diff --git "a/data_multi/mr/2021-39_mr_all_0310.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0310.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0310.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,349 @@ +{"url": "https://bedhadak.wordpress.com/2007/03/24/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-21T07:10:46Z", "digest": "sha1:LSYRWHLOMHN6HI7FGTV5HP3CID67R3GZ", "length": 4360, "nlines": 70, "source_domain": "bedhadak.wordpress.com", "title": "पुण्यदान | बेधडक", "raw_content": "\nमार्च 24, 2007 at 12:08 अपराह्न\t(फालतू विनोद)\nभारतीय संघाला पळवून नेले आहे आणि ५० करोड रुपयांची मागणी केली आहे. दोन दिवसांत पैसे मिळाले नाही तर संघाला पोत्यात घालून अरबी समुद्रात बुडवण्यात येईल. (बिशनसिंग बेदींवर दाट संशय आहे आमचा) तेव्हा तातडीने मदत पाठवा..\nअसा भ्रमणध्वनी संदेश आम्हाला सकाळीच आला.\nआम्ही तातडीने पोती आणि मुसक्या आवळायला दोरखंड पाठवले आहेत. 🙂\nआमचा विश्वचषकी त्रागा -३\nपसंद करें लोड हो रहा है...\nमार्च 26, 2007 at 5:15 अपराह्न\nbcci च्या selection commitee members बरोबर ते पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी.\nमार्च 27, 2007 at 7:39 पूर्वाह्न\nमार्च 31, 2007 at 4:08 अपराह्न\nतुम्ही मुसक्या बांधायला गेलात का\n(लिहिले नाही बरेच दिवस\nअप्रैल 1, 2007 at 12:18 अपराह्न\n नाशिकला गेलो होतो. दिवस करायला … टिम इंडियाचे हो\nजरा कामात आहोत. म्हणावा तसा वेळ मिळत नाही सध्या, डोकंही शिणलेलं आहे. चौकशीबद्दल धन्यवाद. 🙂\nअप्रैल 20, 2007 at 9:23 पूर्वाह्न\nएक उत्तर दें जवाब रद्द करें\nत्याच्या डायरीतील काही पानं\nभिंत देता का भिंत\nहाल ही की टिप्पणियाँ\nyogesh पर गोष्ट एका माठ्याची\nवर्डप्रेस (WordPress.com) पर एक स्वतंत्र वेबसाइट या ब्लॉग बनाएँ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/do-these-simple-yoga-and-facial-exercises-to-get-relief-from-headache-in-just-a-few-minutes/articleshow/83595063.cms", "date_download": "2021-09-21T09:09:41Z", "digest": "sha1:7QIDZVHWAJLACT4JLDDDEEEBIXRANMYE", "length": 17490, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHeadache remedies : डोकेदुखीपासून मिळेल अगदी २ मिनिटांत आराम, फक्त ‘या’ पद्धतीने दाबा डोकं\nआजच्या व्यस्त व धकाधकीच्या आयुष्यात डोकेदुखी होणे खूप सामान्य समस्या आहे पण जर डोकेदुखीची समस्या सतत जाणवत असेल तर आपण त्यास साधे समजू नका तर योग्य वेळीच त्याकडे लक्ष द्या. अन्यथा समस्या वाढू शकते.\nHeadache remedies : डोकेदुखीपासून मिळेल अगदी २ मिनिटांत आराम, फक्त ‘या’ पद्धतीने दाबा डोकं\nडिहायड्रेशन, शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा आवश्यक पोषक तत्वांचा अभाव यासारख्या अनेक कारणांमुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते. पुरेशी झोप न घेणे हे देखील डोकेदुखीचे मुख्य कारण असू शकते, म्हणूनच पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा. डोकेदुखीची समस्या टाळण्यासाठी पेन किलरचा सतत वापर करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं, म्हणूनच पेन किलरचा वापर टाळला पाहिजे.\nफारच थोड्या लोकांना माहिती आहे की काही खास फेशियल व्यायाम (facial exercises) डोकेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी एक अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो, या काही खास व्यायामांच्या सहाय्याने आपण काही मिनिटांत डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया अशा काही साध्या सोप्या फेशियल एक्सरसाइज टिप्स ज्यामुळे आपण काही मिनिटांत डोकेदुखीच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकतो.\nडोळ्यांमध्ये किंवा सायनसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आपल्या दोन्ही हातांची तर्जनी लव्हेंडर तेलामध्ये बुडवा आणि डोळ्यांपासून सुरु झालेल्या नाकाच्या दोन्ही बाजूंच्या हाडांना हलक्या हातांनी दाबा व चांगली मसाज करा. मसाज करताना हलक्या हातांनीच करावी हे लक्षात असूद्या. डोकेदुखीमध्ये लव्हेंडर तेल वापरणे खूप फायदेशीर असते. लव्हेंडर तेलाने केलेली मालिश आपल्या डोळ्यांना विश्रांती देईल, जेणेकरून आपल्याला डोकेदुखीच्या समस्येपासून देखील आराम मिळेल.\n(वाचा :- Black Foods: करोना काळात आरोग्यासाठी अमृतापेक्षा कमी नाहीत ‘हे’ ८ काळ्या रंगाचे पदार्थ, ताबडतोब सुरु करा सेवन\nभुवयांच्या मधोमध करा मसाज\nदुसर्‍या व्यायामासाठी, आपल्या दोन्ही हातांच्या चारी बोटांच्या वरच्या भागास फेशियल ऑइलमध्ये बुडवा आणि त्या दोन्ही हातांच्या बोटाने भुव्यांच्या मध्ये एकसाथ हळूवारपणे मालिश करा. हे लक्षात ठेवा की मालिश हलक्या हातांनीच केले पाहिजे, मालिश करताना जास्त दबाव देऊ नका. डोळे हलके बंद ठेवा आणि डोळ्यांवर कोणताही दबाव येणार नाही याची काळजी घ्या. व्यायामा दरम्यान एकदा दीर्घ श्वास घ्या आणि रिलॅक्स फिल करा. आपण हा मसाज 2 ते 3 मिनिटांसाठी करू शकता. 2 ते 3 मिनिटांचा हा व्यायाम तुमची डोकेदुखी दूर पळवून लावेल.\n(वाचा :- ‘या’ भाज्या व फळे खात असाल तर सावधान विषारी तत्वांमुळे होऊ शकतं आरोग्याचं भयंकर नुकसान)\nतर्जनीचा वापर करुन वेदना करा दूर\nतर्जनी बोट ज्याला आपण इंडेक्स फिंगर देखील म्हणतो, या बोटाचा उलटा ���ू आकार बनवा, त्यामध्ये फेशियल ऑइल लावा आणि दोन्ही बाजूंनी हळूवारपणे बोटं सरकवून कपाळाच्या वरच्या भागात भुवयांच्या वर मालिश करा. लक्षात ठेवा दबाव जास्त देऊ नका, अन्यथा बरे होण्याऐवजी वेदना आणखीनच वाढू शकतात.\n(वाचा :- आईने बनवलेला डाएट प्लान फॉलो करून मुलाने घटवलं तब्बल ३७ किलो वजन, तुम्हीही ट्राय करा\nतुम्हाला माहित आहे का की दीर्घ श्वास घेतल्याने देखील डोकेदुखी पासून खूप आराम मिळतो जेव्हा जेव्हा आपल्याला डोकेदुखी होईल तेव्हा तेव्हा एका जागी शांत बसा, आपले डोळे बंद करा आणि हळू हळू दीर्घ श्वास घ्या. या व्यायामामुळे आपल्याला काही मिनिटांतच आरामदायक वाटू लागले. तर मंडळी या काही सोप्या सोप्या टिप्स आहेत ज्याच्या सहाय्याने आपण डोकेदुखीपासून अगदी सहज मुक्ती मिळवू शकतो. जर आपल्याला डोकेदुखी असेल तर पेन किलर घेण्याऐवजी आपण या सर्व टिप्सचे पालन करून डोकेदुखीपासून मुक्ती मिळवू शकता. या सर्व व्यायामांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे कोणतेही नुकसान किंवा साइड इफेक्ट्स होत नाहीत आणि ते कुठेही, कधीही केले जाऊ शकतात.\n(वाचा :- करोनापासूनच्या बचावासाठी लंच व डिनरमध्ये खा ‘हे’ पदार्थ, इम्यूनिटीसाठी दुधात मिसळा ही गोष्ट\nडोकेदुखी दूर करण्यासाठी काही इतर रामबाण घरगुती उपाय\nडोकेदुखीवर रामबाण घरगुती उपाय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनाश्त्यात ‘हे’ ७ हेल्दी पदार्थ खाल्ल्यास करोनाचा धोका होईल कमी, कमजोरी व अशक्तपणा होईल दूर\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल Poco X3 Pro, Pixel 4a स्मार्टफोनसह या स्मार्टफोन्सवर बंपर सूट, पाहा डिटेल्स\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nबातम्या पितृपक्ष 2021 महालयारंभ : कधी सुरू होणार पितृपक्ष असे आहे महत्त्व व मान्यता\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nहेल्थ कंबरेची साइज 38 वरुन आली थेट 32 वर, ना जिम ना डाएट फक्त याप्रकारे शिजवलेले पदार्थ खात घटवलं वेट\n Flipkart सेलचा होणार धमाका, १५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह मिळतील ‘हे’ स्मार्टफोन्स\nरिलेशनशिप 'माझी पत्नी मला देव मानते' ��ितेश व जेनेलियाचा 'हा' व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरेना\nकार-बाइक रॉयल एनफील्डचं जॅकेट खरेदी करायचंय आता 'कस्टमाइज' करता येणार कंपनीचं जॅकेट-टीशर्ट-हेल्मेट, बघा डिटेल्स\nकरिअर न्यूज विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत ११ जिल्ह्यांमध्ये भरती\nमोबाइल पुढच्या आठवड्यात धुरळा उडणार, Flipkart Big Billion Days सेल आठवडाभर चालणार, 'हे' स्मार्टफोन गाजवणार सेल\nपुणे पुणे : अघोरी प्रयोग करत सासऱ्याने सुनेला पाजलं कोंबडीचं रक्त, त्यानंतर जे केलं ते भयंकर\nपुणे वहिनीला दर्शनासाठी डोंगरावर बोलवून दीराने केली भलतीच मागणी; नकार देताच...\nपुणे आधी हाताची नस कापली नंतर गळफास; मिस पिंपरी चिंचवडच्या आत्महत्येने खळबळ\nमुंबई महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू; संजय राऊतांनी केली 'ही' मागणी\nदेश छोट्या कारमध्येही सहा एअरबॅग हव्या, गडकरींची प्रवाशांबद्दल कळकळ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/tips-to-sanitize-vegetables-at-home-120050600027_1.html", "date_download": "2021-09-21T08:25:38Z", "digest": "sha1:CNT7JRNWKZR3WYZ365K2ZF4AWAZUQ46Z", "length": 9244, "nlines": 112, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "आवश्यक माहिती: भाज्यांना सेनेटाइज कसे करावे, सोपे 5 उपाय जाणून घ्या", "raw_content": "\nआवश्यक माहिती: भाज्यांना सेनेटाइज कसे करावे, सोपे 5 उपाय जाणून घ्या\nसध्याच्या काळात कोरोनामुळे सगळे चिंतीत आहे. या जीवघेण्या संक्रमणापासून सगळे आपआपल्यापरीने वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. या साठी स्वच्छतेची काळजी सर्व घेतच आहे. त्यामुळेच आपणं संसर्गापासून वाचू शकतो.\nघराच्या आणि स्वतःच्या स्वच्छते बरोबरच खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बाहेरून खाण्यापिण्याचे पाकीट तसेच भाज्या आणल्यावर त्यांना सेनेटाइज (निर्जंतुक नाशक) करणे महत्त्वाचे आहे. कारण ह्या संसर्गाचे विषाणू कुठेही जाऊन बसतात. दुधाचे पाकीट तर आपणं सेनेटाइज करू शकतो. पण भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना स्वच्छ करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवावे. पण या भाज्यांना आपणं सेनेटाइज कसे करू शकतो. हे जाणून घेणे आवश्यक आहे.\nभाज्यांना सेनेटाइज करण्यासाठीचे काही खास टिप्स :\n1 सर्वप्रथम पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकावं. या मध्ये सर्व भाज्यांना टाकून धुऊन घ्यावे. नंतर नळाच्या पाण्याखाली अजून 1 वेळा स्वच्छ धुऊन टाकावे. त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवावे.\n2 पाण्यामध्ये 1 कप ऍपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मीठ घालावे. या पाण्याने सर्व भाज्या धुऊन घ्यावा. नंतर चांगल्या पाण्याने अजून 1 वेळा धुऊन घ्यावा.\n3 पाण्यात बेकिंग सोडा आणि ऍपल व्हिनेगर टाकावे. या पाण्यात भाज्यांना चांगल्या प्रकाराने चोळून चोळून धुऊन घ्यावे. या नंतर गरम पाण्यात अजून 1 वेळा या भाज्यांना धुऊन घ्यावे.\n4 गरम पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मीठ टाकावे. या पाण्यात भाज्यांना टाकून स्वच्छ करा. नंतर भाज्यांना नळाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.\n5 गरम पाण्यात मीठ आणि व्हिनेगर टाका. ह्या मध्ये भाज्यांना टाकून चोळून चोळून धुवावे. नंतर या भाज्यांना स्वच्छ पाण्याने अजून 1 वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे.\nअशा प्रकारे आपण भाज्यांनासुद्धा सेनेटाइज करू शकतो.\nआपल्या चपलांमुळे घरात तर येत नाहीये कोरोना व्हायरस, जाणून घ्या डिसइनफेक्ट करण्याची ‍पद्धत\nमोबाईल सॅनिटाईज करण्यापूर्वी नक्की वाचा\nभाज्या किंवा डाळीत एक चिमूटभर हिंग घालण्याचे आश्चर्यकारक फायदे\nअंडे ताजे किंवा शिळे या प्रकारे ओळखा\nभाजीत मीठ जास्त झाले असल्यास या 5 टिप्स अवलंबवा\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nVeg Manchurian Recipe बाहेरून ऑर्डर न करता घरीच बनवा व्हेज मंचूरियन, जाणून घ्या सोपी रेसिपी\nसगळं सुरळीत असूनही अपसेट वाटतं असेल तर हे करा\nअल्झायमर हा आजार आहे तरी काय\nजर तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर उभे राहून फॅट बर्न करा\nखरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/mns-chief-raj-thackeray-s-53rd-birthday-121061400012_1.html", "date_download": "2021-09-21T08:50:51Z", "digest": "sha1:GVXNVVYQWDDYS2P7NJZ5ELFMWZG5RTN7", "length": 9760, "nlines": 106, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस", "raw_content": "\nमनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये, अशी आग्रहाची विनंती केली होती. तरीही कार्यकर्त्यांनी उत्साहात राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' बंगल्याच्या गेटवर फुलांची सजावट केली आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nवाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर येऊ नये,असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं.\nतसंच राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलेला आहे. मराठी 100 पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले आहे. सक्षम समाज घडवण्यास मदत म्हणून तसंच शहरामध्ये वाचन संस्कृती रुजावी याकरिता नवी मुंबई मनसेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचं काळे यांनी म्हटलं. सदर पुस्तकांची नोंदणी करण्याकरिता मनसेने दोन क्रमांक ९०९०५०५०६७ / ८१०८१८१००७ प्रसिद्ध केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपले आवडते पुस्तक नोंदवू शकतात.\nपुणे अनलॉक; मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय\nपिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर 54 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस\nगडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे\nनिर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्य��्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://test.dhamma.org/mr/about/vipassana", "date_download": "2021-09-21T09:14:31Z", "digest": "sha1:2BRG3UVKSRKPSQNV53OUY6COWB6UKDW6", "length": 17558, "nlines": 161, "source_domain": "test.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nविपश्यना, म्हणजे जे जसे खरोखरी आहे, तसे त्याला पाहणे. विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यानपद्धतींपैकी एक आहे. सुमारे २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी तिला पुन्हा शोधून काढली आणि सार्वत्रिक रोगांसाठी सार्वत्रिक उपाय, अर्थात जीवन जगण्याची कला ह्या रूपात सर्वांना सुलभ अशी बनविली. i.e., an जिवन जगण्याची कला. ह्या असांप्रदायिक(सार्वजनीन) ध्यानपद्धतीचे मुख्य लक्ष्य म्हणजे मानसिक अशुद्धता पूर्णत: क���ढून टाकणे आणि परिणामी संपूर्ण मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळवणे हे आहे.\nविपश्यना ही आत्म-निरीक्षणाद्वारे स्व-परिवर्तन करण्याचा एक मार्ग आहे. हे मन आणि शरीरामध्ये असलेल्या खोल आंतरिक संबंधावर लक्ष केंद्रित करते, जी थेट शरीराच्या चेतना निर्माण करणाऱ्या भौतिक शारीरिक संवेदनांवर शिस्तीने लक्ष देऊन अनुभविली जाऊ शकते आणि ही मनाच्या चेतनेला सतत परस्पर संबंध आणि स्थितिमध्ये ठेवते. मन आणि शरीराच्या सर्वसाधारण मूळस्वरुपावर हे निरीक्षण-आधारित, स्वयं-अन्वेषणात्मक प्रवास आहे, जे मानसिक अशुद्धता वितळविते आणि परिणामस्वरूप प्रेम आणि करुणायुक्त संतुलित मनानध्ये परिवर्तित होते.\nआपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदना ज्या वैज्ञानिक नियमानुसार चालतात ते सिद्धांत स्पष्ट होऊ लागतात. आपल्या प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला समजते की, विकार कसे उत्पन्न होतात, बंधने कशी बांधली जातात आणि त्यापासून कशी मुक्तता मिळू शकते. जागृतता, भ्रांतीमुक्तता, स्व-नियंत्रण आणि शांतता हे जीवनाचे गुणधर्म बनून जातात.\nबुद्धांच्या काळापासून, विपश्यना आजच्या दिवसापर्यंत, अज्ञात आचार्यांच्या अखंड श्रृंखलेद्वारे हस्तांतरीत करण्यात आली आहे. भारतीय वंशज असलेल्या, या श्रृंखलेतील वर्तमान आचार्य, श्री. एस. एन. गोयेंकाचा जन्म बर्मा (म्यानमार) येथे झाला आणि तेथेच वाढले. तिथे राहत असताना त्यांचे आचार्य, सयाजी ऊ बा खिन जे त्यावेळी उच्च सरकारी अधिकारी होते, यांच्याकडून विपश्यना शिकण्याचे चांगले भाग्य मिळाले. चौदा वर्षे आपल्या आचार्यांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर श्री गोयन्का यांनी भारतात स्थायिक होऊन 1 9 6 9 पासून विपश्यना शिकविण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सर्व वंशांतील आणि धर्मातील दहा पट हजारो लोकांना शिकवले. 1 9 82 मध्ये विपश्यना साधना शिबिरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आचार्यांची नेमणूक करण्यास सुरवात केली.\nविपश्यना साधनेचे तंत्र दहा दिवसांच्या निवासी शिबीरांत शिकवले जाते, ज्यामध्ये भाग घेणार्‍या साधकांनी नेमून दिलेली अनुशासन संहिता पालन करणे, Code of Discipline साधनेच्या मूलभूत पद्धति समजून घेणे, तसेच त्याचा लाभदायक अनुभव घेण्यासाठी योग्य प्रमाणात अभ्यास करणे.\nशिबीरामध्ये कष्टाने, गंभीरपणे काम करण्याची आवश्यकता आहे. प्रशिक्षणाच्या एकूण तीन पायर्‍या आहेत. त्यातली पहिली म्हणजे शिबीरकाळात हिंसा, चोरी, लैंगिक आचरण, असत्य भाषण आणि मादक पदार्थांचे सेवन यांपासून दूर राहणे. नैतिक वर्तणुकीच्या ह्या साध्या शीलांमुळे मन शांत होते, जे अन्यथा अस्थिर होऊन स्व-निरीक्षणाचे कार्य करण्यासाठी सक्षम राहत नाही. पुढली पायरी म्हणजे आपले लक्ष नैसर्गिक रित्या नाकपुडीत येणाऱ्या व जाणाऱ्या बदलत्या श्वासाच्या प्रवाहाकडे लक्ष केन्द्रित करुन मनाला वश करण्याची कला विकसित करणे. चौथ्या दिवसापर्यंत मन काहीसे शांत व एकाग्र झालेले असते, आणि प्रत्यक्ष विपश्यना साधना सुरू करण्यासाठी सक्षम झालेले असतेः अर्थात शरीरावरील संवेदनांचे निरीक्षण करणे, संवेदनांचा खरा स्वभाव समजून घेणे तसेच त्यांच्या प्रती प्रतिक्रिया न देता समता विकसित करणे. अंतिमतः शेवटच्या दहाव्या दिवशी शिबीरार्थी सर्वांप्रती करूणा किंवा सदभावना म्हणजेच ’मंगल मैत्री’ ची साधना शिकतात, की ज्यामध्ये सर्व प्राणीमात्रांना शिबीरांतर्गत निर्माण झालेल्या पुण्याचे भागीदार बनवले जाते.\nही संपूर्ण प्रक्रिया वस्तुत: एक मनाचा व्यायामच आहे. शरीराच्या व्यायामातून जसे आपण शरीराला सुदृढ ठेवतो, तसेच सुदृढ मन विकसित करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होऊ शकतो.\nही साधना खरोखरीच सहाय्यकारक असल्याचे लक्षात आल्याने ती तिच्या मूळ, शुद्ध व प्रामाणिक स्वरूपात ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळेच ती व्यापारीकरणापासून मुक्त आहे. ती शिबीरासाठी येणाऱ्याना विनामोबदला शिकविली जाते. साधना शिकवणार्‍या कोणत्याही आचार्यांना त्यासाठी कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. शिबीरासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही- अगदी खाणे-पिणे आणि राहण्याचे सुद्धा नाही. सर्व खर्च हा ज्या साधकांनी शिबीर समाधानकारकरित्या पूर्ण केले आहे व ज्यांना आपल्याला मिळालेला लाभ आपल्यानंतर येणार्‍यांनाही मिळावा असे वाटले, त्यांनी केलेल्या ऐच्छिक दानातून भागवला जातो.\nअर्थातच साधनेचे सुपरिणाम अभ्यासाच्या निरंतरतेनंतर हळूहळू दृष्टीस पडतात. दहा दिवसात सर्व समस्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा करणे अवास्तविक आहे. परंतु ह्या काळात विपश्यनेची मूलभूत रूपरेषा शिकता येते, जी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आचरणांत आणता येते. साधनातंत्राचा अभ्यास ज���तका अधिक, तितकी दुःखापासून अधिक मुक्ति होईल, आणि तितके अधिक आपण आपल्या परममुक्तीच्या अंतिम लक्षापाशी जाऊ. अर्थात् दहा दिवसांची साधना सुद्धा असे परिणाम देऊ शकते, जे स्पष्टपणे दिसतील आणि दैनंदिन जीवनात लाभ मिळणे चालू होइल.