. एफ १.४ ॲपर्चर असलेली लेन्स ही एफ २.८ ॲपर्चर असलेल्या लेन्सपेक्षा एका स्टॉपने फास्ट असेल. म्हणजेच कमी प्रकाशात एफ १.४ ॲपर्चर असलेली लेन्स जास्त चांगला प्रतिसाद देईल.\nतसेच २८ एमएम नाभीय अंतराच्या लेन्सचा ‘दृश्‍यकोन’ विस्तीर्ण असेल. चित्रविषयाचा जास्त भाग व्यापेल व आपल्या चित्र-चौकटीत जास्त दृश्‍य समाविष्ट होईल. या उलट २०० एमएम नाभीय अंतराच्या लेन्सचा ‘दृश्‍यकोन’ अरुंद असेल व आपल्या चित्र-चौकटीत कमी दृश्‍य समाविष्ट होईल (यात दूरचे दृश्‍य अथवा वस्तू आपल्याला जवळ आल्यासारखी भासेल). २८ एमएम, ५० एमएम व २०० एमएम या तीन लेन्सेस मिळून आपल्याला ‘वाइड अँगल’ ते ‘टेलि अँगल’ असे सर्व प्रकारचे काम करता येऊ शकते. म्हणूनच सुरवातीला आपल्या ‘कीट’मध्ये मध्ये या लेन्सेसचा समावेश करायला हवा. दुसरा पर्याय म्हणजे २८ एमएम ते २०० एमएमची एकच झूम लेन्स बाळगणे. पण अशी लेन्स त्यातील अनेक अंतर्वक्र व बहिर्वक्र अशा भिंगांची मिळून बनलेली असल्याने एफ ३.५ - ते एफ ५.६ या ॲपर्चरची असेल व कमी प्रकाशात प्रकाशचित्रण करताना आपल्याला ते त्रासदायक ठरेल. या सर्वांचा सुवर्णमध्य म्हणजे १६-३५ एमएमची एक, २८-७० एमएमची एक व ७०-२०० एमएमची एक; अशा तीन लेन्सेस जर आपण संग्रहात ठेवल्या तर आपले बहुतांश काम सुकर होऊ शकते.\nवाइड अँगल लेन्सने आपल्याला नॉर्मल व टेलि लेन्सपेक्षा जास्त ‘डेप्थ ऑफ फील्ड’ मिळते. त्यामुळे चित्र-चौकटीत पृष्ठभूमीपासून ते पार्श्‍वभूमीपर्यंत सर्व घटक स्पष्ट नोंदवले जातात. या लेन्सने चित्रीकरण केल्यास जवळच्या वस्तू प्रमाणापेक्षा मोठ्या, तर दूरच्या वस्तू वास्तविक आकारापेक्षा लहान भासतात. त्यामुळे जवळच्या व लांबच्या वस्तूंमधील अंतर जास्त भासते. निसर्गचित्रणात या गोष्टीचा आपल्याला कलात्मक रीतीने वापर करत�� येतो. अशा लेन्सने चित्रीकरण करताना एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे कमी उंचीवरून दृश्‍य टिपले तर जास्त नाट्य प्रकाशचित्रात अवतरते. तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दृश्‍य-कोन विस्तीर्ण असल्याने अनावश्‍यक घटकही प्रकाशचित्रात येऊ शकतात. ते टाळणे आवश्‍यक ठरते.\nवाइड अँगल लेन्स वापरताना उपयोगी ठरतील असे काही मुद्दे -\nपृष्ठभूमीवर एखादा महत्त्वाचा घटक असेल, अशी चित्ररचना करावी. यामुळे प्रकाशचित्रात जास्त डेप्थ (खोली) येते.\nचित्रविषयाच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. यामुळे प्रकाशचित्रात मजेशीर परिणाम साधता येतात.\nकमी नाभीय अंतराच्या लेन्सने येणारी रेषांची वक्रता सर्जनशीलतेने वापरावी.\nकधी कधी व्यक्तिचित्रणासाठी या लेन्सचा वापर करून पाहावा.\nनिसर्गचित्रणात पॅनोरमासाठी वापर करावा.\nलहान मुलांचे चित्रण या लेन्सेसने करून पाहावे. त्यांचा खोडकरपणा बरोबर टिपला जाईल.\nटेलिफोटो लेन्सने प्रकाशचित्रण करताना आपल्याला कमी ‘डेप्थ ऑफ फील्ड’ मिळत असल्याने मुख्य चित्रविषय हा पार्श्‍वभूमीपासून वेगळा नोंदवताना सोपे जाते. पार्श्‍वभूमी धूसर ठेवण्यास सोपे जाते. व्यक्तिचित्रण, पशुपक्षी चित्रण करताना आपल्याला या लेन्सचा उपयोग होतो. दुसरे असे, की आपण चित्रविषयापासून दूर उभे राहून प्रकाशचित्र टिपत असल्याने आपल्या ‘मॉडेल’चे नैसर्गिक हावभाव आपण कॅमेराबद्ध करू शकतो. अशा लेन्स वापरत असताना मुख्य विषयापेक्षा दूरच्या वस्तू प्रमाणापेक्षा मोठ्या जाणवत असल्याने दोहोंमधील अंतर कमी असल्याचा भास होतो. अर्थातच दृश्‍याचा कोन कमी असल्याने कॅमेरा व हात अतिशय स्थिर ठेवणे महत्त्वाचे ठरते.\nटेलिफोटो लेन्स वापरताना उपयोगी ठरतील असे काही मुद्दे -\nशक्‍यतो ट्रायपॉडचा वापर करावा.\nकेबल रिलीज वापरल्यास कॅमेरा हलण्याची भीती राहणार नाही.\nट्रायपॉडचा वापर करताना लेन्सवर असलेले इमेज स्टॅबिलायझर बंद करावे.\nचित्रचौकट शक्‍यतो चित्रविषयाने भरून टाकावी.\nमुख्य चित्रविषय पार्श्‍वभूमीपासून अलग ठेवावा.\nसर्वसाधारणपणे वाइड अँगल लेन्स या निसर्गचित्रणासाठी व टेलिफोटो लेन्स या व्यक्तिचित्रण व वन्यजीव चित्रणासाठी वापरल्या जातात. पण प्रकाशचित्रकला ही एक प्रयोगशील कला असल्याने असे अलिखित नियम मोडून जर आपण लेन्सचा वापर उलटा करायचे ठरवले तर नेहमीपेक्षा अनपेक्षित, तरीही सुंदर व नाट्यमय असे परिणाम आपल्याला टिपता येतात.\nलेन्सेसमध्ये असलेली ही विविधता लक्षात घेऊन व योग्य विषयाला योग्य लेन्स वापरत जर आपण प्रकाशचित्रण केले, तर नुसतीच नयनरम्य प्रकाशचित्रे न येता कलात्मक प्रकाशचित्रणाच्या उंबरठ्यावर आपण पोचलोच आहोत असे समजावे.\nवाइड अँगल लेन्स वापरून टिपलेले निसर्गचित्र\nटेलिफोटो लेन्स वापरून टिपलेले निसर्गचित्र\nवाइड अँगल लेन्स वापरून टिपलेले व्यक्तिचित्र\nपावसाळ्यात बहुतेकांची पावले ही पर्यटन स्थळांकडे वळतात. पर्यटन म्हणल्यावर कपडे कमी...\nसर्वांत आनंदी देश अशी आपली ओळख भूतानने जपली आहे. शिस्त आणि नियम याबद्दल भूतान जागरूक...\n...तिसरा झाला टीकेचा धनी\nलोकसभा निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असताना लोकसभेत सरकारच्या...स्थैर्यासंदर्भात...\nपुस्तक परिचय डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास संपादक ः डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/2417", "date_download": "2018-08-14T15:38:37Z", "digest": "sha1:J4ZGREZBTLZU66NNEOPRBS7FSOLI6H67", "length": 29979, "nlines": 130, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुमंतभाई गुजराथी - इतिहास संवर्धनाचे शिलेदार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुमंतभाई गुजराथी - इतिहास संवर्धनाचे शिलेदार\nसुमंतभाई गुजराथी म्हणजे सिन्नर तालुक्यातील गेल्या पाच दशकांतील सांस्कृतिक व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार. नव्वदाव्या वर्षांतही ताजेतवाने. तो माणूस म्हणजे ऊर्जास्रोत होता. त्यांनी नोकरी म्हणाल तर एस टी महामंडळात कारकुनाची केली. पण एरवी, ते सतत काही करत असायचे. त्यांचे संपर्काचे साधन होते पोस्ट कार्ड. पोस्ट कार्डच्या बळावर सुमंतभार्इंनी अनेक गोष्टींचा पाठपुरावा केला.\nशाहिरी परंपरेतील वरदी परशराम हे शाहीर सिन्नर तालुक्यातील वावी गावचे. सुमंतभार्इंनी परशरामांचे मोठेपण त्यांच्या भाऊबंदाना समजावून सांगितले. मग सुरू झाला परशरामाच्या लावण्यांचा शोध. त्यांच्या लावण्या सिन्नर तालुक्यातील अनेक शाहीर म्हणत असत. यात्रांच्या निमित्ताने कलगी तुरा होत असे. कलगी आणि तुरा हे शाहिरांचे सं�� किंवा गट; त्यांच्यातील सामना दिवस दिवस रंगे. भाऊ त्यांना भेटत. प्रोत्साहन देत आणि सांगत, “अरे, हे आपल्या शाहिरांचे महत्वाचे साहित्य आहे. ते मौखिक परंपरेतच राहिले तर टिकणार नाही. त्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन होऊ द्या”.\nमहाराष्ट्रातील अनेक गावांत शाहिरी वाङ्मय मुखोद्गत असणारे शाहीर आहेत. काहींनी ते वहीतही लिहून ठेवले आहे. कवित्व शक्तीचा प्रत्यय देणारे, काव्यनिर्मितीचे अनेक बंध मांडणारी शाहिरी कविता मौखिक परंपरेने टिकून आहे, पण अप्रकाशित आहे. भाऊंनी शाहिरांच्या कविता जतन करण्यासाठी वणवण केली. ते डॉ. गंगाधर मोरजे यांना अहमदनगरला जाऊन भेटले. त्यांच्याकडून शाहीर परशरामाच्या कवितांचे संशोधन, संपादन, संकलन झाले. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात शाहिरांना सन्मान मिळाला. शाहीर परशरामाचे स्मारक उभे राहिले. ते सारे घडले सुमंतभाई गुजराथी या माणसामुळे. तो माणूस पदरमोड करून हे संस्कृतिसंचित टिकावे यासाठी प्रयत्न करत राहिला.\nऔंढापट्टा हा सिन्नर तालुक्यातील दुर्लक्षित किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करून परतताना नाशिक जिल्ह्यातील काही गडकिल्ल्यांवर थांबले होते. त्या ऐतिहासिक घडामोडींचा संदर्भ असणारी ‘शोध’ ही महत्त्वाची कादंबरी मुरलीधर खैरनार यांनी लिहिली आहे. सुमंतभाई लिहीत असले तरी ते यशस्वी लेखक नव्हते. त्यांना लेखनात करियरही करायचे नव्हते. पण इतिहास संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते. औंढापट्टा ही ऐतिहासिक निशाणी इतिहासात वाचताना त्यांच्या लक्षात आली. भाऊंनी त्या किल्ल्यांकडे लोकांचे लक्ष वेधले. ‘चलो औंढापट्टा’ ही काही काळ त्यांची घोषणा होती. पुढे त्यांना दुसरे तुकोजीराव होळकर यांचे जन्मस्थान सिन्नर- निफाड तालुक्यांच्या सीमेवर करंजी येथे असल्याचा शोध लागला. ते करंजीत जाऊन तेथे तुकोजीरावांचा जन्मोत्सव करत. ते वडांगळीचे संतकवी बाळाबुवा कबाडी यांच्याबद्दलची माहिती लोकांना देत. बाळाबुवांची गाथा शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली. तेच इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशाण रोवणा-या भागोजी नाईक यांच्याविषयी. नाईक यांनी तशीच जागृती केली. नांदूरशिंगोटे येथे भागोजी नाईक यांचे स्मारक करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. भाई सिन्नर तालुक्यातील ऐतिहासिक प्रतीकांचे पूजक होते. त्यांना ऐतिहासि��� पुरुषांविषयी अभिमान वाटे, पण तो दुरभिमान मात्र नव्हता.\nनिकोप समाजमन घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवणा-या सुमंत भाई गुजराथी यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणा-या सैनिकांसाठी राख्या पाठवण्याचा उपक्रमही केला. त्यासाठी त्यांनी शाळा शाळांत जाऊन प्रबोधन केले. वडांगळी गावी बाळाबुवा कबाडी नावाचे वीरशैव समाजाचे संत हाेऊन गेले. त्‍यांनी 1912 साली लिहिलेली अभंगाची गाथा गावक-यांना मठात मिळाली. सुमंतकाकांनी त्‍यानिमित्‍ताने बाळाबुवांच्‍या जन्‍मोत्‍सवादिनी उत्सव सुरू केला. पांगरी गावातील नाथ पंथाचे माधव महाराज यांचा उत्‍सव किंवा जॅक्सन प्रकरणातील अनंत कान्‍हेरे यांचे सहकारी विनायक देशपांडे यांच्‍या पत्‍नीची समाधी अशा घटनांमध्‍ये सुमंतकाकांचा पुढाकार होता.\nसिन्‍नरचे शिव पंचायतन गोंदेश्‍वर मंदिर प्रसिद्ध आहे. मुख्‍य मंदिर शिवाचे आणि भोवतालची चार मंदिरे इतर दैवतांची. त्‍यापैकी एक मंदिर सूर्याचे आहे. महाराष्‍ट्राचे सूर्यमंदिरे दुर्मिळ. सुमंतभाईंनी वीसेक वर्षांपूर्वी रथसप्‍तमीला मंदिराच्‍या परिसरात सूर्यनमस्‍कारांची प्रात्यक्षिके आणि स्‍पर्धा आयोजित केली. ती परंपरा आजही सुरू आहे. सिन्‍नरच्‍या जवळपास सर्व शाळा त्यामध्‍ये भाग घेतात.\nभाऊ जातपात, सोवळेओवळे पाळत नसत. एकदा त्यांनी मला घरी जेवण्यासाठी बोलावून घेतले; पाट मांडून, रांगोळी घालून चक्क देवघराजवळ जेवायला बसवले. त्यांना महाराष्ट्र शासनाने दलितमित्र पुरस्कार दिला तेव्हा मला त्याचे औचित्य लक्षात आले.\nसुमंतभार्इंनी एस. टी. महामंडळातून निवृत्त झाल्याच्या दुस-याच दिवशी एस टी तिकिट काढल्यावर कंडक्टरही अचंबित झाला घटना साधी पण नैतिक आचरणाचा वस्तुपाठ\nसुमंतकाका प्रसिद्धी सत्‍कारापासून नेहमी दूर राहिले. त्‍यांनी इतिहास संशोधक-संवर्धकाच्या भूमिकेतून काम करताना नाव प्रसिद्ध होण्‍यासाठी आटापीटा केला नाही. म्‍हणूनच सिन्‍नर किंवा नाशिकसंबंधात लेखन करणा-या लेखकांच्‍या पुस्‍तकांमध्‍ये त्‍यांचा मोठा वाटा राहिला. तेे राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. मात्र त्‍यांच्‍याठायी इतर विचारसरणींबाबत कटुता नव्‍हती. त्‍यांच्‍या देवघरात गोळवलकर गुरूजी आणि साने गुरूजी अशा प्रतिमा एकत्र नांदत असत. त्‍यांच्‍या कार्याची नोंद घेऊन त्‍यांना 'सिन्‍नर भूषण' हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. 'दैनिक देशदूत'चे देवकिसन सारडा आणि सुमंतकाका या दोघांना तो पुरस्‍कार एकाच वेळी देण्‍यात आला.\nनियतीने त्यांना मोठा तडाखा दिला. त्यांना एक मुलगा व दोन मुली. मुली दिल्याघरी सुखी. मुलगा वकिली करत होता. पण त्याचे मन वकिलीत रमेना. गुजराथी माणूस उद्यमशील. भाई महामंडळातून रिटायर झालेले. मुलाने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला; हार्डवेअरचे दुकान थाटले. भाऊंनी सेवानिवृत्तीची रक्कम मुलाच्या व्यवसायात गुंतवली. दुकान व्यवस्थित चालत असताना एका रात्री घरी अपघाताची बातमी येऊन धडकली. घरातील कमावता आधार गेला आणि निवृत्तीची पुंजीही उधळली गेली त्या रात्री भार्इंनी एक करूण घटना सांगितली. दुचाकीच्या अपघातातील मुलाचा मित्र बचावला होता. त्याने बाहेर पडताना भार्इंना हातरुमालाचा सेट गिफ्ट केला होता. भाऊ म्हणाले, “जणू डोळे पुसण्याची व्यवस्था करुनच ते दोघे बाहेर पडले.” आणि त्या रात्री दाबून धरलेल्या दुःखाला त्यांनी जणू वाट मोकळी करून दिली. त्यांनी त्या दुःखाला कवेत घेऊन पुढील पाव शतक मजल दर मजल करत वाटचाल केली.\nसुमंतभार्इंनी नियतीशी सामना केला. ते एकाकीपण वाट्याला येऊनही कुढत बसले नाहीत. त्यांनी नवा डाव मांडला. घर सावरले आणि स्वतःलाही; कधी कडवटपणा दाखवला नाही.\nभाऊ सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालयात रमले. वाचनालयात महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्यांना निदान स्मरण म्हणून हार घातला जावा, ही सुरुवात त्यांनी केली. त्या त्या महात्म्याचे लोकांनी स्मरण करावे, त्यातून प्रागतिक विचारांचे पोषण व्हावे असा वाचनाचा संस्कार वृद्धिंगत व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. वाचनामुळे ते स्वत: सजग होते. वाचनालयाकडे लोक आले पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न असे. सिन्नरला ‘साहित्य रसास्वाद मंडळा’च्या संस्थापकांपैकी ते एक. कविता, पत्रलेखन यांबरोबरच ते प्रासंगिकही लिहीत. त्यांच्या कवितांचे स्वरूप आठवणी, प्रतिक्रिया स्वरूपाचे आहे. ‘दिसामाजी काहीतरी लिहीत जावे’ या वृत्तीने त्यांनी अष्टाक्षरी कविता विपुल लिहिल्या आहेत. त्यांच्या लेखनात डॉक्युमेंटेशनच्या अंगाने तपशील अधिक असत. त्यांना लेखक होण्याची हौस नव्हती.\nत्यांचा पिंड समाज संस्कृतिसंपन्न व्हावा असा होता. वाचन, लेखन, डॉक्युमेंटेशन ही त्यांची साधने होती.\nत्यांनी वयाच्या नव्वद्दीत जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या संस्कृतिवेधचाच विचार करत होते. ते त्यांच्या जवळचे डॉक्युमेंट झेरॉक्स करायला गेले आणि तेथे त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांनी अखेरचा श्वास घेतला एवढा सत्शील माणूस त्यापूर्वी मी पाहिला नव्हता.\n(सुमंत गुजराथी आणि 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चा परिचय केवळ एका बैठकीचा. 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' मोहिमेच्‍या पूर्व तयारीसाठी 'थिंक महाराष्‍ट्र'चे अधिकारी-कार्यकर्ते यांनी सिन्‍नर येथे बैठक घेतली. त्यावेळी गुजराथी उपस्थित होते. त्‍यांनी माहितीसंकलनात मदत करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. मुंबईतून मोहिमेची तयारी सुरू असताना सिन्‍नरच्‍या सूत्रांकडून गुजराथी यांनी स्‍वयंप्रेरणेने मोहिमेसाठी सुरू केलेली हालचाल थोड्याफार प्रमाणात कळत राहिली. मोहिमेच्‍या पूर्व संध्‍येला 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या कार्यकर्त्‍यांची टिम सिन्‍नरला पोचली आणि गुजराथी यांच्‍या मृत्‍यूची बातमी येऊन थडकली. दुस-या दिवशी सिन्‍नरच्‍या माहितीसंकलनास सुरूवात झाली. 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या माहितीसंकलकांना पुढील तीन दिवस गावागावातील स्‍थानिकांकडून 'सुमंत गुजराथी आणि त्‍यांनी 'थिंक महाराष्‍ट्र'साठी चालवलेली तयारी' याचे किस्‍से ऐकण्‍यास मिळत राहिले. गुजराथी यांच्‍या अंत्‍ययात्रेस जमलेल्या 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या स्‍थानिक सहका-यांनी गुजराथी यांच्‍या अंत्‍यसंस्कारसमयी 'थिंक महाराष्‍ट्र'ची सिन्‍नर मोहिम यशस्‍वी करणे हीच सुमंतकाकांना श्रद्धांजली' असा जाहीर विचार बोलून दाखवला. त्‍याप्रमाणे त्‍यांचे सहकार्यही लाभले. सिन्‍नरचे चांगले माहितीसंकलन होऊ शकले. या लेखाद्वारेे सुमंत गुजराथी यांच्‍याप्रती आदरांजली व्‍यक्‍त करत आहोत. - टिम 'थिंक महाराष्‍ट्र')\nअविरत कामात मग्न असलेले काका. धन्यवाद बो-हाडे सर.\n'थिंक महाराष्‍ट्र' टिमने सुमंतकाका यांचा लेख आपल्या वेबपोर्टलवर टाकून त्यांना श्रध्दांजलीच वाहिली आहे. धन्यवाद. सर्व टिमसाठी.\nयात उल्लेख आहे कि जॅक्सन वधातील अनंत कान्हेरेचे सहकारी विनायक देशपांडेंच्या पत्नीची समाधी ती कुठे आहे ते कळावे कृपया मला ती माहिती हवी आहे.\nशंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गा���ात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात.\nस्वास्थ्यासाठी नाशिककरांची पंढरपूर सायकलवारी\nसंदर्भ: पर्यावरण, पंढरीची वारी, आरोग्‍य, सायकलींग, नाशिक शहर, नाशिक तालुका\nसुनिता पाटील यांची स्मशानसेवा\nसंदर्भ: अंत्‍यसंस्‍कार, नाशिक तालुका, स्मशानभूमी, नाशिक शहर\nमराठा समाजाचा आक्रोश मराठी साहित्याला का ऐकू येत नाही\nगेले लिहायचे राहून - विनायकदादा पाटील यांची अनुभवगाथा\nनामवंत लेखकांना अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य संमेलनाची निवडणूक\nसंदर्भ: डुबेरे गाव, सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर\nयादव सम्राटांची राजधानी – सिन्नर (श्रीनगर)\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गावगाथा\nराहुल पगारे - चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान\nसंदर्भ: प्रयोगशील शिक्षक, सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, ठाणगाव, शिक्षणातील प्रयोग\nसंजय क्षत्रिय - सूक्ष्म मुर्तिकार\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गणपती, सूक्ष्‍म मूर्तीकार, संग्रह, प्रदर्शन, Ganpati, Miniature, sinnar tehsil, Sinnar city\nमहानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: श्रीचक्रधर स्वामी, खोपडी गाव, सिन्‍नर शहर, महानुभाव पंथ, सिन्‍नर तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%AD-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-14T16:17:56Z", "digest": "sha1:FMDUPOJEWLU4CG5CEXIYAKUYFWIM2PGX", "length": 5117, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "७ जून | मराठीमाती", "raw_content": "\n१८३७ : अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.\n१९७४ : महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.\n१९९२ : डॉ. स. गं. मालशे (सखाराम गंगाधर मालशे), मराठी वा��मयाचे ज्येष्ठ अभ्यासक.\n१९१२ : सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, तापीबाई टिळक, दिनविशेष, महेश भूपती, मृत्यू, स. गं. मालशे, सखाराम गंगाधर मालशे, सत्यभामाबाई टिळक, ७ जून on जुन 7, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-08-14T15:57:50Z", "digest": "sha1:5Y2XBWFMW67P7W4XM67R2DTM3HVVDHHR", "length": 7821, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनंत कान्हेरे - विकिपीडिया", "raw_content": "\nअनंत कान्हेरे यांना फासावर नेताना\nएप्रिल १९, इ.स. १९१०\nठाणे, महाराष्ट्र, भारत (फाशी)\nअनंत लक्ष्मण कान्हेरे (इ.स. १८९१; आयनी मेटे, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - एप्रिल १९, इ.स. १९१०; ठाणे, महाराष्ट्र) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होता. तो इ.स. १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचा सदस्य होता. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारा अनंत कान्हेरे हा खुदीराम बोस याच्या नंतरचा सर्वांत तरूण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला.\nसावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंताने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे असे समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.\nजॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. डिसेंबर २१ इ.स. १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंताने जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभा राहिला, त्याला अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. एप्रिल १९, इ.स. १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.\nठाण्याच्या तु��ुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे.\n\"अनंत कान्हेरेंच्या आयुष्यावरील चित्रपट १९०९\" (मराठी मजकूर). मराठीमाती.\nमुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ - इ.स. १९१० सालातील नाशिक कटाच्या खटल्याची माहिती (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १८९१ मधील जन्म\nइ.स. १९१० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१८ रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2808.html", "date_download": "2018-08-14T16:06:27Z", "digest": "sha1:SN3PWZREXFYE3CCJ4DNZDMVDFQZFIXKF", "length": 10936, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शेवटच्या श्‍वासापर्यत जनतेची सेवा - शालिनीताई विखे पाटील. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Politics News Shalinitai Vikhe शेवटच्या श्‍वासापर्यत जनतेची सेवा - शालिनीताई विखे पाटील.\nशेवटच्या श्‍वासापर्यत जनतेची सेवा - शालिनीताई विखे पाटील.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवटच्या श्‍वासापर्यत जनतेची सेवा करू असा शब्द हजारो माता भगिनी, बंधु, युवक आणि युवती यांच्या समक्ष देत आहे, असे ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी येथे दिली.कर्जत येथे जनसेवा फौडेंशन, पंचायत समिती कर्जत व महिला विकास महामंडळ, कर्जत तालुका कृषि विभाग यांच्या वतीने तीन दिवस लेक वाचवा आभियानंतर्गत सक्षम महिला कर्जत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संत गोदड महाराज क्रीडा नगरीच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. यांचे संयोजक डॉ. सुजय विखे यांनी केले. या महोत्सवाचा समारोप अध्यक्षा विखे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयावेळी डॉ. सुजय विखे, सुनंदा पिसाळ, योगिता सोनमाळी, नगरसेविका पुजा मेहत्रे, मोनाली तोटे, हस्यकवी मिर्जा बेग, अंबादास पिसाळ, प्रविण घुले, दादासाहेब सोनमाळी, कैलास शेवाळे, सचिन घुले, श्रीहर्ष शेवाळे, डॉ. संदीप काळदाते, राजकुमार आंधळकर, बापुराव गायकवाड, रामचंद्र गांगर्डे आदी उपस्थित होते.\nअध्यक्षा विखे पाटील म्हणाल्या, पद्‌मश्री विखे पाटील यांनी विखे परिवार हा गोरगरीब, शेतकरी, शेतमजुर, महिला, युवक, युवती यांच्यासह सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या नागरीकांची सेवा करणे, त्यांचे प्रश्न व अडचणी सोडवण्याचा वारसा घालून दिला आहे. हाच वारसा डॉ.सुजय विखे हे पुढे चालवीत आहेत. साई ज्योती महिला बचत गट ही महिलांची सक्षमी करणाची चळवळ उभा केली.\nआज जिल्ह्यामध्ये हजारो बचत गट निर्माण झाले असून त्यातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. महिला चुल आणि मुल यामधून बाहेर येवून तिला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न सुजय विखे यांनी येथे आयोजित महिला महोत्सवाच्या निमित्ताने केला आहे. ग्रामीण भागातील महिलापण कर्तबगार आहेत. त्यांना संधी मिळण्याची गरज आहे आणि येथे ही संधी त्यांना मिळाली आहे.\nमात्र महिलांनी येथेच न थांबता आता आणखी पुढे जावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहू असा शब्द देते आहे. विखे कूटूंब कर्जतच्या जनतेचे ऋण कधीच विसरणार नाही. डॉ. सुजय हा डॉक्‍टर आहे. यामुळे जनतेची नाडी त्याला चांगली ओळखता येते. यामुळे या तालुक्‍यातील जनतेचे सर्व प्रश्न आता सूटतील.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nडॉ.सुजय विखे म्हणाले, तीन दिवस चाललेल्या या महोत्सवास किमान 50 हजार नागरीक, महिला, युवक आणि युवती यांनी भेट दिली आहे. तालुक्‍यातील महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होवू नये म्हणून काही जणांनी छुपा विरोधही केला,मात्र येथे आलेल्या सर्व माता आणि भगिनी यांनी चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत, हे विरोध करणाऱ्यांना दाखवून दिले.\nया भागातील युवक, युवती, महिला आणि शेतकरी यांना स्वतःच्या पायावर व सक्षमपणे उभा करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले. यात काही प्रमाणात यशस्वी झालो. याचे कारण आमची समाजाशी असलेली बांधलकी आणि जनतेचा आमच्यावर पदम्‌भूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून असलेला विश्वास हेच होय.\nआता आपण यावर थांबणार नाही कुळधरण येथे आरोग्य शिबीर होणार आहे. या शिवाय बचत गटांना पारनेर मेळाव्यात संधी देणार आहे. युवक व युवतींना मराठी मालिकामधून संधी देणार आहे. पुढील दोन वर्षांनी आयोजित मेळाव्यामध्ये प्रमख पाहूना कर्जत तालुक्‍यातील कलाकार असेल, असे ते म्हणाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-14T15:25:52Z", "digest": "sha1:IIE34LIC4NB6EMQU2RHOX62KXAMYE3EW", "length": 9156, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "शिवसेनेचे राजीनामे खिशातच राहणार ..दसरा मेळाव्यात भूकंप नाही | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nशिवसेनेचे राजीनामे खिशातच राहणार ..दसरा मेळाव्यात भूकंप नाही\n‘राजीनामे खिशातच आहेत’, ‘राजकीय भूकंप होईल’, ‘आता निर्णयाची वेळ जवळ आलीय’, असे इशारे, धमक्या शिवसेनेने भाजपला अनेक वेळा दिल्या आहेत. आताही दसरा मेळाव्यात शिवसेना पुन्हा एकदा भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडून, तोंडसुख घेऊन सत्तेचा लाभ घेणेच पसंत करणार असल्याचे निकटवर्तिय सूत्रांकडून समजते.\nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nशनिवारच्या महागाईच्या आंदोलनावरून सेने भाजप मध्ये ‘राडा’ झाल्यानंतरही शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्धास्त असून सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री ज्या वेळी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभाला असतील तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण देतील.\n३० सप्टेंबरला मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेणार नाहीत याची फडणवीस यांना खात्री आहे. शिवसेनेकडून केंद्र आणि राज्याच्या अनेक नि���्णयांवर टीकेची झोड सुरू आहे. महागाईच्या विरोधात हजारो शिवसैनिक शनिवारी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. त्यातून त्यांच्या मनातील मोदी द्वेष दिसून आला.\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काहीतरी निर्णय होऊ शकतो अशी चर्चा होती मात्र सत्तेत राहूनच भाजपला लक्ष्य करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. पक्ष फुटीची भीती हेच यामागचे कारण असावे असे समजते . शिवसेनेच्या मंत्र्यांनाही त्यांच्या पक्षाने सरकारमधून बाहेर पडावे असे वाटत नाही, त्याऐवजी शिवसेना जुन्या मंत्र्यांना हटवा आणि नवीन चेह-यांना संधी मिळावी म्हणून आग्रही आहे.\nसामनामधून भाजपा, केंद्र व राज्य सरकारवरील तीव्र टीका यापुढेही सुरू राहील. भाजपाचे प्रवक्ते, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे आ. अनिल परब, आ. नीलम गो-हे हे एकमेकांच्या पक्षांवर सत्तेचं सोबत राहूनच सडकून टीका करीत राहतील आणि विरोधी पक्षाची जागा भरून काढतील अशी एकंदरीत चिन्हे आहेत\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← कर्जमाफी म्हणजे ‘ लबाडाच्या घरचे आवतण ’ : कोण म्हणालय असं शेतीच्या वादातून वडील व मुलाची निर्घृण हत्या : नांदेड परिसरातील घटना →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/fake-news-order-circulation-have-been-withdrawn-pm-narendra-modi-107323", "date_download": "2018-08-14T15:42:14Z", "digest": "sha1:DEF5SP7Z5JB33BTNSLUVO4BUFF3T3AEC", "length": 12750, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fake News Order Circulation have been withdrawn by PM Narendra Modi \"फेक न्यूज'बाबतचे पत्रक मागे ; विरोधानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून हस्तक्षेप | eSakal", "raw_content": "\n\"फेक न्यूज'बाबतचे पत्रक मागे ; विरोधानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून हस्तक्षेप\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nचोवीस तासांच्या आत केंद्र सरकारला पत्रक मागे घ्यावे लागले, हा लोकशाहीचा विजय आहे. या पत्रकाच्या माध्यमातून केंद्र सरकार माध्यमांच्या स्वायत्ततेवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत होते. सरकारला निर्णय मागे घ्यायला लावल्याबद्दल सर्व पत्रकारांचे अभिनंदन.\n- राधाकृष्ण विखे पाटील, कॉंग्रेस नेते\nनवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या सूचनेनंतर खोट्या बातम्यांबाबत (फेक न्यूज) जारी केलेले वादग्रस्त पत्रक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज मागे घेतले. या पत्रकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने एकाच दिवसात ते मागे घेण्याची नामुष्की या मंत्रालयावर ओढवली.\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल (ता. 2) एक पत्रक जारी करत खोट्या बातम्यांवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने पत्रकारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार, पत्रकाराने दिलेली बातमी खोटी आढळल्यास अथवा त्यामुळे अफवा पसरत असल्यास त्या पत्रकाराची मान्यता रद्द केली जाणार होती. मात्र, या पत्रकाला विविध ठिकाणांहून प्रचंड विरोध आणि टीका झाल्याने पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केला. खोटी बातमी म्हणजे काय, हे ठरविण्याचा अधिकार माध्यमांकडेच असू द्यावा, असे सांगत पत्रक मागे घेण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने मंत्रालयाला केली. या प्रकारामध्ये सरकारने लक्ष घालण्याची गरज नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाचे मत असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.\nमंत्रालयाने पत्रक जारी केल्यानंतर माध्यमांबरोबरच विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका केली होती. खोट्या बातम्यांना आळा घालण्याच्या पद्धतीवर कॉंग्रेसने प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत, सरकारविरोधात बातम्या देण्यापासून पत्रकारांना रोखण्यासाठी ही कृती असल्याची टीका कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी केली होती.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nपोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत\nसटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-stocklimit-ramvilas-paswan-food-ministry-641", "date_download": "2018-08-14T16:28:09Z", "digest": "sha1:ZA25ZVAUHWHMSC2PS2JODH4XYUQG6P3L", "length": 23141, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, onion, Stocklimit, ramvilas paswan, food ministry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांद्याला स्टॉक लिमिटचे बंधन घाला : पासवान\nकांद्याला स्टॉक लिमिटचे बंधन घाला : पासवान\nकांद्याला स्टॉक लिमिटचे बंधन घाला : पासवान\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली : दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा व्यापारी/घाऊक विक्रेत्यांवर साठा मर्यादेचे (स्टॉक लिमिट) बंधन घालण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे, असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.\nया आशयाचे पत्र राज्यांना पाठविण्यात आले असून, वेळप्रसंगी जीवनावश्‍यक वस्तू कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करावी, असे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी नुकतीच (ता. २३) दिली आहे.