\nगंभीरतापूर्वक अनुशासनाचे पालन करणाऱ्या सर्व लोकांचे विपश्यना शिबीरात स्वागत आहे, जे स्वानुभूतीच्या आधारे ह्या साधनेचे लाभ स्वत: अनुभवू शकतात. जे गंभीरतापूर्वक प्रयत्न करतील, त्यांना विपश्यना हे जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी एक प्रभावशाली तंत्र प्राप्त होइल.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/bsp-candidate-in-churu-dies-polling-likely-to-be-postponed-268922/", "date_download": "2021-09-21T09:08:11Z", "digest": "sha1:6WMMEUIFD3BELY7YXKLBDHPKDPKHMJ25", "length": 10508, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बसपाच्या उमेदवाराच्या निधनाने निवडणूक वेळापत्रकात बदल – Loksatta", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nबसपाच्या उमेदवाराच्या निधनाने निवडणूक वेळापत्रकात बदल\nबसपाच्या उमेदवाराच्या निधनाने निवडणूक वेळापत्रकात बदल\nराजस्थानातील चुरू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराचे निधन झाल्याने या मतदारसंघातील निवडणुकीच्या वेळापत्रकात निवडणूक आयोगाने बदल केला आहे.\nराजस्थानातील चुरू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराचे निधन झाल्याने या मतदारसंघातील निवडणुकीच्या वेळापत्रकात निवडणूक आयोगाने बदल केला आहे. आता या मतदारसंघात १३ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. चुरू मतदारसंघातून निवडणूक लढविणारे बसपाचे उमेदवार जगदीश यांचे १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे आयोगाला वेळापत्रकात बदल करणे भाग पडले आहे. बसपाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २६ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\n���ितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nजम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट जखमी\n“भ्रष्टाचार चालणारच नाही”, सरकार करणार Amazon लाच प्रकरणाची चौकशी\n“भारतात ज्याठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्याठिकाणी भाजपा मंदिरे बांधणार”\nभारतीयांना अपमानकारक वागणुक दिल्याचं सांगत थरुर यांची UK मधील कार्यक्रमातून माघार, संतापून म्हणाले…\n“भारतीय आणि पाकिस्तान्यांमधील फरक हा ‘भारत माता की जय’मुळे कळतो”\n“जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तिथे…”; मोहन भागवत यांचं वक्तव्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/uncategorized/india-vs-england-4th-test-2018-score-wickets-live-cricket-updates-online-rose-bowl-southampton-1742620/", "date_download": "2021-09-21T09:14:18Z", "digest": "sha1:DD6S355WDVW4TRUC6FTGN5FA6E7O426K", "length": 20706, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "india-vs-england-4th-test-2018-score-wickets-live-cricket-updates-online-rose-bowl-southampton | Ind vs Eng : तळाच्या फलंदाजांनी भारताला पुन्हा झुंजवले, इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nInd vs Eng : तळाच्या फलंदाजांनी भारताला पुन्हा झुंजवले, इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी\nInd vs Eng : तळाच्या फलंदाजांनी भारताला पुन्हा झुंजवले, इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी\nIndia vs England 4th test – तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंड ८ बाद २६०\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nIndia vs England 4th test Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारताच्या गोलंदाजांना झुंजवले. त्यामुळे इंग्लंडकडे आता २३३ धावांची आघाडी आहे. इंग्लंडने आज पहिल्या सत्रात ३, दुसऱ्या सत्रात २ तर चहापानानंतर ३ गडी गमावले. भारताकडून मोहम्मद शमीने ३, इशांत शर्माने २ तर बुमराह आणि अश्विनने १-१ बळी टिपला.\nकाल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ६ धावा केल्या होत्या. त्यापुढे खेळताना आज पहिल्या सत्रात अॅलिस्टर कूक, मोईन अली आणि कीटन जेनिंग्स हे तीन गडी इंग्लंडने गमावले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात उपहारानंतर लगेचच इंग्लंडला चौथा धक्का बसला. जॉनी बेअरस्टो शून्यावर त्रिफळाचीत झाला. कर्णधार जो रूटदेखील ४८ धावांवर धावचीत झाला. पण अखेर स्टोक्स-बटलर जोडीने डाव सावरला. तिसऱ्या सत्रात मात्र आधी स्टोक्स (३०) तंबूत परतला. नंतर बटलर ६९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आदिल रशीद बाद झाला आणि दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. आता सॅम कुर्रान नाबाद ३७ धावांवर खेळत आहे.\nत्याआधी भारताचा पहिला डाव २७३ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत नाबाद १३२ धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला डावाअखेरीस केवळ २७ धावांची आघाडी मिळवता आली. पहिल्या दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात भारताने शिखर धवन (२३) आणि लोकेश राहुल (१९) असे दोन गडी गमावले. हे दोघेही ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने डाव सावरला. पण दुसऱ्या सत्रात कोहली ४६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ उपकर्णधार अजिंक्य रहाणे ११ तर नवोदित ऋषभ पंत ० धावांवर माघारी परतला. त्यामुळे चहापानापर्यंत भारताची अवस्ठा ५ बाद १८१ अशी झाली होती. तिसऱ्या सत्रातही फिरकीपटू मोईन अलीने आपल्या फिरकीची जादू कायम ठेवली. त्याने हार्दिक पांड्या (४), अश्विन (१) आणि मोहम्मद शमी (०) यांना झटपट तंबूत धाडले. बुमराने पुजाराला चांगली साथ दिली. पण अखेर तो बाद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने ५, ब्रॉडने ३ तर स्टोक्स आणि कुर्रानने १-१ बळी टिपला.\nत्याआधी काल इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या. या सामन्यात संधी मिळालेल्या सॅम कुरानने आपली निवड सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १३६ चेंडूंत ७८ धावांची झुंजार खेळी केली. त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली. पहिल्या डावात भारताकडून बुमराहने ३, इशांत शर्मा, मोदम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी २ आणि पांड्याने १ बळी टिपला.\nतळाच्या फलंदाजांना भारताला पुन्हा झुंजवले, इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी\nभारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. आता इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी आहे.\nस्टोक्स, बटलरने इंग्लंडला सावरले; चहापानापर्यंत ५ बाद १५२\nपहिल्या सत्रातील पडझडीनंतर स्टोक्स आणि बटलरने इंग्लंडला सावरले. त्यामुळे चहापानापर्यंत इंग्लंड ५ बाद १५२ अशा स्थितीत आहे.\nसलामीवीर जेनिंग्स माघारी, उपहारापर्यंत इंग्लंड ३ बाद ९२\nजेनिंग्स-रूट जोडीच्या अर्धशतकी भागीदारीने इंग्लंडचा डाव सावरला होता. पण अर्धशतकी भागीदारीनंतर सलामीवीर जेनिंग्स माघारी परतला. त्यामुळे उपहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ३ बाद ९२ अशी झाली आहे.\nतळाच्या फलंदाजांना भारताला पुन्हा झुंजवले, इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी\nभारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. आता इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी आहे.\nबटलरचे अर्धशतक, इंग्लंडची दोनशेपार मजल\nबटलरचे अर्धशतक, इंग्लंडची दोनशेपार मजल\nस्टोक्स, बटलरने इंग्लंडला सावरले; चहापानापर्यंत ५ बाद १५२\nपहिल्या सत्रातील पडझडीनंतर स्टोक्स आणि बटलरने इंग्लंडला सावरले. त्यामुळे चहापानापर्यंत इंग्लंड ५ बाद १५२ अशा स्थितीत आहे.\nकर्णधार जो रूटचे अर्धशतक हुकले, इंग्लंडचा निम्मा संघ माघारी\nकर्णधार जो रूटचे अर्धशतक हुकले, इंग्लंडचा निम्मा संघ माघारी\nउपहारानंतर लगेचच इंग्लंडला चौथा धक्का, जॉनी बेअरस्टो त्रिफळाचीत\nउपहारानंतर लगेचच इंग्लंडला चौथा धक्का बसला. जॉनी बेअरस्टो त्रिफळाचीत झाला. शमीने घेतला दुसरा बळी\nसलामीवीर जेनिंग्स माघारी, उपहारापर्यंत इंग्लंड ३ बाद ९२\nजेनिंग्स-रूट जोडीच्या अर्धशतकी भागीदारीने इंग्लंडचा डाव सावरला होता. पण अर्धशतकी भागीदारीनंतर सलामीवीर जेनिंग्स माघारी परतला. त्यामुळे उपहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ३ बाद ९२ अशी झाली आहे.\nइंग्लंडचा दुसरा गडी माघारी, मोईन अली बाद\nदुसऱ्या डावात मोईन अलीला लवकर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय फसला. मोईन अलीच्या रूपाने इंग्लंडचा दुसरा गडी माघारी परतला. इशांत शर्माने त्याला बाद केले.\nइंग्लंडला पहिला धक्का, दुसऱ्या डावातही अनुभवी कूक अपयशी\nइंग्लंडला पहिला धक्का बसला. दुसऱ्या डावातही अनुभवी अॅलिस्टर कूक अपयशी ठरला. जसप्रीत बुमराहने घेतला डावातील पहिला बळी.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n“मला जाऊ द्या…आई माझी वाट पाहतेय”, रितेश देशमुखचा जिममधील धमाल व्हिडीओ व्हायरल\n“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nदीड लाखांहून अधिक मूर्तींचे विसर्जन\nसाठ वर्षांवरील ५३ लाखांवर भारतीयांना अल्झायमर्स\nगैरव्यवहारप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला अटक\nश्रावण, गणेशोत्सव संपताच कोंबडी आणि अंडी महाग\nआजचं राशीभविष्य, मंगळवार, २१ सप्टेंबर २०२१\nनक्षलवादविषयक बैठकीसाठी मुख्यमंत्री रविवारी दिल्लीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rahul-gandhi-trolled-by-users-for-commenting-on-dog-squad-on-international-yoga-day-1561128599.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:24:54Z", "digest": "sha1:QCWIVXHYV6C5CFUJX3ZTTVSJPYC33VC6", "length": 6379, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rahul gandhi trolled by users for commenting on dog squad on international yoga day | राहुल गांधी परत एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, श्वान पथक आणि जवानांच्या योगाची उडवली खिल्ली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराहुल गांधी परत एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, श्वान पथक आणि जवानांच्या योगाची उडवली खिल्ली\nनवी दिल्ली- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी संसदेत मोबाईलमध्ये व्यस्त राहिल्यामुळे राहुल गांधींना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले होते, ते प्रकरण होत नाही तेच राहुल आथा नव्हा वादात अडकण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सगळीकडे योगासने करण्यात आली. लष्करातील श्वान पथक आणि जवानांनीही योग दिन साजरा केला. पण श्वान पथक आणि जवानांच्या योगाचे फोटो शेअर करत New India असे म्हणत राहुल गांधींनी याची खिल्ली उडवली आहे.\nमध्य प्रदेशातील इंदूरचे आमदार रमेश मेंडोला यांनीही राहुल गांधींना त्यांचे जुने ट्वीट दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ऑक्टोबर 2017 मध्ये एक ट्वीट केले होते, ज्यात ते म्हणाले होते की लोक मला विचारतात, तुमचे ट्वीट कोण करतो तर माझा कुत्रा Pidi माझे ट्वीट करतो, असे राहुल म्हणाले होते. याच ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत रमेश मेंडोला यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.\nआर्मी डॉग यूनिट, चीन की3487 किमी लंबी सीमा पर हमारे बहादुर सैनिकों के साथ कंधे से कंधा मिलाकर चौकीदारी करती है@ITBP_official ने पिछले साल इस यूनिट के दो जांबाज चौपाए सिपाहियों थंडरबोल्ट और सोफिया को सम्मानित भी किया है@ITBP_official ने पिछले साल इस यूनिट के दो जांबाज चौपाए सिपाहियों थंडरबोल्ट और सोफिया को सम्मानित भी किया है\nजी को बताइएगा कि देश को इन पर गर्व है\nश्वान पथकांकडून चीनच्या हजारो किमीच्या सीमेवर सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून पहारा दिला जातो. गेल्या वर्षी दोन श्वानांचा आयटीबीपीकडून सन्मानही करण्यात आला होता. आम्हाला या श्वानांवर गर्व आहे, असेही रमेश मेंडोला म्हटले.\nकर्नाटकमधील वाद : काँग्रेस, जेडीएसच्या नेत्यांची वक्तव्ये क्लेशदायक; मतभेद संपवा - देवेगौडा\nखाकी शॉर्ट्समध्ये दिसली प्रियांका चोप्रा, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले, 'आरएसएस जॉईन केले का \nजेव्हा आजी इंदिरांनी विमानात साजरा केला ��ोता राहुल गांधींचा बर्थडे, Photo झाला Viral\nपीएम मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, काँग्रेस अध्यक्षांनी दिली अशी प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazeepuran.wordpress.com/category/marathi/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%9A/", "date_download": "2021-09-21T08:04:31Z", "digest": "sha1:RHDTOUFKNS4EGRZ6KHAGDDFJQNQGOBNR", "length": 16098, "nlines": 104, "source_domain": "mazeepuran.wordpress.com", "title": "सहजच – mazeepuran (माझे e-पुराण)", "raw_content": "\nआपका क्या ख़याल है…\nसावरकर, पुलं आणि या सारखे अनेकांना मरण नाही\nस्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाला सबंध दिवस अभ्यासाच्या टेबलाजवळ पाहून जे कोणत्या ही सामान्य आईला वाटेल अगदी तसेच मला वाटते. ना राहून शेवटी मी चाचपडत प्रश्न विचारला, उद्या परीक्षा आहे का\nअभ्यास आहे, प्री-Ph.D. कोर्सेसचे सबमिशन आहेत आणि पुढच्या वीकएंडला एक कॉन्फरन्स आहे त्याचे प्रेझेन्टेशन तयार करायचे आहे.\nकाय ना, “क्षण तो क्षणांत गेला” असे वहायला नको.\nआता मात्र मी बोटें तोंडात टाकायची बाकी होते मी प्रश्न टाकायच्या आधीच म्हणाला, तुला आठवत नाही का, अगं “शत जन्म शोधिताना” मध्ये आहे.\nमी सावरकरांना मनातल्या मनात धन्यवाद दिले.\nसावरकर, पुलं आणि या सारखे अनेक भौतिक रित्या हयात नसले तरी ते आपल्यातच आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांची आठवण निघत राहते आणि मग जाणवते की या थोर माणसांना मरण नाहीं हेच खरे\ntip: मला तो अभ्यास करतोय याचे नवल वाटत नसून त्याला “शत जन्म शोधिताना” आणि पर्यायाने सावरकर लक्षात आहेत याचे कौतुक वाटते\n“कर्तव्याने घडतो माणूस” विषयावर आई – मुलाची चर्चा आणि त्यावर मुलाचे मत,\nहे गाणे भारतात शालेयजीवनात अर्थासकट शिकवायला हवे.\nआईला पडलेला प्रश्न, “किती जणांना/शिक्षकांना याचा अर्थ समजेल”\nगोधडी भाग ३४: ये कहां आ गए हम\nकिती दिवस लिहावे म्हणते पण जमत नाही. घर आणि ऑफिस च्या कामा मुळे थकायला होते कि आळस, कळत नाही. ब्लॉग च्या रुपड्यात बदल करावा असा विचार आला आणि जुन्या पोस्ट चाळल्या वर लक्षात आले कि आपण किती दूर आलो आहोत. असे कसे झाले माझे मलाच कळले नाही.\nब्लॉग सुरु करण्यामागे हेतू होता रोज काही बाही लिहावे. सुरवातीला ते जमले. मग कळत नकळत इतर ब्लॉग वाचनात आले. त्यातून फोटोग्राफीची आवड लागली आणि ती वाढतच गेली. नवनवीन शिकायला बाहेर पडावे लागले. शोधावे लागले. रोज काही नवीन दिसत गेले, ते टिपत गेले आणि गोळा बेरीज होत गेली. फिरायची आवड ��णि फोटोग्राफी बहरत गेली पण त्याच्या मुळे लिहिणे लांबत गेले. जे काही लिखाण झाले ते फोटो किंवा फिरण्या संबंधी होते. सभोवताली घडते त्यावर चर्चा होते, मंथन होते पण शब्द रुपात साठवले जात नाही. लौकरच ते पण जमेल अशी positivity बाळगते. असो.\nकाही चांगले वाचनात आले कि त्याची नोंद व्हावी आणि जर कुणाला आवडत असेल तर त्यांना ही माहिती मिळावी या हेतू ने काही पोस्ट जन्माला आल्या. गेल्या वर्षी दिलेल्या पोस्ट ची लिंक देत आहे.\n… आणि मी कपाळाला हात लावला…\nआज पासून मी एक नवीन सदर सुरु करत आहे… आणि मी कपाळाला हात लावला…\nतुम्ही लावता का कपाळाला हात लहानपणी ऐकले होते असे करू नये, पण आजकल बऱ्याच वेळा हे आपोआप घडते. काय करणार प्रसंगच असे येतात. काय आहे ना कि लोकांचे चित्र-विचित्र वागणे बघितले कि त्यांचा राग येण्यापेक्षा कीव येते. आणि मग कपाळाला हात लावला जातो.\nएक म्हण आहे “झाकली मूठ ….” पण सोशल मिडिया मुळे काही मुठी permanently उघड्या आहे. पूर्वी सिनेस्टार आणि तत्सम मंडळी “out of sight, out of mind” च्या भीतीने लोकांच्या नजरेत राहण्यासाठी वेग वेगळ्या क्लुप्त्या करायचे. वेळ पडल्यास paid news देत. आता सोशल मिडिया मुळे त्यांचा खर्च वाचला पण सर्वसामान्य माणूस मात्र या फंद्यात अडकला. आवड म्हणून काही करणे वेगळे पण प्रत्येक बाबतीत भाष्य करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. आणि ते का थोडे होते म्हणून काही तर स्वतः ची रोजनिशी चे जाहीर वाचन करू लागले. होणार काय …. कपाळावर हात दुसरे काय.\nपरवा नारळी किंवा राखी पौर्णिमा झाली. राखी हा आमचा सण आहे कि नाही तो वाद वेगळा. पण भाऊ बहिणींच्या प्रेमाचे जे प्रदर्शन बघितले त्या वरून “सब घोडे बारा टके” ची जाणीव झाली. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र च्या यादीत सार्वजनिक रक्षाबंधन. प्रेम आपुलकी पेक्षा उपचाराचाची जाणीव होती. मग काय …मी. क. हा. ला.\nतुम्ही कधी कपाळाला हात लावला होता का\nपाण्या पासून पाण्या पर्यंत: Water is the theme\nतर मंडळी आज आहे जागतिक पर्यावरण दीन दिन, अवस्था दीन असली की दिन पाळतात. अश्या विविध दिना निमित्त काही जण आपले पुढारी पण मिरवून घेतात आणि इतरांना कामाला लावतात, “एक दिन की चांदणी फिर …”.\nतर या दिनाचे निमित्त घेवून मी माझ्या फोटोग्राफीचे नवीन धडे गिरवले. पुढारी नसल्याने उगीच इतरांना कामाला लावले नाही, असो. झाले असे कि दुग्ध, शर्करा आणि वर केशर योग जुळून आला. आचची रजा घेतली होती, त्यावर मस्त हवा लाभली आणि हाकेच्या अंतर वर धबधबा होता. हात धुवून घेतले. म्हणजे त्या धबधब्यात फोटोग्राफीचे गृहपाठ मनापासून आणि मनसोक्त केले.\nइतर व्यावसायिक फोटोग्राफर काढतात त्या दर्जेचे फोटो आले नसले तरी मज्जा खूप आली आणि नवीन शिकल्याचे समाधान पण मिळाले. तर अश्या पद्धती ने साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/during-the-modi-government-more-than-three-times-banks-loans-write-off-by-the-upa-abn-97-2360968/", "date_download": "2021-09-21T09:22:57Z", "digest": "sha1:45TIMNDGZIRWOOZJQEXM4CKLRBAB4DI7", "length": 13751, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "During the Modi government more than three times Banks loans write off by the UPA abn 97 | मोदी सरकारच्या काळात 'युपीए'पेक्षा तीन पटींपेक्षा जास्त कर्ज 'राईट ऑफ'; आरटीआयमधून समोर आली माहिती", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nमोदी सरकारच्या काळात 'युपीए'पेक्षा तीन पटींपेक्षा जास्त कर्ज 'राईट ऑफ'; आरटीआयमधून समोर आली माहिती\nमोदी सरकारच्या काळात ‘युपीए’पेक्षा तीन पटींपेक्षा जास्त कर्ज ‘राईट ऑफ’; आरटीआयमधून समोर आली माहिती\nएनडीए सरकारच्या काळात ७,९४,३५४ कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ करण्यात आले आहेत\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nभ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारला घेरणाऱ्या भाजपा प्रणित एनडीए सरकारने युपीएपेक्षा जास्त बॅकांचे कर्ज राईट ऑफ केलं आहे. २००४ ते २०१४ या काळात तितके कर्ज ही ‘राईट ऑफ’ झाली त्यापेक्षा तीनपट अधिक कर्ज २०१५ ते २०१९ या काळात राईट ऑफ करण्यात आलं अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.\nयूपीएसरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात विविध बॅंकाकडून २,२०,३२८ कोटी रुपयांचे कर्ज ही राईट ऑफ करण्यात आले. तर एनडीए सरकारच्या काळात ७,९४,३५४ कोटी रुपयांचे कर्ज ही राईट ऑफ करण्यात आले आहे.