\nनवी दिल्ली : दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा व्यापारी/घाऊक विक्रेत्यांवर साठा मर्यादेचे (स्टॉक लिमिट) बंधन घालण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे, असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.\nया आशयाचे पत्र राज्यांना पाठविण्यात आले असून, वेळप्रसंगी जीवनावश्‍यक वस्तू कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करावी, असे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रा��नी नुकतीच (ता. २३) दिली आहे.\nनवीन कांदा काढणीस अद्याप वेळ असल्याने तसेच खरीप पेरणी क्षेत्रात २० ते ३० टक्‍क्‍यांनी घटीचा अंदाज असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांत देशभरात कांद्याचे दर वधारले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार मंगळवारी (ता. २२) नवी दिल्ली येथे कांदा ३८ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केला जात आहे. गेल्या वर्षी या कालावधीत कांद्याला २२ रुपये प्रतिकिलो दर होते. मुंबई येथे ३४, कोलकत्याला ४० तर चेन्नईमध्ये २९ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री करण्यात आला. येत्या काही महिन्यांत देशभरात विविध सण आणि उत्सव साजरे होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर दरांवर नियंत्रण राहावे यासाठी ही सूचना केली असल्याचे जाणकारांचे मत आहे.\nकेंद्रीय मंत्री पासवान यांनी नुकतेच वाणिज्य मंत्रालयालासुद्धा एक पत्र लिहिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्यावर प्रतिटनामागे ४५० डॉलर (सुमारे ३० हजार रुपये) ‘एमईपी‘ लागू करावी, अशी या पत्राद्वारे मागणी केली आहे. यामुळे व्यापारी आणि निर्यातदारांना कांदा निर्यातीत असलेले अनुदान काढून घेता येणार आहे. याविषयी नुकतीच सचिव समितीच्या एका बैठकीतही चर्चा झाली असून, या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nया बंधनाचा फायदा नाही\nनाशवंत असल्याने मुळातच कांद्याचा स्टॉक जास्त काळ राहू शकत नाही. या निर्णयामुळे कांद्याचे दर आवाक्‍यात राहतील अशी शक्‍यता असेल तर ते चुकीचे आहे. मुळात स्टॉक ठेवला काय किंवा नाही ठेवला काय, त्याचा दराशी संबंधच चुकीचा आहे. एखादा व्यापारी शेतकऱ्याच्या नावावर पण स्टॉक करून ठेवू शकतो. यामुळे या बंधनाचा फारसा फायदा होणार नाही असे वाटते.\n- खासदार राजू शेट्टी\nअर्थशास्त्र न कळणाऱ्यांचे असे निर्णय\nया निर्णयाने उत्पादकाला तर फायदा नाहीच; पण ग्राहकालाही यातून फारसे काही हाती लागणार नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येला जीवनावश्‍यक वस्तू कायदाच कारणीभूत आहेत. अर्थशास्त्र न कळणाऱ्यांकडून असे निर्णय होत असल्याने शेतकऱ्याला दर वाढून मिळेल ही अपेक्षा करणे गैर ठरेल.\n- रघुनाथ पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना\nमागील महिन्यात कांदा २८०० पर्यंत गेला होता. कांदा बाजाराचा आढावा घेऊन व्यापाऱ्यांनी ही कृत्रिम तेजी केली होती. केंद्राने त्याच वेळी त्यांच्यावर ब��धने आणण्याची कारवाई करायला हवी होती. आता कांद्याचे दर १५०० पर्यंत आले आहेत. या स्थितीत स्टॉक लिमिटचे बंधन घालण्याच्या निर्णयाचा शासनाला अजिबात उपयोग होणार नाही. केंद्राचा राज्यांना सल्ला म्हणजे वरातीमागून घोडे असाच प्रकार आहे.\n- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड.\nआमचे नुकसान होणार नाही\nकांद्याच्या स्टॉक लिमिटमुळे दर वधारणार असतील, तर चांगलीच गोष्ट आहे. आज शासनाच्याच अनेक वखारी आहेत, शेतकऱ्यांकडे कांदा चाळी आहेत. व्यापाऱ्यांकडे कांदा कमी प्रमाणात शिल्लक असतो. कांदा नाशवंत माल असल्यामुळे जास्त काळ ठेवताही येत नाही. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल, पण आमचे नुकसानही होणार नाही.\nकांदा व्यापारी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर\nही योग्य वेळ नव्हे\nकांद्याचे दर सातत्याने वाढत नसून, त्यात उतरण होत आहे. कांद्याच्या स्टॉक लिमिटवर व्यापाऱ्यांना बंधने घालून नेमके काय साध्य होईल अशा प्रकारचा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ नाही असे वाटते. मागील दोन वर्षांपासून शेतकरी योग्य दराची वाट पाहत होता. काही प्रमाणात वाढलेल्या दराने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याही परिस्थितीत दरावर फारसा परिणाम होणार नाही. तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.\nकांदा व्यापारी, उमराणे बाजार समिती.\nकांदा बाजाराचे नीट आकलन न होता अत्यंत अपुऱ्या माहितीच्या आधारे स्टॉक लिमिटसंदर्भात निर्णय घेतला जात आहे. कांदा दरात सातत्याने वाढ न होता उतरण होत आहे. केंद्र शासनाची समिती लासलगाव बाजार समितीत आल्यानंतर कांदा उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या अंदाजाप्रमाणेच केंद्राच्या समितीनेच शेतकरी विरोधी अहवाल दिला असल्याचे दिसते. आता या स्थितीत व्यापाऱ्यांच्या स्टॉक लिमिटवर बंधने घालण्याचा निर्णय मूर्खपणाचाच आहे.\nमाजी वरिष्ठ संचालक - नाफेड\nअगोदरच बंधनांनी जायबंदी झालेल्या कांद्यावर अजून बंधने लावणे चुकीचे आहे. कांदा उत्पादन व व्यापार हा व्यवसाय आहे. त्याचा नफा-तोटा पाहण्याचे स्वातंत्र्य या घटकांना दिले पाहिजे. सरकारचा यात संबंध येतोच कुठे सरकारने यात पडू नये. सध्याच्या गोंधळात पूर्णत: सरकारचाच दोष आहे. अशा प्रकारचा निर्णय म्हणजे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात भांडणे लावण्याचा प्रकार आहे.\n- डॉ. गिरधर पाटील,\nरामविलास पासवान ram vilas paswan खरीप सरकार government शेती कांदा\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.malayalamdailynews.com/?p=367785", "date_download": "2018-08-14T16:27:59Z", "digest": "sha1:TACFDY5QZR6Q2N2CVTL6PMOEETPLHUEK", "length": 17279, "nlines": 145, "source_domain": "www.malayalamdailynews.com", "title": "Malayalam Daily news", "raw_content": "\n‘मां की मौत के बात पिता करते थे गलत काम’\n कहते हैं कि बिटिया सबसे ज्यादा प्यार अपने पिता को करती है दोनों के बीच का रिश्ता काफी पावन माना जाता है, लेकिन कानपुर देहात में एक पिता ने अपनी सगी बेटी के साथ ऐसा काम किया की सारे रिश्ते बेमानी साबित हो गये\nदरअसल कानपुर देहात में एक पिता अपनी बेटी के साथ कई महीनों तक दुष्कर्म करता रहा, जिसकी वजह से वो गर्भवती हो गयी पिता की हरकतों की वजह से बेटी अपनी नानी के घर चली गयी पिता की हरकतों की वजह से बेटी अपनी नानी के घर चली गयी जब उसका पिता उसको लेने पहुंचा तो बेटी ने अपने पिता के साथ जाने से इंकार कर दिया तब भाई ने 100 नंबर डायल कर पुलिस को बुला लिया जब उसका पिता उसको लेने पहुंचा तो बेटी ने अपने पिता के साथ जाने से इंकार कर दिया तब भाई ने 100 नंबर डायल कर पुलिस को बुला लिया मौके पर पहुंची पुलिस ने मामले की जानकारी लड़की से ली, तो पिता की यह शर्मनाक हरकत लोगों को पता चली\nकई महीनों से कर रहा था दुष्कर्म\nजिले के शिवली कस्बे में रहने वाले इस सख्श ने पिता बेटी के रिश्ते को शर्मशार कर दिया पिछले कई महीनों से लगातार अपनी बेटी के साथ दुष्कर्म करता रहा पिछले कई महीनों से लगातार अपनी बेटी के साथ दुष्कर्म करता रहा पीड़िता नाबालिक लडकी ने बताया कि वह अपने पिता और दो भाईयों के साथ रहती थी पीड़िता नाबालिक लडकी ने बताया कि वह अपने पिता और दो भाईयों के साथ रहती थी वहीं, उसकी मां की मौत आठ महीने पहले हो चुकी थी, जिसके बाद से ही वह अपने पिता और दो भाईयों के साथ रहा करती थी वहीं, उसकी मां की मौत आठ महीने पहले हो चुकी थी, जिसके बाद से ही वह अपने पिता और दो भाईयों के साथ रहा करती थी मां की मौत के बाद वह पहली बार अपनी नानी के घर बरौर थाना क्षेत्र के जलालपुर गांव में खिचड़ी खाने को आई थी और वह दूसरे दिन अपने भाई के साथ आपने घर वापस जा रही थी\nजबरदस्ती घर ले जा रहे थे भाई व पिता\nबताया गया कि आचानक दोनों लोगों में आपस में झगड़ा हो गया, जिसके बाद भाई अपनी बहन को छोड कर चला गया और वह वह वापस आपनी नानी के घर आ गई लेकिन, जैसे ही पिता को यह बात पता चली कि उसकी बेटी घर नहीं आई तो वह खुद लेने चला आया और लड़की को जबरदस्ती ले जाने लगा, लेकिन नाबालिक लड़की घर न जाने के लिए जिद करती रही, जिसके बाद लड़की के भाई ने 100 डायल पर फोन कर पुलिस को बुला लिया\nडर के कारण किसी को नहीं बताई बात\nमौके पर पहुंची पुलिस ने जब पूरे मामले की जानकारी नाबालिक लड़की से ली तो जो बात लड़की ने पुलिस वालों को बताया उससे लोगों के होश उड़ गए नाबालिक ने बताया कि मेरी मां की आठ माह पहले मौत हो चुकी है, जिसके बाद से जब भी पिता घर में अकेले रहते थे तो मेरे साथ गलत काम करते थे नाबालिक ने बताया कि मेरी मां की आठ माह पहले मौत हो चुकी है, जिसके बाद से जब भी पिता घर में अकेले रहते थे तो मेरे साथ गलत काम करते थे मैं डर के कारण किसी से नहीं बोल पाती थी\nपुलिस ने आरोपी को भेजा जेल\nपीड़िता ने बताया कि मैं प्रेगनेन्ट भी हूं और इसी कारण से मैं घर नहीं जा रही हूं कि वह फिर से मेरे साथ गलत काम करेंगे वही, पूरे मामले पर सीओ एके जायसवाल का कहना है कि पीड़िता ने अपने पिता के खिलाफ तहरीर दी है, जिसके बाद पुलिस ने आरोपी पिता को जेल भेज दिया है\n‘रेप के बाद इंडस्ट्री में रोजी-रोटी भी मिलती है’, कहकर सरोज खान ने मांगी माफी\n अब ब्रेकअप के लिए भी एेप\nजम्मू-कश्मीर: पुलवामा में मुठभेड़ जारी, सुरक्षाबलों ने एक आतंकी को किया ढेर\nसीरिया में ‘केमिकल अटैक’, बच्चों समेत 100 लोगों के मरने की खबर\nगूगल ने डूडल के जरिए हरगोविंद खुराना को दी श्रद्धांजलि\nगरीब मुस्लिम कन्याओं को मुख्यमंत्री की सौगात, हर साल 100 लड़कियों की सामूहिक शादी\nइंदिरा@100: जब ‘गूंगी गुड़िया’ ने ‘आयरन लेडी’ बन दुनिया को चौंकाया\nउत्तर कोरिया के मसले पर हमारा साथ दे रहा चीनः डोनाल्ड ट्रंप\nखट्टा-मीठा पाइनएप्‍पल का रायता\nमनोज तिवारी के घर पर हमला और तोड़फोड़, 2 स्टाफ घायल, 2 आरोपी गिरफ्तार\nLG Q6 स्मार्टफोन भारत में लॉन्च, जानें कीमत और फीचर्स\nराष्ट्रपति भवन में रामनाथ कोविंद ने की ‘एलपीजी पंचायत’ की शुरुआत\nमेघालय, मिजोरम में आज कई परियोजनाओं का उद्घाटन ��रेंगे पीएम\nअब एसबीआर्इ ने दिया ग्राहकों को झटका, मिनिमम बैलेंस नहीं रखा तो लेगा चार्ज\n‘वह दिन दूर नहीं जब पूंजीपतियों की यह सरकार Air India के बाद रेलवे को भी बेच दे’\nअब इलाज के नाम पर चूना नहीं लगा सकेंगे निजी अस्पताल\nयूपी: होली के बाद हुड़दंग, पुलिस की गाड़ियों में लगाई आग\nबदला लेने लड़की ने प्रेमी को बनाया टेररिस्ट, झूठे नोट में लिखी ये कहानी\nरेलवे स्टेशन पर मुफ्त वाई-फाई का ऐसे लें मजा\nइसरो की उपलब्धि से हैरान था खुफिया प्रमुख के लिए ट्रंप का पसंदीदा अफसर\n20 किलो गहने पहनकर सिल्वर जुबली कांवड़ यात्रा पर निकले गोल्डन बाबा\nअसम में हमारे ‘घुसपैठिए’ नहीं, भारत सुलझाए अपना मसला: NRC पर बांग्लादेश ने कहा\nपूर्व IPS का आरोप- BJP के जनाधार से बौखलाईं ममता, अफसरों का कर रहीं तबादला\nसंसद में ओबीसी आयोग बिल पास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/03/15/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-08-14T16:20:16Z", "digest": "sha1:JXATOG222EHTTSSTO3DMN5WXXPJSWEPO", "length": 6748, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "बांधकाम व्यावसायिकाकडे २० कोटीची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला अटक - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nबांधकाम व्यावसायिकाकडे २० कोटीची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला अटक\n15/03/2018 SNP ReporterLeave a Comment on बांधकाम व्यावसायिकाकडे २० कोटीची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला अटक\nमुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला अटक करण्यात आली. . गुलाब पारखे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य आहे.\nमुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे पवईत कार्यालय आहे. गुलाब पारखे हा पूर्वी २७ वर्षे संबंधित बिल्डरकडे एजंट म्हणून कामकाज पाहत होता. मागील वर्षी त्याने नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने सरकारी कार्यालयातून संबंधित व्यक्तीची आरटीआय कायद्याअंतगर्त माहिती मागवून घेतली आणि ही माहिती उघड न करण्यासाठी त्याच्याकडे २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर सगळी माहिती उघड करून त्याला अडचणीत आणण्याची धमकीसुद्धा दिली होती.\nगुरुवारी सकाळी बिल्डरच्या कार्यालयातून एका कर्मचाऱ्याने पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तसेच खंडणीची मागणी करणारे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना पुरावा म्हणून दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सापळा रचून मुलुंड येथील एका हॉटेलमधून गुलाब पारखेला अटक केली. २० कोटींपैकी २ कोटी रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.\nTagged २० कोटी अटक खंडणी जिल्हा परिषद सदस्य बांधकाम व्यावसाय\nमाजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन\nपुणे शहरचा प्रशासनाच्या बाबतीत देशात अव्वलस्थान\nपुण्यात जादूटोण्याच्या अघोऱ्या प्रथेने घेतला महिलेचा जीव\nनाशिकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू\nमहापालिकेनं कचऱ्याची विल्हेवाट ही स्थानिक पातळीवर करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2018-08-14T15:57:34Z", "digest": "sha1:CTDELMUZ6O4MPTIUASZMEEDKWGZOEHJ4", "length": 4010, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायक्रोकंट्रोलर - विकिपीडिया", "raw_content": "\nमायक्रोकंट्रोलर हा एक इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच आय. सी. वर आधारित सूक्ष्म संगणक असतो. आधुनिक संगणकयुगात तो केवळ एका चिपवर काम करू शकतो. एका मायक्रोकंट्रोलरमध्ये एक किंवा अनेक सीपीयू असू शकतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१७ रोजी ००:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/sansui-sa41-black-price-p4HAIn.html", "date_download": "2018-08-14T15:41:35Z", "digest": "sha1:L7N6H37COKOT6QXXFIMLXBWJDHFIXFCE", "length": 14505, "nlines": 417, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सासूची सॅ४१ ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसासूची सॅ४१ ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सासूची सॅ४१ ब्लॅक किंमत ## आहे.\nसासूची सॅ४१ ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसासूची सॅ४१ ब्लॅकहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसासूची सॅ४१ ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 4,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसासूची सॅ४१ ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सासूची सॅ४१ ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसासूची सॅ४१ ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसासूची सॅ४१ ब्लॅक वैशिष्ट्य\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 4 Inches\nरिअर कॅमेरा 3 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nइंटर्नल मेमरी 512 MB\nऑपरेटिंग सिस्टिम Android OS\nबॅटरी कॅपॅसिटी 1500 mAh\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?q=Swan", "date_download": "2018-08-14T16:20:26Z", "digest": "sha1:B6EO7FQMLGDVSCEFDXZPP4SUHC6BM63K", "length": 4195, "nlines": 85, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Swan आयफोन लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Swan\"\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा >\nहंस आणि बुडलेला स्त्री\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर HD वॉलपेपर आयफोन रिंगटोन\nफुकट iPhone थेट वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nकाल्पनिक प्रेम, हंस परीकथा, हंस, व्हाईट हंस, हंस आणि बुडलेला स्त्री, व्हाईट हंस, मुलगी आणि हंस, मुलगी आणि हंस, स्वान प्रेम, व्हाईट हंस, हंस, लँडस्केप, हंस, व्हाईट हंस, व्हाईट हंस, हंस, हंस, प्रेमामध्ये, थोडे स्वान, काळा हंस, स्वान आणि देवदूत Live Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-processing-stories-marathi-strawbery-processing-home-651", "date_download": "2018-08-14T16:08:17Z", "digest": "sha1:SZUMQ23NDMFZA2QAOMHK6AE5KRZZ7VFU", "length": 27047, "nlines": 199, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Processing Stories in Marathi, Strawbery Processing at Home | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्ट्रॉबेरी फळांवरील घरगुती प्रक्रिया\nस्ट्रॉबेरी फळांवरील घरगुती प्रक्रिया\nडॉ. आर. टी. पाटील\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nअत्यंत नाजूक असलेल्या स्ट्रॉबेरी फळांची साठवणक्षमता वाढवण्यासाठी प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी घरगुती पातळीवर करण्यायोग्य सोप्या प्रक्रियांची माहिती घेऊ.\nस्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक असले तरी अलीकडे समशितोष्ण वातावणातील काही जाती उपलब्ध झाल्या आहेत. भारतातील उंचावरील प्रदेशामध्ये थंड वातावरणामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात होते. राज्यामध्ये महाबळेश्वर भागातील हे पीक अलीकडे पुणे, नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी घेतले जाते. त्यामुळे वर्षातील मोठ्या कालावधीमध्ये स्ट्रॉबेरी फळे बाजारात असतात. उत्तम चव, गंध आणि क जीवनसत्त्वांनी परीपूर्ण हे पीक आईस्क्रिम आणि जॅम निर्मितीसाठी प्राधान्याने वापरले जाते. पाश्चिमात्य देशामध्ये त्यांची गोठवलेल्या स्थितीमध्ये निर्यातही केली जाते.\nफळे अत्यंत नाजूक असून, काढणीनंतर अधिक टिकत नाहीत. पठारी प्रदेशामध्ये फेब्रुवारी उशिरा ते एप��रिल या काळात, तर महाबळेश्वरसारख्या उंचावरील भागामध्ये मे ते जून या काळात फळांची काढणी होते. स्थानिक बाजारपेठेसाठी पूर्ण पक्व फळे काढली जातात. दूरवरच्या बाजारपेठेसाठी संपूर्ण रंग आलेल्या आणि घट्ट अशा फळांची काढणी करतात. फळांची काढणी शक्यतो सकाळी लवकर कोरड्या स्थितीमध्ये केली जाते.\nफळे अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांच्या पॅकींगसाठी कार्ड बोर्ड, बांबू किंवा पेपर ट्रे यांचा एक वापर केला जातो. त्यात एक किंवा दोनच थरामध्ये फळे ठेवली जातात.\nफळे धुतल्यास त्याची चकाकी कमी होते.\nस्थानिक वातावरण आणि हंगामानुसार उत्पादन हेक्टरी २० ते २५ टनापर्यंत मिळते. आदर्श वातावरणामध्ये हे उत्पादन ५० टनापर्यंत गेल्याच्याही नोंदी आहेत.\nस्ट्रॉबेरी फळामध्ये रोगप्रतिकारक घटकांसोबतच पोषक अन्नद्रव्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामध्ये फोलेट, पोटॅशिअम, मॅंगेनीज, तंतूमय फायबर, मॅग्नेशिअम हे पोषक घटक उपलब्ध असतात. ती क जीवनसत्त्वाने परीपूर्ण असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. विशेषतः डोळे, मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आणि उच्च रक्तदाबाचा ताण कमी करण्यासाठी, ऑर्थर्टीस आणि विविध हृदयाशी संबंधित रोगासाठी उपयुक्त ठरतात. विविध रोगांसाठी प्रतिकारकता वाढवण्याचे काम करतात.\nअत्यंत नाजूक फळ असल्यासे काढतेवेळी आणि त्यानंतरच्या हाताळणीमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज असते. फळांची काढणी सकाळी लवकर करून त्याच दिवशी दुपारपर्यंत फळे बाजारात जाणे आवश्यक असते. किंवा दुपारी फळे काढल्यानंतर रात्रभर शीतगृहामध्ये ठेवावीत, त्यानंतर सकाळी बाजारपेठेत पाठवावीत.\nसामान्यतः पहिल्या दर्जाच्या फळांची चांगला दर मिळत असला तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या फळांसाठी प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यासाठी घरगुती पातळीवर प्रक्रिया कशी करायची याची माहिती घेऊ.\nप्रक्रिया केलेली आर्द्रतापूर्ण संपूर्ण स्ट्रॉबेरी फळे\nताजी फळे वाहत्या पाण्याखाली धुवून घ्यावीत, त्यामुळे त्यावरील धूळ, माती, कीडनाशकांचे अवशेष धुतले जातात. त्यानंतर त्याचा हिरवा भाग हाताने काढून घ्यावा. त्यानंतर पाण्याने पुन्हा एकदा धुवून स्वच्छ करंडीमध्ये फळे ठेवावीत.\nशक्यतो ही सर्व फळे जवळपास एका आकार, पक्वता आणि रंगाची असावीत.\nफळांवरील सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी बाष्प उष्णता प्रक्रिया ���िंवा ब्लांचिंग (गरम पाण्यात टाकून लगेच काढून घेणे) प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया न केल्यास सूक्ष्मजीवामध्ये पुढे फळे खराब होणे किंवा रंगात बदल होऊ शकतो. ही प्रक्रिया घरच्या घरी करण्यासाठी एखाद्या जाळीवर फळे घेऊन शिट्टी न लावलेल्या कुकरच्या वाफेवर दोन मिनिटांसाठी ठेवावीत. त्यानंतर त्वरित ही फळे थंड पाण्यामध्ये टाकावीत.\nया प्रक्रियेनंतर साठवणयोग्य व अधिक पाण्याचे प्रमाण असलेली संपूर्ण स्ट्रॉबेरी फळे मिळवण्यासाठी साखर आणि पूरक घटकांचे मिश्रण वापरले जाते. प्रति किलो स्ट्रॉबेरी फळांसाठी त्यांचे खालील प्रमाण घ्यावे.\nबारीक साखर -४४० ग्रॅम\nपोटॅशिअम सोरबेट -१.५ ग्रॅम\nसायट्रीक अॅसिड १७ ग्रॅम\nसोडियम बायसल्फेट- ०.२२ ग्रॅम\nअॅस्कॉर्बिक अॅसिड -०.३६ ग्रॅम\nवरील मिश्रण ब्लांचिंग करून थंड केलेल्या फळांच्या बादलीमध्ये टाकून, लाकडी चमच्याने सर्व फळांना मिश्रण लागेल यासाठी सावकाश हलवावे. ही बादली झाकून सहा दिवसासाठी तसेच ठेवावे. बादलीतील मिश्रण दिवसातून दोन वेळा हलवून घ्यावे. या प्रक्रियेमध्ये फळांचा काही रस बाहेर पडतो. ही फळे जार किंवा कॅनमध्ये भरून ठेवावीत. त्यामुळे फळे तीन ते चार महिन्यांपर्यंत चांगली राहतात.\nही स्ट्रॉबेरी फळे दिसायला आकर्षक, घट्ट आणि चवीलाही चांगली लागतात.\nया स्ट्रॉबेरी फळांचा वापर बिगरहंगामी, बेकरी उत्पादने किंवा योगर्ट, आईस्क्रीमसारखी डेअरी उत्पादने किंवा जॅम, जेली, फ्रूट सॅलड, पेये तयार करण्यासाठी वापरता येतात.\nब्लांचिंगनंतर थंड केलेल्या स्ट्रॉबेरी फळांची त्वरित गर किंवा रस काढून घ्यावा. हा रस स्वच्छ बादली किंवा टाकीमध्ये ओतावा.\nत्यात त्वरित साखर आणि पुरक घटक मिसळावेत. त्यांचे प्रति किलो फळांसाठीचे प्रमाण खालीलप्रमाणे.\nबारीक साखर -४४० ग्रॅम\nपोटॅशिअम सोरबेट -१.५ ग्रॅम\nसायट्रीक अॅसिड १७ ग्रॅम\nसोडियम बायसल्फेट- ०.२२ ग्रॅम\nअॅस्कॉर्बिक अॅसिड -०.३६ ग्रॅम\nलाकडी चमच्याच्या साह्याने वरील घटक गरामध्ये चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावेत. बादलीला घट्ट झाकण लावून, दोन दिवसांसाठी ठेवावे. दिवसातून दोन वेळा हे मिश्रण हलवावे.\nदोन दिवसानंतर स्ट्रॉबेरी प्युरी पॅकेजिंगसाठी तयार होईल. काच किंवा उच्च घनतेच्या पॉलिइथीलीन जार किंवा पाऊच मध्ये पॅकिंग करावी.\nसाठवणीच्या तापमानानुसार ही प्युरी ३ ते ४ महिन्यांप��्यंत वापरता येते. २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान शक्य असल्यास पॅकेजिंगसाठी काचेच्या जारचा वापर करावा. रंग चांगला राहतो.\nमध्यम आर्द्रतायुक्त संपूर्ण स्ट्रॉबेरी\nपूर्ण स्ट्रॉबेरीचे ब्लांचिंग करून त्यात खालील प्रमाणामध्ये साखर व अन्य घटक मिसळावेत.\n(प्रमाण - एक किलो फळांसाठी)\nबारीक साखर- २९१ ग्रॅम\nपोटॅशिअम सोरबेट -१.५ ग्रॅम\nसायट्रीक अॅसिड १७ ग्रॅम\nसोडियम बायसल्फेट - ०.३२ ग्रॅम\nअॅस्कॉर्बिक अॅसिड - ०.३२ ग्रॅम\nचाळणीच्या साह्याने रस आणि फळे वेगळी करावीत.\nनिथळलेली फळे ट्रेमध्ये एका थरामध्ये पसरावीत. ती अर्धवट वाळवून घ्यावीत.\nहे ट्रे ड्रायरमध्ये ठेवावे. फळांतील आर्द्रतेचे प्रमाण २० ते २४ टक्के असताना (१०० फळांतील पाण्याचे प्रमाण २०-२४ ग्रॅम असताना) ड्रायरमधून बाहेर काढावीत.\nफळांचा आकार, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या सारख्या अनेक घटकांवर वाळण्याचा वेग अवलंबून असतो. ड्रायरमध्ये वाऱ्याचा वेग २ मीटर प्रति सेकंद आणि तापमान ५० अंश सेल्सिअस असताना अंदाजे सहा तास लागतात. उत्तम दर्जाचे मध्यम आर्द्रतायुक्त स्ट्रॉबेरी फळे मिळण्यासाठी तापमान ५० ते ६५ अंश सेल्सिअस या दरम्यान असावे.\nही सामान्य तापमानापर्यंत थंड करावीत. त्यानंतर त्यांचे पॅकेजिंग पॉलिइथिलीन, पॉलिप्रोपेलिन पिशव्या, किंवा उच्च घनतेच्या पॉलिइथीलीन जारमध्ये पॅकिंग करावे.\nमध्यम आर्द्रतायुक्त स्ट्रॉबेरी फळे थंड जागेवर अंधारात साठवल्यास एक वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे टिकू शकतात.\n( डॉ. पाटील हे केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, लुधियाना येथे माजी संचालक आहेत. )\nस्ट्रॉबेरी महाबळेश्वर नाशिक सांगली हृदय\nप्रक्रिया केलेली आर्द्रतापूर्ण संपूर्ण स्ट्रॉबेरी\nमध्यम आर्द्रतायुक्त स्ट्रॉबेरी तयार करताना\nसाखर आणि पूरक घटक व्यवस्थित मिसळल्यानंतर ड्रायरमध्ये ठेवून आर्द्रता कमी करून घ्यावी\nस्ट्रॉबेरीचा गर आणि रस वेगळा करून घ्यावा. त्यापासून प्युरी तयार करता येते.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष��ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?st=1&q=andriod", "date_download": "2018-08-14T16:18:06Z", "digest": "sha1:UNCDCCQG72WBLKYCS6Y6WKA6U7DE7YSL", "length": 5894, "nlines": 127, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीन आणि लोकप्रिय andriod अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"andriod\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर mPuzzle गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/01/viral-video-four-youths-doing-stunts-on-harbour-line/", "date_download": "2018-08-14T16:20:28Z", "digest": "sha1:DXRWLKTHXL5FV4IASENLNEE5JSWCDXMR", "length": 6551, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "धावत्या लोकल ट्रेनमध्ये दुसऱ्यांच्या जीवावर बेतणारे स्टंट - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nधावत्या लोकल ट्रेनमध्ये दुसऱ्यांच्या जीवावर बेतणारे स्टंट\n01/08/2018 SNP ReporterLeave a Comment on धावत्या लोकल ट्रेनमध्ये दुसऱ्यांच्या जीवावर बेतणारे स्टंट\nमुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील स्टंटबाजी हा आता काही नवीन विषय राहिला नाही. त्यातही हार्बर मार्गावर अशी स्टंटबाजीचे प्रकार वरचेवर होताना दिसतात. अशाच एका स्टंटबाजीची घटना रविवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास हार्बर मार्गवरील जीटीबी स्थानक आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यानच्या प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे.\nसध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणारे टवाळखोर नक्की कोण आहेत याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडीओ स्टंट करणाऱ्यांपैकीच एकाने सेल्फी कॅमेराने शूट केलेला दिसत असून चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढताना दिसत आहे. तर इतरजण दरवाजाला आणि खिडकीला लटकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.या हुल्लडबाजांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओमध्ये जीटीबी स्थानकात या चौघांपैकी एकजण उतरलेला दिसतो. तसेच ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील हा तरुण धावू लागतो. त्याच वेळी त्याच्या टोळीतील एकजण दरवाजाला लटकून बाहेर झेपावत प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतो. हा संपूर्ण घटनाक्रमही या व्हिडीओत कैद झाला आहे.\nअलिबागच्या किनाऱ्यालगत अवैध बंगल्यांवर कारवाई करा – उच्च न्यायालय\nमहिलेचा मंत्रालयसमोर रॉकेल ओतून अात्महत्येचा प्रयत्न\nमुंबईत जोरदार पावसाला सुरुवात\nमुंबईत बँकेची कामं करणारं नवीन मशीन लाँच \nमुंबई महापालिकेची अभिनेता ऋषी कपूर यांना नोटीस\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-band-ratnagiri-lanja-rajpur-135504", "date_download": "2018-08-14T16:20:32Z", "digest": "sha1:MMHHQTSCCWXPTT6JIBILEZNHYBUF2LTA", "length": 12533, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Band in Ratnagiri, Lanja, Rajpur #MarathaKrantiMorcha रत्नागिरीसह लांजा, राजापुरात कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha रत्नागिरीसह लांजा, राजापुरात कडकडीत बंद\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nरत्नागिरी - सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यात पुकारलेला बंद आज शंभर टक्के यशस्वी झाला. बाजारपेठेतील काही दुकाने मोर्चेकरांनी बंद पाडली.\nरत्नागिरी - सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यात पुकारलेला बंद आज शंभर टक्के यशस्वी झाला. बाजारपेठेतील काही दुकाने मोर्चेकरांनी बंद पाडली. बंदला पाठिंबा देत व्यापारी, एसटी महामंडळ, वाहतूूकदार, हॉटेल, टपर्‍या, शाळा आदीनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे दुपारपर्यंत संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते.\nमारूती मंदिर सर्कल मोर्चेकरांनी ब्लॉक केला. तेथून भव्य मोर्चा शहरातील लक्ष्मीचौकापर्यत नेऊन तिथे विसर्जीत केला. अतिशय शांततेत कोणतेही गालबोट न लागता बंद यशस्वी करण्यात सकल क्रांती मोर्चाला यश आले.\nमराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र धगधगत असताना रत्नागिरी जिल्ह्यातून मराठा समाजाचा संदेश जावा, या उद्देशाने आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. चिपळूण, खेड, गुहागर, मंडणगड तालुक्यांनी यातून माघार घेतली. सकाळी साडेनऊ पासून रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कलला मराठा मोर्चेकरी गोळा होत होते. कुवारबावपासून मुख्य बाजारपेठेपर्यंत सर्वांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सुमारे साडेतीन हजार मोर्चेकरी जमा झाले. मारूती मंदिर येथे रस्ता रोको करण्यात आला.\nमाजी खासदार नीलेश राणे यांनीही मोर्चेकर्‍यांबरोबर रस्त्यावर ठाण मांडले. आमदार उदय सामंत यांनीही याला पाठिंबा दिला. एक मराठा...लाख मराठा, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा गगनभेदी घोषणा देत दुपारी साडेबारापर्यंत रास्ता रोको करण्यात आला.\nतोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य\nपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन...\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस...\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक ��ांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nसोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास\nमोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/worship-western-kashi-vaai-136173", "date_download": "2018-08-14T16:20:57Z", "digest": "sha1:EMG4PAI3M2EJVJJT6QIIHXP23UCYJNY2", "length": 13193, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Worship at western kashi vaai दक्षिण काशी वाईत विश्वकल्याणासाठी सर्वारिष्टयशान्तर्थ श्री. महारुद्र स्वाहाकार वैदिक उपासना | eSakal", "raw_content": "\nदक्षिण काशी वाईत विश्वकल्याणासाठी सर्वारिष्टयशान्तर्थ श्री. महारुद्र स्वाहाकार वैदिक उपासना\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nदरवर्षी आषाढ महिन्यात चार दिवस चालणाऱ्या या उपासनेत गणेशयाग, सप्तशती श्री. दुर्गापाठयुक्त हवन, त्रयोदशाक्षरी श्रीराम महामंत्र जपानुष्ठान, आरती, मंत्रपुष्प, भजन व कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nवाई - येथील अखिल वैदिक ब्रम्हवृंद मंडळातर्फे कृष्णातीरावरील श्री. काशिविश्वेश्वर मंदिरात सोमवार (ता. 6) पासून, सर्वारिष्टयशान्तर्थ श्री. महारुद्र स्वाहाकारव्दारा वार्षिक वैदिक उपासना सुरु आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात चार दिवस चालणाऱ्या या उपासनेत गणेशयाग, सप्तशती श्री. दुर्गापाठयुक्त हवन, त्रयोदशाक्षरी श्रीराम महामंत्र जपानुष्ठान, आरती, मंत्रपुष्प, भजन व कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून श्री. क्षेत्र दक्षिणकाशी वाईत समस्त राष्ट्रामध्ये समता व शांती नांदावी, अशांततेला कारणीभूत असलेला व्देषभाव मावळावा, सर्व दुःखांना कारणीभूत असलेला अधर्म, अनिती, दुराचार व अविचार नाहीसा होऊन समस्त भारत बलशाली, वैभवसंपन्न, व सुखी व्हावा. तसेच त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना भगवंताचे अधिष्ठान प्राप्त होऊन यश यावे व समस्त विश्वाचे कल्याण व्हावे, या हेतूने ही उपासना करण्यात येते. यंदा 69 वे वर्ष आहे. याप्रसंगी वेदमूर्ती शंकरराव अभ्यंकर यांचा शंभर वर्षपूर्ती निमित्त विशेष आदर सत्कार करण्यात येणार आहे. या उपासनेत गंगापुरी, गार्गी, व अंबिका- सिध्दनाथवाडी भजनी मंडळाचे भजन, ह. भ. प. इंद्रजित कानडे, शरदचंद्र कळसकर, सदाशिव जोशी (इचलकरंजी) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (ता. 9) श्री महारुद्र स्वाहाकाराने उपासनेची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी या होमहवन व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. महारुद्र स्वाहाकार समितीने केले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nविभागीय आयुक्त अनुपकुमार मंत्रालयात\nनागपूर - नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची आज राज्य सरकारने कृषी व पणन विभागात प्रधान सचिवपदावर बदली केली. अतिरिक्त विभागीय आयुक्त...\nजळगावचा खूनी नांदेडातून अटक\nनांदेड : जळगावच्या रामानंदनगर ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून करून मागील एक वर्षापासून नाव बदलून फरार खूनी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. ही...\nशहरी गरीब वैद्यकीय योजनेचा निराधार मुले, वृद्धांनाही लाभ\nपुणे - महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजनेचा लाभ आता निराधार मुले आणि वृद्धांना मिळू शकणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महिला व बाल कल्याण...\nयुथ एक्सचेंज प्रोग्राम 2018-19 रशियासाठी महाराष्ट्रातून पुण्याच्या सर्वेश नावंदेची निवड\nपुणे : रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून 25 युवकांच्या शिष्टमंळाची निवड करण्यात...\nशिधावाटप दुकानांत तूरडाळीचा तुटवडा\nनवी मुंबई : तूरडाळीच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड केल्यानंतर \"सकाळ'च्या बातमीदारांनी मुंबई, ठाणे व र���यगड जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांमधील तूरडाळीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/maratha-conditions/", "date_download": "2018-08-14T15:09:43Z", "digest": "sha1:H3C4MS4L5PVMCZKFFDQVZJ5GQB7APMAT", "length": 22252, "nlines": 124, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "दारिद्रयांच्या उन्हात मराठा शिजला प्रकाश सावंत यांनी घेतलेला वेध...", "raw_content": "\nदारिद्रय़ाच्या उन्हात मराठा शिजला \nदारिद्रय़ाच्या उन्हात मराठा शिजला \nदारिद्रय़ाच्या उन्हात मराठा शिजला \nमुंबईतल्या मराठा समाजाचा दैनिक नवशक्तीचे प्रतिनिधी प्रकाश सावंत यांनी घेतलेला वेध.\nमरहट्टा. मराठा. लढाऊ, राज्यकर्ती जमात. सर्वांना सोबत नेणारी. स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारी. मोडेन पण वाकणार नाही नि मरेन पण हटणार नाही अशी त्यांची स्वभाव गुणवैशिष्ट्येे. मराठ्यांमध्ये शहाण्णव कुळी, पंचकुळी, सप्तकुळी, देशमुख, पाटील असे नाना घटक. पण एकेकाळचे राजे, सरदार, जहागिरदार, वतनदार, इनामदार नि त्यांच्या वंशजांच्या नशिबी आता दारिद्रय नि निव्वळ मोलमजुरी आलीय….\nइ.स.पुर्व काळातील मौर्यवंशापासुन नंतरच्या सातवाहन, क्षत्रप, चालुक्य, यादव वंशातील राजापर्यंत मराठा जातीचे वर्चस्व दिसुन येतेय. ब्रिटिशांची सत्ता येईपर्यंत जवळपास दीडशे वर्षे मराठ्यांनी राज्य केलेय. राज्याबाहेरच्या मराठा कुटुंबियांमध्ये ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, मुधोळचे घोरपडे, इंदुरचे होळकर आणि तंजावरचे भोसले असल्याचे सांगण्यात येतेय. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सैन्यदलात सरसेनापती हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी अतुलनीय शौर्य गाजविलेय. आझाद हिंद सेनेचे जनरल जगन्नाथराव भोसले, बडोदा आर्मीचे जनरल नानासाहेब शिंदे, जनरल एस.पी.टी. थोरात, ब्रिगेडियर अमृतराव मोहिते आदींनी भारतीय लष्करात अपुर्व कामगिरी ब��ावलीय.\nपात्रता व पराक्रम या मापदंडामुळे “मराठा” हा गुणात्मक शब्द बनला. पुढे व्यवसायावरुन जाती पडल्या. मराठा म्हणवुन घेणाऱ्यांमध्ये सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान यावरुन अनेक स्तर निर्माण झाले. शेती कसणाऱ्यांना कुणबी म्हणु लागले. कुठे मराठा कुणबी. कुठे कुणबी मराठा. कुणब्यांमध्ये त्या त्या भागातील रीतीरिवाजाप्रमाणे अनेक प्रकार निर्माण झाले. आजही बहुसंख्य मराठे सहकारात, राजकारणात आणि लष्करी सेवेत अग्रेसर. स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्रावर खऱ्या अर्थाने राज्य केलेय ते राज्यकर्ते म्हणुन मराठ्यांनीच.\nमुंबईत जवळपास बारा ते पंधरा लाख मराठे. लालबाग, परेल, वरळी, प्रभादेवी, दादर, वांद्रे, माहीम, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, सायन, चेंबुर, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंडला मोठी लोकवस्ती. याशिवाय, मराठा मंदिर, शिवाजी मंदिर, मुलुंड मराठा मंडळ, मालाड, कांदिवली मराठा मंडळ, तावडे ज्ञाती, परब-प्रभु ज्ञाती मंडळ, सावंत ज्ञाती मंडळ, राजेशिर्के ज्ञाती मंडळ अशा विविध संस्था-संघटना कार्यरत आहेत. समाजबंधुंचा राजकीय कल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यानंतर काहीसा काँग्रेस, भाजप, मनसेकडे.\nमहापौर श्रध्दा जाधव, शुभांगी शिर्के, प्रभाकर शिंदे, आशिष शेलार, अशोक सावंत, अजित रावराणे, विद्या चव्हाण, शैलेश परब, बळीराम घाग, सरस्वती भोसले, ज्योती भोसले, मधुकर दळवी, जगदिश सावंत, प्रकाश चाळके, स्नेहलता दळवी असे अंदाजे पंधराच्या आसपास नगरसेवक असल्याचे सांगण्यात येतेय. राज्याचे मंत्री वा आमदार यांच्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या एकुण नगरसेवकांमध्ये मराठा टक्का बेतास बात असल्याचे बोलले जातेय.\nराज्य मराठा समन्वय समितीच्या माध्यमातुन मराठ्यांच्या विविध संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न अलीकडेच झाला. मराठा सेवा संघ (पुरुषोत्तम खेडेकर), शिवसंग्राम (विनायक मेटे), भारतीय मराठा महासंघ (किसनराव वरखिंड), अखिल भारतीय मराठा सेवा संघ (विजयसिंह महाडिक), महाराष्ट्रीय मराठा महासंघ (अंकुशराव पाटील), छावा मराठा युवा संघटना (प्रा. देवीदास वडजे), छावा (प्रा. चंद्रकांत भराड), अखिल भारतीय मराठा महासंघ (सुरेश माने), बुलंद छावा (दास शेळके), क्रांती सेना (शालिनीताई पाटील), छावा (नानासाहेब जावळे) अशा जवळपास बारा संघटना कार्यरत आहेत.\nमुंबईचे महापौर म्हणुन ब���बुराव शेटे (१९८०), दत्ताजी नलावडे (१९८६), रा.ता.कदम (१९९५), नंदू साटम (१९९८), दत्ता दळवी (२००५), श्रध्दा जाधव (२०१०) आदींची नावे घेतली जात आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (१९६०), वसंतदादा पाटील (१९७७/८३/८५), शंकरराव चव्हाण (१९७७), बाबासाहेब भोसले (१९८३), शिवाजीराव निलंगेकर पाटील (१९८६), शरद पवार (१९७८/८८/९३/९५) नारायण राणे (१९९९), विलासराव देशमुख (१९९९/२००४), अशोक चव्हाण (२००८) आणि पृथ्वीराज चव्हाण (२०१०). उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आर.आर.पाटील, विजयसिंह मोहिते पाटील.\nयाशिवाय अण्णासाहेब पाटील, पी.के.सावंत, रामदास कदम, दत्ताजी नलावडे, डॉ.पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शिशिर शिंदे, विनोद तावडे, विनोद घोसाळकर, प्रवीण दरेकर, भाई जगताप, अलका देसाई, विजय सावंत, दीपक सावंत, मधुकर चव्हाण, मधु चव्हाण असे कितीतरी आजी माजी आमदार नि मंत्री. “सोशल इंजिनियरींग”च्या प्रयोगामुळे आता राजकारणातील मराठा टक्काही उतरणीला लागलाय….\nलंडनचे महापौरपद भुषवुन सदाशिवराव देशमुख यांनी मराठ्यांचा झेंडा डौलाने अटकेपार फडकविलाय. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा अजित निंबाळकर यांनी तर गुजरातच्या मुख्य सचिवपदाची धुरा हिरजराव पाटणकर यांनी भुषविलीय. पोलिस महासंचालकपदाचा बहुमान शिवाजीराव बारावकर यांनी मिळविलाय. स्वामीकार रणजीत देसाई, पानिपतकार विश्वास पाटील, शंकर पाटील, बाबा कदम, डॉ.आ.ह.साळुंखे, सरोजिनी बाबर, डॉ.जयसिंगराव पवार आदींनी साहित्य क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवलीय. सिनेक्षेत्रात दिनकर पाटील, सयाजी शिंदे, शिवाजी साटम, स्मिता पाटील आदींनी चमक दाखवलीय.\nमुलुखगिरी, स्वाऱ्या करण्याचे मराठ्यांचे दिवस केव्हाच इतिहासजमा झालेत. इनामे खालसा झालीत. सरंजामशाही, राजेशाही नष्ट झाली. शेती कुळ कायद्यात गेली. उरलेल्या शेतीची वाटणी होऊन तुकडे तुकडे झालेत. पाण्याअभावी ठिकठिकाणची शेती ओसाड पडलीय. परिणामी काही अल्पभुधारक तर काही भुमीहीन झालेत. अपुऱ्या शेतीवर पोट भरता येत नाही. त्यामुळे अनेकांचे उपजिविकेचे साधनच हरपलेय. गावात घरोघरी अठराविश्व दारिद्रय. काहींची घरे कुलुपबंद. काहींच्या घरात केवळ म्हातारीकोतारी मंडळी. निव्वळ पेन्शनवर वा मनीऑर्डरवर कसेबसे दिवस ढकलणारी….\nकाही मराठ्यांनी लष��करात सेवा पत्करली तर उर्वरितांनी पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेतली. शहराकडे धाव घेणारे “बैठकीच्या खोल्यां”मध्ये “बॅचलर” म्हणुन राहु लागले. माथाडी म्हणुन राब राब राबु लागले. कुणी गिरण्या गाठुन पडेल ते काम केले. शिक्षणाअभावी कुणी भाजीपाला विक्रेत्याची भुमिका वठवली. कुणावर शिपाई होण्याची तर कुणावर वॉचमन होण्याची पाळी ओढवलीय. ज्यांनी एकेकाळी झोपडपट्टया पाहुन नाके मुरडली, त्याच मराठ्यांवर आता झोपडपट्टयांमध्ये मोठ्या संख्येने राहण्याची पाळी ओढवलीय. अनेक जण तर त्याही पलिकडे म्हणजे विस्तारित मुंबईबाहेर फेकले गेलेत. ठेचकाळत, धडपडत शिकुन सवरुन मोठी झालेली थोडीबहुत मुलेच चांगल्या हुद्यावर गेलीत. कुणी मिळेल ती चाकरी करतेय. पण, बहुसंख्य मध्यमवर्गीय मराठ्यांची मुले नोकऱ्यांसाठी वणवण भटकताहेत. घरात दोन वेळचे पोटात ढकलल्यानंतर कुणी नैराश्याने नाक्यावर उभे राहतेय. कुणी पत्ते कुटतेय. कुणी कॅरम खेळतेय. कुणी भाई होतेय. ना वास्तवाचे भान ना भविष्याची चिंता.. असाच त्यांचा जीवनाचा अक्षरशः “टाइमपास” सुरुय….\nमुठभर पुढारी सोडल्यास जवळपास नव्वद टक्के मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा दारिद्रयाचे दशावतार भोगतोय. शिक्षणाअभावी नोकरीतील प्रमाण अडीच ते तीन टक्केच आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला. आर्थिकदृष्टया खचलेला. म्हणुनच राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुर संस्थानच्या जाहीरनाम्यात २६ जुलै १९०२ रोजी प्रशासनातील नोकऱ्यात ५० टक्के आरक्षण दिले गेले व त्यात मराठा जात सामील होती. १९५६ मध्ये नेमलेल्या कालेलकर आयोगाने मराठा जातीचा समावेश इतर मागासलेल्या समाजामध्ये केलाय. आता कुणबी मराठा, मराठा कुणब्यांना ओबीसीच्या आरक्षणाची कवाडे उघडण्यात आलीत. त्यामुळे आता हिंदु-मराठ्यांचाही समावेश ओबीसींमध्ये करा किंवा मराठयांसाठी स्वतंत्र आरक्षण द्या, मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि नोकऱ्यांत आरक्षण द्या अशी मागणी जोर धरतेय. दिल्लीचे तख्त राखणारा, देशगौरवासाठी झिजणारा नि निढळाच्या घामाने भिजणारा मराठा आता अक्षरशः दारिद्रय़ाच्या उन्हात शिजतोय…. हा विस्कटलेला नि फुटीने ग्रासलेला समाज एकत्र येईल तेव्हाच प्रगतीचे शिखर गाठेल, हे नक्की \nमराठा क्रांती मोर्चाचे संचित...\n१२६ वर्षानंतर मुंबईचा डब्बा होणार पहिल��यांदाच बंद...\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-904.html", "date_download": "2018-08-14T16:08:15Z", "digest": "sha1:3NRKHI4VODTJNQGQQAZMMRO7GM4ZK2AC", "length": 5256, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रस्त्यासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nरस्त्यासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील नान्नज ते बोर्ले शिव रस्ता मोकळा करुन देण्यासाठी नव्वद वर्षीय शेषराव भोरे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच यावेळी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.\nशिव रस्ता मोकळा करुन देण्यासाठी शेषराव भोरे अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयात हेलपाटे मारत होते. परंतु माझी कोणीही दखल घेतली नाही, अखेर मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या शेतजमिनीत जाण्यासाठी मला रस्ता मोकळा नाही.\nत्यामुळे मला माझ्या जमिनीवर आज मला जाता येत नाही. त्यामुळे आज माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मला आत्मदहन केल्या शिवाय पर्याय नाही. माझे व माझ्या कुटुंबाचे जीवाचे जर काही बरेवाईट झाले तर यांची सर्व जबाबदारी शासनावर राहील.\nमाजी.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीमंडळात शेतकऱ्यांना शिव रस्ता मोकळा करुन देण्यासाठी विशेष तरतूद केली होती. मात्र जामखेड येथील शासकीय अधिकारी शिव रस्ता मोकळा करुन देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आज आत्मदहन करण्याची वेळ आली असल्याचे मोरे यांनी या निवेदनात नमूद केले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीच�� तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-mayouresh-patankar-1364", "date_download": "2018-08-14T15:50:12Z", "digest": "sha1:7QETPRFNA2Z2TASK5EOGZL3KFC2AU2TZ", "length": 13252, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Mayouresh Patankar | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nरत्नागिरी जिल्ह्यातील कृषी पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांनी, बागायतदारांनी असा काही व्यवसाय उभा केला आहे की, एकदा जाऊन त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे.\nकृषी पर्यटन म्हटलं की, डोळ्यांसमोर येते हिरवेगार शेत. दोन दिवस सुटी घेऊन शेतात जाऊन काय करायचे, आपल्याला ते जमेल का, मनोरंजनाचे आणखी काय साधन असणार, असे अनेक प्रश्न मनात डोकावतात. मुलांनाही कृषी पर्यटनाची कल्पना मागासलेली वाटू शकते. स्वाभाविकपणे हा पर्याय बाजूला पडतो; पण रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांनी, बागायतदारांनी असा काही हा व्यवसाय उभा केला आहे की, एकदा जाऊन त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे.\nकोकणातील भातशेती छोट्या आकाराच्या जमिनीमध्ये आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यात कापणी झाली की शेत ओस पडतात. काही शेतकरी भाजीपाला करतात; पण त्याचेही क्षेत्र फार थोडे असते. येथील कृषी पर्यटन फुलते ते नारळ, पोफळी, आंबा, काजूच्या बागेत. आपल्या निवासाची व्यवस्थाही बागेतच असते. निवासस्थानी अनेक ठिकाणी वातानुकूलित, आकर्षक खोल्या असतात. निवासस्थानाबाहेरच जग मात्र अस्सल कोकणातले असतं. नारळी, पोफळीच्या बागेत पाण्याने भरलेला हौद आपण डुंबण्यासाठी कधी येता याचीच वाट पाहात असतो. विविध पक्ष्यांचा किलबिलाट आपण सहजपणे ऐकू शकतो. रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशातील चांदणे पाहू शकतो. रातकिड्यांची किरकिर, अधूनमधून हुंकारणारी हुमण यामुळे धीरगंभीर बनलेले वातावरण अनुभवता येते.\nप्रत्येक कृषी पर्यटन केंद्राची वेगळी खासियत आहे. कोणी आपल्या स्वागतासाठी बैलगाडी पाठवतो. या बैलगाडीतून जाताना ‘मामाच्या गावाला’ तर आपण जात नाही ना, असे आपल्याला वाटते. शेणाने सारवलेल्या अंगणात स्वागतासाठी कुठं कोंबडी आणि तिची पिल्लं तुरूतुरू नाचत असतात, तर कोणाचा तरी वाघ्या कुत्रा, पाळलेली मांजर आपल्या स्वागतासाठी तयार असतात.\nकाही व्यावसायिकांनी कृषी पर्यटनाला पक्षी निरीक्षणाची जोड दिली आहे. कोकणात सहजपणे ५० ते ६० प्रजातींचे पक्षी आपण पाहू शकतो. त्यांची माहिती हे व्यावसायिक देतात. पक्षी निरीक्षणात दिवस कसा निघून जातो, ते समजतही नाही. काहींच्या बागेत अनेकविध फुलझाडे, औषधी वनस्पती आहेत. काहीजण आपल्याला दिवसा जंगल सफर घडवितात. या सफरीमध्ये मोर, लांडोर, कोल्हा, पक्ष्यांची घरटी, सरपटणारे प्राणी आपण पाहू शकतो. जंगलातील प्राण्यांचा संवाद (कॉलिंग) मार्गदर्शक आपल्या लक्षात आणून देतो. जंगल वाचण्याचा अनुभव आपल्याला मिळतो.\nगुहागर तालुक्‍यातील खाडीपट्ट्यातील एका व्यावसायिकाने कृषी पर्यटनाला आधुनिकतेची जोड दिली आहे. त्याच्या घराच्या परिसरात कमांडो ब्रीज, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, आदी साहसी खेळांची सुविधा आहे. वाशिष्ठी नदीत फेरफटका मारताना मगरींचे दर्शन येथे घडते. हनिमुन कपल्ससाठी रात्री बोटीत कॅंडल लाइट डिनरची व्यवस्था होते. दापोली तालुक्‍यात आयुर्वेदिक वनस्पती आणि वृक्षांचे बन कृषी पर्यटन केंद्रात पाहण्याची व्यवस्था आहे.\nस्थानिक लोककला पाहण्याची संधी काही व्यावसायिक उपलब्ध करून देतात. कोकणातील खाद्यसंस्कृती मोदक, वडेघाटले, भंडारी पद्धतीचे मटण, ताज्या माशांचे वेगवेगळे पदार्थ आपल्या मागणीनुसार पुरविले जातात. मे महिन्याचा हंगाम असेल तर जंगलात जाऊन रानमेवा लुटण्याचा आनंद मिळतो. कृषी पर्यटन केंद्रात आंब्याची बाग असेल तर त्यांच्याच बागेतील आंबे काढून खाण्याचा आनंदही मिळवता येतो.\nदापोली तालुक्‍यातील एक व्यावसायिक आंब्याच्या हंगामात पर्यटन केंद्रात मॅंगो फूड फेस्टिव्हल भरवतो. तेथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मर्यादित असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये आंब्याच्या २० पेक्षा जास्त पदार्थांची चव चाखायला मिळते. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरच्या हंगामात येते\nफिश फूड फेस्टिव्हलही असतो. आपले मनोरंजन करणारे, कोकणी जीवनाचा पुरेपूर अनुभव देणारे कृषी पर्यटन कोकणात आहे. निसर्गाशी नातं जोडणाऱ्या या पर्यटनाची संधी निश्‍चित आपल्याला वेगळी अनुभूती देऊन जाईल.\nएखाद्या अपरिचित ठिकाणाचे नाव ऐकले की ‘ते कुठे आले’ असे आपण साहजिकच विचारतो....\nकेल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार I चातुर्य येतसे फार II ...\nपावसाळ्यात बहुतेकांची पावले ही पर्यटन स्थळांकडे वळतात. पर्यटन म्हणल्यावर कपडे कमी...\nनाशिकहून वणीला जाण्याच्या अगोदर, डाव्या हाताच्या आडवळणावर सापुतारा आहे. इथला शांतपणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2216.html", "date_download": "2018-08-14T16:08:44Z", "digest": "sha1:YIIKCBQA3U5AJNAVF6CODGWGLJIGCXHD", "length": 9506, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर शहरावर पुन्हा जलसंकट ? २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\n २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार \nनगर शहरावर पुन्हा जलसंकट २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, वीज देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तथापि, ही जबाबदारी पेलण्यात महापालिका प्रशासन वारंवार अपयशी होत आहे. पाणीपुरवठा योजनेवरील वीजदेयकापोटी सुमारे १६३ कोटी थकीत आहेत. चालू वर्षाची निव्वळ थकबाकी सुमारे ९ कोटी आहे. थकीत रक्कम तातडीने भरावी, अन्यथा २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा महावितरणने बुधवारी दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाणीपुरवठ्याची वीज खंडित होण्याची शक्यता आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर शहराला मुळा धरणातून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जातो. या योजनेवर तीन वीज कनेक्शन आहेत. हे पाणी पंम्पिंग करून आणावे लागत असल्याने दरमहा पाणीपुरवठ्यापोटी दीड ते पावणे दोन कोटी बिलाचा भार मनपाला सोसावा लागतो. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून दैनंदिन खर्च भागवणेही अवघड झाले आहे. ही यंत्रणा आर्थिक चणचणीमुळे ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर आहे.\nराज्यात, मनपात भाजप व शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी शासनाकडून मागील थकबाकीचे त्रांगडे मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान तुटपुंजे असून मनपाला पाणीयोजना चालवणे डोईजड झाले आहे. महापालिकेकडे १६३ कोटी ६३ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे. चालू वर्षाची जानेवारी २०१८ अखेर १५ कोटी ७ लाख १९ हजार रुपये बाकी आहे. त्यापैकी महापालिकेने आतापर्यंत ६ कोटी ६२ लाखांचा भरणा केला आहे. अजून सुमारे ८ कोटी ९९ लाख ८६ हजार रुपये थकीत आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nपाणीपुरवठा योजनेवरील बिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने दोन-तीन वेळा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नगरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. महावितरणने दणका दिल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी धावपळ करून काही रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येतो.\nजर भरणा करायचाच असेल, तर विद्युत पुरवठा खंडित होईपर्यंत मनपा कोणाची वाट पाहते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुन्हा एकदा महावितरणने २४ तासांत थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त विविध कामांची बिले मिळावीत, यासाठी ठेकेदारांकडूनही मनपाकडे तगादा सुरू अाहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने प्रशासन चांगलेच हैराण झाले आहे.\nतीन वर्षांत २६ नोटिसा महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत देयकापोटी महावितरणने आतापर्यंत २५ नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा २०१५ ते २०१८ पर्यंतच्या आहेत. महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे यंत्रणाच अडचणीत आली आहे. नगरकरांमधून मनपाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनगर शहरावर पुन्हा जलसंकट २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0health-%C2%A0dr-avinash-bhondave-marathi-article-1518", "date_download": "2018-08-14T15:41:59Z", "digest": "sha1:PTSPFKYVDL4H3IFHDPHFGYDWNRYH2K5J", "length": 26861, "nlines": 130, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Health Dr. Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nथकवा दूर करा आहारातून\nथकवा दूर करा आहारातून\nगुरुवार, 3 मे 2018\nसततची पळापळ हा आज जगण्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे, आणि यातूनच सदासर्वकाळ येणारा निरंतर थकवा ही एक ’युनिव्हर्सल फिनॉमेनन’ म्हणजेच वैश्विक अपूर्वता सर्वत्र जाणवू लागली आहे. मनातली मरगळ आणि शरीराचे जडत्व यामध्ये उत्साहाच्या लहरी कुठे विरून जातात हे कित्येकांना कळतही नाही. तसे पहिले, तर व्यायामाचा आणि साध्यासुध्या हालचालींचा अभाव असलेली आपली जीवनशैली आणि अन्नघटकांचा बिलकुल समतोल नसलेला आपला आहार ही या थकव्याची मूलभूत कारणे असतात. पण या थकव्याचेसुद्धा विविध प्रकार असतात. साहजिकच आपण का थकतोय याचा विचार केला तरच या रोज सतावणाऱ्या त्रासाशी दोन हात करता येतील.\nदैनंदिन ऊर्जेच्या कमाल - किमान पातळ्या\nसकाळी उठल्यावर झोपाळल्यासारखे वाटते, मग जरा चहा-कॉफी घेतली, की एकदम तरतरीत वाटते. दुपारी जेवल्यानंतर जरा पेंग येते. संध्याकाळी शरीरातील बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झालेली असते. रोजच्या जीवनातील ऊर्जेच्या भरती ओहोटीच्या अशा लाटा असंख्य व्यक्तींना नित्य अनुभवास येत असतात, असे होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या आहारात साखर आणि पिठूळ पदार्थांची असलेली रेलचेल. सकाळच्या न्याहारीत बिस्किटे, केक, चहा-कॉफी या पदार्थातून त्यांना तत्क्षणी ऊर्जा मिळते खरी, पण थोड्या कामानंतर ती तितकीच वेगाने नष्ट होते. दिवसभरातही थकवा वाटला, की पुन्हा चहा-कॉफी आणि बिस्किटे खाल्ली किंवा एखादे कोला पेय घेतले, की त्यांचा थकवा जातो. पण तो काही काळापुरता. थोड्यावेळाने शरीराचा गळाठा पुन्हा जाणवू लागतोच. अयोग्य आहारामुळे ऊर्जेची पातळी दिवसभर अशी खाली-वर होत राहिल्याने जाणवणाऱ्या थकव्यासोबत चिडचिड होणे, डोके जड होणे, अंगाचा थरकाप होणे अशी लक्षणे जाणवतात. अशा व्यक्तींचे कुठल्याच कामात लक्ष एकाग्र होत नाही, त्यांचे मूड सतत बदलत राहतात आणि रात्री झोपही लवकर येत नाही.\nदैनंदिन थकवा टाळायचा असेल तर\nआपल्याला एकूण १४००-१५०० कॅलरीज एवढी ऊर्जा देणारा आहार चार ते पाच भागात समप्रमाणात विभागून घ्यावा. दर चार तासांनी थोडे थोडे खावे. म्हणजे सकाळी चहा बिस्किटे, दुपारी एखादी पोळी आणि भाजी आणि एकदम रात्री दोन-तीन पोळ्या, भाजी, वरणभात, स्वीट डिश असे खाण्याऐवजी, सकाळी ८ वाजता एक पोळी किंवा त्याच्या समतुल्य असे वाटीभर पोहे-इडली-उपमा वगैरे घ्यावे. दुपारी १२ वाजता पुन्हा एक पोळी, भाजी, अर्ध�� वाटी वरणभात संध्याकाळी ४ वाजता परत एक पोळी किंवा त्याच्या समतुल्य असे वाटीभर पोहे-इडली-उपमा वगैरे आणि रात्री ८ वाजता एक पोळी, भाजी, अर्धी वाटी वरणभात असे ४ वेळा समप्रमाणात खावे.\nया प्रत्येक वेळेच्या आहारात, प्रथिनांचा (डाळी, कडधान्ये, सोयाबीन किंवा अंडी, चिकन,मांस) यांचा समावेश मुख्यत्वे हवा.\nमैद्याच्या पदार्थांऐवजी होलग्रेन असलेल्या पिठाच्या पोळ्या, ब्राऊन ब्रेड, हातसडीचे तांदूळ वापरावेत. यामधून मिळणारी ऊर्जा शरीरात चार ते पाच तास टिकून राहते.\nप्रत्येक वेळेस खाण्याबरोबर एखादे ताजे फळ आणि कच्च्या भाज्यांचे सलाड असावे. यातून मिळणारे फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे आपल्याला तरतरीत ठेवतात.\nऊर्जेचा अभाव : या प्रकारातल्या व्यक्तींना एखाद्या इंधन संपलेल्या गाडीप्रमाणे, ’आपल्याला ऊर्जा नाही, पण केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण रोज धावतो आहोत.’ ही भावना सदोदित जाणवत असते. अशी परिस्थिती असणाऱ्या व्यक्तींमध्ये मॅग्नेशिअम या खनिजाचा अभाव आढळतो. मॅग्नेशियमच्या अभावामुळे चिडचिड होणे, एक काम करत असताना दुसरे काम न जमणे याबरोबर स्नायू दुखणे, छातीत धडधडणे असे त्रास होतात.\nआहारातून पुरेसे मॅग्नेशिअम मिळण्यासाठी\nरोज २ वाट्या कच्च्या भाज्या किंवा सलाड खावे.\nआहारात होलग्रेन असलेल्या पिठाच्या चपात्या किंवा ब्रेड, तसेच ज्वारी-बाजरी-नाचणी यांच्या पिठाच्या भाकऱ्या असाव्यात.\nबाजारात एप्सम बाथ सॉल्ट या नावाने मॅग्नेशिअम सल्फेट मिळते. आंघोळीच्या पाण्यात ते रोज दोन कप मिसळल्यास त्वचेमधून शोषले जाऊन शरीराला मॅग्नेशियमचा पुरवठा होतो.\nशारीरिक अशक्तपणा : आहारातून योग्य प्रमाणात लोह मिळत नसेल तर त्याच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन अशक्तपणा येतो. या व्यक्तींना साहजिकच क्षणोक्षणी थकवा येत असतो. थोडीशी हालचाल केली, जरासा प्रवास झाला, कामानिमित्त काही वाचन-लेखन किंवा चर्चा असे बौद्धिक गोष्टी घडल्या तरी पूर्ण गळाल्यासारखे वाटते. थकणाऱ्या अशा व्यक्तींची अन्नावर वासना नसते, केस गळू लागतात, छातीत धडधड होत राहते आणि कशातच मन रमत नाही.\nउपाय : अशा व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यांचे प्रमाण आहारात जास्त ठेवावे. कच्च्या भाज्या आणि विशेषतः लिंबाचा आवळ्याचा वापर आहारात वाढवावा. या दोहोतील क जीवनसत्��ामुळे लोहाचे अभिशोषण अन्नमार्गातून चांगले होते. सुकामेवादेखील यासाठी उपयुक्त ठरतो. मांसाहारी व्यक्तींनी मटण, चिकन नियमित घ्यावे. त्यातही लिव्हर, हाडातील मगज घ्यावा. जास्त शिजवलेल्या मांसापेक्षा त्याचे सूप अधिक उत्तम ठरू शकते. हिरव्या पालेभाज्या, शिंबाकुल वनस्पती, सुकामेवा आणि कलेजा हे फोलिक ॲसिडचे उत्तम स्रोत असतात. रक्तातील हिमोग्लोबिन १० पेक्षा कमी असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने लोहाच्या आणि फोलिक असिडच्या गोळ्या घ्याव्यात. काही करावेसे न वाटणे, विसराळूपणा वाढणे-\nकाही व्यक्तींना मानसिक आणि बौद्धिक थकवा येतो. ’मेंदू कामच करत नाही’ किंवा ’कशातच स्वारस्य वाटत नाही’, अशी भावना सतत राहते. अशा व्यक्तींमध्ये ब जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते. ब जीवनसत्त्वाचे १ ते १२ असे प्रकार असतात.\nब १ : थायमिन या नावाने ओळखले जाते. यामुळे पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी हे उपयुक्त असते. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताज्या अननसातून मिळते.\nब २ : रायबोफ्लेविन या नावाने ओळखले जाते. हे मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते. यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध यातून हे मिळते.\nब ३ : नायसिन या नावाने ओळखले जाणारे हे जीवनसत्व, कोलेस्टेरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट यातून मिळते.\nब ५ : पॅन्टोथेनिक ॲसिड या नावाने ओळखला जाणारा हा प्रकार शरीरातील स्नायूंची शक्ती वाढवतो. धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळतो.\nब ६ : म्हणजेच पायरीडॉक्‍सिन आपल्याला प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त असते. मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते सोयाबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बिया यातून मिळते.\nब १२ : किंवा सायनोकोबालामाईन हा प्रकार प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे वाढलेले सेवन आणि दिवसेंदिवस पारंपरिक स्वयंपाकाची बदलणारी तऱ्हा यामुळे बऱ्याच व्यक्तींना जीवनस्वत्त्व ब-१२च्या कमतरतेचा त्रास होतो. याची लक्षणे म्हणजे अकारण थकवा येत राहणे, दम लागणे, छातीत धडधडणे, चेहरा निस्तेज पडणे, चिडचिड होणे असे असतात. पालेभाज्यात हे जीवनसत्व भ���पूर असते, मात्र त्याकरिता त्या शिजवण्याऐवजी कच्च्या किंवा वाफाळून खाव्यात.\nउत्तेजक पेये : चहा, कॉफी किंवा काही शीतपेये घेतल्याने लगेच ताजेतवाने वाटते खरे, पण ही उत्तेजना अगदी थोडा काळ टिकते. ही पेये आपल्या मेंदूतील मज्जातंतू आणि त्यांचे चलनवलन वेगाने घडवून आणतात. मात्र सतत ही पेये घेत राहिले गेले आणि मेंदूला उत्तेजन देण्याची क्रिया सतत होत राहिली तर मात्र कमालीचा थकवा येतो. काही काळाने या पेयांची उत्तेजकता देखील घटते आणि त्या व्यक्ती ही पेये जास्त वेळा जास्त प्रमाणात घेतात. त्यामुळे त्यांना दिवसभर थकवा येत राहतो आणि तो या पेयांनी कमी होत नाही. या पेयांचे व्यसन लागते आणि ते कमी केल्यासच याचा उपचार होतो. त्यासाठी चहाऐवजी सरबते, हर्बल टी असे पर्याय करावेत. मात्र अशा व्यक्तींनी हे व्यसन एकदम पूर्ण सोडून देणे कधीही हितावह असते.