\nपुण्यातील उद्योगपती प्रफुल्ल सारडा यांनी यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी आरटीआय दाखल केला होता. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार कर्ज राईट ऑफ झालेल्या बॅंकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसमवेत खाजगी क्षेत्रातील तसेच परदेशातील बॅंकांचा देखील समावेश आहे.\nकॉंग्रेसच्या कार्यकाळात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये १, ५८,९९४ कोटींचे, खाजगी क्षेत्रातील बॅंकामध्ये ४१,३९१ तर परदेशातील बॅंकामध���ये १९,९४५ कोटी रुपयांचे कर्ज ही राईट ऑफ करण्यात आले आहे. एनडीए सरकारच्या २०१५ ते २०१९ या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकामध्ये 6,२४,३७० कोटी, खाजगी बॅंकामध्ये १,५८,९८९ कोटी आणि परदेशातील बॅंकामध्ये १७,९९५ कोटी रुपयांची कर्ज ही राईट ऑफ करण्यात आले आहे. दरम्यान, एनडीएच्या काळात राईट ऑफच्या कर्जांमधून ८२,५७१ कोटींची रक्कम वसूल झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.\nराईट ऑफ म्हणजे काय\nबॅंकेकडून कर्ज घेतल्यानंतर ते वसूल होत नसेल तर ते बॅलन्स शीटवर डाऊटफुल म्हणजे वसूल होण्याची शक्यता कमी असलेले म्हणून नोंदवले जाते. त्यानंतर पुढे जाऊन जर ते कर्ज वसूल होण्याची शक्यता नसेल तर ते बॅलन्स शीटवरून काढून टाकले जाते याला राईट ऑफ म्हटले जाते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n“मला जाऊ द्या…आई माझी वाट पाहतेय”, रितेश देशमुखचा जिममधील धमाल व्हिडीओ व्हायरल\n“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nजम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट जखमी\n“भ्रष्टाचार चालणारच नाही”, सरकार करणार Amazon लाच प्रकरणाची चौकश��\n“भारतात ज्याठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्याठिकाणी भाजपा मंदिरे बांधणार”\nभारतीयांना अपमानकारक वागणुक दिल्याचं सांगत थरुर यांची UK मधील कार्यक्रमातून माघार, संतापून म्हणाले…\n“भारतीय आणि पाकिस्तान्यांमधील फरक हा ‘भारत माता की जय’मुळे कळतो”\n“जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तिथे…”; मोहन भागवत यांचं वक्तव्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/stop-defamation-nagwade-factory-appeal-board-directors-83415", "date_download": "2021-09-21T07:26:04Z", "digest": "sha1:MYXIMJBGP6IFVZXZK5GZ74N7D6LKO3PK", "length": 7080, "nlines": 28, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा : संचालक मंडळाचे आवाहन", "raw_content": "\nनागवडे कारखान्याची बदनामी थांबवा : संचालक मंडळाचे आवाहन\nआरोपांना उत्तर देण्यासाठी राजेंद्र नागवडे यांची पाठराखन करत विद्यमान संचालक मंडळाने आज पत्रकार परिषद घेतली.\nश्रीगोंदे : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक केशवराव मगर व अण्णासाहेब शेलार यांनी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या विरुद्ध बंड करून त्यांचा कारभार भ्रष्टाचाराने माखलेला असल्याचे आरोप केले होते. संचालक मंडळाला विश्वासात न घेता ते कारभार करतात असाही आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देण्यासाठी राजेंद्र नागवडे यांची पाठराखन करत विद्यमान संचालक मंडळाने आज पत्रकार परिषद घेतली.\nया पत्रकार परिषदेला अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह उपाध्यक्ष युवराज चितळकर, सुभाष शिंदे, अॅड. सुनील भोस, श्रीनिवास घाडगे, अरुण पाचपुते, राकेश पाचपुते, अशोक रोडे, विजय कापसे, शरद खोमणे, सुनील माने, हेमंत नलगे, राकेश पाचपुते, बंडोपंत रायकर, शिवाजी जगताप, विश्वनाथ गिरमकर, सचिन कदम, विलास काकडे उपस्थित होते.\nजिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेले हे बिनबुडाचे आरोप\nकारखान्याच्या कारभारात संचालक म्हणून अधिकार असतानाही, कधीही चांगल्या बाबतीत सहकार्य न करता कारखान्याच्या बदनामीची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे. कारखान्यावर आरोप करणे म्हणजे बापूंवर टीका करण्यासारखे असल्याचेही भान या लोकांना राहिले नाही. चुकीचे आरोप करण्यापेक्षा निवडणूक रिंगणात येऊन लढा, असे आवाहन कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी दिले.\nशिंदे म्��णाले, की कारभारावर जे आरोप करतात, ते याच कारभारात सहभागी असल्याचे विसरतात. सहवीजनिर्मिती प्रकल्पाबाबत होणाऱ्या आरोपांत तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांना वास्तव माहिती असले, तरी त्यांना निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्याचा आभास होत आहे. खोटे बोल पण रेटून बोल, अशी त्यांची गत झाली आहे. नलगे यांनीही विरोधकांना लक्ष्य करीत, आम्ही सगळे संचालक राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर समाधानी असून, तेच पुढचे अध्यक्ष आहेत, असे सांगितले.\nपरिस्थिती कठीण, मात्र काँग्रेस पुन्हा उभारी घेईल...\nकाकडे म्हणाले, की विरोधकांनी पोकळ दमबाजी करण्यापेक्षा निवडणूक रिंगणात येऊन लढावे. राजेंद्र नागवडे म्हणाले, की नागवडे कारखान्याचे राज्यात आगळेवेगळे नाव आहे. बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहोत. केशव मगर, अण्णासाहेब शेलार यांच्यात व आमच्यात संचालक मंडळ बैठकीत कुठलाही वाद झालेला नाही. मगर यांनी बारकाईने कारखान्यात लक्ष दिले नाही. मात्र, ते आता बदनामी करीत आहेत. त्यांनी बदनामी थांबवावी.\nबापूंच्या पुतळ्याबाबत आपणावर आरोप होतात. अण्णासाहेब शेलार हे स्मारकात गैरव्यवहार झाल्याचे बिनबुडाचे आरोप करतात. त्यांनी हे आरोप सिद्ध केले तर आपण कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ, असे खुले आव्हान राजेंद्र नागवडे यांनी विरोधकांना दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-sloshed-what-happens-when-stars-drink-and-think-abhi-toh-party-shuru-hui-hai-4964986-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T09:01:06Z", "digest": "sha1:CGK2FBC3XE747XYO3MWQ3H63256LMMLZ", "length": 4973, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sloshed! What happens when stars drink and think Abhi Toh Party Shuru Hui Hai | Sloshed! अभी तो पार्टी शुरु हुई है... म्हणत नशेत असे टल्ली होतात बी टाऊनचे स्टार्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n अभी तो पार्टी शुरु हुई है... म्हणत नशेत असे टल्ली होतात बी टाऊनचे स्टार्स\nबी टाऊनच्या सेलिब्रिटींना आपण अल्कोहोल आणि स्मोकिंग पासून दूर राहा, अशा अर्थाच्या जाहिरातीत नेहमीच बघत असतो. पडद्यावर नशेपासून दूर राहण्याचा सल्ला देणारे हे स्टार्स स्वतः मात्र पार्ट्यांमध्ये नशेत झिंगलेले दिसतात. बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीत दारु पिऊन धमालमस्ती करण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत.\nआता पार्टी म्हटली की कॉकटेल हे आलेच. शिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पा��्ट्यांमध्ये दारु पिणे हे स्टेटस सिंबॉल आहे. मात्र कधीकधी अतिप्रमाणात दारु पिल्यामुळे या सेलिब्रिटींवर शरमेने मान खाली घालण्याचीही वेळ येते. बी टाऊनच्या अभिनेत्रीसुद्धा बिनधास्तपणे दारुचे सेवन करताना अनेकदा कॅमे-यात कैद झाल्या आहेत. यामध्ये शाहरुख, सलमान खान पासून ते प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ या अभिनेत्रींच्या नावाचाही समावेश आहे.\nआज आम्ही तुम्हाला बी टाऊन सेलिब्रिटींची दारुच्या नशेत धुंद अवस्थेतील छायाचित्रे दाखवत आहोत. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना झिंगलेल्या अवस्थेत बघून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल.\nनशेत धुंद झालेल्या बी टाऊन सेलिब्रिटींची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nमुला-मुलीसोबत रॅम्पवर अवतरले बिग बी, शत्रुघ्न, अनेक सेलेब्स दिसले\nPHOTOS: 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश...'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचले बी-टाऊन Celebs\nPHOTOS: 'Furious-7'च्या स्क्रिनिंगला पोहोचले बी-टाऊनचे सेलेब्स\nबिग बी, दीपिकाने लाँच केला \\'पिकू\\'चा ट्रेलर, पाहा PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/national-marathi-news/people-have-been-deceived-by-creating-fake-websites-in-the-name-of-ram-temples-121062200031_1.html", "date_download": "2021-09-21T09:10:05Z", "digest": "sha1:GXU25CWGTJNIMKA7MYWIQJJBATJYBUW5", "length": 10033, "nlines": 109, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "राम मंदिरांच्या नावाने फेक वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे", "raw_content": "\nराम मंदिरांच्या नावाने फेक वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे\nलाखो राम भक्तांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक बातमी नोएडातून समोर येत आहे. यावर नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असून, पाच जणांना अटक केली आहे.\nप्रकरण असे आहे की, अयोध्या रामजन्म भूमी ट्रस्टच्या नावाने बनावट वेबसाईट (Shri Ram Janmabhoomi Trust Website) बनवून, कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने 5 जणांना अटक केली आहे. यावेळी पाच आरोपींकडून 5 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 सिम, तब्बल 50 आधार कार्ड, 2 थंब इंप्रेशन मशीन असे साहित्य जप्त केले आहे.\nसदर आरोपी सध्या दिल्लीत राहत होते. मुख्य म्हणजे सर्व आरोपी इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी असल्याचीही माहिती आहे. सदर आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या (Ayodhya Ram Mandir) या नावाने एक वेबसाईट सुरू केली. हे सर्व काम बेकायदेशीररित्य��� सुरू होते, तसेच याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, ज्यांना रामजन्म भूमीसाठी दान करायचे आहे, त्यांच्यासाठी एक बँक अकाउंट नंबर देण्यात आला होता.\nजानेवारी महिन्यात राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल कुमार मिश्रा यांनी अयोध्यातील रामजन्म भूमी ठाण्यात रिपोर्ट दाखल केला होता, की राम जन्मभूमी ट्रस्टच्या वेबसाईटवर लोक मंदिराच्या निर्माणासाठी देणगी जमा करत आहेत. मात्र ज्यावेळी काही राम भक्तांनी त्यांनी जमा केलेल्या देणगीबाबत विचारपूस केली, त्यावेळी दिलेले पैसे ट्रस्टच्या खात्यात पोहोचले नसल्याचे त्यांनी सांगितले.\nयाच दरम्यान तपास सुरू झाला, आणि तपासात असे आढळले, की फेक वेबसाईट बनवून इंटरनेटवर लोकांना त्या फेक वेबसाईटवरील बँक खात्यात देणगी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या बँक खात्याचा तपास करण्यात आल्यानंतर फेक वेबसाईटवर हे खाते उघडण्यात आल्याचे समोर आले आणि, याच खात्यात लाखो राम भक्तांनी त्यांचे पैसे मंदिरासाठी जमा केले होते.\nजनतेचे सेवकच झाले भक्षक; भाजपा नगरसेवकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या\nमहाराष्ट्रात कोरोनाची 6270 नवीन प्रकरणे, आणखी 94 जणांचा मृत्यू\nसोनू सूदच्या अडचणी वाढल्या, कोरोनाच्या औषधाबाबत उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले\nया नक्षत्रात जन्मलेले लोक बुद्धिमान असून त्यांना परदेश प्रवासाचे योग असतात\nयेत्या ऑगस्टअखेरपर्यंत जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात लस कशी देता येईल असा प्रयत्न करणार - अजित पवार\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला\nगंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊला नागपूरने मागे टाकले\nMahant Narendra Giri Death: सुसाईड नोट सापडली, शिष्य आनंद गिरी यांचा संदर्भ - पोलीस\nमहाराष्ट्रातून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ask-the-government-in-the-legislature-about-the-incidents-of-oppression-of-dalits/11052004", "date_download": "2021-09-21T09:36:01Z", "digest": "sha1:47BHIXCPQOYHFDIOZZGZWDKW6JHVW3Y4", "length": 10130, "nlines": 35, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "दलित उत्पीडनाच्या घटनांसदंर्भात विधीमंडळात सरकारला जाब विचारा - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » दलित उत्पीडनाच्या घटनांसदंर्भात विधीमंडळात सरकारला जाब विचारा\nदलित उत्पीडनाच्या घटनांसदंर्भात विधीमंडळात सरकारला जाब विचारा\nभाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन\nनागपूर. महाराष्ट्रातील विविध भागात होत असलेल्या दलित उत्पीडनाच्या घटनांवर मूक भूमिका घेउन परराज्यात आंदोलन करणा-या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारा, अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिले.\nभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नागपूर दौ-यावर आले असता ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव, माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी सहभागी होते. यावेळेस भाजपाचे विदर्भ संगठन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nमागील महिन्यात अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून जवळच असलेल्या टेंबली या गावात एका महिलेची दारू पाजून मुस्लीम समाजाच्या दोन युवकांमार्फत त्यांच्यावर बलात्कार करण्याची घटना घडली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तसेच पालकमंत्री असलेल्या अमरावती जिल्ह्यात स्थानिक पोलिस प्रशासनाद्वारे घटनेची तक्रारही नोंदविण्यात आली नाही. स्थानिक भाजप पदाधिका-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मात्र ‘ॲट्रासिटी’ (अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) व सामुहिक बलात्कार ३७६-(२) कलम लावण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली. राज्यातील प्रदेश सचिव या नात्याने स्वत: घटनास्थळी भेट दिली तेथील परिस्थिती जाणून घेतली.\nराज्याचे गृहमंत्र्यांच्या मतदार संघातील काटोल येथे अरविंद बन्सोड या दलित तरुणाची संशयास्पद हत्या झाली. यावरही स्थानिक पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पदच होती. ��नेक आंदोलनानंतर ‘ॲट्रासिटी’ (अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा)च्या कलम लावण्यात आली. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. विशेष म्हणजे सदर प्रकरणातील आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपीला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलिसांद्वारेही मदत करण्यात आली.\nनागपूर शहरातीहल माजी नगरसेवक काँग्रेस पक्षाचा दलित कार्यकर्ता देवा उसरे ची दिवसाढवळ्या हत्या झाली. राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरापासून दीड किमी अंतरावर ही हत्या झाली. सदर प्रकरणात अद्यापही आरोपींचा पत्ता नाही.\nजालना जवळील पाणशेंद्रा गावातील दोन दलित बांधवांची हत्या झाली. या प्रकरणात कोणत्याही मंत्र्याने साधी भेटही घेतली नाही. आर्थिक मदत दूरच पिडीत परिवाराला सरकारकडून संरक्षणही देण्यात आले नाही.\nदुसरीकडे उत्तरप्रदेशातील आजमगढ जिल्ह्यातील सत्यमेव जयते नावाच्या दलित सरपंचाची हत्या झाली. काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे ऊर्जा मंत्री ह्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे केवळ नाटक केले. या प्रकरणात उत्तरप्रदेश सरकारने आरापींवर गुंडा प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएस ए) अंतर्गत कारवाई करीत आरोपींची संपत्ती जप्त केली. पिडीताच्या परिवाराला १० लाख रुपये सानुग्राह मदत केली.\nहाथरस येथील बलात्कार प्रकरणातही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी परिवाराला भेटण्याचे नाट्यच केले. उत्तरप्रदेश सरकारने कठोर पावले उचलित पिडीतेच्या परिवाराला २५ लक्ष रूपये आर्थिक अनुदान दिले. पिडीतेच्या परिवाराला राज्याच्या राजधानीत घर देत घरातील एकाला शासकीय नोकरी दिली.\nयासंपूर्ण प्रकरणात राज्याच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा उघडा पडला असून विधीमंडळातही त्याचे पडसाद घुमावे, अशीही मागणी प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/increase-water-storage-of-anjani-dam/", "date_download": "2021-09-21T07:47:32Z", "digest": "sha1:EVAR3KGA2WWHJPJJKW7FQAHIHWTQU7BD", "length": 5288, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "अंजनी धरणाच्या जलसाठ्यात वाढ | Jalgaon Live News", "raw_content": "\nअंजनी धरणाच्या जलसाठ्यात वाढ\nBy टीम जळगाव ��ाईव्ह न्यूज On Aug 21, 2021\n जवळपास १२ ते १३ वर्षांपासून सिंचनाचा अत्यल्प लाभ असलेला व एरंडोल-कासोद्यासारख्या मोठ्या गावांसह काही गावांना पिण्याच्या पाण्याची सुध्दा येणार्या अंजनी मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात १५ऑगस्ट २०२१ पासूनच्या ५ दिवसांत ८.८० टक्के पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे.\nआतापर्यंत धरणात एकूण ८.२७ द.ल.घ.मी इतका पाणीसाठा असल्याची माहीती अंजनी मध्यम प्रकल्पाचे सहायक अभियंता श्रेणी-१ सी.आर.बनसोड यांनी दिली आहे.\nगेल्या २४ तासांत १.५४टक्के पाणीसाठा वाढल्याचे सांगण्यात आले. अंजनी नदी च्या उगम परीसरात व धरणाच्या पाणलोट क्षेञात मुसळधार पाऊस झाला तर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ होऊ शकते. या पार्श्वभुमीवर पाणलोटक्षेञात दमदार पावसाची गरज आहे.\nश्रावण सरींचा पाऊस हा जमिनीत जिरणारा असल्यामुळे अजूनही तालुक्यातील ओढे,नाले प्रवाहीत झालेले नाहीत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nनिर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा- डॉ.…\nगुरांच्या अवैध वाहतुकीवर एरंडोल पोलिसांची कारवाई ; ५ बैलांसह…\nविषारी प्राशन केल्याने एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathinetbhetblogkatta.blogspot.com/p/blog-page_9823.html", "date_download": "2021-09-21T09:07:14Z", "digest": "sha1:RJAVAXQB5M53FVNX6L2OAMUUTPDYRAVM", "length": 2987, "nlines": 69, "source_domain": "marathinetbhetblogkatta.blogspot.com", "title": "marathinetbhetblogkatta: संपर्क", "raw_content": "\nममनोगत/ कविता, ललित लेख इत्यादी\nअसंच कधी लिहावं वाटलं तर\nआपल्या ब्लॉगच्या नोंदी कुणी कॉपी करत असेल तर आपण त्या ब्लॉग विषयी\nयेथे तक्रार नोंदवू शकता तसेच कुठल्या ही प्रकारची मदत हवी असल्यास संपर्क करु शकता.\nखाली दिलेल्या मराठीनेटभेट ब्लॉगकट्ट्याच्या विजेट ला क्किक करून आपली तक्रार नोंदवा\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/199320", "date_download": "2021-09-21T07:26:35Z", "digest": "sha1:ZQKIXYXDZTW3JN7QZUH3YSE7CGVAPTAM", "length": 2023, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ६०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपी��िया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ६०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:४९, ४ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n००:१५, २९ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n०८:४९, ४ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/blog-post_30.html", "date_download": "2021-09-21T08:58:50Z", "digest": "sha1:TEEMZIQIONBL3Q4JEUM4X7TJ37FTOKDL", "length": 6287, "nlines": 62, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "चंद्रपूरमध्ये अलगीकरण कक्षातील दोघांचा मृत्यू, एकाने केली आत्महत्या ; दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूरमध्ये अलगीकरण कक्षातील दोघांचा मृत्यू, एकाने केली आत्महत्या ; दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू\nचंद्रपूरमध्ये अलगीकरण कक्षातील दोघांचा मृत्यू, एकाने केली आत्महत्या ; दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू\nएकाने केली आत्महत्या ; दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू\nचंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (इन्स्टिट्यूशनल कारेन्टाइन )अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला.\nयापैकी चंद्रपूर येथील श्याम नगर भगतसिंग चौक येथील रहिवासी असणाऱ्या ३० वर्षीय युवकाने सकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहातील अलगीकरण कक्षात ७.३०च्या सुमारास आत्महत्या केली. हा युवक नागपूर येथून आल्यानंतर अलगीकरण कक्षामध्ये होता.\nदुसऱ्या घटनेत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवासी कक्षामध्ये ( शासकीय निवासस्थान ) आपल्या कुटुंबासह अलगीकरणात असणार्‍या ४० वर्षीय नागरिकाचा प्रकृती अस्वास्थामुळे आकस्मिक मृत्यू झाला. मूळचे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील शिरपूर गावाचे आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत यावेळी होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. कुटुंबासोबत त्यांचा सकाळी संवादही झाला. सकाळी साडेसातला ते आराम करत होते.झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दोन्ही मृतकांचे कोरोना स्वॅब देखील घेण्यात येणार आहेत. या दोन्हीही रुग्णांची प्रकृती स्थिर होती. दोन्हीही रुग्ण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये अलगीकरणात होते. या दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार , मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/know-how-to-see-who-is-viewing-your-whatsapp-profile-picture/articleshow/84707242.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-09-21T09:23:37Z", "digest": "sha1:ICMO5NAFVPB6GZWZ5RYBFHJZTTSVHP5P", "length": 12754, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "WhatsApp: कोण कोण लपून-छपून पाहत आहे तुमचा WhatsApp प्रोफाइल फोटो \nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोण कोण लपून-छपून पाहत आहे तुमचा WhatsApp प्रोफाइल फोटो या ट्रिकद्वारे मिळेल सर्व माहिती\nWhatsApp वर अनेकजण आपला प्रोफाइल फोटो पाहत असतात. आपला फोटो कोणी पाहिला याची माहिती मिळत नाही. मात्र, एका सोप्या ट्रिकद्वारे तुम्हाला हे सहज समजू शकते.\nसहज समजेल कोणी पाहिला तुमचा व्हॉट्सअॅप फोटो.\nडाउनलोड करावे लागेल WhatsApp-Who Viewed Me अ‍ॅप.\nमागील २४ तासांची मिळेल लिस्ट.\nनवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर जगभरात चॅटिंग, ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंगसाठी केला जातो. WhatsApp द्वारे आता एकमेकांवर लक्ष देखील ठेवले जाते. यासाठी सर्वात जास्त प्रोफाइल फोटो पाहिला जातो. अनेकजण तुमचा प्रोफाइल फोटो पाहत असतात, मात्र फोटो कोणी पाहिला हे आपल्याला समजत नाही. मात्र, एका सोप्या ट्रिकद्वारे तुमचा प्रोफाइल फोटो लपून कोण पाहत आहे हे जाणून घेऊ शकता. ही ट्रिक काय आहे जाणून घेऊया.\nवाचा: जिओच्या ‘या’ प्लान्समध्ये मोफत पाहू शकता नेटफ्लिक्स, पाहा डिटेल्स\nअसे जाणून घेऊ शकता कोण पाहत आहे व्हॉट्सअ‍ॅप फोटो\nतुमचा प्रोफाइल फोटो कोण पाहत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक अ‍ॅप डाउनलोड करा���ा लागेल.\nयासाठी सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोरवरून WhatsApp-Who Viewed Me किंवा Whats Tracker नावाचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.\nया अ‍ॅपसोबतच 1mobile market देखील डाउनलोड करावे लागेल. कारण, या अ‍ॅपशिवाय WhatsApp- Who Viewed Me डाउनलोड होणार आहे. १मोबाइल मार्केट अ‍ॅप हे आपोआप डाउनलोड होईल.\nWhatsApp-Who Viewed Me अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर तुमचा प्रोफाइल फोटो कोण पाहत आहे याची सहज माहिती मिळेल.\nमागील २४ तासांची यादी दिसेल\nमागील २४ तासात ज्यांनी तुमचा प्रोफाइल फोटो पाहिला आहे अशा लोकांची लिस्ट तुम्हाला यात दिसेल. याद्वारे कोण कोण लपून तुमचा फोटो पाहत आहे याची माहिती मिळेल.\nदरम्यान, अ‍ॅपला स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करण्याआधी पूर्णपणे व्हेरिफाय करा. हे अ‍ॅप किती सुरक्षित आहे किंवा नाही याबाबतची कोणतीच माहित नाही. त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवरच या अ‍ॅपला डाउनलोड करा. या सोप्या ट्रिकद्वारे तुमचा प्रोफाइल फोटो कोण पाहत आहे याची तुम्हाला माहिती मिळेल.\nवाचा: OnePlus देत आहे मोठी सूट, ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ प्रोडक्ट्स\nवाचा: नासा गुरु ग्रहाच्या चंद्रावर शोधणार जीवन, SpaceX सोबत केला करार\nवाचा: Airtel, JIO, VI, BSNL कंपनीचे मस्त फॅमिली प्लान, किंमत आणि बेनिफिट्स पाहा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nहरविलेला मोबाईल परत मिळविण्यासाठी आता सरकार करणार मदत, फॉलो करा 'या' सोप्पी स्टेप्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nस्मार्टफोन व्हॉट्सअॅप मेसेजिंग अ‍ॅप प्रोफाइल फोटो टिप्स WhatsApp\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ : कार्यक्षेत्रात या राशींची होईल प्रगती ,मिळेल धनलाभ\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nकरिअर न्यूज सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यंदापासून: उदय सामंत\nमोबाइल iPhone 12 आणि 12 mini आयफोनवर मोठा डिस्काउंट, पाहा किंमत आणि फीचर्स\nफॅशन दिव्यांकानं बोल्ड कपडे घालून मादक अदांनी घायाळ करणाऱ्या श्वेतालाही सोडलं मागे, पाहा Hot Photos\nकार-बाइक फक्त १२,००० रुपयांत घेऊन जा Yamaha ची शानदार स्पोर्ट्स बाइक, बघा EMI किती\nपरभणी परभणीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार: पीडितेनं केली आत्महत्या\nकोल्हापूर कराडमधील 'ते' ६ तास; सोमय्यांना रोखण्याचा प्लान मध्यरात्रीच ठरला आणि...\nक्रिकेट न्यूज पाकिस्तानची लाज गेली, आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीमुळे पुन्हा एकदा मान झुकली\nदेश आखाडा परिषदेच्या अध्यक्षांची आत्महत्या शिष्य उत्तराखंड पोलिसांच्या ताब्यात\nकोल्हापूर 'राणेंचा बंगला अनधिकृत असेल तर तो पाडायला मुख्यमंत्री घाबरतात का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/sharad-pawar-prevented-uddhav-thackeray-from-giving-sonia-gandhi-support-2404/", "date_download": "2021-09-21T09:21:43Z", "digest": "sha1:IUKIO3CMO4S25U3PYBDETJTIE35UJRVJ", "length": 13538, "nlines": 121, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "म्हणून शरद पवारांच्या एका फोन मुळे उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींनी समर्थनपत्र देण्यास टाळलं", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र म्हणून शरद पवारांच्या एका फोन मुळे उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींनी समर्थनपत्र देण्यास...\nम्हणून शरद पवारांच्या एका फोन मुळे उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींनी समर्थनपत्र देण्यास टाळलं\nप्राईम नेटवर्क : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा वाद दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. सुरुवातीला भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली. नंतर ही संधी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला मिळाली. दरम्यान राज्यपालांनी दिलेल्या वेळेत सत्ता स्थापन करणे शक्य नाही हे लक्षात येताच शिवसेनेने राज्यपालांकडे तीन दिवसांचा वेळ मागितला होता; ज्याला राज्यपालांनी नकार दिला. राज्यपालांच्या या भूमिकेच्या विरोधात शिवसेना आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार अशी चर्चा आहे.\nमात्र दुसरीकडे शरद पवारांनी पुन्हा एकदा खेळी केल्याचं समजतंय, उद्धव ठाकरे सोनिया गांधींकडे पाठिंब्याचं समर्थनपत्र मागायला गेले असताना, सोनिया गांधी आणि शरद पवार यांचं फोन वर बोलणं झालं, यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तात्काळ समर्थनपत्र न देण्याविषयी सोनिया गांधींना संकेत दिले, महाराष्ट्रात कोण सत्ता स्थापन कारणा हे अद्याप स्पष्ट नसल्याने, अशा वेळी सत्तेच्या चाव्या कुठेही फिरू शकतात, हे लक्षात आल्याने शरद पवारांनी सोनिया गांधींना फोन करून उद्धव ठाकरेंना तात्काळ समर्थनपत्र न देण्याचे संकेत दिले, यामुळे सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना समर्थनपत्र देण्यास असमर्थता दर्शविली आहे. हि शरद पवारांची खेळी संजयची कि धुर्तपणा हे समजणं अवघड असेल.\nहे सुध्दा वाचा :\nशिवसेना जाईल का पुन्हा नांदायला सासरी, जाऊ बाई जोरात, सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडे पर्याय काय\nसत्तेसाठीची धावपळ संजय राऊतांना अखेर महाघात पडली, ऍन्जोप्लास्टी शस्त्रक्रियेवर बेतलं\nकाँग्रेसने शिवसेनेला अधिकृत पाठींबा दिला नाही. परिणामी शिवसेनेला काही वेळेची गरज होती. मात्र राज्यपालांनी शिवसेनेची मागणी फेटाळून तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं असून सत्तास्थापनेसाठी २४ तासांचा वेळ दिला आहे.\nPrevious articleअयोध्या निकालानंतर “या” आजींनी सोडला २७ वर्षांचा उपवास…\nNext articleरुग्णालयात असूनही संजय राऊत गप्प बसले नाहीत, ट्विट करून म्हणाले, ‘हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…’\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/atul-bhatkhalkar-ncp-ajit-pawar-slammed-by-bjp-atul-bhatkhalkar-over-narayan-rane-uddhav-thackeray-fight/", "date_download": "2021-09-21T09:23:23Z", "digest": "sha1:DY2WU7G4CBMTED23KCL4Q6QE7OTZ3SEN", "length": 13565, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "Atul Bhatkhalkar | भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला, म्हणाले...", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPMC General Meeting | पुणे मनपा सर्वसाधारण सभा : निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत…\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nAtul Bhatkhalkar | भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला, म्हणाले ‘धरणात…’\nAtul Bhatkhalkar | भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला, म्हणाले ��धरणात…’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Atul Bhatkhalkar |चिपळून दौऱ्यावर असताना अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलताना त्यांचा तोल गेला. यावरुन राज्यात भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) यांच्यात सामाना रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. चिपळून दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी रागाच्या भरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सणसणीत टोला लगावला आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करुन अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.\nचिपळून दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी रागाच्या भरात ‘सीएम बीएम गेला उडत आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यासोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे.\nमग इथे कोण आहे ’ असे राणे म्हणाले. यावर काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्याबाबत अरे-तुरे शब्द वापरले.\nपण ही महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती नाही, असे म्हणत अजित पवार यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता सुनावलं होतं.\nत्याच विषयीची एक कात्रण अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आणि अजित पवार यांना त्यांच्या जुन्या विधानाचा दाखला देत सणसणीत टोला लगावला.\nधरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या @AjitPawarSpeaks यांना @MeNarayanRane यांचे अरे-तुरे इतके का झोंबावे\nअतुल भातखळकर यांनी अजित पवार यांना टोला लगावताना म्हटले की, धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या अजित पवार यांना नारायण राणे यांचे अरे-तुरे इतके का झोंबावे \nअसा प्रश्न विचारत भातखळकर यांनी अजित पवार यांना सणसणीत टोला लगावला आहे.\nReal Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी\nWeight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या\nPolice Officers Transfer | पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या\nIndian Oil | इंडियन ऑईलची जबरदस्त ऑफर ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ ऑफरमधून 2 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या ऑफर\nProtein Week 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 8 लक्षणे तर करू नका दुर्लक्ष, प्रोटीनच्या कमतरतेचा आहे इशारा\nRajsthan | भाजपा नेत्यावर हल्ला, शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केली मारहाण, कपडे फाडले\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nIPL 2021 | पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजनं केली…\nRamdas Kadam | ‘वैभव खेडेकरांच्या आरोपांना भीक घालत…\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nPMC General Meeting | पुणे मनपा सर्वसाधारण सभा : निधीसाठी…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPMC General Meeting | पुणे मनपा सर्वसाधारण सभा : निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन…\nPune Crime | कमी किंमतीत UAE चे ‘चलन’ घेण्याचा प्रयत्न, मिळाला…\nChandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद करावा’…\n घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्यासाठी 18…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून\nBJP vs NCP | चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून जो झटका मिळेल, तो पचविण्याची तयारी ठेवावी –…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pimpri-crime-two-person-beat-pimpri-chinchwad-police/", "date_download": "2021-09-21T09:16:41Z", "digest": "sha1:TEU6FRR5JPAKBJ6ASUQ3PY4FDX5IL2AP", "length": 12674, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "Pimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत…\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण\nPimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण\nपिंपरी : Pimpri Crime | कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी बाहेर फिरणार्‍यांवर मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणार्‍यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. असे असतानाही अनेक जण विना मास्क फिरत असतात. अशा विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करीत असताना दोघांनी पोलीस कर्मचार्‍यावर लाकडी दांडक्याने डोळ्यावर, कपाळावर मारहाण करुन (Pimpri Crime) जखमी केले.\nरामदास सोपान लुकर (Ramdas Sopan Looker) (वय ६५, रा. लुकर चाळ, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) आणि सतीश पवार (Satish Pawar) (वय ४०, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यातील (Pimpri Police) पोलीस शिपायाने फिर्याद दिली आहे. ही घटना मोरवाडी येथील लालटोपीनगर येथे शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजता घडली. फिर्यादी हे विना मास्कची कारवाई करीत असताना आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना शिवीगाळ करुन दंडाच्या पावतीचे पुस्तक हिसकावून घेतले. फिर्यादी यांच्या अंगाशी झटापट करुन त्यांची नोकरी घालविण्याची धमकी दिली. आरोपींना ते पोलीस चौकीत घेऊन जात असताना सतीश पवार हा त्यांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला. रामदास लुकर याने तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोळ्यावर, कपाळावर मारुन जखमी करुन सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे (Sub-Inspector of Police Kokate) तपास करीत आहेत.\nAIIMS | कपड्याच्या मास्कने वाढला धोका जाणून घ्या AIIMS च्या रिसर्चमध्ये झालेला खुलासा\nTokyo Olympics | टोकियोतून आशादायक बातमी थाळीफेकमध्ये कमलप्रीतने दाखविली कमाल; फायनलमध्ये केला प्रवेश\nट्विटर ला देखील फॉलो करा\nफेसबुक ला लाईक करा\nPimpri Crime | भर रस्त्यात रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करत होते तोतया पोलिस, पुढं झालं असं काही…\n मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे यांच्यावर खंडणीचा FIR; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले ‘गहाण’ खत\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nPost Office Scheme | 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख…\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या…\nNashik Crime | 5 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा…\nतुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का, जाणून घ्या काही…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nDelhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मधून केंद्राला…\n पुण्यात 37 वर्षीय महिलेनं हाताची शीर कापून…\nDigital Life Certificate | 1 ऑक्टोबरपासून लागू होतोय पेन्शनसंबंधी…\nDevendra Fadnavis | मुश्रीफांच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले – ‘आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले…\nPune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा\nSinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर कात्रज चौक आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/47861", "date_download": "2021-09-21T07:55:35Z", "digest": "sha1:OKA2LUP2E6KNVDWUKUJF3W5U6F3QUXU4", "length": 11780, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आशिष कर्ले यांचे लेख | पोलिसांच्या जीवनाची दुसरी बाजू| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपोलिसांच्या जीवनाची दुसरी बाजू\nपोलीस.... हा शब्द ऐकताच आपल्या मनामध्ये सुरक्षेततेची भावना निर्माण व्हायला पाहिजे पण लोक पोलीस हे नाव ऐकताच त्यांच्या मनात भीती निर्माण होते, ते पैसे खातात, नीट काम करत नाही अशी कुजबुज करतात. पण हा सर्व चुकीचा समज आहे. ज्याप्रकारे आपल्याला एकाच कलर च्या चष्म्यातून सगळं काही त्यात कलरच दिसत त्याचप्रकारे आजवर आपण पोलिसांना एकाच चष्म्यातून पाहत आलोय या��ुळेच आपल्या मनात त्यांच्याबद्दल गैरसमज आहेत. पोलिसांची फक्त एकच बाजू आपण पहिली आहे, त्यांच्या जीवनातील दुसरी बाजू आपण पाहिलेली नाही. पोलिस...सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून आपल्या संरक्षणासाठी सदैव तपर असतात, ज्याप्रकारे सीमेवर देशाचे संरक्षण करणारे सैनिक महत्वाचे असतात, त्याचप्रकारे देशातील आंतरिक सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महत्वाचे असतात. आपला प्रत्येक सण,उत्सव आपण आनंदात आणि उत्साहात साजरा करतो कारण आपल्या सुरक्षिततेसाठी पोलीस २४ तास सज्ज असतात. मला मोठमोठ्या अधिकाऱ्यांबाबत काही माहीत नाही पण आपला पोलीस जो ग्राउंड झीरो ला काम करतो तो तुम्हा आम्हा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी किती कष्ट करतो, किती त्रास सहन करतो आणि स्वतःच्या कौटुंबिक जीवनातील सुख आणि आनंदाचा किती त्याग करतो हे मी जवळून पाहिलंय. आपण सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत असतो पण आपली सुरक्षा करणाऱ्या पोलीसांना मात्र कुठलाच सण उत्सव आपल्या कुटूंबियासोबत साजरा करता येत नाही, आपल्या कुटुंबाला ते वेळ देऊ शकत नाहीत. पोलिसांचं हे दुःख केवळ पोलीस आणि त्यांचे कुटुंबीयच जणू शकतात. घरी वेळ देत नाही म्हणून घरच्यांची तक्रार, तुटपुंज्या पगारात घर चालवायचं टेन्शन आणि यासगळ्यात भर म्हणून २४-२४ तास ड्युटीची भर...या सगळ्याचा समतोल राखताना त्याची किती दमछाक होते हे केवळ त्यालाच माहीत असते. कौटुंबिक जीवन आणि नोकरी यांच्यातील समतोल राखताना त्याला दोरीवरची मोठी कसरत करावी लागते. यातून त्यांना मानसिक त्रास, कामाचा ताण या सगळ्यांना समोर जावं लागतं... आज लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, नोकरीनिमित्त लोकांचं शहरांकडे स्थलांतर वाढत आहे, गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या सगळ्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर कामच ताण निर्माण झाला आहे मात्र तरीसुद्धा पोलिसांची संख्या काही वाढवत नाहीत... पोलिसांच्या ८ तास ड्युटीची योजना आजून तर कागदावरच आहे या सर्व परिस्थितीमुळे पोलिसांवर कामाचा मोठा ताण आहे....रोजची १२ तास ड्युटी ही ठरलेलीच आहे शिवाय हा बंदोवस्त तो बंदोवस्त,निवडणूका सण समारंभ, परिक्षा बंदोवस्त यासाठी २४ तास ड्युटी ठरलेलीच असते हे सगळं कमी की काय म्हणून या काळात साप्ताहिक सुट्ट्याही रद्द असतात.... या कामाच्या व्यापात सकाळचं जेवण संध्याकाळी मिळत, कधी कधी तर ते पण मिळत नाही... अन्नाबद्दल अशी तक्रार करू नये पण कधी कधी काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते पण त्या जेवणाचे प्रमाण आणि गुणवत्ता याबद्दल बोलायलाच नको...कित्येकदा खराब झालेल्या, कमी दर्जाच्या अन्नाची पाकिटे दिली जातात... पोलीस नीट काम करत नाहीत अशी तक्रार नागरिक करतात पण पोलिसांच्या जीवनातील ही दुसरी बाजू त्यांचा त्रास , त्यांची व्यथा मात्र कोणी जाणून घेत नाही. बरं कामाचा एवढा त्रास असतानाही पोलिसांच्या कुठल्या संघटना नाही ना ते कधी संप करतात.... आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच सज्ज असतात. लोक नेहमी तक्रार करतात की पोलिस पैसे खातात पण सर्वचजण असे नसतात...कित्येक पोलीस आपलं काम प्रमाणिकपणे इमानदारीने करत असतात त्यामुळे एक दुसऱ्याच्या चुकीमुळे सर्वच पोलिसांना दोषी ठरवणं चुकीच ठरेल. आणि कित्येक मोठे अधिकारी आणि नेते कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करतात त्याबद्दल मात्र आपण तितकी चर्चा करत नाही मात्र पोलिसांनी घेतलेल्या पाच पन्नास रुपायबद्दल १७ वेळा बोलत राहतो पण हेच पोलीस आपल्यासाठी किती कष्ट करतात, त्रास सहन करतात हे मात्र आपल्याला दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामाबाबत तक्रार करण्यापूर्वी एकवेळ त्यांच्या या दुसऱ्या बाजूचाही विचार करावा... आणि शासनानेही पोलिसांची व्यथा पाहून त्वरित त्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा... आशिष अरुण कर्ले. ३२ शिराळा (सांगली) ९७६५२६२९२६ ashishkarle101@gmail.com\nआशिष कर्ले यांचे लेख\nपोलिसांच्या जीवनाची दुसरी बाजू\nमराठा क्रांती (मूक) मोर्चा\nइतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का\nधर्म शब्दाचा खरा अर्थ\nधर्म शब्दाचा खरा अर्थ...\nडॉक्टरांनी थोडं समजून घ्यावे\n*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*\nमराठी असे आमुची मायबोली...\nआग्रह मराठीचा सन्मान मायबोलीचा\nस्वभाषेची अभिवृद्धी, आपले योगदान...\nडिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत\nमातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/actor-gaurav-dixit-arrested-by-ncb-drugs-seized-in-house-raid-nrat-174571/", "date_download": "2021-09-21T09:00:39Z", "digest": "sha1:GBQHCJHCNYZWXRM5GOST7CU6F74R6U3S", "length": 11275, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Actor Gaurav Dixit arrested | अभिनेता गौरव दीक्षितला 'एनसीबी'नं केली अटक; घरावरील धा��ीत अंमली पदार्थ जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nMS Dhoni नंतर CSKचं कर्णधारपदं कोणत्या खेळाडूकडे, ‘या’ चार खेळाडूंची नावं आली समोर\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nActor Gaurav Dixit arrestedअभिनेता गौरव दीक्षितला ‘एनसीबी’नं केली अटक; घरावरील धाडीत अंमली पदार्थ जप्त\nमुंबई (Mumbai) : ‘एनसीबी’नं (Narcotics Control Bureau) (NCB)) अभिनेता गौरव दीक्षित (Actor Gaurav Dixit) याच्या घरी धाड टाकली यावेळेस गौरवच्या घरातून एमडी ड्रग्स (MD drugs) जप्त करण्यात आलं. तसेच चरस आणि अन्य अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत.\nठाणे/ सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी अत्याचाराची कहाणी सांगणारा VIDEO केला रेकॉर्ड\nड्रग्ज अभिनेता (Drugs actor) एजाज खान (Ejaz Khan) अटकेत आहे. अभिनेता एजाज खान याच्यात चौकशी दरम्यान ‘एनसीबी’ला काही माहिती हाती लागली होती. याच माहितीच्या आधारावर दीक्षितच्या घरी धाड टाकण्यात आली. दरम्यान हाती लागलेल्या पुराव्याचा आधारे दीक्षितला अटक करण्यात आली.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/the-american-army-returned-from-afghanistan-taliban-open-fire-overnight-to-express-happiness-nrab-175804/", "date_download": "2021-09-21T08:51:46Z", "digest": "sha1:OMXMY4MV2T4TGJWEQQA6WGU5PFCSFM4R", "length": 14551, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "20 वर्षांचा संघर्ष संपला? | अखरे अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून परतलं ; तालिबानने आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रभर केला गोळीबार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\n20 वर्षांचा संघर्ष संपलाअखरे अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून परतलं ; तालिबानने आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रभर केला गोळीबार\nतब्बल १९ वर्ष १० महिने आणि २५ दिवस अमेरिका आणि तालिबान यांच्यात संघर्ष चालू होता. आता मात्र, अफगाणिस्तानात एकही अमेरिकेचं सैन्य राहिलं नाही. त्यामुळे तालिबानने सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात अमेरिकन सैनिक मारले गेले होते.\nकाबूल : अमेरिकेच्या सैन्यांनी तब्बल २० वर्षांच्या संघर्षांनंतर अफगाणीस्तानची भूमी सोडली असून अमेरिकेचे सैनिक अफगाणीस्तानातून मायदेशी परतले आहेत.१५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानच्या काही प्रांतात तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर वेळेपूर्वीच अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून परतलं आहे. या पार्श्वभूमीवर तालिबानने आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रभर केला गोळीबार केला असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानशी युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अमेरिकन सैन्य पुन्हा मायदेशी परतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा काबूल विमानतळावरून अमेरिकन सैन्य निघाले तेव्हा तालिबान्यांकडून फायरिंग करण्यात आली.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन सैन्यांनी तीन सी-17 विमानाने सोमवारी मध्यरात्री काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं आणि त्यासोबतचं अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्य अभियानाचा २० वर्षांचा शेवट झाला. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य बाहेर पडल्यानंतर तालिबानींनी जल्लोष साजरा केला.\nतब्बल १९ वर्ष १० महिने आणि २५ दिवस अमेरिका आणि तालिबान यांच्यात संघर्ष चालू होता. आता मात्र, अफगाणिस्तानात एकही अमेरिकेचं सैन्य राहिलं नाही. त्यामुळे तालिबानने सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात अमेरिकन सैनिक मारले गेले होते. त्यामुळे आता अमेरिका पुन्हा हल्ला करणार असल्याचा धसका तालिबानने घेतला आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/ntpc-recruitment-2021-recruitment-for-the-posts-of-executive-and-senior-executive-in-ntpc-apply-till-6-august-2021/articleshow/84750433.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-09-21T09:20:38Z", "digest": "sha1:ZSBLJUTYFPQ3X7R4HCJ6TG7A2RMKEMHI", "length": 13618, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNTPC Recruitment 2021: विविध पदांवरील भरतीसाठी ६ ऑगस्टपर्यंत करा अर्ज\nएनटीपीसीमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि सिनीअर एक्झिक्युटिव्ह पदांसह विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून ६ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल.\nविविध पदांवरील भरतीसाठी ६ ऑगस्टपर्यंत करा अर्ज\nए���टीपीसीमध्ये विविध पदांवर भरती\n६ ऑगस्ट २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख\nअधिकृत वेबसाइटवर मिळेल माहिती\nNTPC Recruitment 2021: एनटीपीसीमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि सिनीअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती निघाली आहे. याअंतर्गत एकूण २२ पदं भरली जाणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट @ntpc.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. ६ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.\nएनटीपीसीने यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार एक्झिक्युटिव्हच्या १९ आणि सीनीअर एक्झिक्युटिव्हच्या ३ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तसेच कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह पदावर ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंग डिग्रीमध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुण असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त एमबीएमध्ये पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट असणे गरजेचे आहे. एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मॅकेनिकल आणि पॉवर इंजिनीअरिंगमध्ये बीई, बीटेक असणे गरजेचे आहे. तसेच सिनीअर एक्झिक्युटिव्ह सोलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंग डिग्रीमध्ये ६० टक्के असणे गरजेचे आहे.\nएक्झिक्युटिव्ह क्लीन टेक्नोलॉजीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयात ६० टक्के गुणांसह इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे. याशिवाय एमटेक आणि पीएचडीची डिग्री असणे देखील गरजेचे आहे. तसेच इतर पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.\nबारावीचा निकालही भरघोस लागणार कधीपर्यंत जाहीर होईल निकाल... वाचा\nनव्या वेबसाईटवर कशी कराल अकरावी सीईटीसाठी नोंदणी स्टेप बाय स्टेप जाणून घ्या\nएक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. तसेच सिनीअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर् आणि एक्झिक्युटिव्ह क्लीन टेक्नोलॉजी पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.\nअधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nअकरावी सीईटीची तयारी करताय तर मग या टिप्स तुम्हाला नक्की फायद्याच्या ठरतील\nअकरावी सीईटीसाठी नवी वेबसाइट; कधीपासून करता येणार नोंदणी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nIBPS Exam 2021: बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय 'अशी' करा परीक्षेची तयारी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान १७ वर्षीय मुलानं IRCTC च्या सिस्टममध्ये शोधले बग, लाखो प्रवाशांना झाला मोठा फायदा, पाहा डिटेल्स\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nमोबाइल Samsung पासून Redmi पर्यंत, ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेजसह येतात ‘हे’ शानदार फोन्स; किंमत खूपच कमी\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nविज्ञान-तंत्रज्ञान घरालाच बनवा थिएटर, 'या' कंपनीने लाँच केला ५५ इंचाचा जबरदस्त स्मार्ट टीव्ही, स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nकरिअर न्यूज गणित कठीण, फिजिक्स, केमिस्ट्री सोपा; पहिल्या दिवसाची परीक्षा सुरळीत\nदेश मृत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करणारी 'ती' व्यक्ती कोण\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nमुंबई राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेल्या उत्तराची देशभर चर्चा; असं काय आहे पत्रात\nक्रिकेट न्यूज Video: थोडक्यात बचावली मिताली राज; धोकादायक चेंडू डोक्याला लागला\nसिनेमॅजिक सुरेखा कुडची यांनी रागाने सेटवरून फेकली होती मीराची बॅग\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-09-21T09:12:13Z", "digest": "sha1:SMG6LQ3L3JJKQJ5A5YGX4QORKBRC26D6", "length": 27031, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भगिनी निवेदिता - विकिपीडिया", "raw_content": "\nभगिनी निवेदिता (२८ ऑक्टोबर, इ.स. १८६७–१३ ऑक्टोबर, इ.स. १९११) या लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. मार्गारेट एलिझाबेथ नोबल असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते. भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्याना संन्यासदीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे झाले. उत्तर आयर्लंड येथे मार्गारेटचा जन्म झाला. (सन २०१६-१७ हे निवेदितांचे जन्मशताब्दी वर्ष होते.) नोबल कुटुंब हे धर्मजिज्ञासा, सुशीलता आणि सात्त्विकता यांच्याविषयी प्रसिद्ध होते. मार्गारेटचे प्राथमिक शिक्षण मेंचेस्टर येथे झाले. स्वदेशाविषयी प्रेम, स्वदेश स्वातंत्र्याविषयी लढा आणि जगातील विविध प्रश्न आणि तेथे उत्पन्न होणाऱ्या विविध विचारसरणी यांचा परिणाम तिच्या मनावर होत होता. वडिलांच्या निधनानंतर तिने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तीत लंडन येथे आली व शिक्षिका म्हणून काम करू लागली. हसत-खेळत बालशिक्षण या नव्या प्रयोगाकडे तिचे लक्ष वेधले गेले आणि तिने त्याचा सखोल अभ्यास केला. शिक्षण क्षेत्रातील अधिकाधिक प्रगती कळावी यासाठी तिने 'सिसेम' मंडळाचे सदस्यत्व घेतले आणि त्यात सक्रिय सहभागही घेतला. इ.स. १८९४ च्या सुमारास क्रांतिकार्यासाठी 'सिनफेन' नावाचा पक्ष कार्यरत झाला आणि मार्गारेटने त्याचे सदस्यत्व घेतले.\nस्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्त्वविचार मांडून स्वतःची छाप उमटविली आणि त्यांचे सर्वदूर कौतुक झाले. त्यानंतर काही काळाने स्वामीजी लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जाऊ लागली. तिला स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे आकर्षण वाटू लागले. एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे ती आदराने पाहू लागली. आणि त्यामुळेच ती त्यांना अल्पावधीतच सद्गुरू असे संबोधू लागली. मानवामध्ये चारित्र्य घडण करणारे शिक्षण स्वामीजीना अपेक्षित होते, त्यासाठी महान निश्चयाने कार्य करू शकणाऱ्या व्यक्ती त्यांना हव्या होत्या. त्यांच्या या आवाहनाला मार्गारेटने प्रतिसाद दिला आणि स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची मनापासून तयारी दाखविली. २८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट भारतात आली. दरम्यानच्या काळात कलकत्यात राहून तिने हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्णांच्या पत्नी माता शारदादेवी यांचे आशीर्वाद तिल��� आणि स्वामींच्या अन्य परदेशी महिला शिष्याना लाभले. २९ मार्च १८९८ ला मार्गारेटला दीक्षा लाभली .स्वामीजींनी तिचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले निवेदिता म्हणजे ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली स्वामाजीनी तिला सांगितले होते ही हिंदुस्थानासाठी कोणाही युरोपियन व्यक्तीला काम करायचे असेल तर त्याने पूर्ण हिंदू झाले पाहिजे. त्याने हिंदू चालीरीती, पद्धती ग्रहण केल्या पाहिजेत. ही साधना अवघड होती पण निवेदितानी आपलेपणाने ह्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि हिंदुस्थान हे तिचे आजीवन कार्यक्षेत्र बनले.\nइ.स. १८९८मध्ये मध्य कलकत्त्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निवारणाच्या कामी स्वामीजींनी निवेदितांच्या मदतीने केले. या कार्यामुळे तेथील लोकांच्या मनात भगिनी निवेदितांबद्दल मोठा विश्वास उत्पन्न झाला. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात निवेदितांचे शिक्षण सुरू होतेच. हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांतील विविध संकल्पना स्वामीजी तिला उलगडून दाखवीत होते. नोव्हेंबर १८९८ मध्ये शारदामाता यांच्या हस्ते निवेदितांच्या बालिका विद्यालयाचे उद्‌घाटन झाले. लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठीच ही शाळा होती. या शाळेत मुलीना काय काय शिकविले जावे याविषयी स्वामीजी निवेदितांना मार्गदर्शन करीत असत. चित्रे काढणे, मूर्ती बनवणे, शिवणे, विणणे अशा विविध गोष्टी शिकून मुलींच्या हृदय आणि बुद्धीचा एकत्र व व्यवहार्य विकास कसा होईल असा विचार या शाळेने राबविला. निवेदिताने कलकत्त्यातील विद्वान लोकांच्या ओळखी करून घेतल्या. ती समाजात देत असलेली व्याख्याने हे या ओळखीचे साधन ठरले. तिने 'काली' या विषयावर दिलेल्या व्याख्यानाने तर ती समाजात प्रसिद्ध झाली आणि हिंदू धर्म तिने अंतर्बाह्य स्वीकारला आहे याची समाजातील लोकांनाही जाणीव झाली. निवेदिता बेलूर येथील आश्रमातील साधकांना शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शिक्षणशास्त्र असे विषयही शिकवीत असे. नैष्ठिक ब्रह्मचारिणी दीक्षा तिला मार्च १८९९ मध्ये प्राप्त झाली त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी तिला सांगितले की \"मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण\". सन १९०१ पासून निवेदितांनी हिंदुस्थानासंबंधी व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि लेखनकार्यही केले. या लेखनाचे जे पैसे मिळत ते बालिका विद्यालयासाठी वापरले जात. त्यांचे हे सर्व कार्य पाहून १९०२ साली त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना मानपत्रही देण्यात आले. परकीय म्हणून हा सत्कार नव्हता तर ही विदुषी स्त्री म्हणजे सर्व हिंदू समाजाच्या सुख-दुःखाशी तादात्म्य पावलेली हिंदू कन्या, धर्मभगिनी अशा भूमिकेतून झाला. या सर्व घटनाक्रमात निवेदिताच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली आणि ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांची चिरविश्रांती. ४ जुलै १९०२ ला स्वामीजी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यांचे निधन ही निवेदिताच्या आयुष्यातील महत्त्वाचीच घटना होती. स्वामीजींची राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम आता निवेदितांनी हाती घेतले. 