\nपाणी कमी पिणे : आपले रक्त, पाचक रस, संप्रेरके शरीरातील द्रव पदार्थ पाण्यानेच बनलेले असतात. तापामुळे, जुलाबांमुळे, उन्हामुळे तापलेल्या वातावरणातील उष्णतेने, पाणी कमी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे आणि सोडियम, क्‍लोराईड्‌स, पोटॅशियम या क्षारांचे प्रमाण गरजेपेक्षा कमी होते आणि थकवा येतो. यासाठी रोज ३ लिटर पाणी आणि इतर पेयांच्या स्वरूपात द्रव पदार्थ घेणे आवश्‍यक असते. त्याच बरोबर फळांचे रस, शहाळे, सरबते, ताक, लस्सी, कोकम, पन्हे यामधून मिळणारे क्षारदेखील शरीराला आवश्‍यक असतात.\nव्यसने : मद्यप्राशन, अतिरेकी धूम्रपान या व्यसनांमुळे काही काळाने थकवा येतो. मद्यपानामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तप्रवाह वेगाने वाहतो, श्वसन वेगाने होते, झोप खंडित लागते, मूत्रविसर्जन वाढते, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. या साऱ्यांचा परिणाम म्हणून त्या व्यक्तींना मद्यपानानंतर दुसऱ्या दिवशी हॅंगओव्हर येतो आणि सतत अशक्तपणा तसेच थकवा वाटतो. याकरिता एकतर मद्यपान टाळावे आणि जेंव्हा केले जाईल तेंव्हा त्यानंतर उच्च प्रथिनयुक्त आहार घ्यावा आणि पाणी भरपूर प्यावे.\nबैठे काम : आजच्या जीवनात शरीराला अजिबात हालचाल नसण्याने एक प्रकारचा आळस येतो. कामाचे तास खूप आणि व्यायामाला वेळ नाही अशी अनेकांची स्थिती असते. अशांनी कामाच्या ठिकाणी जेवणाच्या सुटीत चालणे, लिफ्टऐवजी जिना वापरणे, घरी सूर्यनमस्कार, योगासने, वॉर्मिंगअप व्यायाम करण�� असे पर्याय अमलात आणावेत. जर रोज तासभर भरभर ५-६ किलोमीटर चालता आले किंवा अर्धातास पोहणे, जॉगिंग, सायकलिंग असे पर्याय स्वीकारता आले तर ते हा थकवा न यायला उत्तमच ठरते. मात्र या प्रकारच्या व्यक्तींनी आहारात गोड व पिष्टमय पदार्थ आणि चरबीयुक्त पदार्थ अगदी मर्यादित खावे.\nआजार : काही आजारात रुग्ण खूप गळून जातात. छोट्या कालावधीतील कडक ताप, टीबी, कर्करोगासारखे दीर्घकालीन आजार, मधुमेह, चिंता व नैराश्‍यासारखे मानसिक विकार, हायपोथायरॉइडीझ्म, सिलीॲक डिसीज, रेस्टलेस लेग सिंड्रोम अशा आजारात व्यक्तींना सतत थकवा जाणवतो. झोपेत घोरणाऱ्या व्यक्तींना स्लीप ॲप्निया असेल तर प्राणवायूचा पुरवठा नीटपणे न झाल्याने सतत थकल्याची जाणीव होत राहते. या आजारांना त्या त्याप्रमाणे वैद्यकीय उपचार करावे लागतात. पण तरीही चौरस आहार, पाणी भरपूर पिणे याची गरज असतेच.\nया प्राजक्ताचं पुढं काय होईल\nकॉलिफ्लावर- पोटॅटो सूप साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लावर, ३ मध्यम आकाराचे बटाटे, १...\nकेल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार I चातुर्य येतसे फार II ...\nनाशिकहून वणीला जाण्याच्या अगोदर, डाव्या हाताच्या आडवळणावर सापुतारा आहे. इथला शांतपणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-nivas-mote-marathi-article-1343", "date_download": "2018-08-14T15:53:14Z", "digest": "sha1:AJIHZAMMUGQK46DAITGGJXYXWHZS74BP", "length": 19800, "nlines": 145, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Nivas Mote Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nकोल्हापूरच्या वायव्येस अठरा किलोमीटरवर श्री जोतिबा डोंगर म्हणजे वाडी रत्नागिरीचे जोतिबा देवस्थान प्रसिद्ध आहे.\nसह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे, त्याला पुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेला आहे, तोच जोतिबाचा डोंगर होय. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले जोतिबाचे पुरातन मंदिर या ठिकाणी आहे. समुद्रसपाटीपासून ३१०० फूट उंचावरील जोतिबा डोंगराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात, भौतिक व ऐतिहासिक ऐश्‍वर्यात मोलाची भर घालणारा या देवालयाचा परिसर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतील लाखो भाविकांचे जोतिबा हे कुलदैवत आहे. डोंगरावरील उंच-सखल भागांमध्ये वाडी रत्नागिरीचे गावठाण आहे. सहा हजाराच्या पुढे या गावची लोकसंख्या असून ९० टक्के लोक गुरव (पुजारी) समाजाचे आहेत. देवाचे धार्मिक कार्य, नारळ, गुलाल, खोबरे, मेवामिठाई, हॉटेल यावर त्यांची उपजीविका चालते. दरवर्षी एप्रिल महिन्यात चैत्र पौर्णिमेला जोतिबा डोंगरावर विराट यात्रा भरते. राज्यातून सुमारे सहा-सात लाख भाविक यात्रेसाठी येतात. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जोतिबा यात्रेचा शुभारंभ होतो. कामदा एकादशीस भाविक यात्रेसाठी येण्यास सुरवात करतात. गुढीपाडव्यास निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहादूर चव्हाण-सरकार यांची मानाची सासनकाठी सदरेजवळ उभी करण्यात येते. गुढी पाडव्यानंतर बेळगावचे भाविक पायी येण्यास प्रारंभ करतात. बेळगावमधील चव्हाटा गल्ली व नार्वेकर गल्लीतील भाविक बैलगाड्या घेऊन पायी मोठ्या संख्येने येतात. ते कामदा एकादशीस पोचतात. त्यांना मानाचा विडा देऊन स्वागत करण्यात येते. हे भाविक तंबू मारून डोंगरावर राहातात. पायी येण्याची या भाविकांची पिढ्यान्‌ पिढ्यांची परंपरा आहे. जोतिबावर मानाच्या ९६ सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करीत मंदिर परिसरात येतात. मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढून या मंदिराभोवती उभ्या केल्या जातात.\nजोतिबा डोंगर हे तीर्थ ज्या पर्वतावर वसले आहे त्या डोंगराचे मूळ नाव मैनागिरी असून या पर्वतावर उत्तरेकडील बाजूस खोलगट भागामध्ये जोतिबाचे मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून या ठिकाणी तीन मंदिरांचा समूह आहे. यांतील मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन मंदिरे अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख सरकारी गॅझेटमध्ये आढळतो. यातील प्रत्येक मंदिराला स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे. जोतिबाचे मंदिर हे अतिप्राचीन असून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीचे आहे. पन्हाळा राजधानी असलेल्या शिलाहार भोज राजाने हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. तसेच जोतिबाचा परम भक्त नावजी यांनी मंदिर बांधल्याचाही उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. आज असणारे हे देवालय १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी���ाव शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले. हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसॉल्ट दगडात करण्यात आले आहे. दुसऱ्या केदारनाथाच्या देवालयाचे विशेष म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. ते सन १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले आहे. स्थापत्य शैलीतील उत्कृष्ट नमुन्याचे कोरीव काम व अनेक शिल्पे मंदिरावर आढळून येतात. या मंदिरासाठी वापरण्यात आलेला दगड कोरीव कामासाठी अत्यंत उत्कृष्ट असून मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचे काम करतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गाभाऱ्याबरोबरच मंदिराच्या बाहेर व मंडपात गारव्याचा अनुभव भाविकांना घेता येतो.\nभाविक लोक जसे गजाननाला दूर्वा, महादेवाला बेल वाहतात, तसेच जोतिबाला दवणा वाहण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. वात, पित्त, कफ या त्रिदोषांवर औषधी असलेला सुगंधी दवणा जोतिबाचे आवडते फूल आहे. गुलालाबरोबर दवणा वाहणे ही भक्तीची परंपरा आहे. संस्कृतमधील ‘दमण’ या नावावरून वीत ते दीड वीत उंच असणाऱ्या भुरकट पांढऱ्या अशा वनस्पतीस दवणा असे नाव पडले. ‘आर्टिमिसीचा सिवार्सिआना’ हे याचे इंग्रजी नाव आहे. मूळची ही वनस्पती काश्‍मिरातील. दवण्याची दुसरी जंगलात उगवते म्हणून तिचे नाव वन्यदमण. दख्खनचा राजा जोतिबा देवास ही वनस्पती प्रिय. एक वेळ फुलांचा हार नसला तरी चालेल; पण दवण्याच्या दोन काड्या आणि चिमूटभर गुलाल वाहिला , की भक्ताला पुरेपूर समाधान. फुलावर आलेल्या दवण्याचा सुगंध तर अवर्णनीय. जोतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या (केखले, ता. पन्हाळा) येथे शेतकरी हे दवण्याचे पीक घेतात.\nमूळमाया श्री यमाई मंदिर व मंदिरावरील कलाशिल्पे\nगायमुख तलाव व श्री शल्य मल्लिकार्जुन मंदिर व परिसर\nकेखले (ता. पन्हाळा) गावातील दवणा शेती.\nसकाळच्या प्रहरी दाट धुके. पावसाळ्यात तर काश्‍मीरसारखे वातावरण\nजोतिबाचे मुख्य मंदिर व परिसर\nजोतिबा डोंगरावर कसे याल\nकोल्हापुरातून एसटी बसची सोय आहे.\nमहामार्गावरून टोप फाट्यावरून कासारवाडी, सादळे-मादळे गिरोली गावातून जोतिबा डोंगरावर येता येते.\nमहामार्गावरील शिये फाट्यावरून शिये, भुये, निगवे दुमाला, कुशिरे फाट्यावरून डोंगरघाट मार्गे जोतिबावर येता येते.\nकिणा वाठार मार्गे वारणानगर मार्गे जोतिबा डोंगराकडे येता येते.\nजोतिबा डोंगराभोव��ी असणारी बारा जोतिर्लिंगे\nजोतिबा डोंगराभोवती बारा जोतिर्लिंगे असून श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या लिंगांचे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणा (दिंडी) निघते. भाविकांनी या लिंगांचे दर्शन घेतल्यामुळे चारधाम यात्रा केल्याचे पुण्य पदरी पडते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जोतिर्लिंगे अशी...\n१) बद्रीकेदार : (महादेव मंदिर जोतिबा डोंगर)\nमूळ ठिकाण : केदारनाथ हिमालय\n२) काशी विश्‍वनाथ : (महादेव मंदिर जोतिबा डोंगर)\nमूळ ठिकाण : विश्‍वेश्‍वर वाराणसी\n३) सेतुबंध रामेश्‍वर : (जोतिबा मंदिर परिसरातील रामलिंग मंदिर)\n४) ओंकार ममलेश्‍वर : (केखले गणेश बाग)\nमूळ ठिकाण : विद्यांचल - मध्य प्रदेश\n५) महाकालेश्‍वर : नरंकेश्‍वर (श्री यमाई मंदिरासमोर)\nमूळ ठिकाण : उज्जैन - मध्य प्रदेश\n६) कर्पूरेश्‍वर : (जोतिबा कर्पूरतीर्थाच्या काठावर)\nमूळ ठिकाण : श्री घृष्णेश्‍वर - वेरूळ - औरंगाबाद.\n७) त्र्यंबकेश्‍वर : (गिरोली गावाच्या निनाई मंदिरात)\nमूळ ठिकाण : नाशिक\n८) औंढ्या नागनाथ : (पोहाळे तर्फ आळते येथील पांडव लेण्यात)\nमूळ ठिकाण : नागनाथ परभणी - मराठवाडा\n९) सोरटी सोमनाथ : नरंदे (ता. हातकणंगले) नागनाथ दारूकवन\n१०) परळी वैजनाथ : (सादळे-मादळे येथील सिद्धोबा टेकडी)\nमूळ ठिकाण : श्री वैजनाथ - बीड\n११) श्री शैल्य मल्लिकार्जून : (जोतिबा गायमुख तलावाजवळ)\nमूळ ठिकाण : कर्नूल - आंध्र प्रदेश\n१२) भीमा शंकर : (जोतिबा डोंगर डांकीणी तीर्थाजवळ)\nमूळ ठिकाण : भीमाशंकर, पुणे\nप्रत्येकाच्या वाट्याला विशिष्ट पाऊस येत असतो. कुणाच्या वाट्याला आलेला पाऊस रिमझिम,...\nएखाद्या अपरिचित ठिकाणाचे नाव ऐकले की ‘ते कुठे आले’ असे आपण साहजिकच विचारतो....\nसह्याद्री खूप वैशिष्ट्यपूर्ण पर्वत आहे. पण या साऱ्या प्रदेशातल्या जीवनाचे सारे आयाम...\nउत्तर थायलंडच्या थाम लुआंग या चुनखडक प्रकारच्या खडकातील गुहेत अडकलेल्या तेरा जणांची...\nसह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे हे वेड अंगवळणी पडत चाललंय. एकदा एखाद्या नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-14T15:23:12Z", "digest": "sha1:N7VCBOO3QSZWLMGPAUVO4JCMDN67TZ6J", "length": 16741, "nlines": 73, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "श्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत हे सातारा येथील सचोटीने वागणारे व सत्शील गृहस्थ होते.त्यांचा देवावर विश्वास होता.ते श्री.दतगुरुंचे नःसिम भक्त होते.ते श्री.नृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनास औदुंबर व नरसोबाची वाडी येथे दर पोर्णिमा – अमावस्येला जात असत.त्यांचा सत्संग नित्य व व्यापक होता.\nत्यांचा मोटार प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय असल्याने विविध प्रकारच्या लोकांशी संबंध येत असे.त्याकाळी हा व्यवसाय सचोटीनें करणे व तोही सत्शील व्यक्तीने करणे म्हणजे हरघडीची कसरत व कसोटीच असायची.तथापी त्यानी उत्तम व्यावसायिक म्हणून नांव कमावले.\nजेंव्हा पीरवाडीतील सत्पुरुषाने त्यांना पुन्हा विवाह करण्यास संगितले, त्यावेळी त्या सत्पुरुषावर श्रध्दा असल्याने, त्यांची आज्ञा मान्य केली व आज्ञेचे पालनही केले.सत्पुरुषाची वाणी सत्यस्वरुपात अवतरल्यावर, पहिल्या मुलाचे नांव ‘दत्तात्रय’ ठेवले.\nवडिलांचा जसा सत्संग होता, तशीच देवावर गाढ श्रध्दा होती.ते स्वतः व त्यांच्या सौ.मनोरमाबाई, दोघेही वृत्तीने धार्मिक असल्याने घरात नित्यनियमाने देव-देवतार्जन, धार्मिक सण, उत्सव साजरे होत असत.कुलधर्म, कुलाचार, कुलोपासनेनुसार आचरण असल्याने घराततील वातावरण शांत व पवित्र होते.\nप.पू.तेली महाराजानी केलेली सूचनावजा आज्ञा वडिलानी मान्य करून, वं.दादांना, महाराजांची सेवा करण्यास सांगितले.पुढे महाराजानी वं.दादांचे शिक्षण बाल वयातच जरी खंडित केले तरी वडिलानी त्याबद्दल खंत वा विकल्प मनात ��धीच आणला नाहीच पण ‘तुमचे हित कशात आहे’ हे महाराजाना ज्ञात असल्याने त्यांच्या आज्ञेचे पालन सतत करण्यास सुचविले.यात वडिलांची महारांजांबद्दल श्रध्दा स्पष्ट होते.तसेच महाराजांचे वं.दादांवर असलेले प्रेम, विश्वास, कळकळ याची प्रचिती सतत येत होती.महाराजांच्या स्पष्टोक्तीतून नाराज न होता, वं.दादांच्या विचाराची दिशा योग्य प्रकारे प्रवहित होत आहे, यात वडिलाना मोठे समाधान मिळत होते.ज्या वयात मुलानी खेळावे, बागडावे, अभ्यास करावा, शिकून मोठे व्हावे असे स्वप्न पालक पाहात असतात, तेथे बालवयातच मुलाचे शालेय शिक्षण खंडित झाले, हे पाहून सामान्य पालक गलबलून गेला असता,पण श्री.भास्करराव यांचा पिंडच श्रध्देचा व अध्यात्मिक वृत्तीचा व आज्ञापालनाचा असल्याने तिच शिकवण वं.दादांच्यात बिंबविली.तशातच वं.दादांनी शाळेला ‘श्री’ म्हटल्यामुळे वं.दादांना वेळ भरपूर होता.वेळेचा सदुपयोग व्हावा, मनाला स्थिरता लाभावी व मन काबूत राहावे यासाठी ‘गुरुचरित्र’ वाचत जा असा सल्ला वडिलानी दिला.यात वडिलांची अध्यात्मिक मार्गातील गती व दूरदर्शीपणा दिसतो.\nऔदुंबर येथील सेवा समाप्ती नंतर देवापुढे काय ठेवावे असा प्रश्न वं.दादांना पडला असताना, लहानपणी वडिलानी सांगितले होते, ते आठवले :-\n‘नुसते गोड खाऊन मनुष्य गोड होत नाही.हलवाई दिवसभर मिठाई विकतो.त्याचे हात कधी गोड झालेत कांयाचा विचार कर.व गोडाला विसरून जा.तरच आचार व विचार यात गोडी येईल.”औदुंबर सोडताना, येथून जाताना काय न्यायचे आहे व येथे काय सोडावयाचे आहे, पुढे जगला आपली गरज आहे.त्यासाठी आचारात व विचारात गोडी निर्माण व्हावयास पाहिजे.\nपुढे श्री भैरवनाथांची सेवा सुरु असतां, श्री.भैरवनाथानी ॐकार प्रगट करुन दाखविल्यानंतर वं.दादा घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याना, वडिलानी स्वतः मंदिरात नेले.परत तोच नाद ऐकल्यावर त्या नादाचे विश्लेषण करून त्याची महती विषद केली.यात वडिलांचा अभ्यास किती गाढा होता, हे स्पष्ट होते, हे त्यानी काढलेल्या उद्गारावरून समजू शकेल –\n“या ध्वनीला ‘सिंहनाद’ असे म्हणतात.जेंव्हा देव प्रसन्न होतो, तेंव्हाच असा नाद निर्माण होतो.हा ध्वनी नसून ॐ कार आहे.तू जन्माला का आलास हे गूढ होते.ते मला आज समजले.आपण शांत चित्ताने घरी जाऊ.आता तुझी भीति होती कीं, भूत आहे, तेही बरोबर आहे.भूत याचा अर्थ, एखादी व्यक्ती म��त झाल्यावर त्यांची जी वासना इच्छा शिल्लक राहते, तेंव्हा तो आत्मा इच्छावासनेने ह्या जगात हिंड़त असतो.एखादी चांगली गोष्ट गतकाळात घडते व त्याची पुनरावृत्ती व्हावी म्हणून निसर्गसुध्दा भूतकाळाची जाणीव आम्हा मानवाना देतो.पण ज्ञानाच्या अभावी तो निसर्गाच्या कृपेला पात्र होत नाही.जर तू भूत म्हणत राहून श्री.भैरवनाथाकंडे आला नसतास, तर जो ध्वनी आता ऐकलास, त्याला मुकला असतास.आता तुझी भीति गेली आहे.भवितव्यात कशाकशाचा लाभ होतो आहेयाचा विचार कर.सर्व जग भूत, भविष्य व वर्तमान ह्या तिन्ही काळावर विश्वास ठेवून जगत आहे.परंतु ज्यामुळे लाभ निश्चित होणार आहे, त्या देवावर विश्वास ठेवत नाही.”\nएका गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री.भैरवनाथांनी बोलावल्याने वं.दादा तेथे गेले.त्यावेळी श्री.भैरवनाथांनी वं.दादांना ॐकार दीक्षा दिली.पांच स्थानातील ॐ काराचे महत्व समजावून देताना म्हटले–\n“जो ॐ कार तू आज म्हटला आहेस, तो पांच स्थानातून म्हणावयाचा असून, त्या स्थानातून ‘स्वर’ अशी संथा म्हणावयास पाहिजे.पुढे हा स्वर ह्या स्थानातून न उच्चारता, पांचही स्थाने सिध्द झाली, म्हणजे एक सूर म्हणावा लागतो.त्यावेळी जो ‘सूर’ वाणीतून उच्चारला जातो तो उच्चार नसून, त्याचे रुपांतर ‘निनाद’ मध्ये होते.म्हणजे हा नाद ‘सिंहनाद’ असा होतो.ही ओळख ब्रम्हांडाची आहे.”\nवरीलप्रमाणे श्री.भैरवनाथानानी केलेला खुलासा हा वडिलानी केलेल्या खुलाशासी कसा मिळता आहे, हे समजून येईल.\nस्वतः वडिलच पारमार्थिक तत्व चांगल्या प्रकारे जाणत असल्याने व त्यांची अध्यात्मिक अवस्था प्रसंशनीय असल्यानेच वं.दादांचे संपूर्ण जीवन नियंत्याच्या नियोजनाप्रमाणे सुरळीतपणे प्रवाहित होत गेले.वं.दादांच्या अध्यात्मिक जीवनातील उत्तुंग अवस्था सांगावयाची झाल्यास, वं.दादांची अध्यात्मिक मार्गातील प्रगती योग्य प्रकारे होत आहे, याचे समाधान, वडिलांना झाले.\nत्याच वेळी आपण श्री.गुरु दत्तांना जी प्रार्थना केली होती ती आठवली ती म्हणजे ‘मला जो गुरु हवा आहे,तो भगवी वस्त्र धारण केलेला संन्यासी नसावा.तो राजयोगी असावा.त्याप्रमाणे वं.दादांच आपले गुरु आहेत, हे वडिलाना स्पष्टपणे जाणवले.एका गुरुपौर्णिमेपूर्वी वं.दादांना सातारा येथे येण्याचे कळविले.त्या प्रमाणे वं दादा सातारा येथे आले.गुरुपौर्णिमेच्या दिवशी वडिलांनी, वं.दादांना गुरु मानून, यथासांग ‘पाद्य-पूजा’ केली व वं.दादांना गुरु केले.\nअसे होते ज्ञानी, सत्शील, निगर्वी, विनयशील वडील, ज्यानी आपल्या मुलाची अध्यात्मिक योग्यता जाणली, व स्वतःच्या मुलाला स्वतःचे गुरु केले.\nअसा होता पुत्र, ज्यानी घराण्याला उच्च स्थानी नेऊन व स्वतःच्या गुरुंना, “जगद्गुरुस्थानी“ नेऊन गौरविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/check-quality-ice-administration-should-concentrate-113241", "date_download": "2018-08-14T15:51:52Z", "digest": "sha1:RJWQ2OJZLJMKN2JL6XDX6RXB7ULT4QYZ", "length": 15202, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "check the quality of ice administration should concentrate on that बर्फाची शुद्धता तपासणे गरजेचे, प्रशासनाने लक्ष देण्याची अपेक्षा | eSakal", "raw_content": "\nबर्फाची शुद्धता तपासणे गरजेचे, प्रशासनाने लक्ष देण्याची अपेक्षा\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी बर्फाची चुकीची हाताळणी करण्यात येत असल्याने बर्फ दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. बर्फ कारखान्यातून बर्फ वाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानापुढे जमिनीवर टाकला जातो व हजारो नागरिक वाहने जातात त्या ठिकाणी अक्षरशः पडलेला असतो तरीदेखील नागरी जीवला थंडावा मिळण्यासाठी थंड पेय पिताना दिसत आहेत.\nतळवाडे दिगर (नाशिक) : सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी बर्फाची चुकीची हाताळणी करण्यात येत असल्याने बर्फ दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. बर्फ कारखान्यातून बर्फ वाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानापुढे जमिनीवर टाकला जातो व हजारो नागरिक वाहने जातात त्या ठिकाणी अक्षरशः पडलेला असतो तरीदेखील नागरी जीवला थंडावा मिळण्यासाठी थंड पेय पिताना दिसत आहेत.\nसध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे उकाड्यातदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून नागरिकांकडून उसाचा रस,आईस्क्रीम,बर्फाचे गोळे,जूस सेंटर तसेच बर्फापासून तयार करणाऱ्या विविध खाद���य पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच बर्फालाही मागणी वाढली आहे.\nपरंतु व्यावसायिकांकडून बर्फ खरेदी करून आणल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बर्फाची वाहतूक करीत असताना कुठे सायकलने तर कुठे घाणेरड्या वाहनाचा वापर करणायत येत आहे. त्यासोबत बर्फ कुठल्या पाण्याने तयार होतो, ते पाणी शुद्ध आहे की नाही याचीही अन्न व औषध प्रशासनाने तपास करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडून बर्फ उघड्यावरच ठेवण्यात येत असतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ तसेच विषाणूंचा त्यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.व ते पेय पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारांना आमंत्रण मिळत आहे.\nसध्या रसवंती, लिंबू सरबत, जूस सेंटर, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, फळांच्या फोडी, कुल्फी, पेप्सी आदीची दुकाने रस्त्यांच्या कडेला थाटली असून सूर्य आग ओकत असल्यामुळे ती हाउस फुल असल्याचे चित्र दिसत असून या सर्वांमध्ये बर्फाचा वापर वाढत आहे. त्यामुळे परंतु हा बर्फ अशुद्ध असेल तर याचा आरोग्यावरही विपरीत परिमाण होण्ण्याचा धोका असतो. दुषित पाण्याने तयार करण्यात आलेल्या बर्फामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.\nगेल्या वर्षी याच दिवसात तालुक्यातील चिराई,महडव बहिरानेत या गावात कुल्फी खाल्याने ६४ लहान मुलांसह अबालवृद्धांना विषबाधा झाली होती. त्याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे\nभोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित...\nनाशिक - दिंडोरीच्या पश्चिम भागातील रस्त्यांची वाट\nलखमापूर (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, वाटसरु तसेच परिसरातील...\nआडस येथे एकाच रात्री सात दुकाने फोडली\nकेज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ganimarathi.com/2016/05/blog-post_7.html", "date_download": "2018-08-14T15:14:12Z", "digest": "sha1:6RRH2D2OG2JANGLQ75NIUEPILDLJ6WDM", "length": 4154, "nlines": 125, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: याड लागल ग - सैराट", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nयाड लागल ग - सैराट\nयाड लागल ग याड लागल ग\nरंगल तुझ्यात याड लागल ग\nवास या ऊसात येई कस्तूरीचा\nचाखलया वार ग्वाड लागल ग\nचांद भासतो दिसाच मावळाया लागल\nआस लागली मनात कलवाया लागल\nयाड लागल ग याड लागल ग\nरंगल तुझ्यात याड लागल ग\nवास या ऊसात येई कस्तूरीचा\nचाखलया वार ग्वाड लागल ग\nसांगव ना बोलव ना मन झुरतया दुरून\nपळतया कळतया वळतय माग फिरून\nसजल ग धजल ग लाज काजला सारल\nयेंधळ हे गोंधळल लाड लाड गेल हरून\nभाळल अस उरात पाणी व्हाया लागल\nहे ओढ़ लागली मनात चाळवाया लागल\nयाड लागल ग याड लागल ग\nसुलग ना उलग ना जाळ आतल्या आतला\nदुखल हे देखण ग एकलच हाय साथीला\nकाजळीला उजळल पाजळून ह्या वातीला\nचांदणीला आवतान धाडतुया रोज रातीला\nझोप लागना सपान जागवाया लागल\nपाखरु कस आभाळ पांघाराया लागल\nसंगीत - अजय अतुल\nस्वर - अजय गोगवले\nशब्द - अजय अतुल\nश्रावण मासी हर्ष मानसी\nमन मंदिरा - कट्यार काळजात घुसली\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nमाउली माउली -लय भारी\nपहिला पाऊस - गारवा\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/big-chance-information-technology-engineering-dr-sanjiv-wagh-112199", "date_download": "2018-08-14T15:41:48Z", "digest": "sha1:6ST4JCUPAM4Q333UXK5YJVC7MVWQMO3W", "length": 14492, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "big chance in Information Technology Engineering dr. sanjiv wagh माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीत मोठ्या संधी | eSakal", "raw_content": "\nमाहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीत मोठ्या संधी\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nकऱ्हाड - माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीत मोठ्या संधी असून, त्या ओळखण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्‍यक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, न्यायिक, आरोग्य आदी क्षेत्रांशी निगडित माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी हे एकमेव शाखा आहे, अशी माहिती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nकऱ्हाड - माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीत मोठ्या संधी असून, त्या ओळखण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्‍यक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, न्यायिक, आरोग्य आदी क्षेत्रांशी निगडित माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी हे एकमेव शाखा आहे, अशी माहिती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nडॉ. वाघ म्हणाले, ‘तांत्रिक माहिती नसणाऱ्या लोकांमुळे आयटीत संधीच नाही असा गैरसमज पसरत आहे. त्याउलट सर्वात उज्ज्वल संधी असणारी शाखा ही आयटी अभियांत्रिकीची आहे. आयटी अभियंता संपूर्ण जगाला ज्ञान पुरवण्याचे काम करतो. परदेशात प्रामुख्याने आयटीत झालेली प्रगती ही भारतीय आयटी अभियंत्याच्या जीवावरच झालेली आहे. अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीत असणारे संशोधक आयटी अभियंते आहेत. त्यात भारतीयच अधिक आहेत. भारतीय अभियंते खूप कष्टाळू व कामाच्या तुलनेत परदेशात कमी मोबदल्यात उपलब्ध होतात. देशात आयटी अभियंत्याच्या ज्ञानाची कदर करण्यासाठी शासनाचे धोरण महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे देशातच संधी निर्माण झाल्यास आयटी अभियंते देशाबाहेर जाणार नाहीत.’’\nभविष्यात आयटी क्षेत्र खूप ॲडव्हान्स असणार आहे. सध्या ओला, उबेर वाहने पुरविण्याचे काम करते. एकही कार नसणारी उबेर कंपनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशभरात वाहन पुरवणारी मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. त्याचप्रमाणे जगात हॉटेल सेवा पुरवणारी कंपनी म्हणून काम करणारी एअर बीएमबी कंपनीच्या मालकीचे एकही हॉटेल नाही, तरीदेखील सॉफ्टवेअरद्वारे ही उलाढला होते ती आयटीमुळेच शक्‍य आहे. माणूस हा सध्या संगणकाशी स्पर्धा करत आहे. आयटीत खूप संधी आहे.\nन्यायिक संस्थते आयबीएम वॅटसन सॉफ्टवेअर येत असून, एका क्षणात तुम्हाला तुमच्या खटल्याचा कायदा काय आहे. त्यात तुम्हाला काय करायचे ते सांगतो. त्यात केवळ दहा टक्के चुका असल्याचे समोर येत आहे. भविष्यात न्यायिक संस्थेत मिळणारे सल्ले सुपर स्पेशालिस्ट असतील. आरोग्य क्षेत्रातही आयटीत प्रगती केली आहे. सर्व पॅथॉलॉजीच्या तपासण्या सॉफ्टवेअर क्षणात करून देत आहे, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nमुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे\nकोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nबिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात\nकणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/hitech-technology-protection-society-111892", "date_download": "2018-08-14T15:41:35Z", "digest": "sha1:EZM4OP7DZW7TLTRFOQ2QLASELTM5IRSE", "length": 15340, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hitech technology for the protection of society सोसायटीच्या सुरक्षेसाठी हायटेक तंत्रज्ञान | eSakal", "raw_content": "\nसोसायटीच्या सुरक्षेसाठी हायटेक तंत्रज्ञान\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nबदलणारे तंत्रज्ञान मोबाईलमुळे हातात मिळत असल्याने दैनंदिन गरजांमध्ये त्याचा प्रभावी वापर होताना दिसतो. त्याचेच उदाहरण रॉयल कॅसल सोसायटी आहे.\nपिंपरी (पुणे) - अनुचित घटना व चोऱ्या टाळण्यासाठी थेरगाव येथील रॉयल कॅसल सोसायटी विविध कामानिमित्त, पार्सल देण्यासाठी किंवा भेटायला येणाऱ्यांची अचूक माहिती व डाटा ठेवण्यासाठी मोबाईल ऍपचा वापर करत आहे. या हायटेक तंत्रज्ञानामुळे प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे नोंद करण्यात जाणारा वेळ, वादावादीचे प्रसंग टाळण्यात मदत होत आहे.\nबदलणारे तंत्रज्ञान मोबाईलमुळे हातात मिळत असल्याने दैनंदिन गरजांमध्ये त्याचा प्रभावी वापर होताना दिसतो. त्याचेच उदाहरण रॉयल कॅसल सोसायटी आहे. सोसायटीत ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अचूक माहिती ठेवण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर होत आहे. हे अॅप सोसायटीतील रहिवासी, कामाला येणाऱ्या महिला, ड्रायव्हर, तांत्रिक व विविध वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी सोईचे ठरत आहे. प्रवेशद्वारावरील नोंदवहीत येणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी बराच वेळ जातो. मात्र, अॅपवर नोंदणीसाठी अवघे तीस सेकंद ते एक मिनीट वेळ पुरेसा आहे. असे सुरक्षारक्षक किरण पांडे यांचे म्हणणे आहे.\nअॅपचा असा होतो वापर -\nसोसायटीत 192 सदनिकाधारकांनी अॅपवर नोंदणी केली असून या अॅपचे डिवाईस सुरक्षारक्षकांकडे दिलेले आहे. सोसायटीत बाहेरून येणाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, वाहन क्रमांक व फोटोची नोंदणी सुरक्षारक्षकांकडील अॅपमध्ये होते. त्यानंतर संबंधित सदनिकेचा क्रमांक टाकून कामाचे कारण नोंदविल्यानंतर संबंधित सदनिकाधारकाला संदेश किंवा फोन अॅपवरूनच जातो. सदनिकाधारकाने होकार दिल्यास सुरक्षारक्षक आत सोडतो अन्यथा सोडत नाही. सोसायटीत काम करणाऱ्या बाईंना 'पिन नंबर' दिलेला आहे. प्रवेशद्वारावर पिन नंबर सांगितल्यास त्या बाईंचे नाव, पत्ता व काम करणाऱ्या सदनिकेचा क्रमांक दाखवला जातो. तर पाहुण्यांसाठी सदनिकाधारक अगोदरच मोबाईलवर पिन नंबर पाठवतात. तो पिन नंबर प्रवेशद्वारावर स���ंगितल्यास पाहुण्यांची अॅपवर नोंदणी केलेली माहिती उघड झाल्यास सुरक्षारक्षक प्रवेश देतात.\nअगोदर आम्हाला विविध लोकांच्या व कामाला येणाऱ्या बाई यांच्या नोंदी ठेवणे अवघड होते. तर काही लोक चुकीची नावे, मोबाईल नंबर देत किंवा काही देतच नसत. त्यामुळे हे सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक होते. मात्र, आता अॅपमुळे डाटा साठवला जात आहे. तसेच पोलिसांना त्याची आवश्‍यकता पडल्यास देणेही सोपे आहे.\n- रवी आव्हाड, सचिव, रॉयल कॅसल सोसायटी\nसोसायटीत येणारे काही वेळेस वाहने अस्तावेस्थ लावतात. त्यावेळी ही गाडी कोणाची आहे आणि हा व्यक्ती कोणाकडे गेला आहे, याची माहिती अॅपमुळे मिळते. तसेच सोसायटीतील मुले बाहेर जात असल्याची माहिती सुरक्षारक्षक अॅपवरून देतो. प्रवेशद्वारावर एखादे पार्सल घेतल्यास त्याचा तत्काळ फोटो काढून संबंधिताला पाठवला जातो.\n- स्वप्नील वाणी, अध्यक्ष, रॉयल कॅसल सोसायटी\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nनाशिक-वणी राज्य महामार्गाची झाली चाळण\nवणी (नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरील तीन वर्षांपासून 'टोलचा झोल' बंद झाला तरी 'खड्ड्यांचा गोल' वाढत असल्यामुळे 'रुग्णालय, अॅटोमोबाइल्स,...\nशेतकरी नवराच हवा गं बाई...\nकोल्हापूर - ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून प्रगतिशील शेतकऱ्यांचीही स्थळे नाकारणाऱ्या युवतींमध्ये जागृती करण्यात मलिकवाड (जि. बेळगाव) येथे झालेल्या...\nसोलापूरच्या ओंकार जंजिरालला आंतरराष्ट्रीय ब्लॉगरचा सन्मान\nसोलापूर : भारतीय मसाल्यांचे पाश्‍चात्त्य देशांना पूर्वीपासूनच आकर्षण... ते आजही टिकून असल्याचा अनुभव आला चक्क मूळचा सोलापूरचा असलेल्या ओंकार जंजिराल...\nजिल्ह्यात 75 हजार प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत\nनांदेड : जिल्ह्यात न्याय प्रविष्ठ असलेल्या प्रलंबीत प्रकरणात मोठी वाढ होत असून शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील सर्वच न्यायालयात 75 हजार 59...\nर���फंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/10/india-recorded-10-percent-below-normal-rainfall/", "date_download": "2018-08-14T16:21:57Z", "digest": "sha1:N4CIKKADVCYAVRBJ74OH4W6YNMLNGPQK", "length": 5683, "nlines": 74, "source_domain": "www.snpnews.in", "title": "भारतात सरासरीच्या दहा टक्के कमी पाऊस - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nभारतात सरासरीच्या दहा टक्के कमी पाऊस\nजून ते सप्टेंबर या महिन्यात ९७ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला वर्तविले होते, तर स्कायमॅट या खासगी संस्थेनेही मोठा पाऊस पडेल, असा अंदाज दिला होता. त्यानंतर त्यांनी हे प्रमाण कमी केले. प्रत्यक्षात आता हा अंदाज देखील खोटा ठरत आहे. जूनमध्ये खूप पाऊस आला आणि १५ जुलैपासून पावसात जो खंड पडला तो अजूनही कायम आहे. मराठवाडय़ातील स्थिती अतिशय बिकट असून औरंगाबादमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पाऊस पडला आहे. विदर्भातही स्थिती चांगली नाही. विदर्भात पावसाचा खंड १५ दिवसांचा तर खान्देश आणि मराठवाडय़ात तो एक महिन्याचा आहे. पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या आठवडय़ात राज्यातील काही भागात पाऊस पडणार नाही, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच भागात उष्णता कायम राहील. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.\nत्या शूर मावळ्यांचा निलेश राणे यांच्या हस्ते भव्यदिव्य सत्कार\nअखेर मुलुंडचे डम्पिंग ग्राऊंड ऑक्टोबरपासून बंद\nएक रुपयाची नवी नोट चलनात येणार \nपंतप्रधानांकडे वेळ नाही,उद्घाटन लांबवू नका, रस्ता खुला करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश\nखग्रास चंद्रग्रहण – ब्लू, ब्लड आणि सुपरमून अशा तीन स्थितीत चंद्राचे दर्शन \nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida/national-basketball-competition-114753", "date_download": "2018-08-14T15:52:30Z", "digest": "sha1:EDGWBZ6Z6LZZOKOGXJS7PQZJCDHY643I", "length": 10811, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "national basketball competition राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राची आघाडीनंतर हार | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राची आघाडीनंतर हार\nमंगळवार, 8 मे 2018\nमुंबई - महाराष्ट्राच्या मुलींना राष्ट्रीय कुमार बास्केटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत पहिल्या सत्रातील आघाडीनंतर उत्तर प्रदेशविरुद्ध हार पत्करावी लागली. वैष्णवीच्या ५७ गुणांच्या धडाक्‍यामुळे महाराष्ट्रास ८३-९१ पराभव पत्करावा लागला.\nपहिल्या सत्रात चार गुणांची आघाडी घेणारा महाराष्ट्र दुसऱ्या सत्रात १२, तर तिसऱ्या सत्रात पाच गुणांनी मागे पडला. वैष्णवीने महाराष्ट्राचा बचाव सहज भेदला. त्यामुळे सुझान (१७) आणि नेहाचा (१३) प्रतिकार तोकडा पडला.\nमुंबई - महाराष्ट्राच्या मुलींना राष्ट्रीय कुमार बास्केटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत पहिल्या सत्रातील आघाडीनंतर उत्तर प्रदेशविरुद्ध हार पत्करावी लागली. वैष्णवीच्या ५७ गुणांच्या धडाक्‍यामुळे महाराष्ट्रास ८३-९१ पराभव पत्करावा लागला.\nपहिल्या सत्रात चार गुणांची आघाडी घेणारा महाराष्ट्र दुसऱ्या सत्रात १२, तर तिसऱ्या सत्रात पाच गुणांनी मागे पडला. वैष्णवीने महाराष्ट्राचा बचाव सहज भेदला. त्यामुळे सुझान (१७) आणि नेहाचा (१३) प्रतिकार तोकडा पडला.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकां�� पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/08/03/election-result-of-sangli-and-jalgaon-municipal-election-counting-begins/", "date_download": "2018-08-14T16:19:40Z", "digest": "sha1:VVDFMSPLJMUVFWPXP36PEMN72H3IVQ5H", "length": 5140, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "सांगली-जळगावमध्ये मतमोजणीला सुरुवात - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\n03/08/2018 SNP ReporterLeave a Comment on सांगली-जळगावमध्ये मतमोजणीला सुरुवात\nसांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. सांगलीत ७८ जागांसाठी ६२.१७ टक्के मतदान झालं. सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे. तर जळगावात कमळ फुलण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी ५५.७२ टक्के मतदान झालं. जळगावात मुख्य लढत भाजप आणि शिवसेनेत होत आहे. या निवडणुकीत भाजपला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील, अशी शक्यता आहे.\nजळगाव ः प्रभाग १९ मध्ये सर्व ३ जागांवर शिवसेना विजयी, १९ ‘अ’ लता सोनवणे (आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा पत्नी), १९ ‘ब’ मध्ये गणेश सोनवणे तर १९ ‘क’मध्ये जिजाबाई भापसे विजयी\nसांगली : भाजपा ५ जागांवर तर आघाडी १० (काँग्रेस ६, राष्ट्रवादी ४ जागा) जागांवर पुढे\n‘अॅपल’ कंपनी बनली जगातील १७७ देशांपेक्षाही श्रीमंत\nविराट कोहलीचं दमदार शतक,मोडला ब्रायन लाराचा विक्रम\nआमदार श्री. प्रवीण दरेकर यांच्य��� कोकण विकास स्वप्नपुर्तीची सुरुवात…\n विदर्भात विजेच्या धक्क्याने वर्षभरात ६ वाघाचा मृत्यू\nराज्यात परतीच्या पावसात वीज पडून 11 जणांचा मृत्यू\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\nआता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nमहापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.cehat.org/publications/1490850425", "date_download": "2018-08-14T16:15:14Z", "digest": "sha1:IQH7SR2Z2CW4TMTGAUHRG4F4Y4SV6K34", "length": 3543, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nवैद्यकीय गर्भपात कायदा : महाराष्ट्रातील सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandednewslive.online/2018/01/blog-post_28.html", "date_download": "2018-08-14T16:00:49Z", "digest": "sha1:E2X5H6RB63W4SY7NMEQ5FQAMA5STQARY", "length": 16029, "nlines": 75, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: पाकीटमार व जातीवाद लिडरों को पहचानो - पूर्व महापौर अब्दुल सत्तार", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nरविवार, २८ जानेवारी, २०१८\nपाकीटमार व जातीवाद लिडरों को पहचानो - पूर्व म���ापौर अब्दुल सत्तार\nहर समाज को साथ लेणेवाली सेक्युलर पार्टी काँग्रेस के\nअशोकराव चव्हाण फिरसे सीएम बनेंगे\nहिमायतनगर (अनिल मादसवार) अपने नांदेड के नेता अशोकराव साहब फिर एक बार महाराष्ट्र के सीएम बनेंगे/ क्यूँ कि आज जनता जान चुकी है, इसलिये तमाम अल्पसंख्यांक नागरिक ने किसीके बहकावे में ना आते हुए... आनेवाले २०१९ के पहले इलेक्शन में पाकीटमार व जातीवाद लिडरों को पहचानकर काँग्रेस को सपोर्ट करें ऐसा अनुरोध नांदेड महानगरपालिका के पूर्व महापौर अब्दुल सत्तार साहब ने कर हदगाव- हिमायतनगर के पूर्व विधायक माधवराव पटेल जवलगावकर को दिल कि गहराईयो से बर्थडे कि मुबारक बात दि/\nवे तारीख २६ जानेवारी रोज हिमायतनागर शहर के परमेश्वर मंदिर और - बाजार चौक में आयोजित हदगाव- हिमायतनगर के विधायक माधवराव पटेल जवलगावकर को शुभकामनाये देणे कि खातीर आयोजित शानदार बर्थडे कार्यक्रम के मंच से बोल रहे थे/ इस मंच पर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, नांदेड कि महापौर सौ.शीलाताई भवरे, उपमहापौर विनय पाटील गिरडे, किशोर भवरे, मिसाले गुरुजी, सभापती मायाताई राठोड, उपसभापती खोब्राजी वाळके, जेष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, अब्दुल्ला भाई, तालुकाध्यक्ष विकास पटेल, नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, नगरसेवक मो.जावीद अ.गन्नी साहब, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंकेचे संचालक गणेश शिंदे, सरसम बु. जिल्हा परिषद सदस्य सौ. ज्योत्सनाताई जोगेंद्र नरवाडे, पूर्व जिला परिषद सदस्य सुभाष राठोड, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान पठाण, मुख्याधिकारी नितीन बागुल, आदींसमेट नांदेड जिले से आए गणमान्य व्यक्ती, कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित थे/ मंचपर विधायक जवळगावकर के होतो बर्थडे केक काटकर हर्षोल्हास के साथ जन्मदिन कि सलगीराह मनाई गई/ बाद उपस्थित मान्यवरो ने जवळगावकर को शुभकामानाये देणे कि खातीर भीड लगाई थी/ इस वक्त आज बोलते हुए अब्दुल सत्तार बाई ने काही कि, हमारे नेता अशोकराव चव्हाण साहेबने हम जैसे एक सामान्य कार्यकर्ता को लाल बत्तीसे फिरणे का काम उनकी बदौलत मिला है/ आज हमारी एक दलित समाज कि बहेन शीलाताई भवरे को महापौर बनकर काम करने का मौका मिला है/\nविगत चुनाव में सत्ताधारियो के बहकावे में आकर सभी ने चुनकर दिया, किंतु सत्ता में आने के बाद भाजप - सेनाद्वारा सामान्य जनता - किसानों कि समस्���ा कि और अनदेखी कि है/ साथ हि काँग्रेस सरकार ने बनाई हुई योजनाओ का नाम बदलकर आम जनता को गुमराह कर रही है/ ऐसे पाकिटमारो को जनता पहचान चुकी है, इसलिये नांदेड महानगर चुनाव में काँग्रेस ने भारी सीटे हासील कर फिरसे नांदेड जिल्हा अशोकराव चौव्हाण का जिल्हा होणे का सबूत दिया है/ आज कि बर्थडे के मौके पर उपस्थित हुए अव्वमात कि संख्या को देखकर काँग्रेस के हात पूर्व जैसे मजबूत होते दिखाई देते है/ इसाक फायदा माधवराव पटेल को होकर नांदेड जिले को भी होनेवाला है/ ऐसा कहकर उन्होने सभी अव्वाम व कार्यकर्ता को गुजारिश करते हुए आनेवाले २०१९ के चुनाव में भारी वोटो से भावी आमदार माधवराव पटेल को चुनकर देणे से फिर एकबार नांदेड के नेता अशोकराव चव्हाण साहेब को मुख्यमंत्री बनाने का सपना साकार होगा ऐसा कहा/ इस बात पर उपस्थित नागरिक व कार्यकर्ताओ ने तालियो कि बौछार करते हुए माधवराव पटेल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ऐसे नारे लगाये/ इससे अगले विधानसभा चुनाव का आगाज बर्डथडे कार्यक्रम के मंच से हुवा ऐसी चर्चा हदगाव - हिमायतनगर तहसील में जोरकश से शुरू है/\nBy NANDED NEWS LIVE पर जानेवारी २८, २०१८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: ताजा खबरें, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nBondalibabat Margdarshan बोंडअळी नियंत्रणाबाबत बांधावर शास्त्रज्ञांकडून ...\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nJiju Brigedchya Thiyya जिजाऊ ब्रिगेड महिलांनि आंदोलनातून प्रतिक्रिया\nMahur 100 Band माहूरात मराठा आरक्षणाचीच चर्चा\nShakti App Javalgavakar Speach शक्तीअॅप कार्यक्रमातील मा.आ.जवळगावकरांचे ...\nDhangar Morcha Hadgav सरकारने धनगराना येड समजु नये\nजब इलेक्शन नजदीक आते है तब दलित राजनेता बहुजन समाज के हितेषी होने का ढोंग करते है - लक्ष्य\nAarakshanaasathi Relve Rokali जवळगाव येथे आरक्षणासाठी रेल्वे रोकली\nकिनवट नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र तर सदस्यपदासाठी 141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21850", "date_download": "2018-08-14T15:18:55Z", "digest": "sha1:42IHN5QSDWKR6PBD5MOXZ2KD4FCKHUMD", "length": 9035, "nlines": 133, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome बातम्या ४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा\n४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा\nवेब महाराष्ट्र टीम : रविवार रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाची संततधार पुढील चार दिवस अशीच राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण तसेच उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nभारताच्या अनेक भागात मान्सून दाखल झाला आहे. ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडच्या भागात काही प्रमाणात मान्सून दाखल झाला आहे. रविवारी कोकण, गोवा, मुंबई तसेच उपनगरात चांगल्या पावसाची नोंद झाली तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस झाला.\n२६ जून रोजी गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण-गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. २८ आणि २९ जूनला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्या�� जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nPrevious articleअक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित \nNext articleनरेंद्र मोदी मुंबईत दाखल\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nपंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार\nसपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर\nनरेंद्र मोदी मुंबईत दाखल\nगडकरी आणि CM हस्ते सावित्री पूलाचे उद्घाटन\nड्वेन ब्रावोच्या वादळाने चेन्नईचा विजय\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\n१००२ सीसीटीव्हीच्या माध्यामातून शहरावर राहणार करडी नजर\nतूफान आलंया…किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-14T15:22:04Z", "digest": "sha1:U7725RILKOU7MWPX3K3GPGZVSOHLGLTA", "length": 9621, "nlines": 61, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "एस.टी.संप | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nतिकीट तिकीट करीत एस.टी. सुरु.. एस.टी.चा संप मागे :सविस्तर बातमी\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.. सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मिटला. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरावला होत्या त्यांत रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसाचा ब्रेक घेऊन राज्य परिवहन मंडळाच्या एसटी… Read More »\nCategory: औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे महाराष्ट्र मुंबई Tags: st strike, st strike news, एस.टी. कर्मचारी संप, एस.टी.कर्मचारी, एस.टी.संप, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ\nसरकार हटेना : अखेर संप कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार\nएस.टी. संपाचा आज चौथा दिवस असून अजूनही संपावर कुठला तोडगा निघालेला नाही . मात्र प्रवाशांचे हाल सुरूच असून शासकीय पातळीवर ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यात संपकरी कर्मचारी अडथळा अनंत आहेत . सातार्यामध्ये मात्र आज कर्मचाऱ्य़ांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची बातमी आहे . खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून आणि सरकारची पर्यायाने प्रवाशांची अडवणूक… Read More »\nCategory: औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, एस.टी.संप, दिवाकर रावते, परिवहन मंत्री\n‘आणि ‘ म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग देता येत नाही\nमोटार वाहन अधिनियमानुसार असलेल्या अधिकारानुसार खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या गाडय़ा, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आली आहे, (एसटी) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार आहे.. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात… Read More »\nCategory: औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे महाराष्ट्र मुंबई Tags: एस.टी. महामंडळ, एस.टी.कर्मचारी, एस.टी.संप, गिरीश बापट, देवेंद्र फडणवीस, सातवा वेतन आयोग\n२५ वर्षे सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही –सरकारची स्पष्ट भूमिका\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात होऊन काही तास झाले असतानाच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र आहे . ऐन सणासुदीचे टायमिंग साधून एस.टी. कर्मचारी अडवणूक करत असल्याचे चित्र आहे. मात्र सरकार मात्र हा संप मोडून काढण्याच्या तयारीत आहे . राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सरकार नमते घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत. वेतनवाढीच्या मागणीवरून एसटी… Read More »\nCategory: औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे महाराष्ट्र मुंबई Tags: diwakar raote, st mahamandal, st mahamandal strike, एस.टी. कर्मच��री संप, एस.टी.संप, एसटी कामगार संघटना\nआपणासि वोळखो जाता: माझी शिक्षणातली मुशाफिरी (Marathi Edition)\nचाळीस वर्षाहून जास्त काळ मी शिक्षणक्षेत्रात वावरलो. अजूनही वावरत आह... read more\nवाइन विश्व नाशिक (भाग पहिला) (Marathi Edition)\n'वाइन विश्व नाशिक' या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत ...★ पंचेंद्रिय... read more\nद्राक्षकन्येची कहाणी... ('वाइन विश्व नाशिक' भाग १, २ आणि ३ समग्र असलेले.) (Marathi Edition)\n'वाइन विश्व नाशिक' या पुस्तकाचे भाग १, २ आणि ३ समग्र असलेले हे पुस्... read more\nवाइन विश्व नाशिक (भाग दुसरा) (Marathi Edition)\n'वाइन विश्व नाशिक' च्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत...★ पाऊस धुंद... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/did-you-know-that-the-australian-captain-jason-sangha-is-of-indian-origin/", "date_download": "2018-08-14T16:04:43Z", "digest": "sha1:VT3IYUCICSVMA576IHCOPPWPUQAYGS4N", "length": 7167, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकाच देशाचे दोन खेळाडू करत आहेत भारत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व -", "raw_content": "\nएकाच देशाचे दोन खेळाडू करत आहेत भारत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व\nएकाच देशाचे दोन खेळाडू करत आहेत भारत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व\nजेसन संघा हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. हा १८ वर्षीय खेळाडू भारतीय वंशाचा असून तो भारतीय वंशाचा पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार बनला आहे.\nदुसऱ्या बाजूला मुंबईकर प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शॉ भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.\nत्याचे वडील कुलदीप हे पंजाबमधील लोधीपुर या गावचे असून १९२०मध्ये त्याची आई सिल्वासाचे आजोबा राम सिंग शेती करण्यासाठी गेले होते. तर वडील कुलदीप १९८०साली ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले.\nत्याची आई सिल्वासा त्याच्य आजपर्यंत झालेल्या बऱ्याच सामन्यांना हजर होत्या. जेसन संघाचे पूर्ण नाव हे जेसन जरकिरत सिंग संघा असे असून तो नेतृत्व करत असलेल्या संघात ऑस्ट्रेलियामधील अनेक दिग्गजांच्या मुलांचा समावेश आहे. असे असले तरी प्रतिभावान जेसनकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.\n१६ वर्षांपासून तो ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील संघात असून गेल्यावेळी झालेल्या विश्वचषकातही तो खेळला होता. त्याने यापूर्वी केलेल्या क्रिकेटमधील विक्रमांबद्दल स्वतः माजी दिग्गज कर्णधार स्टिव्ह वॉनेही कौतुक केले आहे.\nआज मात्र त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही आणि २४ चेंडूत १३ धावांवर बाद झाला आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.in/dhyanimani-movie-review/", "date_download": "2018-08-14T15:56:07Z", "digest": "sha1:BQKJGZO5MFFBSWROB46P2BPIF7SDTTZW", "length": 9868, "nlines": 103, "source_domain": "starmarathi.in", "title": "Dhyanimani Movie Review - STAR Marathi", "raw_content": "\nकाही चित्रपट चोरपावलांनी येतात आणि ठसा उमटवून जातात….फक्त तिकिटबारीवरच नाही, तर मनावर सुद्धा चित्रपट हे असे माध्यम आहे जिथे अलीकडच्या काळात चित्रपटांच्या कथांचे विषयच नाही तर त्यांच्या प्रसारपद्धती देखील बदलत चाललेल्या दिसून येतात. नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण असलेल्या कथा घेऊन येणारे महेश मांजरेकर Mahesh Manjrekar यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि ज्यांच्या दिग्दर्शनाने मराठी सिनेसृष्टीची वेगळी उंची गाठली आहे असे चंद्रकांत कुलकर्णी, यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.\nअलीकडच्या काळात बॉलिवूडचे कलाकार देखील मराठी कथेकडे विशेष लक्ष देऊन आहे. या सिनेमाच्या प्रसारादरम्यान तुम्हाला ते दिसून आले असेलच. २०१७ च्या सुरवातीला महेश मांजरेकर Mahesh Manjrekar या सिनेमाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन आले आहेत.\n‘ध्यानीमनी’ हा मानसिक जीवनातील रहस्य उलगडणारा सिनेमा आहे. महेश मांजरेकर (सदानंद पाठक) आणि अश्विनी भावे Ashwini Bhave (शालू पाठक) हे दोघेही मुंबईपासून लांब असलेल्या रोहा याठिकाणी आपल्या सुखी कुटूंबात नांदत असतात. महेश मांजरेकर, अश्विनी भावे आणि त्यांचा मुलगा (मोहित) हे तिघेही आपलं आयुष्य जगत असतात. त्यादरम्यान मुंबईहून काही पाहुणे म्हणजे अभिजीत खांडकेकर Abhijit Khandkekar (समिर करंदीकर) आणि मृण्मयी देशपांडे Mrunmayi Deshpande (अपर्णा करंदीकर) हे दांपत्य सुट्टीसाठी म्हणून फिरायला जातात. एखाद्या पाहुण्यांकडे गेलं की त्याच्या मुलांसाठी आपण काहीतरी घेऊन जातो तसंच काहीतरी अभिजीत आणि मृण्मयी घेऊन गेले. शाळेच्या ट्रिपला गेलेला मोहित रात्री उशिरापर्यंत घरी येत नाही, त्यावेळी मायेच्या ओघाने कावरीबावरी झालेली अश्विनी भावे Ashwini Bhave मृण्मयीला बघवत नाही. शोधायला गेलेले वडील म्हणजे महेश मांजरेकर Mahesh Manjrekar घरी परततात आणि काही वेळानंतर घडणारा प्रसंग हा फारच भयानक रहस्य उघडकिस आणतो. त्या भयानक कृत्यामुळे आभिजीत आणि मृण्मयी घाबरून जातात. नक्की मोहित कोण तो हयात आहे की नाही तो हयात आहे की नाही अश्विनी भावे Ashwini Bhave अशी का वागते अश्विनी भावे Ashwini Bhave अशी का वागते असे बरेच प्रश्न मनात घर करू पाहतात. अभिजीत खांडकेकर Abhijit Khandkekar मानसोपचारतन्ज्ञ असल्यामुळे तो त्याच्या पद्धतीने या विसकटलेल्या जीवनाचा गाडा सुरळित करण्याचा प्रयत्न करतो. मुलं म्हणजे नक्की काय असे बरेच प्रश्न मनात घर करू पाहतात. अभिजीत खांडकेकर Abhijit Khandkekar मानसोपचारतन्ज्ञ असल्यामुळे तो त्याच्या पद्धतीने या विसकटलेल्या जीवनाचा गाडा सुरळित करण्याचा प्रयत्न करतो. मुलं म्हणजे नक्की काय वैवाहित जोडी एकमेकांना कंटाळून एका नव्या जीवाला जन्म देते म्हणजे काय वैवाहित जोडी एकमेकांना कंटाळून एका नव्या जीवाला जन्म देते म्हणजे काय एका आईची आपल्या मुलाविषयीची भावना, प्रेम, माया काय असते हे या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळते.\nसिनेमात सगळेच कलाकार हे अनुभवी असल्यामुळे त्यातील पात्र त्यांच्या भूमिका या ख-याखु-या वाटू लागतात. या सिनेमातून अश्विनी भावे Ashwini Bhave खूप काळानंतर प्रेक्षकांसमोर परत आल्या असल्यातरी अभिनयावरील त्यांची मेहनत पाहण्यासारखी आहे. सिनेमा सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे पुढे काय होईल असा सतत मनात प्रश्न उभा राहतो. एकंदरित संदीप खरे यांनी लिहलेली आणि अजित परब यांनी संगितबद्ध केलेली गाणी आणि सिनेमाचा आशय मनाला छेडून जाणारा आहे. नाटककार प्रशांत दळवी यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक मराठी सिनेमाचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी उत्तम पद्धतीने त्यांची कामगिरी पार पाडली आहे.\nमहेश मांजरेकर Mahesh Manjrekar, मेधा मांजरेकर Medha Manjrekar आणि अनिरूद्ध देशपांडे यांच्या ग्रेट मराठा एंन्टरटेनमेंटद्वारे निर्मित करण्यात आलेला ‘ध्यानीमनी’ जरूर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-14T15:24:34Z", "digest": "sha1:ATE7ZMGTPY5DF7YT2R5U65LTSGS74MS5", "length": 7281, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "शिवसेनेचा सत्तात्याग हाच एक मोठा विनोद | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nशिवसेनेचा सत्तात्याग हाच एक मोठा विनोद\nसत्तेत सहभागी असलेली शिवसेना ही नेहमी सत्तेतून बाहेर पडतो असे धमकावत असते.\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nसेना सत्तेत राहून कायम भाजप सोबत भांडत असते . सेनेची ही धमकी म्हणजे एक प्रकारचा विनोदच आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे.मात्र नारायण राणे यांच्याबाबत त्यांनी काही न बोलणे पसंत केले .\nराष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे या पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयातील एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. हा कार्यक्रम झाल्यावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.या वेळी पुढे बोलताना खा. सुळे म्हणाल्या की , राज्यातील शिवसेना नेहमीच काही ना काही कारणावरून भांडत असते. आमचे मंत्री खिशात राजीनामे घेवून फिरत आहेत, आणि आता काय तर म्हणे सत्तेतून बाहेर पडू. असे म्��णणे म्हणजे एक जोकच आहे अशी खोचक टीका खा. सुळे यांनी केली.\nखा. सुळे यांनी या वेळी राज्य सरकारला लक्ष्य करीत सध्या भाजपा सरकार हे केवळ भाषणे करून मार्केटिंग करीत आहे. सगळ्या घोषणा ह्या फसव्या असून,प्रत्यक्षात शेतकऱ्यांस न्याय मिळत नाही, असे सांगितले.\nइंधन दरवाढी बाबत विचारले असता खा. सुळे यांनी भाजपकडे बोट दाखवत विचारले कि, पूर्वी इंधन दरवाढ झाली की एक मावशी येत होती. आता मी ती मावशी शोधत आहे,असेहि त्या म्हणाल्या.\n← ५.५ इंचाची स्क्रीन,५००० मिलीअँपिअर बॅटरी,क्वॉड-कोअर प्रोसेसर व ४जी वोल्टेवाला हा नवीन फोन अखेर नारायण राणे यांनी काँग्रेस सोडली.. काँग्रेस सोडण्याची ‘ ही ‘ दिली कारणे →\n [वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचा इतिहास (Marathi Edition)\nby सत्यजित लिगाडे for INR 66.00\nम्हाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ते भारत स्वातंत्र्य काळात तसेच महा... read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farmers-do-not-need-teach-wisdom-8619", "date_download": "2018-08-14T16:16:25Z", "digest": "sha1:L5UC4YHZWMRRJ6JY4HVCIQBH2EEELXFD", "length": 15229, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Farmers do not need to teach wisdom | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही : रघुनाथदादा\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही : रघुनाथदादा\nशनिवार, 26 मे 2018\nपुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान वापरण्यात कुठेच कमी पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या घामातून देशात विविध शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. या शेतीमालाच्या उत्पादनाला दर नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहे. यामुळे विद्यापीठांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापरण्याचे शहाणपण शिकविण्याची गरज नसून, शास्त्रज्ञ, संशाेधकांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के नफा असा दर कसा देता येईल का, याबाबत विचारमंथन करावे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.\nपुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान वापरण्यात कुठेच कमी पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या घामातून देशात विविध शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन झाले आह��. या शेतीमालाच्या उत्पादनाला दर नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहे. यामुळे विद्यापीठांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापरण्याचे शहाणपण शिकविण्याची गरज नसून, शास्त्रज्ञ, संशाेधकांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के नफा असा दर कसा देता येईल का, याबाबत विचारमंथन करावे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.\nदापाेली येथे डॉ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या जाॅइंट ॲग्रेस्काे बाबत बाेलताना पाटील म्हणाले, ‘शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विद्यापीठांनीच पुढाकार घ्यावा, असे माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय सांगत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला विविध शेतीमालाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण केले आहे. केवळ शेतीमालाला दर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याचे वास्तव पाटील यांनी मांडले.\n‘शेतकरी नेते स्वर्गीय शरद जाेशी यांनी वजा सबसीडीचा सिद्धांत मांडला, तर टाटा सामाजिक संस्थेने शेतीमालाला दर देता येत नसल्याने कृषिमूल्य आयाेगाला जबाबदार धरले आहे. तसेच स्वामिनाथ आयाेगानेदेखील उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून हमीभाव द्यावा असे सांगितले. विविध संस्था, अभ्यासकांनी जर शेतमालाला दर नसल्यामुळेच आत्महत्या हाेत आहेत, असा निष्कर्ष काढल्याचे पाटील यांनी सांगितले.\nशेती रघुनाथदादा पाटील कृषी विद्यापीठ agriculture university हमीभाव minimum support price\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्���ाधिक...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nक्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\nठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...\nबोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...\nधुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...\nसहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : \"सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nपुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-political-leader-112385", "date_download": "2018-08-14T15:49:10Z", "digest": "sha1:YG5WCEN3I6FFVENZERNIKFWSW2CVCMW6", "length": 12742, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news political leader सरकारी घरभाडे थकबाकीदार नसल्याचे द्या प्रतिज्ञापत्र | eSakal", "raw_content": "\nसरकारी घरभाडे थकबाकीदार नसल्याचे द्या प्रतिज्ञापत्र\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nनाशिक : आमदार खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील अनेक जण सरकारी निवासस्थानाचे भाडेही थकवितात. पण यापुढे सरकारी निवासस्थानाचे भाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधीना निवडणूक लढविता येणार नाही.\nनाशिक : आमदार खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील अनेक जण सरकारी निवासस्थानाचे भाडेही थकवितात. पण यापुढे सरकारी निवासस्थानाचे भाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधीना निवडणूक लढविता येणार नाही.\nनिवडणूक आयोगाने नवा नियम केल्यामुळे सरकारी भाडे थकबाकीदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. भाडे न भरताच सरकारी निवासस्थान सोडून जाणाऱ्या\nथकबाकीदार लोकप्रतिनिधीना त्यांचे सरकारी भाडे भरावे लागणार आहे. निवडणूकांसाठी उमेदवारांना त्यांच्या मालमत्ता, त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहीती द्यावी लागते. याशिवाय स्वताच्या नावावरील घरांची घरपट्टी, पाणीपट्टी, टेलिफोन बिल यासह विविध सरकारी देयके चुकवून त्यांचे ना हरकत दाखले जोडावे लागतात. पण त्यात आता विधान परिषदेच्या निवडणूकीपासून नवा फॉर्म - 26 भरुन द्यावा लागणार आहे. त्यानुसार, सरकारी देयकांच्या थकबाकीबाबतचा तपशिला हा फॉर्म 100 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर द्यावा लागणार आहे.