'मी त्यांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विवेकानंदांची, त्यांच्या अंतरंगाची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही' असा पण करून निवेदितांनी कार्यारंभ केला. हिंदुस्थानचे पुनरुज्जीवन, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य याची आस बंगाली युवकांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य निवेदिताने हाती घेतले. निवेदितांचे हे जहाल विचार आणि हालचाली ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आल्या. मार्च १९०२ पासून सरकारतर्फे त्यांच्यावर गुप्तहेरांची पाळत राहू लागली. त्यांची पत्रे फोडली जाऊन वाचण्यात येऊ लागली. निवेदितानी 'आशिया खंडाचे ऐक्य', आधुनिक विज्ञान आणि हिंदू मन ' अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. भारतभर चालू असलेल्या क्रांतिकार्याची ओळख आता निवेदितांना झाली होती. योगी अरविंद यांचाही क्रांतिकार्यात विशेष सहभाग होता. त्यांना भेटल्यावर निवेदिताने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा तर केलीच पण त्याच्या जोडीने एकत्रितपणे क्रांतिकार्याची धुराही सांभाळण्याचे ठरविले. अनुशीलन समितीची स्थापना झाल्यावर युवकांच्या गटाला क्रांतिकार्यासाठी निवेदिता मार्गदर्शन करीत. डॉन सोसायटीच्या माध्यमातूनही क्रांतिकार्य चाले. या कार्यातून बंगाली तरुणांना स्वदेशभक्तीचे शिक्षण दिले जाई. निवेदिता या गटालाही मार्गदर्शन करीत असत.आपल्या युवकांसमोर आणि हिंदुस्थानासमोरच आपल्या राष्ट्राचे चिह्न असावे या भूमिकेतून निवेदिताने एक वज्रचिह्न असलेला ध्वज तयार केला. सन्मान, पावित्र्य, शहाणपण, अधिकार आणि चेतना यांचा बोध करून देणारा हा ध���वज स्वदेशीच्या आंदोलनात निवेदिताने स्वदेशाचा पुरस्कार करणारे लेख लिहिले. घरोघरी जाऊन स्वतः स्वदेशी वस्तूंचा प्रसारही केला.\nरवीन्द्रनाथ ठाकूर, त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ ठाकूर, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू आणि अबला बसू, यासारख्या अनेक मंडळींशी निवेदितांचे अतिशय सौहार्दपूर्ण नाते होते. जगदीशचंद्र बसूंची मानसकन्या असे निवेदितांचे स्थान होते.Response in the Living and Non-Living हा बसूंचा पहिला ग्रंथ लिहिण्याच्या आणि संपादित करण्याच्या कामी निवेदितांचे खूप साहाय्य झाले होते. निवेदितानी बसूंच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख लिहून त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून दिली. बसूंच्या टिपणाच्या आधारे निवेदितांनी 'Plant Response as a Means of Physiological Investigation' हा ग्रंथ पूर्ण लिहिला.जगदीशचंद्र बसूंची 'Comparitive Electro-Psysiology', 'Researches on Irritability of Plants\" ही पुस्तकेही निवेदितानेच लिहिली आहेत. {२}\nभारतीय कलेतील प्राचीन परंपरा,पूर्णत्वाच्या कल्पना, चैतन्य,सर्जनशीलता यांच्याशी निवेदिता एकरूप झाल्या होत्या असे म्हणता येईल.पाश्चात्य कलेची परिमाणे लावून भारतीय कलेची समीक्षा करणे थांबले पाहिजे असे निवेदिताने आग्रहाने नोंदविले. संस्कृती व कला हे निवेदितांचे आस्थेचे विषय होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करून त्याद्वारे समाज परिवर्तन आणि राष्ट्र जागरण करता येईल असे निवेदितांचे मत होते.\n१३ ऑक्टोबर १९११ रोजी निवेदिता यांनी आपला इहलोकीचा प्रवास संपविला. निवेदितांचे कार्य युवकांना आणि युवतींना सतत प्रेरणादायी असेच आहे.{२} भगिनी निवेदिता यांचा विचार- कला, विज्ञान, शिक्षण उद्योग आणि व्यापार या सर्व गोष्टी यापुढे दुसऱ्या कोणत्या हेतूसाठी नव्हेत, तर भारताच्या, मातृभूमीच्या पुनर्उभारणीच्या हेतूसाठीच करायला हव्यात . [१] मातृभूमीच्या पुनर्घडणीसाठी कलेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे.\nचरित्रे आणि निवेदितांचे चिंतनविश्व[संपादन]\nभगिनी निवेदिता यांच्याविषयीची काही पुस्तके :\nअग्निशिखा भगिनी निवेदिता (प्रा. प्रमोद डोरले)\nकर्मयोगिनी निवेदिता -डॉ सुरेश शास्त्री\nक्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता - मृणालिनी गडकरी\nचिंतन भगिनी निवेदितांचे : कला आणि राष्ट्रविचार (अदिती जोगळेकर-हर्डीकर)\nचिंतन भगिनी निवेदितांचे : भारतीय मूल्यविचार (डॉ. सुरुची पांडे)\nचिंतन भगिनी निवेदितांचे : शिक्षणविचार (डॉ. स्वर्णलता भिशीकर)\nचिंतन भगिनी निवेदितांचे : स्वातंत्र्यलढा सहभाग आणि चिंतन (प्रा. मृणालिनी चितळे)\nभगिनी निवेदिता (म.ना. जोशी)\nभगिनी निवेदिता (सविता ओगीराल)\nभगिनी निवेदिता (सुरेखा महाजन)\nभगिनी निवेदिता - एक चिंतन (दिलीप कुलकर्णी, संध्या गुळवणी, चारुता पुराणिक)\nभगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान (डाॅ. सुभाष वामन भावे, डाॅ' अश्विनी सोवनी)\nभगिनी निवेदिता : संक्षिप्त चरित्र व कार्य (काशिनाथ विनायक कुलकर्णी).\nभारताच्या पाऊलखुणांवर ... -डॉ. सुरुचि पांडे\nविवेकानंद कन्या - भगिनी निवेदिता (वि.वि. पेंडसे)\nशतरूपे निवेदिता -अनुवादक - साने गुरुजी (डॉ. सुरुचि पांडे, डॉ.य.शं.लेले )\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ समग्र निवेदिता पृष्ठ १४\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९११ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०२० रोजी १५:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/letter-written-by-shalini-thackeray-in-his-own-words-for-hinganghat-victim-120021000034_1.html", "date_download": "2021-09-21T08:07:37Z", "digest": "sha1:GQ5HPL2EK3JZSW7JMDFVAVCH6264YMIY", "length": 9353, "nlines": 115, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "शालिनी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र त्यांच्याच शब्दात…", "raw_content": "\nशालिनी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र त्यांच्याच शब्दात…\nसोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (18:10 IST)\nकुणी तरी तुझ्यावर अ‍ॅसिड टाकतं, कुठेतरी तुझ्यावर बलात्कार होतो किंवा कधीतरी तुला रॉकेल टाकून पेटवून दिलं जातं… मग तुझं खरं नाव समाजाला समजू नये. तुझी ओळख उघड होऊन तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या वेदना आणखी वाढू नयेत म्हणून आम्ही तुझं नामकरण करतो- ‘निर्भया’. जी कुणालाही घाबरत नाही. जिला कसल��ही भय नाही ती ‘निर्भया’\nमहिलांना समान न्याय, समान संधी, समान वेतन आणि त्यातून महत्वाचं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने समान सन्मान देणारी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तुला ‘निर्भया’ हे नाव ठेवणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतं.\nत्यानंतर दोन-चार दिवस महिलांच्या सुरक्षिततेविषयीच्या बातम्या येतात. मोठमोठे लेख लिहिले जातात. ‘निर्भया’च्या वैद्यकीय उपचारांचा खर्च आम्ही करू असं सरकार जाहीर करतं…\nकारण हे सगळं सोपं आहे गं, आमच्यासाठी.\nतुझ्यावर घरात, शाळा-कॉलेजात, रस्त्यात किंवा अगदी ट्रेनमध्ये अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्यापेक्षा तुझा वैद्यकीय खर्च उचलणं सोपं आहे, पटतंय ना\nमग एक दिवस तू थकतेस. दमतेस आणि शेवटचा श्वास घेऊन मोकळी होतेस.\nआठ वर्षांपूर्वी तू दिल्लीत होतीस. तीन वर्षांपूर्वी नगरला. गेल्या महिन्यात पुण्यात आणि मागच्याच आठवड्यात हिंगणघाटात पण चिंता करू नकोस. आम्ही तुला न्याय मिळवून देऊ. आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात जाऊ. तुझं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करणाऱ्याला शिक्षा व्हावी, म्हणून आम्ही वर्षानुवर्षं न्यायालयात तुझी बाजू मांडू पण चिंता करू नकोस. आम्ही तुला न्याय मिळवून देऊ. आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात जाऊ. तुझं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करणाऱ्याला शिक्षा व्हावी, म्हणून आम्ही वर्षानुवर्षं न्यायालयात तुझी बाजू मांडू आणि पुढची १० वर्षं त्या न्यायालयीन लढ्याच्या बातम्या दैनिकांच्या आतल्या पानांवर येत राहतील, अशी तरतूद करू.\nआणि हो, एक राहिलंच.\nतुझ्यासाठी एक मेणबत्ती मोर्चाही काढू\nसौ. शालिनी जितेंद्र ठाकरे\nगुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू : मुख्यमंत्री\nसुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पीडितेला श्रद्धांजली\nहिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू\nसत्तेत असो वा नसो, सन्मार्ग सोडता कामा नये : देवेंद्र फडणवीस\nमला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही : उद्धव ठाकरे\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्��वस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/good-news-for-st-employees-rs-500-crore-announced-by-finance-minister/", "date_download": "2021-09-21T09:43:24Z", "digest": "sha1:NQHHMOBAXAKZVQVJNHCIMDR6FVRGYRUP", "length": 8036, "nlines": 106, "source_domain": "analysernews.com", "title": "एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थमंत्र्याकडुन ५०० कोटी जाहीर", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nएसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थमंत्र्याकडुन ५०० कोटी जाहीर\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देश व कार्यवाहीने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटण्यास मदत\nमुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसार तातडीने निधी वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n६१४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'नारळ'\nरस्ता खचला, हायकोर्टची भिंत फोडून ट्रक आत कोसळला\nजाणुन घ्या पितृपक्षाचे महत्वं\nअखेर करुणा शर्मा यांना जमीन मंजूर\nचिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी –सामंत\nआलिया भट्ट कन्यादानच्या जाहिरातीमुळे ट्रोल\nतिसऱ्या लाटेसाठी नागपुर प्रशासन सज्ज-राऊत\n'अजित दादा जरा सांभाळून बोला, आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल', चंदक्रांत पाटलांचा थेट इशारा\n...तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार\nसार्वजनिक गणेश मंडपात गर्दी आढळली तर लगेच निर्बंध लावण्यात येईल- अजित पवार\nपुन्हा लाॅकडाऊनची वेळ आणू नका- अजित पवार\nसण-उत्सव साधेपणाने साजरे करा- अजित पवार\nकबड्डीची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार– उपमुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://basicjava.in/2021/08/09/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-21T07:11:46Z", "digest": "sha1:IFDDJTERV55EWJQKW222LRFXY4KSBBR3", "length": 13671, "nlines": 47, "source_domain": "basicjava.in", "title": "\"मला कचरा गोळा करण्याची काळजी करण्याची गरज नाही.\" हे खरे आहे: |: जावा कोड गीक्स: - Basicjava.in", "raw_content": "\n“मला कचरा गोळा करण्याची काळजी करण्याची गरज नाही.” हे खरे आहे: |: जावा कोड गीक्स:\nमी माझ्या काही विकसनशील मित्रांना असे म्हणताना ऐकले आहे:कचरा संकलन स्वयंचलित आहे. त्यामुळे मला त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही.पहिला भाग खरा आहे, म्हणजे सर्व आधुनिक प्लॅटफॉर्मवर “कचरा संकलन स्वयंचलित आहे” – जावा, .नेट, गोलंग, पायथन … पण दुसरा भाग, म्हणजे “मला याची काळजी करण्याची गरज नाही.” – बरोबर असू शकत नाही. ते वादग्रस्त, संशयास्पद आहे. कचरा गोळा करण्याची क्षमता दाखवणे हे माझे काम आहे.\n1. अप्रिय ग्राहक अनुभव\nजेव्हा कचरा संकलन चालू असते, तेव्हा ते वापरलेल्या वस्तूंना चिन्हांकित करण्यासाठी संपूर्ण अनुप्रयोग समाप्त करते – ज्यामध्ये सक्रिय दुवे नाहीत अशा वस्तू काढण्यासाठी. या ब्रेक दरम्यान, सर्व ग्राहक व्यवहार हलवले जातील (म्हणजे गोठलेले). आपल्या कॉन्फिगर केलेल्या GC अल्गोरिदमच्या कॉन्फिगरेशनवर अवलंबून, मेमरी विराम काही मिलिसेकंदांपासून कित्येक मिनिटांपर्यंत असू शकतात. अनुप्रयोगाच्या वारंवार व्यत्ययामुळे तुमचे ग्राहक हतबल, न्यायाधीश किंवा संपुष्टात येऊ शकतात. हे आपल्या ग्राहकांसाठी एक अप्रिय अनुभव सोडेल.\n2. लाखो डॉलर्स वाया गेले\nयेथे एक श्वेतपत्रिका आहे आम्ही कचरा संकलनावर व्यवसाय लाखो डॉलर्स कसे वाया घालवतो हे स्पष्ट करून प्रकाशित केले. थोडक्यात, आधुनिक कार्यक्रम तयार केले जातात हजारो / लाखो वस्तू“या सुविधांची सतत तपासणी केली पाहिजे की त्यांच्याकडे सक्रिय प्रमाणपत्रे आहेत किंवा कचरा उचलण्यासाठी तयार आहेत. जेव्हा कचरा गोळा केला जातो तेव्हा स्मृती खंडित होते. स्प्लिट मेमरी संकुचित करणे आवश्यक आहे. या सर्व कृती वापरतात *प्रचंड संगणकीय चक्र*. ही गणना चक्र लाखो डॉलर्समध्ये अनुवादित करतात. जर कचरा गोळा करण्याची कार्यक्षमता अनुकूल केली जाऊ शकते, तर यामुळे कित्येक दशलक्ष डॉलर्सची बचत होऊ शकते.\n3. कमी धोका, उच्च परिणाम कार्यक्षमता सुधारणा\nआपल्या कचरा संकलनाचे कार्यप्रदर्शन ऑप्टिमाइझ करून, आपण केवळ आपला कचरा गोळा करण्याची वेळच सुधारत नाही, तर आपला एकूण अनुप्रयोग प्रतिसाद वेळ देखील सुधारतो. आम्ही अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांच्या कचरा संकलनाचे नियमन करण्यास मदत केली. फक्त कचरा सेटिंग्ज बदलून कोडची एक ओळ बदलल्याशिवाय, आम्ही त्यांच्या एकूण अनुप्रयोग प्रतिसाद वेळेत लक्षणीय सुधारणा केली आहे. खालील सारणी आम्ही केलेल्या प्रत्येक कचरा संकलन पॅरामीटरमध्ये मिळवलेल्या एकूण प्रतिसाद वेळ सुधारणेचा सारांश देते.\nसरासरी प्रतिसाद वेळ (सेकंद) व्यवहार> 25 सेकंद (%)\nGC सेटिंग्ज # 2 ची पुनरावृत्ती करा 1.36: 0.12:\nजीसी पॅरामीटर्सची पुनरावृत्ती # 3 1.7: 0.11:\nGC सेटिंग्ज # 4 ची पुनरावृत्ती करा 1.48: 0.08:\nजीसी सेटिंग्ज # 5 ची पुनरावृत्ती करा 2,045: 0.14:\nGC सेटिंग्ज # 6 ची पुनरावृत्ती करा 1,087: 0.24:\nजीसी पॅरामीटर्सची पुनरावृत्ती # 7 1.03: 0.14:\nजीसी सेटिंग्ज # 8 ची पुनरावृत्ती करा 0.95: 0.31:\nजेव्हा आम्ही जीसी ट्यूनिंग व्यायाम सुरू केला, तेव्हा या कार अॅपचा एकूण प्रतिसाद वेळ 1.88 सेकंद होता. आम्ही वेगवेगळ्या मापदंडांसह कचरा गोळा करण्याचे काम ऑप्टिमाइझ केल्यामुळे, # 8 ची पुनरावृत्ती केल्यामुळे, आम्ही एकूण प्रतिसाद वेळ 0.95 सेकंदात सुधारण्यास सक्षम होतो. ते आहे, 49.46% प्रतिसाद वेळ सुधारणे. त��याचप्रमाणे, 25 सेकंदांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या व्यवहारावरील व्याजदर 0.7% वरून 0.31% किंवा 55% सुधारणा घसरले. कोडची एकच ओळ न बदलता ही लक्षणीय सुधारणा आहे.\nप्रतिसाद वेळ सुधारण्यासाठी इतर सर्व मार्गांसाठी पायाभूत बदल किंवा आर्किटेक्चरल बदल किंवा कोड पातळी बदल आवश्यक असतील. हे सर्व महागडे बदल आहेत. तुम्ही हे महागडे बदल केले तरी तुमचा प्रतिसाद वेळ सुधारेल याची शाश्वती नाही.\nकचरा संकलन नोंदी महत्त्वपूर्ण भविष्यसूचक मायक्रोमीटर प्रकट करतात. हे निकष अनुप्रयोग उपलब्धता և कामगिरी वैशिष्ट्यांचा अंदाज लावण्यासाठी वापरले जाऊ शकतात. कचरा संकलनामध्ये सादर केलेल्या मायक्रोमीटरपैकी हे एक आहे.जीसी बँडविड्थ”(इतर मायक्रोमीटरवर अधिकसाठी, पहा: या लेखाला): जीसी बँडविड्थ म्हणजे काय जर तुमच्या अर्जाची GC बँडविड्थ 98% असेल, तर याचा अर्थ असा की तुमचा अनुप्रयोग त्याच्या 98% वेळ ग्राहक क्रियाकलापांवर खर्च करतो आणि उर्वरित 2% GC क्रियाकलापांवर खर्च करतो. जेव्हा एखादा अनुप्रयोग मेमरी समस्येने ग्रस्त असतो, तेव्हा तो जीसी बँडविड्थच्या काही मिनिटांपूर्वी खराब होऊ लागतो. समस्यानिवारण साधने जसे की: वाय क्रॅश: उत्पादन वातावरणात येण्यापूर्वी मेमरी समस्यांचा अंदाज लावण्यासाठी जीसी बँडविड्थचे परीक्षण करते – अंदाज लावते.\nतुम्ही तुमच्या अर्जाच्या क्षमतेचे नियोजन करता, तुम्हाला तुमच्या अर्जाची मेमरी, प्रोसेसर, नेटवर्क և स्टोरेज साठी आवश्यकता समजून घेणे आवश्यक आहे. स्मृती मागणीचा अभ्यास करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे कचरा गोळा करण्याच्या वर्तनाचे विश्लेषण करणे. कचरा गोळा करण्याच्या वर्तनाचे विश्लेषण करताना, आपण ऑब्जेक्ट निर्मितीचा सरासरी दर (उदाहरणार्थ, 150 MB / s), ऑब्जेक्टच्या पुनर्प्राप्तीचा सरासरी दर निर्धारित करण्यास सक्षम असाल. या प्रकारच्या मायक्रोमीटरचा वापर करून, आपण आपल्या अनुप्रयोगासाठी प्रभावी अनुप्रयोग क्षमतांची योजना करू शकता.\nमित्रांनो, या पोस्टमध्ये मी कचरा विश्लेषणाचे महत्त्व योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. कचरा गोळा करण्याच्या अत्यंत सूक्ष्म निर्देशकांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला -तुमच्या टीमला शुभेच्छा.\n2021 मध्ये नवशिक्यांसाठी शीर्ष 5 मोफत Google क्लाउड कोर्स\nमाझा दुसरा कप रस्ट\n2021 मध्ये सीआय / सीडीसाठी जेनकिन्ससाठी जावा 6 डेव्हलपर्ससा��ी शीर्ष 6 अभ्यासक्रम\nडॉकर डेस्कटॉपला हायपरकिट + मिनीक्यूबसह बदलणे – जावा कोड गीक्स\nस्थिर कोड विश्लेषण महत्वाचे का आहे च्यासाठी आणि च्या विरुद्ध\nजावा मध्ये लिहिलेले टॉप 7 गेम्स – जावा कोड गीक्स\nजावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल և फंक्शनल वर्धन काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/sikkim", "date_download": "2021-09-21T09:24:55Z", "digest": "sha1:HKDPMM6QOXF34UR7GVAO3TR7TACQRMQN", "length": 2752, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "sikkim Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nसिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक\nनवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर त्यांचा मुकाबला करताना २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर २० जानेवारीला सिक्कीमच्या उत्तर ...\nकंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप\nअसहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये\nबॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन\nसोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nप्रधानमंत्री आवास योजना आणि जनतेच्या आकांक्षा\nजातप्रथा आणि स्त्रीमुक्ती – डॉ. आंबेडकरांचे विचार\nचरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री\nबर्ट्रंड रसेलची लेखनशैली: लोकप्रिय सामाजिक लेखनशैली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B5_(%E0%A4%A8%E0%A4%BF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-09-21T08:21:31Z", "digest": "sha1:3W3YMWPHJ76SCWUFK7ECOKSEOGG7MLLC", "length": 9649, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैष्णव (नि:संदिग्धीकरण)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवैष्णव (नि:संदिग्धीकरण)ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वैष्णव (नि:संदिग्धीकरण) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवैष्णव (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवेद ‎ (← दुवे | संपादन)\nअनंत चतुर्दशी ‎ (← दुवे | संपादन)\nदिवाळी ‎ (← दुवे | सं��ादन)\nकोजागरी पौर्णिमा ‎ (← दुवे | संपादन)\nभजन ‎ (← दुवे | संपादन)\nरवींद्रनाथ टागोर ‎ (← दुवे | संपादन)\nरामायण ‎ (← दुवे | संपादन)\nराधा ‎ (← दुवे | संपादन)\nआयुर्वेद ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १४८६ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:हिंदू धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nशिव ‎ (← दुवे | संपादन)\nकांबोडिया ‎ (← दुवे | संपादन)\nद्वापर युग ‎ (← दुवे | संपादन)\nक्षत्रिय ‎ (← दुवे | संपादन)\nशूद्र ‎ (← दुवे | संपादन)\nवैश्य ‎ (← दुवे | संपादन)\nकलि युग ‎ (← दुवे | संपादन)\nत्रेता युग ‎ (← दुवे | संपादन)\nसत्य युग ‎ (← दुवे | संपादन)\nरमण महर्षी ‎ (← दुवे | संपादन)\nकाझीरंगा राष्ट्रीय उद्यान ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू तत्त्वज्ञान ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीपेरुम्बुदुर ‎ (← दुवे | संपादन)\nरामकृष्ण परमहंस ‎ (← दुवे | संपादन)\nकूचिपूडि नृत्य ‎ (← दुवे | संपादन)\nमणिपुरी नृत्य ‎ (← दुवे | संपादन)\nकोसस ‎ (← दुवे | संपादन)\nमाया (हिंदू धर्म) ‎ (← दुवे | संपादन)\nश्रुति (हिंदू धर्म) ‎ (← दुवे | संपादन)\nश्रुत ‎ (← दुवे | संपादन)\nस्मृति (हिंदू धर्म) ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू धर्माचा इतिहास ‎ (← दुवे | संपादन)\nपुराण ‎ (← दुवे | संपादन)\nसूत्र ‎ (← दुवे | संपादन)\nमूर्ति ‎ (← दुवे | संपादन)\nतंत्र ‎ (← दुवे | संपादन)\nइष्ट-देव ‎ (← दुवे | संपादन)\nकतुर्थ ‎ (← दुवे | संपादन)\nगुरु-शिष्य परंपरा ‎ (← दुवे | संपादन)\nमीमांसा ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू मान्यता ‎ (← दुवे | संपादन)\nज्योतिष ‎ (← दुवे | संपादन)\nदीक्षा ‎ (← दुवे | संपादन)\nमंत्र ‎ (← दुवे | संपादन)\nपूजा ‎ (← दुवे | संपादन)\nस्तोत्र ‎ (← दुवे | संपादन)\nयज्ञ ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू धर्मातले गुरू ‎ (← दुवे | संपादन)\nरामानुज ‎ (← दुवे | संपादन)\nमध्वाचार्य ‎ (← दुवे | संपादन)\nस्वामी शिवानंद सरस्वती ‎ (← दुवे | संपादन)\nस्वामीनारायण ‎ (← दुवे | संपादन)\nलोकेनाथ ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू विभाजन ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू पुनरुत्थान ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू मिथकशास्त्र ‎ (← दुवे | संपादन)\nयुग ‎ (← दुवे | संपादन)\nओडिसी नृत्य ‎ (← दुवे | संपादन)\nदिव्य देशम ‎ (← दुवे | संपादन)\nचैतन्य महाप्रभू ‎ (← दुवे | संपादन)\nचातुर्वर्ण्य ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू दैवते ‎ (← दुवे | संपादन)\nगुरुवायूरचे मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nप्रभुपाद ‎ (← दुवे | संपादन)\nदिव्य प्रबंधम ‎ (← दुवे | संपादन)\nकन्नड ब्राह्मण ‎ (← दुवे | संपादन)\nलोणारी ‎ (← दुवे | संपादन)\nकृष्ण जन्माष्टमी ‎ (← दुवे | संपादन)\nश��रदामणी देवी ‎ (← दुवे | संपादन)\nनिसर्गदत्त महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nहविद्रव्य ‎ (← दुवे | संपादन)\nगोवर्धन पूजा ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म/मुख्यलेख ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:हिंदू धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nभक्ती योग ‎ (← दुवे | संपादन)\nनरसिंह मेहता ‎ (← दुवे | संपादन)\nषोडशोपचार पूजा ‎ (← दुवे | संपादन)\nवैष्णव व्यक्ती (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवैष्णव (नि:संदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-business-news/petrol-diesel-price-today-121061200020_1.html", "date_download": "2021-09-21T08:29:10Z", "digest": "sha1:BMMEXGBH6PDTGI3LDJDL3MTXZTQ7WPRN", "length": 8665, "nlines": 110, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही वाढ", "raw_content": "\nPetrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही वाढ\nपेट्रोल- डीझेल ने आता महागाईचा उचांक गाठला असून डिझेलच्या किंमतीत लागलेली आग सध्या तरी कमी झालेली दिसत नसून ती भडकत आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आपला जुना विक्रम तोडून नवीन विक्रम करत आहेत. 2014 ते 2021 या सात वर्षापर्यंत पेट्रोल 30 रुपयांनी तर डिझेल 36 रुपये प्रति लिटर महागले आहे.\nसरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सलग दुसर्यात दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 27 पैसे आणि डिझेलच्या दरात 23 पैशांची वाढ केली आहे. यापूर्वी शुक्रवारी म्हणजेच 11 जून रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 29 पैसे आणि डिझेलच्या दरात 28 पैशांची वाढ झाली होती.\nया वाढीमुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.12 रुपये तर डिझेलची किंमत 86.98 रुपये प्रतिलिटर झाली आहे.\nत्याचबरोबर मुंबईतील पेट्रोलची किंमत 102.30 रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 94.39 रुपये आहे.\nकोलकातामध्ये पेट्रोल 96.06 रुपये तर डिझेल 89.83 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.\nचेन्नईमध्ये पेट्रोल 97.43 रुपये आणि डिझेल 91.64 रुपयांना विकले जात आहेत.\nएका अहवालानुसार, देशातील 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. यावर्षी पेट्रोलच���या किंमतीत 13% वाढ झाली आहे.\nसोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या आजचा रेट\nपेट्रोलच्या किंमतीत आग, आता डिझेल 100 रुपयांच्या जवळपास\nGold price today: सोनं स्वस्त झाले, चांदीचे दरही खाली, दहा ग्रॅमची किंमत तपासा\nPetrol Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, डिझेलची किंमत 100 रुपयांच्या अगदी जवळ\nपेट्रोल-डिझेल रेकॉर्ड स्तरावर, 37 दिवसांत 21 वेळा वाढले भाव, 4 महानगरांमधील किंमती काय आहेत ते जाणून घ्या\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/they-talk-about-families-who-cant-stand-needles-congress-criticize-danve-jp75-82106", "date_download": "2021-09-21T07:30:08Z", "digest": "sha1:5GDW6SMZ66SEY5FVGVI4ZWQDGZAMISUR", "length": 7183, "nlines": 29, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सुई सहन न होणारे, देशासाठी गोळ्या, बाॅम्ब झेलणाऱ्या परिवारावर बोलतात..", "raw_content": "\nसुई सहन न होणारे, देशासाठी गोळ्या, बाॅम्ब झेलणाऱ्या परिवारावर बोलतात..\nदानवे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना मोकाट सांडाशी केली होती.\nऔरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका पक्षाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. महाराष्ट्र काॅंग्रेसच्या वतीने गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग, छातीवर झेललेल्या गोळ्या आणि बाॅम्बची आठवण करून देत रावसाहेब दानवे यांना लक्ष केले आहे. (They talk about families who can't stand needles, Congress criticize Danve) कोरोना लस घेतांना त्याची स���ई देखील सहन न होणाऱ्या दानवेंनी देशासाठी अमर झालेल्या परिवाराबद्दल बोलावं, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे आणि खडेबोल सुनावणारे ट्विट आपल्या अधिकृत पेजवर केले आहे.\nजन आशिर्वाद यात्रे दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील भाषणात रावसाहेब दानवे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना मोकाट सांडाशी केली होती. (Central State Railway Minister Raosaheb Danve) या टीकेनंतर राज्यभरातील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (Congress Leader Rahul Gandhi) दानवे यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत अनेक ठिकाणी काॅंग्रेसने आंदोलनही केले. त्यांचे कार्यक्रम उधळण्याचे प्रयत्न देखील केले गेले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कसे महान आणि कार्यक्षम आहे, हे पटवून देतांना दानवे यांनी राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी निष्क्रीय असल्याचे आपल्या भाषणात सांगितले होते. (Maharashtra Pradesh Congress) हे सांगतांना त्यांनी गावात मोकाट फिरणाऱ्या, बिनकामाच्या सांड, वळू, बैलाशी राहुल गांधी यांची तुलना केली होती. दानवे यांचे हे भाषण सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर यावरून वादंग निर्माण झाले. अशातच काॅंग्रेसने आता थेट आपल्या ट्विटर हॅन्डलवरूनच रावसाहेब दानवे यांच्यावर निशणा साधला आहे.\nकोरोना लस घेतांना टोचण्यात आलेली सुई देखील सहन न झालेल्या दानवे यांचा उल्लेख व त्याचे छायाचित्र पोस्ट करत काॅंग्रेसने दानवे यांना गांधी परिवाराबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचे अधोरेखित केले आहे.\nकाॅंग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्या लोकांना साधी सई देखील सहन होत नाही, ते देशासाठी छातीवर गोळ्या आणि बाॅम्ब घेऊन अमर जालेल्या परिवाराबद्दल बोलतात.. अरे बाप्पा सिस्टर हळू.. असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काॅंग्रेसमध्ये संतापाचे वातावरण असून येणाऱ्या काळात दानवे विरुद्ध काॅंग्रेस असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.\nहे ही वाचा ः हीच का देशभक्ती, भाजपच्या झेंड्याने झाकला तिरंगा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-beware-parents-do-not-name-your-children-with-these-15-unisex-names-4998671-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:52:54Z", "digest": "sha1:3EOQKKTTQHQBP366UV7CXIJ44KYS6GUH", "length": 3936, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BEWARE PARENTS: Do not name your children with these 15 unisex names! | FUNNY: पालकांनो सावधान!, मुलांना ही UNISEX नावे देताना पुन्हा एकदा करा विचार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n, मुलांना ही UNISEX नावे देताना पुन्हा एकदा करा विचार\nशेक्सपियर म्हणतात नावात काय आहे. मात्र बदलत्या काळानुसार नावात बरेच काही असते असेच दिसून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नावावरून तुमचे जेंडर कळते. नुसते नाव जरी वाचले तरी ती व्यक्ती स्त्री आहे की पुरूष याबद्दल कल्पना येऊन जाते. मात्र काही नावे अशी आहेत ज्यांना वाचूनसुध्दा कळत नाही की, ही व्यक्ती स्त्री आहे की पुरूष. बर्‍याचवेळा आपण नाव वाचून संबंधीत व्यक्ती ही स्त्री असावी अशी कल्पना करतो. मात्र प्रत्यक्षात ती व्यक्ती समोर आली तेव्हा कळते की तो पुरूष आहे. आज आम्ही असेच 15 नावे खास तुमच्यासाठी आणली आहेत. जी तुम्ही तुमच्या पाल्यांना ठेवताना दहा वेळा विचार कराल...\nपुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर 14 नावांबद्दल\nFunny: अरे यार अच्छे दिन कुठेच दिसत नाहीयेत, वाचा भन्नाट Whatsapp Jokes\nFUNNY: इंग्रजीला श्रध्दांजली देणार्‍या या पाट्यावाचून रडू येईपर्यंत हसाल\nWhatsapp Funny: हे नाही सुधरणार, स्वतः खाणार आणि दुसर्‍यांना हसवणार\nFUNNY: हे PHOTOS पाहून कळेल की,का होते चिमुकल्यांची मांजरीशी गट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/16-commercial-complexes-closed-from-tomorrow/", "date_download": "2021-09-21T07:41:02Z", "digest": "sha1:CSKS2ROV4CATUQ3BQ6I4TARY2B7U6GLI", "length": 4709, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "महत्त्वाची बातमी : उद्यापासून जळगावातील १६ व्यापारी संकुल बंद राहणार | Jalgaon Live News", "raw_content": "\nमहत्त्वाची बातमी : उद्यापासून जळगावातील १६ व्यापारी संकुल बंद राहणार\n प्रशासनातर्फे गाळेधारकांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जळगाव शहरातील १६ व्यापारी संकुलांनी २६ मार्चपासून बेमुदत बंदची घोषणा केली आहे.\nजळगाव शहर महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष बंडू काळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू मार्केट येथे घेण्यात आलेल्या गाळेधारकांच्या बैठकीत बेमुदत बंदच निर्णय घेण्यात आला आहे.\nपहा लाईव्ह व्हिडीओ :\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/manish-jain-supporters-group-discarded/", "date_download": "2021-09-21T08:25:27Z", "digest": "sha1:FPI7VW5RPIEUTT6O7GW655Z2S6DLTAXZ", "length": 6686, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "मनीष जैन समर्थकांचा ग्रुप निष्कासित | Jalgaon Live News", "raw_content": "\nमनीष जैन समर्थकांचा ग्रुप निष्कासित\n जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मनीष जैन हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. मनीष जैन यांच्या समर्थकांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करून मोर्चेबांधणी देखील सुरू केली होती. जळगाव लाईव्ह न्युजने याबाबत वृत्त प्रकाशित करताच संपूर्ण ग्रुपच निष्कासित करण्यात आला आहे.\nविधानसभा निवडणुकीला अद्याप बराच अवधी शिल्लक असला तरी अनेकांनी तयारीला सुरुवात केली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे या निवडणूक लढविणार असल्याचे चर्चा होती. जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी साहिल पटेल यांनी व्हाट्सअपला एक ग्रुप तयार केला होता त्या ग्रुपमध्ये शहरातील अनेक मान्यवरांचा समावेश होता मध्यंतरी ग्रुपचे नाव ‘रोहिणीताई खडसे भावी आमदार’ असे करण्यात आले होते. परंतु दोन दिवसापूर्वी एका ॲडमिनने ग्रुपचे नाव बदल करीत ‘मनीषदादा जैन भावी आमदार’ असे केले. जळगाव शहरातून मनीष जैन हे निवडणूक लावणार का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होता.\nग्रुपचे अँडमीन अशोक लाडवंजारी व काही मान्यवर देखील होते. ग्रुपमध्ये झालेल्या बदलाबाबत लक्षात येताच आणि जळगाव लाईव्हच्या वृत्तानंतर मुख्य ॲडमिन साहिल पटेल त्यांनी संपूर्ण ग्रुपच निष्कासित केला तर काहींनी ग्रुप स्वता होऊनच ग्रुप सोडला. काही वेळाने साहिल पटेल यांनी मित्र परिवाराचा स्वतंत्र ग्रुप तयार केला आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील य���ंची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/national/india-should-not-make-allegations-without-inquiry-937/", "date_download": "2021-09-21T09:21:05Z", "digest": "sha1:WH4QIOSFHJN5JOU4VJNCN24SPOA66NBP", "length": 12698, "nlines": 121, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "भारताने चौकशीशिवाय आरोप करू नये;पाकिस्तानच्या उलटया बोंबा.", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थ���डा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome राष्ट्रीय भारताने चौकशीशिवाय आरोप करू नये;पाकिस्तानच्या उलटया बोंबा.\nभारताने चौकशीशिवाय आरोप करू नये;पाकिस्तानच्या उलटया बोंबा.\nप्राईम नेटवर्क : पाकिस्तानने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोप फेटाळून लावत, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाचे खापर आमच्या माथ्यावर फोडण्याची भारताची ही चाल आहे असे म्हटले आहे. हल्ल्यानंतर लगेच कुठलाही विचार न करता चौकशीशिवाय आरोप करू नये असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहोम्मद फैझल यांनी म्हटले आहे.\nभारताने आत्मपरीक्षण करुन सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणातील त्रुटींबद्दल उत्तर द्यावे असेही मोहोम्मद फैझल यांनी म्हटले आहे. आदिल अहमद दारचा कबुलीचा व्हिडिओ भारताने लगेच स्वीकारला पण कुलभूषण जाधव यांचा व्हिडिओ भारत मान्य करत नाही अशी टीका मोहोम्मद फैझल यांनी केली.\nपाकिस्तान या हल्ल्याचं खापर भारतीय गुप्तचर यंत्रणेवर फोडत आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांनी हा हल्ला म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉने रचलेलं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी रॉने हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.\nजैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानकडून ही अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. १४ फेब्रुवारीला आदिल अहमद दार या आत्मघातकी दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफ जवानांच्या बसला धडकवली. त्यानंतर लगचेच पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.\nPrevious articleपुलवामा अटॅक : गृहमंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक.\nNext articleनिलंगा येथे साकारलेय छ. शिवाजी महाराजांची विश्वविक्रमी हरित शिव प्रतिमा.\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nब��बा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-09-21T09:10:25Z", "digest": "sha1:4AGLEXL7O6X6IHRCXX3W76A3MTILFDND", "length": 10197, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्फ्रेड डीकिन - विकिपीडिया", "raw_content": "\nऑगस्ट ३, इ.स. १८५६\nऑक्टोबर ७, इ.स. १९१९\nआल्फ्रेड डीकिन ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबार्टन · डीकिन · वॉटसन · रीड · डीकिन · फिशर · डीकिन · फिशर · कूक · फिशर · ह्यूज · ब्रुस · स्कलिन · ल्योन्स · पेज · मेंझिस · फॅडेन · कर्टीन · फोर्ड · चिफली · मेंझिस · होल्ट · मॅकइवेन · गॉर्टन · मॅकमेन · व्हिटलॅम · फ्रेझर · हॉक · कीटिंग · हॉवर्ड · रुड · जिलार्ड · रुड · ॲबट · टर्नबुल\nइ.स. १८५६ मधील जन्म\nइ.स. १९१९ मधील मृत्यू\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी ११:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%2C-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A-17-%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-21T08:44:42Z", "digest": "sha1:6LQIOF3DDVCHZFEG7V4HF5Q6KBN2LH33", "length": 12449, "nlines": 113, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपल संगीत वाढतच आहे, त्यात आधीपासूनच 17 दशलक्ष ग्राहक आहेत | आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपल संगीत वाढतच आहे, आधीपासूनच 17 दशलक्ष ग्राहक आहेत\nइग्नासिओ साला | | ऍपल संगीत, आमच्या विषयी\nकालच्या भाषणाचा आनंद घेण्याची संधी आपल्याकडे नसेल तर आपणास हे माहित असले पाहिजे की अलिकडच्या वर्षांत Appleपलने आमच्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने त्याची सुरुवात झाली. या शेवटच्या भाषणात, टीम कुक जेम्स कॉर्डनसह कारमध्ये दिसला, हा अमेरिकेतील एक अतिशय लोकप्रिय प्रोग्राम आहे ज्यात प्रत्येक आठवड्यात कॉर्डन एका प्रसिद्ध व्यक्तीला आमंत्रित करते आणि मुलाखतीव्यतिरिक्त त्याला गाण्यासाठी भाग पाडते. टिम कुक कार्यक्षमतेच्या बाहेर जाऊ शकला नाही आणि कार्यक्रमाच्या प्रस्तुतकर्त्याबरोबर गायला लागला. मग एका \"तांत्रिक\" थांबा वर, \"हॅपी\" गाण्यासाठी प्रसिध्द वाहन फर्रेल विल्यम्स पुढे गेले. मुख्य मुलाखत म्हणून कॉर्डन टिम कुकला स्टेजवर सोडल्यावर काही सेकंद नंतर स्टेजवर दिसतात तेव्हा मुलाखत संपेल.\nआम्ही काही आठवड्यांपूर्वी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे हे सादरीकरण Appleपल संगीतद्वारे या सादरकर्त्याच्या शेवटच्या स्वाक्षर्‍याद्वारे प्रेरित केले गेले होते. कपर्टिनो-आधारित कंपनी आपल्या स्ट्रीमिंग म्युझिक प्लॅटफॉर्मद्वारे देत असलेल्या सेवांचा विस्तार करत आहे मुख्य कानाच्या सुरूवातीस टिम कुकने जाहीर केल्यानुसार, त्याचे आधीपासूनच 17 दशलक्ष ग्राहक आहेत. अवघ्या दोन महिन्यांत Appleपल म्युझिकने दोन दशलक्ष नवीन पेमेंट करणारे वापरकर्ते मिळविले. Midपलने जूनच्या मध्यात झालेल्या शेवटच्या विकसक परिषदेमध्ये Appleपलने Appleपल संगीतासाठी जाहीर केलेली आकडेवारी जाहीर केली.\nAppleपल म्युझिक वापरकर्त्यांची वाढ ही कंपनीने सादर केलेल्या ताज्या आकडेवारीशी तुलना करते, ज्यामध्ये विक्री झालेल्या आयफोनची संख्या तिमाहीनंतर कमी होत आहे. Appleपलने आयफोन 6 एसचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु क्रमांक बदलल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे आपण विचार करणे थांबवले तर सी.