\nसध्या सुरु असलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकांपासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आमदार, खासदार मंत्री म्हणून सरकारी निवासस्थान घेतलेल्या आणि भाडे न भरलेल्या लोकप्रतिनिधीना त्यांच्या सरकारी निवासस्थानाचे भाडे थकवून निवडणूका लढविता येणार नाही. सरकारने दिलेल्या निवासस्थानाच्या कुठल्याही\nप्रकारचे भाडे थकीत नसल्याची हमी उमेदवारांना निवडणूकीचा अर्ज भरतांना फॉर्म 26 द्वारे द्यावी लागणार आहे.\nमजुरांचे पगार थकले..पाणीपुरवठा थांबला..भर पावसाळ्यात सात गावातील नागरिकांचे हाल\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - कंत्राटदाराने मजुरांचे तिन महिन्याचे वेतन दिले नाही. यामुळे संतापलेल्या मजूरांनी काम करणे बंद केले. अशा स्थितीत...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' ल��ाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nपतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे\nजुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21854", "date_download": "2018-08-14T15:16:57Z", "digest": "sha1:CQQ2ZUQF2G3GNBZYML5AG7GRJDWS3CCU", "length": 12253, "nlines": 134, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome माहितीपूर्ण ‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\nवेब महाराष्ट्र टीम : गुगलने गायक आणि नृत्यांगणा गौहर जान यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त डुडलच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. गौहर या देशातील पहिल्या गायक आहेत ज्यांचे गाणे ७८ आरपीएम या वेगाने रेकॉर्ड केले होते. जे नंतर प्रसिद्ध अशा ग्रामोफोनवर वाजवले होते.\n२६ जून १८७३ मध्ये गौहर जान यांचा जन्म सध्याच्या उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये झाला. एंजेलिना येवर्ड असे त्यांचे मुळ ���ाव आहे. जन्माने भारतीय असलेली तिची आई व्हिक्टोरिया हेमिंग्ज या उत्तम गायक आणि नृत्यांगणा होत्या. व्हिक्टोरिया यांनी आपल्या पतीबरोबर घटस्फोटानंतर मुस्लीम धर्मातील खुर्शीद यांच्यासोबत बनारसमध्ये राहायला गेल्या. एंजेलिना ही त्यावेळी केवळ ८वर्षांची होती.\nआई आणि मुलीने बनारसमध्ये गेल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला. व्हिक्टोरियाने त्यांचे नाव मल्का जान असे ठेवले, तर एंजेलिनाचे नाव बदलून गौहर जान करण्यात आले. बनारसमध्ये गायक आणि कथ्थक नृत्यांगना म्हणून मल्का जान यांनी भरपूर नाव कमावले. त्यानंतर २ वर्षांनी मल्का जान आणि गौहर कोलकाता येथे स्थलांतर केले. तिथे त्यांनी नवाब वाजिद अली शाह यांच्या न्यायालयात काम करायला सुरुवात केली.\nगौहर यांनी कोलकात्यात आपले प्रशिक्षण सुरू केले आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, किर्तन आणि रवींद्र संगीत यामध्ये त्या प्राविण्य मिळवले. त्यांना शास्त्रीय संगीताच्या पटियाला घराण्याचे संस्थापक सदस्य कलू उस्ताद, रामपूरचे उस्ताद वाझीर खान आणि उस्ताद अली बक्षी यांनी प्रशिक्षण दिले. गौहर जान यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरवले. तर चरण दास यांच्याकडून किर्तन शिकले. गौहर यांनी १८८७ मध्ये पहिल्यांदा दरभंगा राजमध्ये काम केले. तर १९९६ मध्ये त्यांनी कोलकात्यात अभिनयही करणे सुरू केले. प्रथम नृत्यांगणा म्हणून त्यांच्या रेकॉर्डला नाव देण्यात आले आहे. त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला असून अनेक शहरांमध्ये काम केले. दिल्ली दरबारमध्ये राजा जॉर्ज व्हरच्या राज्याभिषेकासाठीही त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. आपल्या अखेरच्या दिवसांत, कृष्णा राजा वाडीयार चौथाच्या निमंत्रणावर गौहर जान मैसूरमध्ये दाखल झाल्या. १७ जानेवारी १९३० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nPrevious articleपावसाळ्यात या ५ गोष्टी टाळा\nNext articleअक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित \nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nजगातील सर्वात मोठी गल्ली : यंग स्ट्रीट\nया देशाने चक्क ��र्धा तास घड्याळ पुढे सरकवलं\nपार्सलमध्ये स्फोट, तीन कर्मचारी जखमी\nआज तिन्ही मार्गावर जम्बो ब्लॉक\nकेंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचे निधन\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nरागावर असे मिळवा नियंत्रण.\nप. रे. च्या लेडीज स्पेशलची आज सिल्वर ज्युबली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2801.html", "date_download": "2018-08-14T16:08:23Z", "digest": "sha1:WRHI5PE24VZI2C4UABTES2DBL2HEM3LR", "length": 7363, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगरकरांसाठी खुशखबर ! नगर-पुणे रस्त्याचे भाग्य उजळणार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\n नगर-पुणे रस्त्याचे भाग्य उजळणार.\n नगर-पुणे रस्त्याचे भाग्य उजळणार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-पुणे हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडेे हस्तांतरित होणार असल्याने या रस्त्याचे लवकरच भाग्य उजळणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी तब्बल 1200 कोटी रूपयांचा डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट (डीपीआर) बनविण्यात आला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nया रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नगरकरांचा पुणे प्रवास अधिक सुकर होईल. लवकरच या महामार्गासाठी लागणारा निधी सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर होणार आहे. यामुळे महामार्गाला नवसंजीवनी मिळणार असल्याने नगरकरांसाठी ही खुशखबर आहे \nनगर ते पुणे असा दैनंदिन प्रवास करणारे नगरमधील हजारो प्रवासी आहेत. नगर-पुणे हे 110 किमी अंतर अवघे अडीच तासांचे. परंतु वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी ���ब्बल पाच तास लागतात. कोरेगाव, शिक्रापूर ते वाघोलीपर्यंतच्या वाहतूक कोंडीत तब्बल दोन तास जातात. या महामार्गावरील शिरूर ते पुणे अशी 70 किमीची वाहतूक कोंडी नित्याची बनली असून अपघातांची संख्या हा चितेंचा विषय बनला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nरांजणगाव गणपती-वाघोली या 35 किमी अंतरादरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती आहे. या महार्गावर रस्ता रूंदीकरण व तीन उड्डाणपुलांसाठी 1 हजार 200 कोटी रूपयांचा डीपीआर बनविण्यात आला आहे. शिरूर-पुणे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 70 किमी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येणार आहे.\nवाघोलीतील उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर कोरेगाव भीमा आणि शिक्रापूर या दोन उड्डाणपुलांच्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. कारेगाव, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पेरणे फाटा, लोणी कंद आणि वाघोली या ठिकाणी अतिक्रमणांचा विषय प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-foodpoint-savita-kurve-marathi-article-marathi-article-1436", "date_download": "2018-08-14T15:50:25Z", "digest": "sha1:DAZBANPZOT6KUG5YLYACUJU5Y2VQ6GJJ", "length": 16305, "nlines": 141, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Savita Kurve Marathi Article Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nउन्हाळा तापू लागला, की थंडाई, मिल्कशेक, लस्सी यासारख्या पदार्थांची प्रकर्षाने आठवण येते. उन्हाळा सुसह्य करणाऱ्या थंडगार मिल्कशेकच्या रेसिपीज...\nसाहित्य : एक वाटी पोहे, पाव वाटी भाजून साल काढलेले दाणे, एक केळे, दोन कप थंडगार दूध, दोन चमचे रोझ सिरप, ४ चमचे काजू तुकडा, चैरी किंवा टुटीफ्रुटीच तुकडे\nकृती : पोहे भाजून थंड करावे. मिक्‍सर जारमध्ये केळ्याचे तुकडे, गार दूध, २ चमचे साखर, दोन चमचे रोझ सिरप घ��लून चर्न करावे. ग्लासमध्ये टुटीफ्रुटीच तुकडे, एक चमचा भाजके दाणे घालावे. त्यावर तयार दूध घालावे. पुन्हा थोडे काजू दाणे घालावे व दूध घालावे. वरती चेरीचे तुकडे घालावे.\nसाहित्य : एक वाटी (पातळ जाड कुठलेही), दोन कप दूध, एक ॲपल, दोन केळी, पाव वाटी पायनापल तुकडे, बदाम, काजू, पिस्ता तुकडे, ३ चमचे साखर, चेरी, आइस्क्रीम आवडीचा फ्लेवर किंवा व्हॅनिला\nकृती : सर्व फळे फ्रीजमध्ये ठेवून थंड होऊ द्यावी. केळ्यांच्या तुकड्यांवर साखर घालून काट्याने मॅश करून घ्यावे. त्यात अर्ध्या ॲपलचे लहान तुकडे, अननसाचे तुकडे घालून मिक्‍स करावे. पोहे कढईत मंद गॅसवर गुलाबी रंगावर परतून घ्यावे. चांगले कुरकुरीत झाले पाहिजे. ते थंड होऊ द्यावे. ग्लासमध्ये आधी मिक्‍स फळांचा लेअर द्यावे. दोन चमचे घालावे. त्यावर ड्रायफ्रुटचे तुकडे घालावे. त्यावर ३-४ चमचे पोहे घालावे. नंतर थंडगार दूध आणि वरती आइस्क्रीम स्कूप घालावा. वरती चेरी लावून सर्व्ह करावे.\nसाहित्य : अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धा ग्लास नारळ पाणी, १ केळे, ५-६ पुदिना पाने, बर्फ व अर्धा ग्लास साधे गार पाणी, बदाम\nकृती : मिक्‍सर जारमध्ये नारळाचा चव किंवा कीस, नारळपाणी, केळे, पुदिना पाने, बर्फ व साधे पाणी जरुरीप्रमाणे घालून चर्न करावे. ग्लासमध्ये ओतावे. त्यावर बदामाचे काप घालून सर्व्ह करावे. सर्व जिन्नस फ्रीजमध्ये थंड करून वापरावे.\nसाहित्य : दोन वाट्या गुलाबाच्या पाकळ्या, पाव वाटी साखर, एक चमचा सोप, एक वाटी नारळाची मलई व एक वाटी नारळाचे पाणी, १ चमचा सब्जा\nकृती : गुलाब पाकळ्या, साखर, सोप घालून कढईत परतावे. साखर विरघळली की गॅस बंद करावा व थंड होऊ द्यावे. गुलकंद तयार. मग १ वाटी नारळाची मलई व त्याचे पाणी. भिजवलेला सब्जा व तयार १ चमचा गुलकंद व बर्फ घालून चर्न करावे.\nॲपल कोको मिल्क शेक\nसाहित्य : एक सफरचंद, ३ चमचे मध, १ कप कोकोनट मिल्क, बर्फ, पाव चमचा सुंठ पावडर, चिमूटभर दालचिनी किंवा कलमी पावडर\nकृती : एका सफरचंदाची साले व बिया काढून तुकडे करावे. मिक्‍सर जारमध्ये घालावे. त्यात सुंठ पावडर, कलमी पावडर, मध घालून क्रश करावे. मग त्यात कोकोनट मिल्क घालावे व बर्फ घालून क्रश करावे.\nसाहित्य : एक लहान बिटरुट, २ वाट्या दही, साधे मीठ, काळे मीठ, जिरे व मिरे पावडर चवीप्रमाणे १ चमचा\nकृती : बिट वाफवून घ्यावे व साल काढून किसून घ्यावे. त्यातील दोन चमचे किस, दही - मीठ - जि��े व मिरेपूड व लागलेले तसे पाणी घालून ब्लेड करावे. थंडगार सर्व्ह करावे. सुरेख रंगाची व चवीची अशी ही लस्सी आहे.\nसाहित्य : दोन स्लाईस पायनापल, ७-८ पुदिना पाने, १ मिरचीचे तुकडे, २ चमचे तुळशीचे बी (सब्जा) ३ चमचे साखर, क्रश केलेला बर्फ\nकृती : पायनापल तुकडे, पुदिना पाने, मिरचीचा तुकडे क्रश करून घ्यावे. त्यात तुळशीचे भिजलेली बी घालावे. लिंबाचा रस, साखर व क्रश केलेला बर्फ घालून फिरवून घ्यावे. आवडत असल्यास चिमटीभर काळे मीठ घालावे. मिरची चालत नसल्यास चिमूटभर तिखटपण घालू शकता\nआंबा पायना बनाना स्मूदी\nसाहित्य : अर्धी वाटी पायनापल तुकडे, १ पिकलेला आंबा, १ केळे, ३ चमचे घट्ट दही, २ चमचे मध, बर्फ\nकृती : मिक्‍सरमध्ये पायनापल तुकडे चर्न करावे. मग त्यात आंब्याचे तुकडे, केळ्याचे तुकडे, दही व मध घालावा. क्रश केलेला बर्फ घालून चर्न करावे. थंडगार सर्व्ह करावे.\nसाहित्य : दोन मध्यम गाजरे, दोन वाट्या दही, दोन चमचे मध, ४ बदाम, ३-४ काजू\nकृती : गाजराची साल काढून वाफवून घ्यावे. जारमध्ये दही, बदाम, काजू, मध व गाजर घालून चर्न करावे. केशरी रंगाची व मस्त चवीची लस्सी तयार होते.\nसाहित्य : एक चमचा डिंक पावडर, अर्धा लिटर दूध, व्हॅनिला आइस्क्रीम, तयार जेलीचे तुकडे किंवा चेरीचे तुकडे\nकृती : डिंक पावडर २ वाट्या पाण्यात ४ तास भिजवावी. तो चांगला फुलून येईल. दूध जरा आटवून थंड करावे. त्यात आइस्क्रीम घालून चर्न करावे. ग्लासमध्ये १ चमचा फुललेल्या डींकाचे मिश्रण त्यावर दुधाचे मिश्रण घालावे. चेरीने सजवावे.\nसाहित्य : पाच - सहा बदाम, एक लहान वाटी खजुराचे सिरप, अर्धी वाटी डाळिंब, १०-१२ किसमीस, १ चमचा रोझ वॉटर, खुपसारा क्रश आईस\nकृती : ग्लासमध्ये क्रश आईस घालून त्यावर डेट सिरप, डाळिंबाचे दाणे, रोझ वॉटर, ५-६ किसमीस व डाळिंबाचे दाणे घालावे. बदामाचे काप करावे. वरती ते घालावे. अप्रतिम चवीचे आहे.\nसाहित्य : दोन वाट्या दही, २ वाट्या थंड पाणी, दोन लसूण पाकळ्या, मोहरी, जिरे, तेल, २-३ कढीपत्ता पाने, साधे मीठ, काळे मीठ\nकृती : दोन चमचे तेलाची फोडणी करावी. त्यात मोहरी - जिरे व लसणाचे तुकडे घालावे. लसूण जरा बदामी रंगाचे झाले की गॅस बंद करावा. त्यात कढीपत्ता घालावा. दह्यात पाणी घालून व मीठ घालून घुसळून घ्यावे. फोडणीतील लसूण पाकळ्या काढून घ्याव्यात. व तयार फोडणी ताकात घालावा व झाकण ठेवावे.\nटोमॅटोचा पराठा साहित्य ः तीन ते चार लाल टोमॅट���, २ ते ४ हिरव्या मिरच्या, लहानसा...\nशाही (तिखट) चहा साहित्य ः दूध, साखर, चहा, गवती चहा, लवंग, आलं, दालचिनी, तुळस. कृती...\nघरगुती रसमलाई साहित्य : दूध १ लिटर, वाटीभर मैदा, पाव वाटी मैदा, पाव वाटी रवा, ४-५...\nबोंबील व प्रॉन्सची मेजवानी\nमिक्‍स डाळीचे अप्पे साहित्य : एक वाटी मूगडाळ, १ वाटी सालवाली मूगडाळ, अर्धी वाटी...\nदाल पकवान, उंधियो, हांडवा\nदाल पकवान साहित्य सारणासाठी : दोन वाटी हरभऱ्याची डाळ, १ टेबल स्पून तेल, १...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/taj-mahal-ticket-will-expensive-from-april-1-118021300022_1.html", "date_download": "2018-08-14T16:12:44Z", "digest": "sha1:4AOVRZ5F4IEVU5OKL7FNSTF5TNLMXR2L", "length": 10612, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "येत्या १ एप्रिलपासून ताजमहालचे दर्शन महागणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयेत्या १ एप्रिलपासून ताजमहालचे दर्शन महागणार\nताजमहाल या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन आता महाग होणार असून\nप्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना ५० रुपये तर विदेशी नागरिकांना १ हजार २५० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. तसेच यामागील मूळ हेतू हा ताजमहालचे संवर्धन करणे हा असल्याचे स्पष्टीकरण देखील शर्मा यांनी दिले आहे.\nयाचबरोबर ताज महालच्या अंतर्गतभागामध्ये जाण्यासाठी देखील यापुढे २०० रुपये वेगळे मोजावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ताजच्या अंतर्गत भागामध्ये जाण्यासाठी एकच द्वार असल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. तसेच या भागाचे ऐतिहासिक महत्त्व देखील अधिक असल्यामुळे या भागाचे देखील संवर्धन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे येतील गर्दी कमी करण्यासाठी तसेच स्थळाच्या संवर्धनाचे गांभीर्य जपणाऱ्या पर्यटकांनाचा आतमध्ये प्रवेश मिळावा यासाठी म्हणून २०० रुपयांचे अतिरिक्त स्टेट तिकीट देखील सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. हा नियम येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nपा��िस्तानकडून सईद दहशतवादी घोषित\nकोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी\nचार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये\nमहिला पायलटचे प्रसंगावधान, मोठी विमान दुर्घटना टळली\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balachya-janmantar-dekhil-tumhala-malmal-hote-ka", "date_download": "2018-08-14T15:26:15Z", "digest": "sha1:UOO6CUAUKPELVVM4S6XMWCLI23EH5DVX", "length": 9535, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाच्या जन्मानंतरही तुम्हांला मळमळतं का ? - Tinystep", "raw_content": "\nबाळाच्या जन्मानंतरही तुम्हांला मळमळतं का \nप्रेग्नंट असणाऱ्या महिलांना मळमळ होणे ही खूप सामान्य बाबा आहे. पण ही गोष्ट अनेक महिलांच्या बाबतीत बाळाच्या जन्मानंतरही कायम राहते. बाळाच्या जन्मानंतर सहसा आठ आठवड्यापर्यंत महिलांमध्ये ही समस्या कायम राहू शकते. बाळाच्या जन्मानंतरही तुम्ही जास्त जेवन करू शकत नाही. याची कारणं पुढीलप्रणाणे आहेत.\nस्तनपानामुळे आईचे शरीर डिहायड्रेट होण्याची खूप जास्त शक्यता असते. डिहायड्रेशनमुळे शरीरातील आवश्यक पोषक घटक कमी होतात, त्यामुळे मळमळ होते. त्यासाठी दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यायलाच हवे. तसेच ज्यूस, शेकस आणि इतर पेय प्यावे. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होणार नाही.\nस्तनपान करताना तुमच्या मेंदूतून ऑक्सिटोसीन या हार्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे तुमच्या बाळाला दूध मिळण्यास मदत होते. तसेच तुमच्या गर्भाशयाचा आकारही कमी होतो. तसेच तुम्हाला मळमळ होण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढते.\n३. शरीरातील लोहाची कमतरता\nबाळाच्या जन्मादरम्यान प्रसुतीवेळी रक्त गेल्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. लोह असलेली फल खाल्यानंतरही शरीरातील लोहाचे प्रमाण म्हणावे तसे वाढत नाही. त्यामुळे मळमळ होते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंटस घेणे अधिक योग्य ठरते.\nप्रेग्नन्सीदरम्यान आईच्या शरीरात खूप हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात. ते पुर्ववत होण्यासाठी काही काळ जावा लागतो. एका रात्रीत ते पुर्ववत होतील, अशी तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. यादरम्यान महिलांना मळमळ होऊ शकते.\nत्यामुळे प्रसुतीनंतर मळमळ होणे तसेच चीडचीड होणे यात काळजी करण्यासारखे काहीही नाही. पण प्रसुतीनंतर आठ आठवड्यानंतरही ही समस्या कायम राहत असेल, तर मात्र नक्कीच डॉक्टरांची मदत घ्यावी.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/take-action-setu-office-s-arbitrary-handling-demand-rashtravadi-youth-121864", "date_download": "2018-08-14T15:52:55Z", "digest": "sha1:6OSOPZ7V2UV4MYPJFKOA5J7RTWZRPSA7", "length": 13766, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "take action on setu office s arbitrary handling demand by rashtravadi youth सेतू कार्यालयातील मनमानी कारभारावर कारवाई करावी - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस | eSakal", "raw_content": "\nसेतू कार्यालयातील मनमानी कारभारावर कारवाई करावी - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस\nबुधवार, 6 जून 2018\nमोहोळ (सोलपूर) : जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील सर्वच कारभार मनमानी पद्धतीने सुरू असुन. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. सेतुमधल्या या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऋतुराज देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी यांना भेटून केली. तशा आशयाचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.\nमोहोळ (सोलपूर) : जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील सर्वच कारभार मनमानी पद्धतीने सुरू असुन. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. सेतुमधल्या या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऋतुराज देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी यांना भेटून केली. तशा आशयाचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.\nजून महिन्यात शाळा महाविद्यालय सुरू होतात. त्यासोबत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची गडबड सुरू होते. त्यामुळे प्रवेशासाठी लागणारे दाखले व विविध प्रकारची कागदपत्रके काढण्यासाठी सरकारी कार्यालयात गर्दी सुरू होते. वाढत्या गर्दीचा फायदा घेवून तहसील कार्यालयातील विद्यार्थ्यांना लागणारे दाखले, कागदपत्रे काढून देण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांची ही लूट रोखण्यासाठी तक्रारी करून ही शासकीय पातळीवर काहीच प्रयत्न केले जात नाहीत. कागदपत्रे काढण्यासाठी सरकारी दरपत्रक असताना जादा पैसे घेताना मनमानी पद्धतीने कार्यालयातील अधिकारी पैसै मागत आहेत.संगणकाची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत.अशी परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच सेतु कार्यालयात आहे.\nया सगळ्यावर प्रशासनाने योग्य पाऊल उचलून कारवाई करावी . अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल.यावेळी उत्तर सोलापूरचे रा.वि.काँ. तालुका अध्यक्ष अतिश बचुटे, अमोल शिंदे, सुमित सावंत, महेश शेंडगे, सुरजअभिवंत, बालाजी बचुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nन्यायालयाने खडसवताच रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागणार\nउल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nवारजे : अतुलनगर येथील वाराणसी सोसायटी परिसरात सध्या डुकरांचा वावर वाढला आहे. चालताना व दुचाकीसमोर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे...\nराज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न\nठाणे : रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.webmaharashtra.com/?p=21857", "date_download": "2018-08-14T15:18:20Z", "digest": "sha1:M7U4ZLVT4RG6YBMHTKB7DJPFIXFRSOMV", "length": 9163, "nlines": 134, "source_domain": "www.webmaharashtra.com", "title": "सपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर | WebMaharashtra", "raw_content": "\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nHome बातम्या सपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर\nसपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर\nनवी दिल्ली : प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा सपना चौधरी हिने भाजप खासदाराच्या विधानावर सडेतोड प्रत्युत्तर दिले. माणूस ज्याप्रमाणे विचार करतो, तसे बोलतो. त्यामुळे खासदार चोप्रा यांच्या नजरेत आपण ठुमकेवालीच असल्याची खोचक टिप्पणी चौधरी हिने केली आहे.\nभाजप खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांनी सपना चौधरी हिचा ठुमकेवाली असा उल्लेख केला होता. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते.सपना चौधरी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चौधरी यांचा तोल ढासळला. काँग्रेसला निवडणूक लढविण्यापेक्षा ठुमक्यांमध्येच जास्त रस असल्याची टीका चोप्रा यांनी केली होती.\nPrevious articleनरेंद्र मोदी मुंबईत दाखल\nNext article‘रे राया…’ च्या गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज \nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nपंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार\nनरेंद्र मोदी मुंबईत दाखल\n४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा\nतुम्हीही मोबाईल वॉलेट वापरताय\nचहावाल्याच्या लेकीची प्रेरणादायी ‘भरारी’; हवाई दलात होणार ‘फ्लाईंग ऑफिसर’\nगुरुवारपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता\nमुंबईत आणखीन एका ISI एजंटला अटक\nशंभरची नोट पडली इतक्या कोटींना\n‘��ंजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी\nइंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय\nउद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\nप्रियकरासोबत नवरी पळाली, तरीही पार पडला विवाहसोहळा\nजर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nWebmaharashtra.com या न्यूज पोर्टलद्वारे ताज्या घडामोडी, उपयुक्त माहिती, क्रीडा, मनोरंजन, हेल्पिंग हॅण्ड आणि शॉर्टफिल्म डायरी ( लघुपट, महितीपटांचे समीक्षण) यांबाबत अधिकाधिक माहिती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना गुगलचे ‘डुडल’ अभिवादन\n‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..\nसगळ्यांचेच बर्थडे 1 जूनला का \nट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…\nपेट्रोल पंप चालकांचे आंदोलन तूर्तास मागे\nखा. श्रीकांत शिंदेची दुर्घटना स्थळाला भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/1990-india-vintage/", "date_download": "2018-08-14T15:23:53Z", "digest": "sha1:REHJPAQN6U4FIRZHKFZOJPJXQYY2PG2I", "length": 12652, "nlines": 140, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "यह उन दिनों की बात है | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nयह उन दिनों की बात है\nमला आठवतंय — तुम्हाला पण…..\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nदो ही विकल्प हैं, या तो इस्लाम अपना लें या भारत चले जाए\nइंस्टाग्राम पर हुमा कुरैशी के हॉट तस्वीरोंने काफी हंगामा मचाया हुआ है : देखे गैलरी\n१९७० ते २००० चा तो काळ…..\n घरा मध्ये आलेला ब्लॅक अॅण्ड वॉईट टिव्ही…\n तो दूरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो\n दूरदर्शनचा तो पट्टया-पट्टयाचा स्क्रीनसेव्हर\n जंगलबुक मधील मोगली…बगीरा ..\n मिले सुर मेरा तुम्हारा…\n शोभा तुंगारे,भक्ती बर्वे,अनंत भावे,प्रदिप भिडेंच्या बातम्या\n सलमा सुलताना – ती दुरदर्शनवरची न्युज रीडर\nविको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम…\n दर रविवारी हिंदी चित्रपट…\n दिनेश …..सुनील गावसकर ची जाहिरात .\n फुल खिले है गुलशन गुलशन आणि तब्बसुम\n निळू फुले यांची चहाची जाहीरात…\n घराला घरपण देणारी माणसं…\n आय ऐम कॉम्प्लॅन बाॅय [छोटा-शाहिद कपुर] आणि आय ऐम कॉम्प्लॅन गर्ल [छोटी-आयेशा टाकिया]\n “सुरभि” वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ\n आणि त्यानंतरचे – “मुंगेरीलाल के हसिन सपने”, करमचंद, विक्रम वेताळ आणि असे बरे……..च\nट्रकच्या मागच्या ‘फाळक्यात’ बसणेही एक पर्वणी असायची\nलहान मुलांच्या त्या रंगबिरंगी “बाबा-गाड्या” … “टँपरप्रुफ बाॅटल टॉप्स” चा अता-पता ही नाही\nसायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररर – मोटार सायकल सारखा – आवाज करत तासन्-तास फिरायचे..\nनो क्नी / एल्बो पॅड \nतहान लागली की पाणी प्यायचे… सार्वजनिक नळ, कोंडाळे आल्यावर नळालाच तोंड लावून पाणी पिणे…\nबॉटल्ड वाॅटर – एक रहस्यच होते\nकाडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद…\nदिवसभर उनाडक्या – खेळ..\nमात्र अंधार व्हायच्या आत घरी,\nब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी…\nघरातील सर्वांनी वरांड्यांत एकत्र बसून जेवण करण्याचे ते दिवसच वेगळे होते नाही का…\nखेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात,\nखरचटलेलेे हात – पाय …\nथुंकीची अँटी सेफ्टीक क्रिम…\nमात्र कुणीही तक्रार करायची नाही…\nमित्रांसोबत चालत शाळेत जाणं…\nमोबाईल शिवाय सुध्दा आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू कसं\nखाण्यात अगदी केक, ब्रेड, चॉकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक…\nबेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं…\nबॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या… लगोरी,आबादुबी, लपाछपी,गोट्या, भोवरा, अपघाताची पर्वा न करता पतंग पकडायला धावणे …\nअसे किती तरी खेळ….\nदिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास …वहीला रंगीत जिलेटिन पेपरचे कव्हर…\nदिवाळीत शेजारीपाजारी आणि पाहुण्यांच्या घरी फराळाचे देणे..\nत्यांच्या घरी ग्रुपने फराळाला जाणे…..\nत्यांनी आपल्या घरी येणे. …\nपरीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर – वरच्या वर्गात ढकलला – अशी सोय…..\nनो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलाॅजिस्ट वा कौन्सिलर्स…\nकाय दिवस होते ते…\nस्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या …\nआणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..\nतुम्ही ही याच ‘कालखंडातील’ आहात का\n तर मग मित्रांनाही पाठवा….\nकाय सांगावे कदाचित हे वाचुन तुम्हाला – तुमचा अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल…\nनाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की…\nकाय मस्त दिवस होते ते\nते दिवस आताच्या मुलांना काय समजणार मोबाईल क्रांती झाली आणि सगळ्याची वाट लागली आणि\nआठवणीतले विचार सांगायला पुन्हा मोबाईलचाच आधार घ्यायला लागला हे दुर्दैव म्हणावे कि नशीब\n@@पोस्ट आवडली तर नक्क��� लाइक करा ..शेअर करा @@ क्रेडिट्स: Unknown\n← डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम ला तुरुंगात दिलय ‘ हे ‘ काम पुढील २४ तास काय सांगतोय पावसाचा अंदाज \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/komal-getting-education-help-donation-129757", "date_download": "2018-08-14T15:58:37Z", "digest": "sha1:EJBHKCLJURIBGZDNYZL6GSZSCHUQWRNU", "length": 13880, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "komal getting education with the help of donation कोमलच्या शिक्षणासाठी दानशूर सरसावले | eSakal", "raw_content": "\nकोमलच्या शिक्षणासाठी दानशूर सरसावले\nबुधवार, 11 जुलै 2018\nटाकवे बुद्रुक - कशाळच्या कोमल जाधवने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आहे. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दानशूरांनी मदतीचा हात तिच्यापाठीशी तसाच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे कधीकाळी शिक्षणाच्या प्रवासातून बाहेर पडते की काय, अशी भीती वाटणारी ही चारही भावंडे सकाळच्या पुढाकाराने आणि दानशूरांच्या मदतीने ही शिकत आहे.\nटाकवे बुद्रुक - कशाळच्या कोमल जाधवने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आहे. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दानशूरांनी मदतीचा हात तिच्यापाठीशी तसाच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे कधीकाळी शिक्षणाच्या प्रवासातून बाहेर पडते की काय, अशी भीती वाटणारी ही चारही भावंडे सकाळच्या पुढाकाराने आणि दानशूरांच्या मदतीने ही शिकत आहे.\nकोमल अकरावीत, श्रुती नववीत, प्रतिक्षा आठवीत, पार्थ सहावीत शिकत आहे. कशाळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या लेकरांच्या आईचे छत्र मुले लहान असताना हरपले आहे. पत्नी वियोगात पतीने म्हणजे कोमलच्या वडीलांनी मुलांकडे दूर्लक्ष केले. चुलता ,चुलती आणि आजी लेकरांचा संभाळ करीत आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुलांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली होती. या भावंडांना 'शिक्षणासाठी मदतीची अपेक्षा 'या मथळ्याखाली सकाळने चार वर्षापूर्वी आवाहन करणारी बातमी प्रसिद्ध केली होती. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी दानशूर मंडळी शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला भावंडांना शैक्षणिक साहित्य, गणवेश व आर्थिक मदत करीत आहे.\nकोमलचे अकरावी व बारावी या दोन वर्षाचे शैक्षणिक पालकत्व आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश घोजगे यांनी स्विकारले आहे. तर भोयरेच्या न्यू इंग्��िश स्कूल व ज्युनियर कॉलेजने शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. यासाठी सरपंच बळीराम भोईरकर यांचे सहकार्य लाभले. लायन्स क्लब वडगावचे भूषण मुथा, इन्फोसिसच्या शीतल अखांडेकर, पिंपरीतील गृहिणी सुनंदा निकरड यांनी कोमलच्या बहीणी श्रुती, प्रतिक्षा आणि भाऊ पार्थ यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिला आहे. वयोवृद्ध आजी शेतात राबवून चिमुकल्यांना दोन घास भरवते, त्यात दानशूरांच्या मदतीच्या पांघरूणा खाली लेकरे वाढत आहेत. शिकत आहेत.\nया भावंडांना मदतीचा हात मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी वीस हजाराचे फिक्स डिपॉझिट करून केला आहे. याही रक्कमेची गरज भविष्यात लागणारच आहे.\nराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक\nनवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव कागदावरच; लगद्यांच्या मूर्तींची मागणी घटली\nसांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने...\nजुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक\nनगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली....\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्ज���ध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-14T16:14:08Z", "digest": "sha1:TUPMCJIUZC7Y3RFA74GCNYLDLFQHJLIC", "length": 6269, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सांज्याच्या पोळ्या | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: सांज्याच्या पोळ्या\n१ मोठी वाटी रवा\n१ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ\n१ १/२ वाटी पाणी\n२ १/२ वाट्या कणीक\n३ टेबलस्पून तेलाचे मोहन\nथोड्या तूपावर रवा खमंग भाजावा व बाजूला ठेवावा. १ १/२ वाटी पाण्यात बारिक चिरलेला गूळ घालून गॅसवर ठेवावे.\nगूळ विरघळला की त्यात भाजलेला रवा घालून उलथण्याच्या टोकाने ढवळून झाकण ठेवून वाफ आणावी. व मऊ शिरा करावा. वेलची पूड घालावी. रवा जाड असेल तर पाणी थोडे जास्त घालावे.\nकणकेत मीठ व तेलाचे मोहन घालून रोजच्या पोळीच्या कणकेसारखी कणीक भिजवून ठेवावी.\nशिरा निवला की चांगला मळून घ्यावा. नंतर कणाकेची पारी करुन त्यात वरील सांज्याचे पुरणा भरुन उंडा तयार करावा.\nनंतर तांदळाच्या पिठीवर पोली लाटावी.\nदोन्हीकडून चांगली खमंग भाजावी व वरुन तूप सोडावे.\nThis entry was posted in गोड पदार्थ, पोळी भाकरी and tagged गूळ, गोड पदार्थ, पाककला, पोळी, रवा, सांज्याच्या पोळ्या on ऑक्टोंबर 25, 2012 by प्रिया महाडिक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-chat-322-black-price-p1Xso.html", "date_download": "2018-08-14T15:42:05Z", "digest": "sha1:QFSGZR7KDACSOOOEMULQAKH3N5NCPQ64", "length": 14218, "nlines": 405, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग चाट 322 Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग चाट 322 Black\nसॅमसंग चाट 322 Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग चाट 322 Black\nवरील टेबल मध्ये सॅमसंग चाट 322 Black किंमत ## आहे.\nसॅमसंग चाट 322 Black नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग चाट 322 Black दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग चाट 322 Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग चाट 322 Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग चाट 322 Black वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Chat C322\nडिस्प्ले सिझे 4.3 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nडिस्प्ले कलर 256 K\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nइंटर्नल मेमरी 45 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, up to 8 GB\nबॅटरी कॅपॅसिटी Li-ion, 800 Mah\nटाळकं तिने Up to 11 h\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 500 h\nइनपुट मेथोड Qwerty Keypad\nसिम ओप्टिव Dual SIM\nबुसीन्सस फेंटुर्स Organizer, Voice memo\nसॅमसंग चाट 322 Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/do-not-give-your-land-bullet-train-appeals-raj-thackray-113390", "date_download": "2018-08-14T15:44:28Z", "digest": "sha1:5EY7CEPF36QHYJWM4WKKJ5WL647D7DBP", "length": 13383, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do not give your land for bullet train, appeals Raj Thackray बुलेट ट्रेन, एक्‍स्प्रेस वेसाठी जमिनी देऊ नका : राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\nबुलेट ट्रेन, एक्‍स्प्रेस वेसाठी जमिनी देऊ नका : राज ठाकरे\nमंगळवार, 1 मे 2018\nबुलेट ट्रेन, एक्‍स्प्रेस वेला जमिनी दे नका : राज ठाकरे\nवसई : बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा एक्‍स्प्रेस वेसाठी आपल्या जमिनी देऊ नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 1) वसई येथे केले.\nसरकारने जमिनींसाठी जबरदस्ती केली, तर मनसे स्टाईलने विरोध करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.\nराज यांनी राज्याच्या दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात केली. वसई येथे राज यांची पहिली जाहीर सभा झाली. यात त्यांनी सत्ताधारी भाजपसह मोदींवर जोरदार टीका केली.\nबुलेट ट्रेन, एक्‍स्प्रेस वेला जमिनी दे नका : राज ठाकरे\nवसई : बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा एक्‍स्प्रेस वेसाठी आपल्या जमिनी देऊ नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 1) वसई येथे केले.\nसरकारने जमिनींसाठी जबरदस्ती केली, तर मनसे स्टाई���ने विरोध करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.\nराज यांनी राज्याच्या दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात केली. वसई येथे राज यांची पहिली जाहीर सभा झाली. यात त्यांनी सत्ताधारी भाजपसह मोदींवर जोरदार टीका केली.\nगुजरातला मुंबई मिळाली नसल्याने महाराष्ट्रपासून मुंबई वेगळी करण्याचा डाव भाजप सातत्याने करीत आहे. बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा एक्‍स्प्रेस हा त्याचा भाग आहे. महाराष्ट्राची अवस्था फार बिकट झाली आहे. भाजप सरकार खोटारडे आहे. माझ्या हातात सत्ता द्या; मग पाहा कसा कायापालट करतो, असेही या वेळी राज म्हणाले.\nराज यांनी वसईत येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्याचाही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्यांनी महाराष्ट्रात सरकारच्या जमिनींवर ताबा मिळवला आणि हजारो चाळी बांधल्या. मनसेने आवाज उठवल्याने कारवाई झाली. आपण माझी जात श्रेष्ठ की त्याची या भांडणात अडकलो आहोत. बाहेरच्या राज्यातील लोक मात्र आपला फायदा घेऊन निघून जात आहेत. सरकारने अनेक मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना नक्की काय हवे राज्यातील 42 टक्के जमिनीचे वाळवंट होत आहे. राज्यात तीव्र टंचाई असताना सरकार हजारो विहिरी खोदल्याचा दावा करत आहे. भाजप नागरिकांची फसवणूक करीत आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\nदौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक\nदौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल...\nफौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर\nनांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य...\nउमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली\nमोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून...\nस्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित कर���वे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन\nसटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/side-business-of-bollywood-celebrities/", "date_download": "2018-08-14T15:26:09Z", "digest": "sha1:FFFPAJWEZOKF6NEVYMHULEHKDOU52RYN", "length": 9751, "nlines": 78, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "पिच्चर चले ना चले अपनी दुकान चलती रहेगी | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपिच्चर चले ना चले अपनी दुकान चलती रहेगी\nचित्रपटसृष्टीत प्रत्येक वेळी आपल्या नावाचं नाणं चालेलच असा नाही म्हणून काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी ‘प्लॅन बी’ तयारच ठेवले आहेत. इंडस्ट्रीत येणारा प्रत्येक कलाकार फक्त आणि फक्त अभिनयातच सक्रिय असतो असा जर तुमचा समज असेल तर तसं नाही. कारण, बऱ्याच जणांचे अभिनयाव्यतिरिक्त इतरही काही व्यवसाय असतात . चला तर मग पाहूया सेलिब्रिटींचे प्लॅन बी आहेत तरी काय\nएक साथ ११ लोगो की मौत बनी रहस्य : खुदखुशी या कुछ और \nमनोचिकित्‍सक भी हैरान :बुराड़ी में ११ लोगो के शव की मिस्ट्री डिकोड क्यों नहीं हो रही \nइससे पहले अमरीका में ९१८ लोगों ने एकसाथ की थी खुदखुशी : वजह जानकर हैरान होंगे जरूर\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nआपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी दीक्षित एक चांगली नृत्यांगनाही आहे. नृत्याची हीच आवड तिने व्यवसायातही रुपांतरित केली. माधुरी एक ऑनलाइन डान्स अकॅडमी चालवते.\nसुनील शेट्टी हॉटेल व्यवसायात चित्रपट सृष्टीच्या आधीपासून आहे . त्याशिवाय त्याची स्वत:ची निर्मितीसंस्था सुद्धा आहे. ‘पॉपकॉर्न एण्टरटेन्मेंट’ नावाच्या या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘खेल’, ‘रक्त’, ‘भागम भाग’ आणि ‘मिशन इस्तानबुल’ या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती\nअभिनय क्षेत्रात सध्या लारा दत्ता सक्रिय नसली तरीही ती दुसऱ्याच एका कलात्मक क्षेत्रात सक्रिय आहे. ‘छाबरा ५५५’ या क्लोथिंग ब्रॅण्डच्या साथीने लाराने तिचं साड्यांचं कलेक्शन लाँच केलं आहे. त्याशिवाय तिची स्वत:ची निर्मितीसंस्थाही आहे.\nअर्जुन रामपाल जितका चांगला अभिनेता आहे तितकाच चांगला व्यवसायिकही आहे. अर्जुन ‘चेसिंग गणेशा’ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो.\n‘फिटनेस फ्रिक’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा फॅशन वेबसाइट चालवते.\nअभिनेता अजय देवगण, गुजरातमधील चारंका सौरउर्जा प्रकल्पातही भागधारक आहे. याशिवाय त्याची ‘देवगण एण्टरटेन्मेंट सॉफ्टवेअर लिमिटेड’ नावाची निर्मितीसंस्थाही आहे. या निर्मितीसंस्थेअंतर्गत ‘राजू चाचा’, ‘यू, मी और हम’ आणि ‘ऑल द बेस्ट’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.\nट्विंकल खन्ना एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये स्तंभलेखनही करते. याशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय झाली असून, इंटेरियर डिझायनिंगमध्येही तिने स्वत:चा ठसा उमटवला आहे.\nखिलाडी कुमारने त्याचा ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. ऑनलाइन शॉपिंग चॅनलमध्ये खिलाडी कुमारने गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ‘हरी ओम एण्टरटेन्मेंट’ हा त्याची निर्मिती संस्थासुद्धा आहे.\n( माहिती स्रोत इंटरनेट वरून घेण्यात आलेलं असून १०० % खरी माहिती असेल असा आम्ही दावा करत नाही )\nपोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा .. शेअर करा\n← राणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा पुणे : हिंजवडी परिसरात झाली एक दुर्दैवी घटना →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2018-08-14T16:22:04Z", "digest": "sha1:XEWTF4OF2UZHPVAJU4DKQNJEAMRPG5GX", "length": 4857, "nlines": 127, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चंद्रगड | मराठीमाती", "raw_content": "\nहा घाट ता. महाबळेश्वर जि. सातारा येथे आहे. वाडा कुंभरोशी हे घाटपायथ्याचे तर महाबळेश्वर हे घाटमाथ्याचे गाव आहेत. हा घाट महाड महाबळेश्वर गाडीरस्ता असून, ह्या घाटातून प्रतापगड, चंद्रगड येथे जाता येते.\nThis entry was posted in घाट and tagged आंबेनळी, घाट, चंद्रगड, प्रतापगड, महाड, महाबळेश्वर, सातारा जिल्हा on जानेवारी 5, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x7743", "date_download": "2018-08-14T16:18:55Z", "digest": "sha1:KFMYKQ4TGMESBRZ4I6TGBMU7X2FIXE3D", "length": 9423, "nlines": 227, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Color Space Keyboard अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सार\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Color Space Keyboard थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-chitra-gamati-madhura-pendse-marathi-article-1549", "date_download": "2018-08-14T15:55:29Z", "digest": "sha1:U7LP7AO6UHOWWQLXSPOERTRSNCMCEXFI", "length": 9117, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Chitra Gamati Madhura Pendse Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nपॉल गोगॅंची वेगळी चित्रं\nपॉल गोगॅंची वेगळी चित्रं\nशुक्रवार, 11 मे 2018\nचित्रातले जग कसे असते\nमित्रांनो, तु���्हाला माहिती आहे का, पॉल गोगॅं हा चित्रकार वयाच्या चाळिशीपर्यंत बॅंकेत काम करत असे\nलोककला आणि आदिमकलेमध्ये त्याला रुची होती. बॅंकेच्या कामातून मोकळा झाला, की तो चित्र काढीत असे. त्याच्या घराजवळच्या एका कॅफेमध्ये तो अनेक चित्रकारांच्या भेटी घेई. त्यांच्याबरोबर चित्रकलेबद्दल गप्पा मारत असे. या गप्पा आणि त्यांच्याबरोबर चित्र काढणे हे पॉलसाठी चित्रकलेचे धडेच होते.\nपुढं त्यानं पूर्ण वेळ चित्रकलेसाठी देण्याचं ठरवलं. शहरी गजबजाटापासून लांब, शांत ठिकाणी जाऊन चित्र काढण्यासाठी त्यानं ताहिती या बेटांवर राहायला सुरवात केली. वर दाखवलेलं ‘व्हेअर डू वुई कम फ्रॉम व्हॉट आर वुई व्हेअर आर वुई गोईंग’ हे चित्र पॉल गोगॅंनं या बेटावरच काढलं होतं. हे चित्र उजवीकडून डावीकडं बारकाव्यानं पाहा. काय काय दिसतंय\nउजवीकडं खालच्या बाजूला एक लहान बाळ आहे, मध्यभागी असलेली मनुष्याकृती झाडावरून फळ काढतेय आणि डावीकडं एक वृद्ध स्त्री बसलेली आहे. या चित्रात अजून बऱ्याच गोष्टी आहेत, काय शोधायचा प्रयत्न करत असेल हा चित्रकार\nपॉल गोगॅं निसर्गाचा आधार घेई पण जसं दिसतं त्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीनंही तो चित्र काढून बघत असे. बऱ्याचदा तो वास्तवापेक्षा निराळेच रंग वापरून पाहत असे. ‘रायडर्स ऑन द बीच’ या चित्रात समुद्रकिनारा चक्क गुलाबी आणि निळ्या रंगाच्या छटा वापरून दाखवला आहे. चित्रातील बाकी गोष्टी म्हणजे घोडे, समुद्र आणि माणसं जशी दिसतात तशी काढली आहेत. वास्तविक आणि अवास्तविक गोष्टी एकाच चित्रामध्ये आल्यानं हे दृश्‍य काहीसं अद्‌भुत किंवा रहस्यमय नाही वाटत\nत्याकाळी पॅरिसच्या जवळच्या खेड्यापाड्यातसुद्धा शहरीकरण व्हायला सुरवात झालेली होती. याविरुद्ध ताहितीमध्ये दिसलेलं शांत जनजीवन या चित्रांमध्ये दिसतं.\nतुम्हाला काय वाटतं पॉल गोगॅं याच्या चित्रांबद्दल शहरांपासून लांब, जिथं मोठे रस्ते, गाड्या, उंच इमारती आणि प्रकाशाचा झगमगाट नाही अशा ठिकाणी गेलाय तुम्ही कधी शहरांपासून लांब, जिथं मोठे रस्ते, गाड्या, उंच इमारती आणि प्रकाशाचा झगमगाट नाही अशा ठिकाणी गेलाय तुम्ही कधी तिथं दिसलेल्या रंगांमध्ये, आकारांमध्ये आणि शहरात दिसणाऱ्या रंगात आणि आकारांमध्ये काय वेगळेपणा वाटला\nएखाद्या अपरिचित ठिकाणाचे नाव ऐकले की ‘ते कुठे आले’ असे आपण साहजिकच विचारत��....\nकायम दुष्काळात असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील माणदेशाच्या पट्ट्यात मी वाढले आहे....\n‘पाऊस’ प्रत्येकाला वेगळा भासतो. कुणाला त्यात आनंद दिसतो, कुणाला उत्साह दिसतो, कुणाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/new-zealand-humiliate-west-indies-inside-four-days-in-first-test/", "date_download": "2018-08-14T16:00:36Z", "digest": "sha1:F5XEBBNRRNSDEFWN3F7I5NRLGFFSFKIZ", "length": 7847, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "न्यूझीलंडची विंडीजवर एक डाव आणि ६७ धावांनी मात; मालिकेत १-० आघाडी -", "raw_content": "\nन्यूझीलंडची विंडीजवर एक डाव आणि ६७ धावांनी मात; मालिकेत १-० आघाडी\nन्यूझीलंडची विंडीजवर एक डाव आणि ६७ धावांनी मात; मालिकेत १-० आघाडी\n येथे झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने विंडीजवर एक डाव आणि ६७ धावांनी मात करत दोन कसोटी मालिकेत १-० आघाडी घेतली.\nग्रँडहोम व ब्लुन्डेलची उत्कृष्ट फलंदाजी आणि जन्माने दक्षिण आफ्रिकन असलेला नील वाग्नरची अचूक गोलंदाजीने न्यूझीलँडला विंडीजवर सहज विजय मिळवणं शक्य झाले. नील वाग्नर सामन्याचा मानकरी ठरत त्याने एकूण ९ विकेट घेऊन विजयात सिंहाचा वाटा उचला.\nकर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाला पात्र ठरत विंडीजचा पहिला डाव १३४ धावांमध्ये गुंडाळला. विंडीजच्या फलंदाजीला उत्तर देत न्यूझीलंडने आपला पहिला डाव ९ बाद ५२० वर घोषित करत ३८६ धावांची भक्कम आघाडी घेतली.\nग्रँडहोम व ब्लुन्डेल यांच्या शतकी कामगिरीमुळे न्यूझीलंडला ५०० डावांचा डोंगर पार करता आला.\nदुसऱ्या डावाची २ बाद २३१ अशी भक्कम सुरुवात करणारा विंडीज संघ ३१९ धावत गारद झाला. विंडीज संघाने शेवटचे ८ बळी अवघ्या ८८ धावांमध्ये गमावत न्यूझीलंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. ब्रेथवेट आणि हॅतम्येर यांची अर्धशतकी खेळी अपयशी ठरली.\nनाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय हा विजय मिळवण्यास योग्य ठरला. हा विजय सर्वांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे शक्य झाला असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन पत्रकार परिषेदेत म्हणाला.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-307.html", "date_download": "2018-08-14T16:07:46Z", "digest": "sha1:BO7EPAWG7RX2E7LHJJSDAGR6FS5HXVMC", "length": 13762, "nlines": 91, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "“स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Social News “स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर.\n“स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- थिंक ग्लोबल फौंडेशनचा दुसरा “स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार (२०१७)” सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. तशी घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत आज केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nवाडकर यांनी आजवर हिंदी सिने संगीत, मराठी चित्रपट संगीत, भावसंगीत, भक्ती संगीत तसेच हिंदुस्तानी शास्रीय संगीतात दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी त्यांची पुरस्कार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. रोख रुपये ५१०००, सन्मान चिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जेष्ठ दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज पुरस्काराची घोषणा करण्यात आली.\nस्व. अमरापूरकर हे नगरचे भूषण होते. त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर हिंदी व मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे नाव व कार्य कायम स्मरणात राहावे व त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती – संस्था यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करावे, याहेतूने मागील वर्षापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.\n७ ऑगस्ट १९५५ ला जन्म झालेल्या वाडकरांचे कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली हे मूळ गाव. मुंबईतील गिरणी कामगाराचा मुलगा ते लोकप्रिय गायक असा वाडकरांचा प्रवास थक्क करणारा आहे. १९७६ च्या सूर सिंगार या त्यावेळच्या गाजलेल्या स्पर्धेतून विजेता ठरलेल्या वाडकरांचा सुरेल आवाज आणि तयार गळा पहिल्यांदा रसिकांना ऐकायला मिळाला. संगीतकार रवींद्र जैन हे त्या स्पर्धेचे परीक्षक होते. जैन यांनी आपल्या पहेली (१९७७) या हिंदी चित्रपटातून त्यांना पहिल्यांदा लॉंच केले. त्यानंतर वाडकरांनी कधी मागे वळून पाहिले नाही.\nजेव्हा भारतरत्न लता मंगेशकर यांनी वाडकरांना पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्या या मराठमोळ्या गायकाच्या गॉडफादर म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. लक्ष्मिकांत-प्यारेलाल, खय्याम, कल्याणजी-आनंदजी अशा त्या वेळच्या अनेक दिग्गज संगीतकारांना स्वतः फोन करून वाडकरांना ब्रेक देण्यासाठी लता दिदींनी शिफारस केली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nगायक मुकेश यांच्या निधना नंतर राज कपूर यांनी ‘सुरेश हाच आता माझा मुकेश आहे आणि हाच आता आरके बॅनरच्या नायकांसाठी पार्श्वगायन करेल’ असे जाहीर केले. झा���ेली तसेच. आरके बॅनरच्या प्रेमरोग, हीना, प्रेमग्रंथ, राम तेरी गंगा मैली, बोल राधा बोल अशा त्यावेळी बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या अनेक चित्रपटांसाठी वाडकरांनी गाणी गायली. ऋषी कपूर, राजीव कपूर, अनिल कपूर, अमीर खान, कमल हसन, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी अशा अनेक आघाडीच्या नायकांना त्यांनी आवाज दिला.\nए.आर. रेहमान, आर.डी. बर्मन, शिव-हरी, बप्पी लहरी, अन्नू मलिक, विशाल भारद्वाज या हिंदीतील मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलेल्या वाडकरांनी मराठीतील पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, वसंत देसाई, अशोक पत्की, अनिल-अरुण यांच्या बरोबर देखील खूप काम केले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बरोबर गायलेली त्यांची अनेक युगुल गीते लोकप्रिय आहेत.\nलवकरच नगर शहरात भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत सुरेश वाडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे, अध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.\nपद्म पुरस्कार देण्याची मागणी :\nवाडकरांना आजवर मदन मोहन पुरस्कार (१९७६), मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार (२००४), महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र प्राईड अॅवार्ड (२००७), ‘मी सिंधुताई सपकाळ’ चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकाच्या नॅशनल फिल्म अॅवार्डने (२०११) त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले आहे.\nपरंतु वाडकरांचे सांगीतिक योगदान एवढे दैदिप्यमान असूनही त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री या पुरस्कारांनी भारत सरकारने आजवर सन्मानित केले नाही, याची खंत वाटत असल्याचे यावेळी काळे म्हणाले. पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने वाडकरांच्या नावाची शिफारस भारत सरकारकडे करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे लवकरच करणार असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.\nपत्रकार परिषदेस शिल्पकार प्रमोद कांबळे, सीए राजेंद्र काळे, गायक पवन नाईक, मनपाचे माजी शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, चित्रपट निर्माते श्रीपाद दगडे, फौंडेशनचे पदाधिकारी स्वप्निल पाठक आदी यावेळी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो ���रा.\n“स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, November 03, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v8201", "date_download": "2018-08-14T16:19:34Z", "digest": "sha1:6JSGL6DDVKQJQDBVM455LP4TBVRCFFBQ", "length": 8456, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "X-Men- Days of Future Past Official Movie Clip - You Abandoned Us All 2014 Michael Fassbender HD.3GP व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर X-Men- Days of Future Past Official Movie Clip - You Abandoned Us All 2014 Michael Fassbender HD.3GP व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/applications/?q=Digital", "date_download": "2018-08-14T16:17:12Z", "digest": "sha1:NZ2YYX5MUDLYTIJILF64RD4PAEF7KQAZ", "length": 6850, "nlines": 150, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Digital सिम्बियन ऐप्स", "raw_content": "\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nसिम्बियन ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Digital\"\nसर्व सिम्बियन अॅप्समध्ये शोधा >\nसिंबियन गेममध्ये शोधा >\nअँड्रॉइड अॅप्स मध्ये शोधा\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nPHONEKY वर आपले आवडते Symbian अॅप्स विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन अॅप्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Digital-lock-screen-lock अॅप डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन अनुप्रयोगांपैकी एक You will certainly enjoy its fascinating features. PHONEKY फ्री सिम्बियन अॅप स्टोअरमध्ये आपण कोणत्याही सिम्बियन OS फोनसाठी विनामूल्य मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. या अनुप्रयोगाचे छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन सिम्बियन s60 3rd, s60 5 व्या आणि सिम्बियन बेल्ले अॅप्सपर्यंत बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम आढळतील. आपल्या सिंबियन मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकाद्वारे अॅप्स डाउनलोड करा. सिंबियन ऑप्स मोबाइल फोनसाठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्यासाठी फक्त लोकप्रियतेनुसार अॅपची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nitin-gadkari-680", "date_download": "2018-08-14T16:26:05Z", "digest": "sha1:3L5F6XONJFEZZ2BQBMSFJ67DTTTP2RIM", "length": 20655, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Nitin Gadkari | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळे विक्रीसाठी देशभरात साखळी उभारणार\nफळे विक्रीसाठी देशभरात साखळी उभारणार\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nदेशभरातील रेल्वे स्थानके, विमानतळे, बंदरे येथे द्राक्षांसह फळांच्या विक्री केंद्रांची साखळी करण्याबाबत केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, अपेडा यांच्या समन्वयाने ही फळांची साखळी उभी राहणार आहे.\n- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nपुणे : द्राक्ष उत्पादनात, गुणवत्तेत आणि निर्यातीत राज्यातील द्राक्ष उत्पादकांनी देशात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. या पुढील काळात देशांतर्गत, तसेच जागतिक बाजारात सुयोग्य विपणणाची गरज आहे. मागणी असताना उच्च गुणवत्तेची फळे बाजारात पोचत नसल्याची स्थिती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. २७) केले.\nकेंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, यासाठी देशभरातील रेल्वे स्थानके, विमानतळे, बंदरे येथे द्राक्षांसह फळांच्या विक्री केंद्रांची साखळी करण्याबाबत केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, अपेडा यांच्या समन्वयाने ही फळांची साखळी उभी राहणार आहे. ती प्रत्यक्षात येण्यासाठी मी व्यक्तिश: प्रयत्नशील आहे.\nपुण्याच्या बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडासंकुलमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या तीनदिवसीय अधिवेशनात श्री. गडकरी म्हणाले की, शेतमालाच्या वाहतुकीसाठी रस्त्यांच्या तुलनेत लोहमार्ग आणि जलमार्ग हे सोयीचे आणि कमी खर्चाचे आहेत. या स्थितीत या सर्व मार्गांनी देशभरात फळांची वाहतूक करण्याला गती देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.\nवाहतूक खर्च आवाक्‍यात येणार\nउत्तम दर्जाचे फलोत्पादन घेत द्राक्षउत्पादकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या पुढील काळात अंतर्गत व बाह्य भागात मार्केट विकसित करण्याची आता खरी गरज आहे. उच्च गुणवत्तेबरोबरच वाढलेला लॉजिस्टिकचा खर्च कमी होणे गरजेचा आहे. अमेरिकेत शेतमालावरील हा खर्च ४ ते ५ टक्के येतो. युरोपात तो ८ ते १० टक्के येतो. तोच भारतात मात्र १८ टक्के येतो. हा खर्च कमी झाल्याशिवाय शेतीतील किफायतशीरपणा वाढणार नाही.\nरेल्वे, जलमार्ग वाहतुकीला गती\nदेशातील उपलब्ध संसाधनांचा विचार केला, तर पोर्टचे एकूण १२ मेजर पोर्ट तर २०० मायनर पोर्टस आपल्याकडे आहेत. देशाला ७५० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. शेतमाल ट्रकने जातो तेव्हा त्याला जर दीड रुपया खर्च येत असेल तर रेल्वेने तोच खर्च १ रुपया येतो. जलमार्गाने हाच खर्च २० पैशापर्यंत कमी येतो. यातही इंधन म्हणून कोळसा व इथेनॉलच्य��� वापरावर भर देण्यात येणार असल्याने हा खर्च अजून घटणार आहे. ही स्थिती पाहता रेल्वे व जलमार्गाने शेतमाल वाहतूक करणे अधिक फायद्याचे ठरणारे आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासंदर्भात विचार केंद्राच्या पातळीवरून सुरु झाला आहे. देशभरातील १११ नद्यांना जोडून देशभरात वाराणसी, साहिबगंज आणि हल्दीया हे तीन मल्टिमॉडेल हब आपण सुरू करीत आहोत. या ठिकाणी फळांची विक्री केंद्रे उभारण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.\nनाशिक, जालना, सांगलीत ड्रायपोर्ट उभारणार\nमुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट येथे देशभरातून निर्यातक्षम शेतमाल येतो व तो पुढे जगभर पाठविला जातो. केंद्र सरकार नाशिक, जालना व सांगली येथे ड्रायपोर्ट उभारण्याचे ठरविले आहे. त्या संदर्भात जागांबाबतही निश्‍चितता झाली आहे. यामुळे द्राक्षे, डाळिंब, बेदाणा, संत्री ही फळे शेतातून पोर्टपर्यंत नेण्याचा वाहतूक खर्च वाचणार आहे. थेट शिवारातून कंटेनर पॅक करून थेट निर्यात करणे शक्‍य होईल.\nकोल्ड स्टोरेज व प्रीकुलिंग युनिट या साठी लागणारा वीजेचा खर्च ही मोठी समस्या आहे. त्यासाठी सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकल्प तयार करण्यावर भर देण्यात येत आहे.\nवाइन व लिकरला ‘जीएसटी’तून वगळले आहे. ते राज्य शासनाच्या अखत्यारीत ठेवले आहे. मात्र त्यामुळे राज्य शासनाचेच नुकसान होत आहे. या स्थितीत वाइन उद्योगाला जीएसटी तसेच देशभर एक समान करप्रणालीत आणण्यास अजून एक वर्ष लागेल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे.\n‘बांगलादेशातील आयात कराबाबत प्रयत्नशील’\nबांगलादेश हा भारतीय द्राक्षांचा महत्त्वाचा ग्राहक आहे. बांगलादेशात पाठविण्यात येणाऱ्या द्राक्षांना बांगला सरकार ११० टक्के आयात कर आकारते. त्यामुळे बांगलादेशातील ग्राहकांना दुप्पट खरेदी खर्च येतो. यासाठी आयात कर पूर्णपणे हटविण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येतील. केवळ बांगलादेशच नव्हे तर अन्य महत्त्वाच्या ग्राहक देशातील राजदूतांना पत्र पाठवून भारतीय द्राक्षांची निर्यात वाढविण्याबाबत मी स्वत: प्रयत्नशील राहील असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nरेल्वे द्राक्ष सरकार government नितीन गडकरी nitin gadkari महाराष्ट्र शेती इंधन सांगली डाळिंब जीएसटी बांगलादेश\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी...\nझळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंग\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा वाढला\nजळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपयांपर्यंत ऑनचे (जादा) दर मिळू लागले\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.\nझळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...\nपाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...\nनाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...\nभाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...\nग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...\nशेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...\nकोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...\nस्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...\nकेरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nक्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...\n‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...\nमॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...\nमराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...\nवर्धा ���िल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://grahakseva.com/complaints/317374/talathi-kore-madam", "date_download": "2018-08-14T15:28:12Z", "digest": "sha1:G5EI5KK3VCBIB4EYD6T52VPUCQXROXUM", "length": 3583, "nlines": 78, "source_domain": "grahakseva.com", "title": "Talathi kore madam - Grahak Seva", "raw_content": "\nमाझे नाव श्री ज्ञानेश्वर रामभाऊ साळेकर मी खारावडे येथील रहिवासी असुन मौजे खारावडे येथील माझे वडिलांचे नावावर असलेले गट नं ,120 यांचे त्यांनी वाटणीपत्र दुय्यम निबंधक मुळशी 2 यांच्याकडे दिनांक13/01/2017 रोजी दस्त क्र्मांक 2017 ने केले असून मी त्याची मुळ प्रत घेतल्यानंतर ते नोटरी करुन त्याची सर्व प्रत तलाठी कार्यालयामध्ये नोंद करणेसाठी जमा केली कोणतीहीकागदपत्रे अपुर्ण नसताना आज दिनांक04/05/2017 रोजी मी तलाठी कार्यालया मध्ये गेल्यानंतर फेरफार कक्षामधुन तुमचा फेरफार (rts) blanck येण्याचे सांगितले त्यामुळे तुमची नोंद करता येत नाही असे सांगुन मला परत पाठवले व मला कोणताही प्रतिसाद न देता आम्ही नोंद करणार नाही तुम्हाला काय करता येईल ते करा असे सांगितले.\nग्राहक सेवा से जुड़ियेJoin Grahak Seva\nशिकायत दर्ज करेंStart a complaint\nदिव्य Kit खाने से मेरी ममी को बोहत नुकसान हुवा हे\nग्राहक सेवा से जुड़िये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://findtours.in/misal-mahotsav-2017/", "date_download": "2018-08-14T16:23:07Z", "digest": "sha1:FN7QCFS4KCAJD44CYQYTWDZ2Z7YAFKJV", "length": 11999, "nlines": 150, "source_domain": "findtours.in", "title": "मिसळ महोत्सव Misal Mahotsav Pune Jan 2017 (Season 2)", "raw_content": "\n*पिंपरी चिंचवड मध्ये मिसळ महोत्सवाची धडाक्यात सुरवात*\nAnticlock events, Being Women आणि ornate communications यांनी महाराष्ट्र टाईम्स च्या सहकार्याने कापसे लोन्स रहाटणी येथे दि. ५/६/७/८/ जानेवारी २०१७ रोजी पिंपरी चिंचवड मधील पहिला मिसळ महोत्सव आयोजित केला असुन काल मिसळ महोत्सव धडाक्यात सुरु झाला.\nसकाळ पासुनच पिंपरी चिंचवड करांनी मिसळ खायला रांगा लावल्या होत्या.\n*मिसळ महोत्सवाचे उद़घाटन भाजपा चे आमदार मा. लक्ष्मण भाऊ जगताप व नगरसेवक मा. बापु काटे यांचे हस्ते करण्यात आले.*\nमिसळ महोत्सवाची वेळ सकाळी ८.०० ते रात्री ९.०० ठेवण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातील वेगवगळ्या चवींच��� मिसळ खाण्याची संधी येथे खवय्यांसाठी उपलब्ध आहे.\nकाळ्या रस्श्याची मिसळ, चुलीवरची मिसळ, झणझणीत झटका मिसळ, नाशिक पासून नगरची पुण्या पासून कोल्हापूरची तिखट तर्रीदार मिसळ चे २० stalls, खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ४०/५० प्रकारच्या मिसळ. त्याच बरोबर दही, ताक, सोलकढी, खरवस, फालुदा, कुल्फी, चहा, कॉफी, moctalis, जामून शॉट, chocolate shots, strawberry shots, banana shots आणि बरच काही.\nअनेक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू एकाच जागी खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे.\nfashionwear, kitchenwear, ज्वेलरी, कपडे, बेडशीटस, पडदे, कारपेट्स, आर्ट and क्राफ्ट च्या वस्तू अश्या अनेक वेगवेगळ्या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री चे ५० stalls\nनोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या सोयीसाठी paytm, relience jio, बँक कार्ड swapping मशीन च्या सहाय्याने कॅश लेस event आयोजित करण्यात आला आहे.\nसंपूर्ण कुटुंबाने एकत्रित सहभागी होऊन खरेदी व खाण्यापिण्याचा आनंद घेता येईल असा हा एक आगळा वेगळा महोत्सव आहे.\n*वाहन पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.*\nMisal Pav Recipe in Marathi खमंग चवदार मिसळ कशी बनवावी ती माझ्या आईकडून शिका\n” पुणे मिसळ महोत्सव “. विविध प्रकारच्या मिसळ देणारे निवडक नामवंत, दिग्गज एकाच जागी .\n२५ स्टॉल आणि ५० हुन अधिक मिसळीचे विविध प्रकार\nलहान मुलांसाठी फन फेअर\nरेलॅक्सएशन साठी फूट स्पा , मेहेंदी, टॅटू, सेल्फी पॉईंट, कार्टूनिस्ट, कलाकार कट्टा\nलावणी परफॉर्मन्स , फॅशन शो, कराओके\nसहकुटुंब भेट द्यवी असे काही , तुम्हीही या , मित्रमंडळींनाही सांगा .\n[१४, १५, १६ ऑक्टोबर २०१६]\n[प्रवेशशुल्क] No Entry Fee\nशुभारंभ लॉन्स , डी पी रोड, कर्वेनगर, पुणे\n[Drinking & Smoking Prohibited]संपूर्णपणे शाकाहारी [ मद्यपान , धुम्रपान निषिद्ध ]\n” पुणे मिसळ महोत्सव “. विविध प्रकारच्या मिसळ देणारे निवडक नामवंत, दिग्गज एकाच जागी .\nत्या मिसळींचा आस्वाद घ्या तोही आमराईत बसून . पुण्यापासून हाकेच्या अंतरावर सिंहगड पायथ्याला\nगोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ\nकोल्हापूरची झटका देणारी मिसळ\nबिर्याणी स्टाईल ‘दम’ मिसळ\n१००% उपासाची आणि तरीही ‘तर्रीदार’ मिसळ\nथोडक्यात, तुम्हांला जशी पाहिजे तश्शी मिसळ सोबत कांदाभजी, वडे, चहा, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळी डेझर्टस् तर आहेतच.\nसहकुटुंब भेट द्यवी असे काही , तुम्हीही या , मित्रमंडळींनाही सांगा .\nमायबोली.कॉम या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत\nEntry Fees [प्रवेशशुल्क] 20 Rs [२० ���ुपये]\nआमराई, गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे, पुणे – ४११ ०२५\n[Drinking & Smoking Prohibited]संपूर्णपणे शाकाहारी [ मद्यपान , धुम्रपान निषिद्ध ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2403.html", "date_download": "2018-08-14T16:06:14Z", "digest": "sha1:LPB65KI5T66EFNBCOMMEE43RL62RKVPY", "length": 9363, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे 'त्यांची' दिवाळी गोड. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Shrigonda शिक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे 'त्यांची' दिवाळी गोड.\nशिक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे 'त्यांची' दिवाळी गोड.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हल्ली समाजात इमानदारी विश्वास हा समाजात राहिला नाही, असे अनेकजन म्हणतात.पण तसेच काही अजूनही चांगली माणसं समाजात आहेत. हे सत्य नाकारून चालणार नाही. कारण याची अनुभूती म्हणजे एका विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रामाणिकपणामुळे एका गरीब व्यावसायकाची दिवाळी गोड झाली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसमाजात प्रामाणिक माणसं आहेत, याचीही थोडी जाणीव झाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथील शिक्षक सुनील बापूराव गिरमकर हे आपल्या कामानिमित्त दि.१८ रोजी दौंड तालुक्यातील वरवंड जि.पुणे येथे नातेवाईक यांच्याकडे गेले असता. सायंकाळी सातच्या सुमारास घरी परत येत असताना दौंड शहराजवळ मदरतेरेसा चौकात रस्त्यावर एक बॅग पडलेली दिसली.\nगिरमकर यांनी आपली मोटारसायकल थांबवून आजुबाजूला कोणी आहे का पाहीले. मात्र कोणी दिसेना म्हणून ती बॅग घरी घेऊन आले, झालेला घटनाक्रम घरच्यांना सांगितला आणि बॅग उघडली. त्यामध्ये कंपनीचे चेक महत्त्वाची कागदपत्रे आणि ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम होती.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nही बॅग ज्याची असेल त्यांना देण्याच्या विचाराने त्यांनी संबंधित व्यक्तीस संपर्क करण्यासाठी पत्ता मिळेना, कागदपत्रावरही पत्ता नव्हता. पण ज्या कंपनीचे चेक होते, त्यांना संपर्क केला असता. कंपनीकडून संबंधित व्यक्तीचा पत्ता व त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळाला. त्यावरुन ती बॅग दौंड तालुक्यातील गिरीम येथील वाजिद नजीर पठाण यांची असल्याची खात्री करुन त्यांना दि.१९ रोजी दिवाळीच्या दिवशी काष्टी येथे बोलवून ती मान्यवरांच्या हस्ते परत केली.\nयावेळी पठाण म्हणाले कंपनीच्या कामाचे पैसे घेऊन आनंदाने घरी निघालो होतो. दिवाळी आहे घरी किराणा, मुलांना कपडे घ्यायचे होते. पण घरी गेल्यानंतर गाडीला अडकवून ठेवलेली पिशवी रस्त्यावर कुठेतरी पडली आणि मोठा धक्का बसला. दिवाळी कशी होणार पण देवाच्या मनात होते. आणि काही वेळात गिरमकर यांचा फोन आला बॅग कुठे हरवली, तेव्हा सर्व हकिगत सांगितली आणि बॅग सापडल्याचा आनंद झाला.\nगरीबांचे हरवलेले पैसे कागदपत्र परत मिळाले तेव्हा पठाण यांनी मला पैसे नको फक्त कागदपत्रे द्या असे सांगितले. पण शिक्षक गिरमकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ते नाकारले आणि सर्व पैसे व कागदपत्रे पठाण यांना देऊन त्यांचा पाहुणचार केला.\nयावेळी भगवानराव पाचपुते ॲड.विठ्ठलराव काकडे,भास्कर जगताप,भैरवनाथ कोकाटे,पोपटराव पाचपुत, अरविंद कुरुमकर, पोलिस आबासाहेब पिसाळ, सचिन चोभे,नवनाथ पाचपुते, अमोल कोल्हटकर यांच्यासह अनेकजन हजर होते. सर्वांनी गिरमकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन गरीबांची दिवाळी गोड केली हीच चर्चा दिवसभर गावात होती.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nविखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता\nनेवासा तहसीलदारांना अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2018-08-14T15:26:33Z", "digest": "sha1:5HM3WBKNYMNCYJLTFAB2WE7ZGA3P56NH", "length": 9302, "nlines": 66, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "काय राव .. घरात कोंडलेला बिबट्या पण वनखात्याला धरता येईना | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकाय राव .. घरात कोंडलेला बिबट्या पण वनखात्याला धरता येईना\nरात्री १० वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरमारवाडी-येणपे येथे भुकेपोटी भरकटलेला बिबटय़ा बछडय़ासह घरात घुसला. याबाबतची खबर लगेचच ग्रामस्थांनी पोलीस व वनखात्याला दिली. म��त्र, १३ तास कोंडलेल्या बिबटय़ाने अखेर डोळ्यादेखत वनखात्याला गुंगारा देत डोंगराच्या दिशेने धूम ठोकली मात्र बछडय़ाचा सुगावा न लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याच्या ह्या अपयशी कामगिरी () ची नागरिकांच्या मधे चर्चा आहे.\nहिमाचल प्रदेश के मंडी जिले के सरला देवी की मौत का सच आया बाहर : क्यों और कैसे \nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\nफेसबुकपर हुस्नका जलवा दिखाकर ठगनेवाले बंटी बबली गिरफ्तार : बिहार के सुमन और प्रियंका\nतोते की दीवानगी में गंवाए ७१,५०० रुपये : बेंगलुरू की घटना\nकराड तालुक्यातील चोरमारवाडी येथे बाबासो, हणमंत व महादेव चोरमारे यांचे एकत्र कुटुंब रहते . काल शनिवारी रात्री घरातील सर्वजण जेवन करून झोपण्याच्या तयारीत असताना बाबासाहेब यांच्या सूनबाई वनिता संदीप चोरमारे या अंगणात भांडी घासत बसल्या होत्या. यावेळी त्यांना स्पर्श करून बिबटय़ा व त्याचे बछडे घरात घुसले.आधी हे पाळीव श्वान असावेत असे अंदाज वनिता यांना वाटले, मात्र, त्यांनी बारकाईने पाहिले असता बिबटय़ाने बछडय़ासह घरात प्रवेश केल्याचे त्यांच्या ध्यानात आले. यावर वनिता यांनी आरडाओरडा करून कुटुंबातील व वस्ती वरील लोकाना बोलावले.\nशेवटी प्रसंगावधान ओळखून बाबासाहेबांनी कुटुंबातील सर्वाना घराबाहेर काढून दरवाजे बंद करून बिबटय़ा व बछडय़ाला कोंडले आणि याबाबतची खबर पोलीस व वनखात्याला देण्यात आली. वनखात्याने आज रविवारी पहाटेपासून अनेक क्लृप्त्या लढवत चोरमारे कुटुंबीयांच्या दहा खोल्यांची झाडाझडती घेतली. परंतु, बिबटय़ा घरात नसल्याचा निष्कर्ष काढला.\nमात्र बिबटय़ा व बछडा घरातच असल्याचा दावा करीत चोरमारे कुटुंब आपल्या आपल्या बोलण्यावर ठाम होते मग घरावरील कौले उचकटून पाहिले असता माळय़ावर कोपऱ्यात बिबटय़ा बसल्याचे निदर्शनास आले. मग संपूर्ण घरावर जाळी अच्छादून बिबटय़ाला पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही जाळी कुचकामी ठरली. बिबटय़ाने डोळ्यादेखत सर्वाना गुंगारा देऊन डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. पण, बछडा कुठे आहे हा वनखात्याला प्रश्न असून चोरमारे कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, बिबटय़ाला पकडण्याची कामगिरी अपयशी ठरल्याने वनखात्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे ��ागत आहे.\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← बसफेऱ्या फेऱ्या कमी केल्यामुळे छेडछाडी चे प्रकार वाढले : राष्ट्रवादीची निदर्शने कर्जमाफी म्हणजे ‘ लबाडाच्या घरचे आवतण ’ : कोण म्हणालय असं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathipeople.co.in/property-of-gurmeet-ram-rahim/", "date_download": "2018-08-14T15:22:55Z", "digest": "sha1:3ESSAD2D2C5MC7AEPVHUH7BFSC3ZXWAL", "length": 8749, "nlines": 63, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "अबब …राम रहिमच्या 'डेरा'च्या बँक खात्यांमध्ये इतके कोटी रुपये | Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअबब …राम रहिमच्या ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये इतके कोटी रुपये\nबलात्काराच्या गुन्ह्यात तरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमच्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाबद्दल रोज नवीन नवीन माहिती उघडकीला येत आहे. गुरमीत राम रहीम आता जेलमध्ये असला तरी हरियाणा पोलीस त्याची स्थावर मालमत्ता व जुनी कागदपत्रे तपासून पाहत आहेत.\nनवीन आलेल्या माहितीनुसार ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये ७४.९६ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘डेरा’ची भारतातील विविध बँकांमध्ये तब्बल ४७३ खाती आहेत. गुरमीत बाबा राम रहिमच्या नावाने असलेल्या १२ बँक खात्यांमध्ये ७.७२ कोटी रुपये आहेत. तर दत्तक मुलगी असलेल्या हनीप्रीतचे सहाबँकेमध्ये अकाउंट असून ह्या खात्यांमध्ये १ कोटींहून अधिक रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.तसेच राम रहिमच्या चित्रपट निर्मिती कंपनी असलेल्या हकिकत एन्टरटेन्मेंटच्या नावाने असलेल्या २० बँक खात्यांमध्ये तब्बल ५० कोटी रुपये आहेत.\nराम रहिमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्याच्या अनुयायांनी घडवून आणलेल्या हिंसाचारानंतर सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी ‘डेरा’च्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे आदेश पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दोन्ही सरकारांना दिले होते. त्यानुसार ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. हरयाणात असलेल्या ‘डेरा’च्या मालमत्तेची यादीच सरकारने तयार केली आहे. डेराची सिरसामध्ये तब्बल १४३५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच डेराशी संबंधित ५०४ बँक खाती आहेत. त्यातील ४९५ खाती सिरसा जिल्ह्यातील बँकांमध्ये आहेत. त्यातील बहुतांश मुदत ठेवी आहेत. तर काही राम रहिम, मुलगी हनीप्रीत, चरणप्रीत, मुलगा जसमीत, पत्नी, डेरा सच्चा सौदा ट्रस्ट आणि संबंधित कार्यालयांच्या नावाने संयुक्त खाती आहेत. राज्य सरकारने आता मात्र सर्व खाती गोठवली आहेत.\nदरम्यान हनी प्रीत अजूनही फरार असून ती नेपाळ बॉर्डरवर असल्याचे बोलले जातेय, भारत सरकार नेपाळ पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेत आहे. तिला अटक झाली तर अजून बऱ्याच प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकेल .\nअगर ‘ यह ‘ शख्स मान गया होता तो करीना कपूर बनती सीएम की पत्नी\nअर्शी खान ने इंस्टाग्राम पर शेयर की हॉट तस्वीरें : गैलरी देखे\nऑनर किलिंग का सनसनीखेज मामला उत्तर प्रदेश से : बाप ने पार कर दी हैवानियत की सारे हदे\nमेरी बेटी के लिए मरकर दिखाओ तो भाजपा नेताने मारी खुदको गोली : मध्य प्रदेश की घटना\n← अकाउंटला पैसे जमा करून मतदान विकत घेण्याचा विक्रम ‘ह्या’ जिल्ह्यात असा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्राचा उपवास →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-1513", "date_download": "2018-08-14T15:53:02Z", "digest": "sha1:DTL4T6ITO5L2ZYIAOW5ERHDAHYWI4DT6", "length": 15912, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 3 मे 2018\n किती गमती असतात त्यात...\nआज सतीश जरा नाराज दिसत होता. मालतीबाईंनी कारण विचारले तेव्हा समजले, की गणिताच्या परीक्षेत त्याला अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले. ‘जिथं माझं गणित चुकलं होतं, तिथं मार्क कमी झाले ते ठीक होतं. पण एका जागी माझं गणित बरोबर होतं, उत्तर अचूक होतं, तरी मास्तरांनी एक मार्क काटला. उत्तर लिहिताना चौरस शब्द लिहिला नाही म्हणून १२८ चौरस मीटरऐवजी मी १२८ मीटर लिहिलं,’ सतीशनं तक्रार केली. ‘आकृतीत मापं मीटरमध्ये होती की सेंटीमीटरमध्ये १२८ चौरस मीटरऐवजी मी १२८ मीटर लिहिलं,’ सतीशनं तक्रार केली. ‘आकृतीत मापं मीटरमध्ये होती की सेंटीमीटरमध्ये’ शीतलनं विचारलं. ‘समभुज काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू १६ मीटर होत्या, क्षेत्रफळ काढायचं होतं,’ सतीशनं प्रश्‍न सांगितला. ‘अच्छा, म्हणजे तुझा गुणाकार बरोबर होता, पण एकक चुकीचा लिहिलास’ शीतलनं विचारलं. ‘समभुज काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू १६ मीटर होत्या, क्षेत्रफळ काढायचं होतं,’ सतीशनं प्रश्‍न सांगितला. ‘अच्छा, म्हणजे तुझा गुणाकार बरोबर होता, पण एकक चुकीचा लिहिलास’ बाई म्हणाल्या. ‘पण एकक मीटरच होता, सेंटीमीटर नव��हता,’ सतीशची तक्रार मुलांना वावगी वाटली नाही.\n‘आपण जरा वेगळा विचार करू. तुम्ही लांबी मोजता, तेव्हा त्यासाठी एकक कोणता वापरता’ बाईंच्या प्रश्‍नाला शीतलनं उत्तर दिलं, ‘मीटर किंवा सेंटीमीटर’ बाईंच्या प्रश्‍नाला शीतलनं उत्तर दिलं, ‘मीटर किंवा सेंटीमीटर मोठी लांबी असेल, तर किलोमीटरदेखील वापरतो आणि अगदी लहान लांबीसाठी मिलिमीटर.’ ‘वजन मोजायला कोणता एकक वापरता मोठी लांबी असेल, तर किलोमीटरदेखील वापरतो आणि अगदी लहान लांबीसाठी मिलिमीटर.’ ‘वजन मोजायला कोणता एकक वापरता’ बाईंच्या या प्रश्‍नाला नंदूनं उत्तर दिलं, ‘सोपं आहे, त्या वेळी किलोग्रॅम वापरतो. उदाहरणार्थ माझं वजन पस्तीस किलोग्रॅम आहे. पण लहान वस्तू असेल, तर ग्रॅममध्ये वजन मोजतो आपण’ बाईंच्या या प्रश्‍नाला नंदूनं उत्तर दिलं, ‘सोपं आहे, त्या वेळी किलोग्रॅम वापरतो. उदाहरणार्थ माझं वजन पस्तीस किलोग्रॅम आहे. पण लहान वस्तू असेल, तर ग्रॅममध्ये वजन मोजतो आपण\n‘छान, आता हे लक्षात घ्या की लांबी मोजायला लांबीचंच सोयीचं एकक वापरतो, म्हणजे ते एकक ही ठराविक लांबी असते. तर वजन मोजायला वजनाचंच सोयीचं एकक असतं. वजन मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये मोजत नाहीत. तसंच क्षेत्रफळ मोजायला क्षेत्रफळाचं एकक हवं की नाही त्यासाठी लांबीचं किंवा वजनाचं एकक चालेल का त्यासाठी लांबीचं किंवा वजनाचं एकक चालेल का’ बाईंच्या या प्रश्‍नावर मुलं विचार करायला लागली. ‘त्यासाठी कोणतं एकक घ्यायचं’ बाईंच्या या प्रश्‍नावर मुलं विचार करायला लागली. ‘त्यासाठी कोणतं एकक घ्यायचं’ नंदूनं विचारलं. ‘लांबी लांबीच्या तुकड्यानं, वजन वजनाच्या तुकड्यानं मोजतात, तसं क्षेत्रफळ तशाच तुकड्यानं मोजतात, त्यासाठी लहान चौरस वापरतात. म्हणून क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर नाहीतर चौरस किलोमीटरमध्ये मोजायचं असतं. त्यासाठी मीटर किंवा सेंटीमीटर चालणार नाही. लांबी मीटरमध्ये दिली, तरी क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये द्यायला हवं हे पटलं का आता’ नंदूनं विचारलं. ‘लांबी लांबीच्या तुकड्यानं, वजन वजनाच्या तुकड्यानं मोजतात, तसं क्षेत्रफळ तशाच तुकड्यानं मोजतात, त्यासाठी लहान चौरस वापरतात. म्हणून क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर नाहीतर चौरस किलोमीटरमध्ये मोजायचं असतं. त्यासाठी मीटर किंवा सेंटीमीटर चालणार नाही. लांबी मीटरमध्ये ��िली, तरी क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये द्यायला हवं हे पटलं का आता’ बाईंनी दिलेली समजूत सतीशला पटली. तो म्हणाला, ‘हो, आकृती काढताना चार सेंटीमीटर लांबी आणि तीन सेंटीमीटर रुंदी असेल तर त्या आयताचे चार त्रिक बारा तुकडे एक चौरस सेंटिमीटरचे होतात. (आकृती क्र. १ पहा.) त्याचप्रमाणं घनाची लांबी, रुंदी, उंची मीटरमध्ये दिली असली, तर घनफळ मोजायला क्षेत्रफळाचं एकक चालणार नाही, तिथं घनफळाचं एकक हवं. ते घनसेंटीमीटर किंवा घनमीटर असतं. याशिवाय द्रवाचं घनफळ लिटरमध्ये मोजलं जातं. एक लिटर म्हणजे १००० घन सेंटीमीटर...’ (आकृती क्र. २ पहा.) बाई पुढे सांगत गेल्या. ‘शिवाय खूप मोठी म्हणजे चंद्र, सूर्य यांची पृथ्वीपासूनची अंतरं मोजायची असतील, तर वेगळं एकक वापरतात. ते आहे प्रकाशवर्षं किंवा प्रकाश सेकंद’ बाईंनी दिलेली समजूत सतीशला पटली. तो म्हणाला, ‘हो, आकृती काढताना चार सेंटीमीटर लांबी आणि तीन सेंटीमीटर रुंदी असेल तर त्या आयताचे चार त्रिक बारा तुकडे एक चौरस सेंटिमीटरचे होतात. (आकृती क्र. १ पहा.) त्याचप्रमाणं घनाची लांबी, रुंदी, उंची मीटरमध्ये दिली असली, तर घनफळ मोजायला क्षेत्रफळाचं एकक चालणार नाही, तिथं घनफळाचं एकक हवं. ते घनसेंटीमीटर किंवा घनमीटर असतं. याशिवाय द्रवाचं घनफळ लिटरमध्ये मोजलं जातं. एक लिटर म्हणजे १००० घन सेंटीमीटर...’ (आकृती क्र. २ पहा.) बाई पुढे सांगत गेल्या. ‘शिवाय खूप मोठी म्हणजे चंद्र, सूर्य यांची पृथ्वीपासूनची अंतरं मोजायची असतील, तर वेगळं एकक वापरतात. ते आहे प्रकाशवर्षं किंवा प्रकाश सेकंद’ ‘पण वर्ष किंवा सेकंद हे तर आपण वेळ मोजायला वापरतो. अंतर मोजायला लांबीचं एकक हवं हे तूच सांगितलंस ना’ ‘पण वर्ष किंवा सेकंद हे तर आपण वेळ मोजायला वापरतो. अंतर मोजायला लांबीचं एकक हवं हे तूच सांगितलंस ना’ नंदूनं सगळ्यांच्या मनातली शंका विचारली. ‘अगदी बरोबर शंका आहे. पण हे काल मोजायचं वर्ष किंवा सेकंद नाहीत; तर प्रकाश किरण तेवढ्या काळात जे अंतर जातात, ते अंतर आहे. एक प्रकाश सेकंद म्हणजे एका सेकंदात प्रकाशकिरण जेवढं अंतर जातो, तेवढं अंतर’ नंदूनं सगळ्यांच्या मनातली शंका विचारली. ‘अगदी बरोबर शंका आहे. पण हे काल मोजायचं वर्ष किंवा सेकंद नाहीत; तर प्रकाश किरण तेवढ्या काळात जे अंतर जातात, ते अंतर आहे. एक प्रकाश सेकंद म्हणजे एका सेकंदात प्रकाशकिरण जेवढं अंतर जातो, तेवढं अंतर एका सेकंदात प्रकाशकिरण जवळपास तीन लाख किलोमीटर जातो,’ मालतीबाई म्हणाल्या.\n खूपच मोठं अंतर आहे हे’ नंदू म्हणाला. ‘सूर्यमालेत अशीच मोठी अंतरं मोजावी लागतात. चंद्रापासून प्रकाश पृथ्वीवर यायला अंदाजे १.३ सेकंद लागतात. म्हणजे अंतर जवळपास चार लाख किलोमीटर आहे. चार लाखापेक्षा १.३ ही आकडेमोड करायला सोपी संख्या आहे ना’ नंदू म्हणाला. ‘सूर्यमालेत अशीच मोठी अंतरं मोजावी लागतात. चंद्रापासून प्रकाश पृथ्वीवर यायला अंदाजे १.३ सेकंद लागतात. म्हणजे अंतर जवळपास चार लाख किलोमीटर आहे. चार लाखापेक्षा १.३ ही आकडेमोड करायला सोपी संख्या आहे ना सूर्य पृथ्वीपासून अंदाजे १४९६ लाख किलोमीटर अंतरावर आहे असे म्हणण्यापेक्षा तो जवळपास आठ प्रकाश मिनिटं लांब आहे असं म्हणणं जास्त चांगलं आहे ना सूर्य पृथ्वीपासून अंदाजे १४९६ लाख किलोमीटर अंतरावर आहे असे म्हणण्यापेक्षा तो जवळपास आठ प्रकाश मिनिटं लांब आहे असं म्हणणं जास्त चांगलं आहे ना सूर्यमालेच्या बाहेर गेलं, ताऱ्यांच्या मधली अंतरं मोजायला लागलं तर याहून मोठी अंतरं येतात. उदाहरणार्थ, आपल्याला सर्वांत जवळचा तारा साडेचार प्रकाश वर्षे अंतरावर आहे. तिथला प्रकाश इथं यायला साडेचार वर्षं लागतात,’ बाईंचं बोलणं ऐकून हर्षा म्हणाली, ‘त्या अंतराची कल्पना करता येत नाही. एवढी आकडेमोड आपण करणार नाही.’ सतीशचं डोकं वेगळ्या दिशेनं धावू लागलं, ‘पण म्हणजे तो तारा आपल्याला दिसतो, तेव्हा खरं म्हणजे साडेचार वर्षांपूर्वीचा दिसतो, आजचा दिसत नाही तर सूर्यमालेच्या बाहेर गेलं, ताऱ्यांच्या मधली अंतरं मोजायला लागलं तर याहून मोठी अंतरं येतात. उदाहरणार्थ, आपल्याला सर्वांत जवळचा तारा साडेचार प्रकाश वर्षे अंतरावर आहे. तिथला प्रकाश इथं यायला साडेचार वर्षं लागतात,’ बाईंचं बोलणं ऐकून हर्षा म्हणाली, ‘त्या अंतराची कल्पना करता येत नाही. एवढी आकडेमोड आपण करणार नाही.’ सतीशचं डोकं वेगळ्या दिशेनं धावू लागलं, ‘पण म्हणजे तो तारा आपल्याला दिसतो, तेव्हा खरं म्हणजे साडेचार वर्षांपूर्वीचा दिसतो, आजचा दिसत नाही तर’ बाई हसून म्हणाल्या, ‘अगदी बरोबर’ बाई हसून म्हणाल्या, ‘अगदी बरोबर तू मोठा झाल्यावर खगोलशास्त्राचा अभ्यास कर, मग तुला हे तारे, आकाशगंगा, त्यांच्यामधील अंतरं, त्यांचे गुणधर्म यांची मनोरंजक माहिती मिळेल.’\nशीतलचा विचार वेगळ्या ��िशेनं सुरू झाला. ती म्हणाली, ‘चंद्र पृथ्वीपासून १.३ प्रकाश सेकंद अंतरावर आहे, तर तिथं पृथ्वीवरून यान पोचायला दोन दिवस तरी लागतात. जवळच्या ताऱ्यापर्यंत यान पोचायला किती वेळ लागेल’ ‘हे सम प्रमाणातलं गणित आहे, करून पाहा..’ बाईंच्या सूचनेप्रमाणं तिने ते करून उत्तर काढलं, ‘तिथं यान पोचायला पाच लाख वर्षांहून जास्त वेळ लागेल.’ ‘अबब’ ‘हे सम प्रमाणातलं गणित आहे, करून पाहा..’ बाईंच्या सूचनेप्रमाणं तिने ते करून उत्तर काढलं, ‘तिथं यान पोचायला पाच लाख वर्षांहून जास्त वेळ लागेल.’ ‘अबब केवढा वेळ हा कल्पना करणंही कठीण आहे,’ नंदूनं हात टेकले.\nगणितात नेहमी किचकट आकडेमोडी असतात का मला त्यांचा कंटाळा येतो,’ नंदूने सुरुवातीलाच...\nकोडे कसे सुटते ते बाई आज स्पष्ट करणार होत्या. म्हणून मुले उत्सुक होती. बाईंनी...\nआज लसावि कसा असतो ते पाहू या आणि लसावि मसावि शोधायचे कसे हे पण पाहू. मग या...\n‘लसावि आणि मसावि या दोन राक्षसांची ओळख होण्याआधी एखाद्या संख्येचे अवयव, गुणक, विभाजक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/alvaro-morata-denies-he-is-unsettled-as-chelsea-prepare-to-face-roma/", "date_download": "2018-08-14T16:04:25Z", "digest": "sha1:PFTQUWHA2VLWYN2EOH6GW54ZONNMGRBC", "length": 8531, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आल्वोरो मोराटा म्हणतो चेल्सी सोबत करेन १० वर्षाचा करार -", "raw_content": "\nआल्वोरो मोराटा म्हणतो चेल्सी सोबत करेन १० वर्षाचा करार\nआल्वोरो मोराटा म्हणतो चेल्सी सोबत करेन १० वर्षाचा करार\nचेल्सी संघाचा स्टार स्ट्रायकर आल्वोरो मोराटा या मोसमात चेल्सी संघासाठी खूप फायदेशीर खेळाडू ठरत आहे. या मोसमात नव्याने या संघासोबत जोडला जाऊन देखील त्याने खूप लवकर चेल्सी संघाच्या खेळाच्या शैलीशी जुळवून घेतले आहे. परिणामी तो चेल्सी संघाच्या पाठिराख्यांचा आवडता खेळाडू बनला आहे.\nचेल्सीच्या या २५ वर्षीय स्पॅनीश स्ट्रायकरचा चॅम्पियन्स लीगच्या सामन्याआधी इटलीमधील वर्तमानपत्र गॅझेटा डेल्लो स्पोर्ट यांच्यानुसार आल्वोरो मोराटा हा इंग्लंडच्या राजधानीमधील क्लब चेल्सीशी जुळवून घेता येत नाही. त्यांच्यात “प्रॉब्लेम ऑफ अंडरस्टँडींग” आहे. बुधवा��ी होणाऱ्या ‘एएस रोमा’विरुद्धच्या चॅम्पियन्स लीगच्या सामन्याअगोदर झालेल्या प्रत्रकार परिषदेत मोराटाने चेल्सी संघविषयीची मते मांडली.\nमोराटा म्हाणाला, “जर चेल्सीने माझ्या समोर १० वर्षाच्या कराराचा प्रस्ताव मांडला तर तो देखील मी शक्यतो स्वीकारू शकतो.”\n“मी या क्लब सोबत खूप आनंदी आहे, मी या शहरासोबत खूप आनंदी आहे, मी लंडन शहराच्या प्रत्येक गोष्टीबाबत आनंदी आहे. खरे तर मला लंडन खूप आवडते. जर मी येथे चांगला खेळ करू शकलो आणि नवीन गोष्टी आत्मसात करू शकलो तर मी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ येथे राहू शकतो.”\n“परंतु मला येथे खूप गोल करावे लागतील. नाहीतर चेल्सी दुसरा खेळाडू विकत घेऊ शकते. हे साहजिकच आहे.”\nचेल्सी संघाला चॅम्पियन लीगच्या नॉक-आऊट फेरीतील आपले स्थान दोन सामने हातात ठेऊन पात्र ठरायचे असेल तर त्यांना आजचा सामना जिंकावा लागेल. रोमा विरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्यांना ३-३ असे बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.\nया सामन्यात मोराटा हा खूप महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. तो स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. परंतु दुखापतीतून बरा होऊन परतल्यापासून तो लयीत नाही. मागील चारही सामन्यात तो गोल करण्यात अपयशी ठरला आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क���रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/federer-round-two-dubai-open/", "date_download": "2018-08-14T16:04:22Z", "digest": "sha1:G5GFB5OFLGRROT53FEY4SMSBT3BHKJ7Y", "length": 6070, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "फेडरर दुबई ओपनच्या दुसऱ्या फेरीत -", "raw_content": "\nफेडरर दुबई ओपनच्या दुसऱ्या फेरीत\nफेडरर दुबई ओपनच्या दुसऱ्या फेरीत\nऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदानंतर प्रथमच खेळत असलेल्या दुबई ओपन स्पर्धेत रॉजर फेडररने बेनोइट पेअरवर ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.ऑस्ट्रेलियन ओपनचे स्वप्नवत विजेतेपद मिळविल्यानांतर ३५ वर्षीय फेडररने नेहमीच्या शैलीत विजयी वाटचाल सुरु केली आहे. दुबई ओपनचा तीन वेळचा विजेता आणि तृतीय मानांकित फेडररला सामन्यात प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला.\nसामन्यांमध्ये दोन वेळा बेनोइट पेअरमुळे आलेल्या अडथळानंतरही फेडररने हा सामना तासाभरात जिंकला. सामन्यानंतर बोलताना फेडरर म्हणाला कि यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. माझी सामन्यादरम्यान खूप वेगवान हालचाल झाली नाही. सर्विस खूप वेगवान होती. रॅली वेगवान होत्या. त्यामुळे विजय विशेष आहे.\nवर्ल्ड नंबर १ अँडी मरे याला स्पर्धेत अग्रमानांकन असून त्याचा सामना आज होणार आहे.\nअखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता\nक्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा\nसचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल\nयावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत\nसचिनसह तीन भारतीयांचे जॉन सीनाकडून फोटो इंस्टावर शेअर\nलीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार\nएशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही\nपुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही\nसलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस��ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले\nआम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nटीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण\nटीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक\nमाजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\nआणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nबरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा\nप्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का\nदिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221209165.16/wet/CC-MAIN-20180814150733-20180814170733-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}