तेथे खरोखरच काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत: ड्युअल कॅमेरा आणि पाण्याचे प्रतिकार, प्रोसेसर कंपनी बाजारात बाजारात आणणार्‍या प्रत्येक नवीन टर्मिनलमध्ये अंतर्भूत आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » ऍपल संगीत » Appleपल संगीत वाढतच आहे, आधीपासूनच 17 दशलक्ष ग्राहक आहेत\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n... सत्य ही आहे की जोपर्यंत आपण ती शोधत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे चांगली प्लेलिस्ट आणि पुनरावृत्ती संगीत नाही. माझ्याकडे अमर्यादित G जी एलटीई इंटरनेट आहे आणि इतर सेवांच्या तुलनेत संगीत जास्त थांबते, मी जवळजवळ एक वर्षापासून त्याची चाचणी घेत आहे, मला वाईट वाटते की जोपर्यंत त्यामध्ये इतर एका फुलपाखरूमध्ये सुधारणा होत नाही 😉\nHrc1000 ला प्रत्युत्तर द्या\nआयफोन 7, Appleपल वॉच सिरीज 2 आणि एअरपॉडचे अधिकृत व्हिडिओ उपलब्ध आहेत\nआयफोन एसई, 6 एस आणि 6 एस प्लस आता स्वस्त आणि अधिक क्षमतासह आहेत\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/ways-to-block-unsubscribe-and-report-unnecessary-emails-read-details/articleshow/83659071.cms", "date_download": "2021-09-21T08:51:08Z", "digest": "sha1:3D5ETDOF42ZBY6YXDARUJQHDM6CRUOBP", "length": 15446, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअनावश्यक ईमेल्सने डोकेदुखी वाढविली असेल तर त्यांना करा ब्लॉक-अनसब्स्क्राईब-रिपोर्ट, पाहा टिप्स\nअनावश्यक ईमेल्स किंवा मेसेजेस सारखे येत असल्यास आता त्यापासून सुटका मिळविणे सोप्पे आहे. कारण, आता तुम्ही अशा मेल पाठविणार्‍याला ब्लॉक अनसब्सक्राइब-रिपोर्ट करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.\nस्पॅम ईमेलची सदस्यता रद्द करण्याचा सर्वात सोपा मार्ग\nस्पॅम सहज चिन्हांकित करण्यात व्हाल सक्षम\nमेल रिपोर्ट करण्याचा मार्ग देखील सोप्पा\nनवी दिल्ली. आपण सर्वच जीमेल वापरतो. रोज कामानिमित्त कित्येक मेल देखील येतात. यापैकी काहीच कामाचे असतात. तर, बरेच फक्त प्रचारात्मक किंवा स्पॅम मेल असतात. अशात जीमेल अकाउंट निरुपयोगी मेल्सने भरलेली असल्यामुळे साहजिकच चीडचीड होते. बर्‍याच वेळा आपण चुकून सेवेची सदस्यता घेतो आणि मग त्यातील मेल येऊ लागतात. तुम्हालाही असे मेसेज, मेल्स येत असतील. तर, तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता. अशा मेल्सना ब्लॉक करून किंवा सदस्यता रद्द करून त्यांना रिपोर्ट करू शकता. याकरिता काही सोप्प्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. पाहा टिप्स.\nवाचा : WhatsApp चे हे ५ फीचर्स येताहेत, चॅटिंगची मजा दुप्पट होणार\nईमेल कसा ब्लॉक करावा:\nआपण एखाद्या प्रेषकास ब्लॉक केल्यास त्यांचा मेसेज स्पॅमवर जाईल. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.\nसर्वप्रथम आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर जीमेल उघडा.\nत्यानंतर आपण ज्या व्यक्तीला ब्लॉक करू इच्छित आहात त्याच्या मेसेजवर जाऊन नंतर मेलच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील मोअरवर क्लिक करा.\nयानंतर एक पर्याय ब्लॉक (प्रेषक नाव) दिल्यावर त्यावर क्लिक करा.\nमास मेल सब्स्क्रिप्शन कसे रद्द करावे\nजर तुम्ही अशा एखादया जाहिरातीवर साइन अप केले आहे ज्या जाहिराती, न्यूजलेटर्स इत्यादी सारखे अनेक ई-मेल सतत पाठवत असतात. तर , तुम्ही या ईमेलची सदस्यता रद्द करू शकता.\nयासाठी तुम्हाला संगणक किंवा लॅपटॉपवर जीमेल उघडावे लागेल.\nयानंतर, अशा मेल पाठविणार्‍याचे मेल उघडा.\nप्रेषकाच्या नावापुढे, सदस्यता रद्द करा किंवा प्राधान्ये बदला वर क्लिक करा.\nआपल्याला हा पर्याय दिसत नसेल तर आपण वरील मार्गाने प्रेषकास अवरोधित करू शकता.\nजर मेलची सदस्यता रद्द केली असेल तर ती सदस्यता पूर्णपणे रद्द करण्यास काही दिवस लागू शकतात.\nस्पॅम आणि संशयास्पद मेल काढा:\nजीमेल स्पॅम तुमच्या इनबॉक्सबाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो पण काही वेळा स्पॅम मेल येतात. आपण स्पॅम ईमेल पहात असल्यास खाली दिलेल्या टिप्स वापरा.\nयासाठी तुम्हाला संगणक किंवा लॅपटॉपवर जीमेल उघडावे लागेल.\nयानंतर, स्पॅम मेल उघडा आणि संदेश उघडा.\nनंतर पृष्ठाच्या शीर्षस्थानी दिलेल्या स्पॅमवर टॅप करा.\nजेव्हा आपण स्पॅम म्हणून मेलचा अहवाल देता किंवा स्पॅम फोल्डरमध्ये व्यक्तिचलितरित्या एखादा मेल मूव्ह करता तेव्हा Google ला एक प्रत प्राप्त होते ज्याचे कंपनीद्वारे विश्लेषण केले जाते आणि अशा मेलपासून वापरकर्त्यांना संरक्षित केले जाते.\nसंशयास्पद मेलसाठी काय करावे:\nजर आपल्याला एखादी संशयास्पद ईमेल आपली वैयक्तिक माहिती विचारत असेल तर आपण या मेलला फिशिंग म्हणून नोंदवू शकता.\nयासाठी तुम्हाला संगणक किंवा लॅपटॉपवर जीमेल उघडावे लागेल.\nयानंतर ज्या मेलवर आपल्याला शंका आहे अशा मेलवर जा.\nत्यानंतर मेलच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील मोअरवर क्लिक करा.\nरिपोर्टिंग फिशिंगवर टॅप करा .\nवाचा : WhatsApp वर फाँट स्टाइलला 'असे' चेंज करू शकता, सोपी ट्रिक्स पाहा\nवाचा : फोनमध्ये नेटवर्क आहे पण ४ जी स्पीड नाही 'अशी' करा सेटिंग, वापरा 'या' टिप्स\nवाचा : Umang App : पासबुक पासून ते PF पर्यंत सर्व माहिती मिळवा काही क्लिक्सवर, वापरा 'या' टिप्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n व्यवहार न करता OTP आल्यास होईल मोठे नुकसान, वाचण्यासाठी वापरा या टिप्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ मंगळवार : आज सूर्य आणि चंद्र समोरासमोर, कर्क सोबत 'या' राशींना होईल फायदा\nन्यूज एम���ीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nकार-बाइक फक्त १२,००० रुपयांत घेऊन जा Yamaha ची शानदार स्पोर्ट्स बाइक, बघा EMI किती\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nफॅशन दिव्यांकानं बोल्ड कपडे घालून मादक अदांनी घायाळ करणाऱ्या श्वेतालाही सोडलं मागे, पाहा Hot Photos\nकरिअर न्यूज सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यंदापासून: उदय सामंत\nमोबाइल iPhone 12 आणि 12 mini आयफोनवर मोठा डिस्काउंट, पाहा किंमत आणि फीचर्स\nमुंबई अनिल देशमुखांनी दडवले १७ कोटी; प्राप्तीकर विभागाच्या तपासात उघड\nदेश चन्नींची वर्णी लागल्यावर गांधी कुटुंब निवांत\nमुंबई किरीट सोमय्यांच्या दौऱ्यावरून राजकीय नाट्य\nदेश तरुण साधूंचे मृत्यू नव्हे हत्या, नरेंद्र गिरींशी होता वाद, कोण आहे आनंद गिरी\nमुंबई पावसामुळे थांबले हिमालय पुलाचे काम\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/above-300-aarey-trees-cut-down-over-night-1840/", "date_download": "2021-09-21T08:00:52Z", "digest": "sha1:YSYE5NQ7PVICRTPCAA2Y76MCML63BYNI", "length": 12931, "nlines": 119, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "निसर्ग प्रेमींच्या फाट्यावर मारत आरेतील ३०० झाडांची कत्तल: संतप्त आंदोलक पोलिसांच्या ताब्यात…", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांज��� सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र निसर्ग प्रेमींच्या फाट्यावर मारत आरेतील ३०० झाडांची कत्तल: संतप्त आंदोलक पोलिसांच्या ताब्यात…\nनिसर्ग प्रेमींच्या फाट्यावर मारत आरेतील ३०० झाडांची कत्तल: संतप्त आंदोलक पोलिसांच्या ताब्यात…\nहायकोर्टाने पर्यावरण प्रेमींची याचिका फेटाळल्या नंतर आरेमध्ये रात्रभर झाडांची कत्तल करण्यात आली. शुक्रवारी अर्थात काल संध्याकाळ पर्यंत आरेतील सुमारे साडेतीनशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती मीडिया न्यूज नुसार मिळत आहे. एकीकडे ही वृक्षतोड पोलिसांच्या निदर्शनात होत आहे तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी ‘आरे’मध्ये ठिय्या आंदोलन पुकारलं आहे. परिणामी काल ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण असल्याने पोलिस यंत्रणा वाढवण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे नाखूष असणारी मंडळी सोशल मीडियावर कडकडून टीका करत आहेत.\nतुम्हाला ठाऊकच असेल की काल आरे मेट्रो कारशेड प्रकरणी हायकोर्टाचा निकाल लागला व कालच संध्याकाळी जवळपास सातच्या सुमारास आरेतील झाडे कापायला सुरुवातही झाली. कदाचित दिवसा पर्यावरण प्रेमींनी कामात अडथळा आणू नये असा त्या मागचा हेतू असावा. मात्र रात्रीच्या अंधारात हे काम फार काळ लपू शकलं नाही. कुठून कोण जाणे पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याचा सुगावा लागलाच. आणि शेकडोंच्या संख्येने त्यांनी आरेत प्रवेश केला. प्रसंगी पोलिस सक्रिय झाले आणि त्यांना अडवलं. गेल्या कित्येक दिवसांपासून निसर्गप्रेमी ही झाडे वाचवण्यासाठी दिवसरात्र एक करून जोर लावत होते. पण कोर्टाच्या निर्णयानंतर झालेल्या कत्तलीने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.\nPrevious articleराष्ट्रवादीला आणखी एक झटका: संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nNext articleराजकारणातले कट्टर दुश्मन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणीच्या जोडीत कोणाची संपत्ती आहे जास्त\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/there-are-rumors-supriya-sule-119060100004_1.html", "date_download": "2021-09-21T07:32:14Z", "digest": "sha1:NJEBWOE5772RFTZHHPMHWZHQJ4265MQS", "length": 7249, "nlines": 104, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "या तर अफवा आहेत : सुप्रिया सुळे", "raw_content": "\nया तर अफवा आहेत : सुप्रिया सुळे\n'राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट चर्चेत आली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.\nलोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला असून विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळापर्यंत पोहचण्यात काँग्रेसला दुसऱ्यांदा अपयश आले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ५५ जागा जिंकणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ���ाँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळणे अशक्य आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील.\nआणि संजय राऊतांनी केली सारवासारव\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग\nगिरीश महाजन भावी मुख्यमंत्री राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\n'डॉ. पायल तडवीची मी आई आहे, खूप अभिमानानं सांगते, पण आता काय सांगणार मी\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nकेरळ:एका रिक्षा चालकाचं उजळलं नशीब, 12 कोटीची लॉटरी लागली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/11/chandrapur_18.html", "date_download": "2021-09-21T08:31:19Z", "digest": "sha1:Z5MXMXVVYTGWCLGX7MGFJKEL2KQUBGGG", "length": 5321, "nlines": 56, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "पद्मापूर ओपन कास्ट कोळसा खदान मध्ये मोठी दुर्घटना होताना थोडक्यात वाचली!", "raw_content": "\nHomeपद्मापूर ओपन कास्ट कोळसा खदान मध्ये मोठी दुर्घटना होताना थोडक्यात वाचली\nपद्मापूर ओपन कास्ट कोळसा खदान मध्ये मोठी दुर्घटना होताना थोडक्यात वाचली\nपद्मापूर ओपन कास्ट कोळसा खदान मध्ये मोठी दुर्घटना होताना थोडक्यात वाचली\nनशीब बलवान म्हणून सहा कामगार वाचले.\nचंद्रपूर :- दिनचर्या न्युज\nपद्मापूर येते ओपन कास्ट कोळसा खदान मध्ये आज मोठी दुर्घटना होताना थोडक्यात वाचली, नशीब बलवान म्हणून सहा कामगारांचे जीव वाचले. दुर्दैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दुपारचे वेळी अचानक मोठा मातीचा डेला पडल्याने करोडो रुपयाची तीन डिल मशीन मातीच्या ढिगाऱ��याखाली गेली, त्या अगोदर मशीन वर सहा कामगार काम करीत होते. परंतु नशिबवान कामगारांना कुठलीही हानी झाली नाही. दुपारचा लंच टाईम असल्यामुळे ते खदान च्या बाहेर आले होते. अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे नेहमीच अशा घटना होत असतांना सुद्धा वेकोलिच्या अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असतात. आणि वेळ मारून काम करून घेत असतात. त्यांना कामगारांची कुठलीही पर्वा राहत नाही डब्ल्यू सी. एल च्या मुख्य प्रबंधक अधिकारी नेहमीच सुरक्षा संदर्भाचे खोटे आश्वासन देत असतात. त्यात आज पद्मापूर मध्ये कोळसा खदान च्या घटनेचे जिते जागते उदाहरण म्हणता येईल. सुरक्षेच्या नावावर कर्म चाऱ्याच्या जीवावर खेळून वेकोलि अधिकारी कोळसा काढण्याचे काम करीत असतात. ही झालेली दुर्घटना म्हणजे कर्मचाऱ्यांचे नशीब बलवान म्हणून दुर्घटना टळली भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये याकडे डब्लू सी एल च्या महाप्रबंधकानी सुरक्षा प्रधान करावी.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t42/", "date_download": "2021-09-21T08:56:44Z", "digest": "sha1:FGPLWFURWQICAEAHDQ3GE4BG6LUSVPSK", "length": 4633, "nlines": 107, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-फिरले रे ग्रह माझे फिरले रे ...", "raw_content": "\nफिरले रे ग्रह माझे फिरले रे ...\nफिरले रे ग्रह माझे फिरले रे ...\nअलिकडेच काही खासदारांना sting operation प्रश्न विचारण्यासाठी पैसे\nघेतांना दाखवले होते. त्यांच्या मनात आता हेच गाणे सुरु असेल\nफुलले रे क्षण माझे फुलले रे....\nफिरले रे ग्रह माझे फिरले रे\nओढीने, पैशांच्या, पैशांच्या ओढीने, भुलले रे मन माझे भुलले रे\nलेकरे टी.व्हीची आली रे घेउन मागणी माझ्यापुढे\nगरीब घराची जाणीव होऊन धावले मन वेडे\nया वेडाने, या वेडाने, लावीले शनीचे फेरे\nओढीने, पैशांच्या ओढीने, तुटले रे जन माझे तुटले रे\nफिरले रे ग्रह माझे फिरले रे....\nविचार सोडुन, मनासी मोडुन, पैसे ते स्विकारले\nपैशांना जागुन, सभेत जाउन, प्रश्नही विचारले\nत्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेवले होते कॅमेरे\nओढीने, पैशांच्य��� ओढीने, मोडले रे घर माझे मोडले रे\nफिरले रे ग्रह माझे फिरले रे....\nफिरले रे ग्रह माझे फिरले रे ...\nRe: फिरले रे ग्रह माझे फिरले रे ...\nRe: फिरले रे ग्रह माझे फिरले रे ...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: फिरले रे ग्रह माझे फिरले रे ...\nRe: फिरले रे ग्रह माझे फिरले रे ...\nकल्ला विडंबन आहे राव, जबराट \nफिरले रे ग्रह माझे फिरले रे ...\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%AC%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%AE._%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-09-21T07:36:41Z", "digest": "sha1:7MCOBZPBDW3Y5VSSB6Z7E6X5S2A2YT3I", "length": 5554, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आय.बी.एम. - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(आय.बी.एम. उत्पादनांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)\nआय.बी.एम. इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन’ ही शंभर वर्ष जुनी आहे. ही जगातील सगळ्यात मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. १६ जून इ.स. १९११ रोजी विविध प्रकारच्या कार्यालयीन नोंदी ठेवण्याच्या कामापासून ते पंच कार्ड करण्याच्या व्यवसायात कंपनीने सुरुवात केली.\nमाहिती तंत्रज्ञान सेवा व्यवस्थापन\nइ.स. १८८९, कंपनी कायद्यानुसार इ.स. १९११\nअरमॉंक, न्यूयॉर्क, न्यूयॉर्क, अमेरिका\nसॅम्युएल जे. पाल्मिसानो, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी\n१९५६ साली कंपनीने मॅग्नेटिक हार्ड ड्राईव्हचा शोध लावला. इ.स. १९७१ साली फ्लॉपी डिस्क आणि इ.स. १९६० साली पहिल्यांदा बार कोडचे तंत्रज्ञान आणले. क्रेडिट कार्डासाठी चुंबकीय पट्टीचे तंत्रज्ञान आय.बी.एम.ने पहिल्यांदा जगात आणले. इ.स. १९८१ साली व्यक्तिगत वापराचा संगणक प्रथम बाजारात आणला. भारतात या कंपनीने १९५१ साली प्रवेश केला.\n^ \"आयबीएम्‌: कंपनी संक्षिप्तवृत्त\", रॉयटर्स ,जून २७, इ.स. २००६, (इंग्लिश भाषेत)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०२१ रोजी ०२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/04/24-1135_16.html", "date_download": "2021-09-21T08:43:45Z", "digest": "sha1:BAE6R6Q6QOPAY6MBDVR32UH3ULYJGYIO", "length": 6875, "nlines": 65, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "धक्कादायक :- जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचा उद्रेक 1135 पॉझिटिव्ह ; सात मृत्यू", "raw_content": "\nHomeचंद्रपूरधक्कादायक :- जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचा उद्रेक 1135 पॉझिटिव्ह ; सात मृत्यू\nधक्कादायक :- जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचा उद्रेक 1135 पॉझिटिव्ह ; सात मृत्यू\nगत 24 तासात 392 कोरोनामुक्त\nधक्कादायक :- जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचा उद्रेक\n1135 पॉझिटिव्ह ; सात मृत्यू\n आतापर्यंत 29,554 जणांची कोरोनावर मात\n ॲक्टीव पॉझिटिव्ह 8948\nचंद्रपूर, दि. 16 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 392 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1135 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून सात बाधीतांचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 39 हजार 54 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 554 झाली आहे. सध्या 8948 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 20 हजार 367 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 74 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.\nआज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील 66 वर्षीय पुरुष, राजोली मुल येथील 53 वर्षीय पुरुष, विकास नगर वरोरा येथील 86 वर्षीय पुरुष, दडमल वार्ड चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष, नगीना बाग चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला, गजानन महाराज चौक चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, न्यू पटोले नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 552 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 505, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nआज बाधीत आलेल्या 1135 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 463, चंद्रपूर तालुका 58, बल्लारपूर 81, भद्रावती 107, ब्रम्हपुरी 118, नागभिड 37, सिंदेवाही सात, मूल 26, सावली चार, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी सहा, राजूरा 25, चिमूर चार, वरोरा 155, कोरपना 15, जीवती 11 व इतर ठिकाणच्या 15 रुग्णांचा समावेश आहे.\nनागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/job-vacancies-in-india-from-j-p-morgan/", "date_download": "2021-09-21T09:05:09Z", "digest": "sha1:FZEKKTBORCDNJOKGAKW7S7EC6IOICY4Q", "length": 12619, "nlines": 139, "source_domain": "marathinews.com", "title": "बेरोजगारांसाठी एक आशेचा किरण - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeIndia Newsबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nकोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही जणाकडे २ वेळच्या जेवणाची सुद्धा सोय होणे कठीण बनले आहे. काही जणांनी या कोरोना महामारीमध्ये जे इतक्या वर्षात कमावलेले ते आजारपणात किंवा घर सांभाळण्यात खर्च झाले असून आता वेळ अजून खराब आली आहे. अशा नैराश्यमय वातावरणामध्ये काही सकारात्मक ऐक���यला मिळाले तर आयुष्यात काही करण्याची ऊर्मी जागृत होते.\nसध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले आहेत. काही वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण काही जणांना प्रवासी वाहतूक बंद केल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे आणि या दरम्यान अनेकांना परत नोकरी मिळवणे सुद्धा अशक्यप्राय बनले आहे. अनेक कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराम्ध्ये कपात केली जात आहे. पण नोकरी टिकून राहावी म्हणून कर्मचारी सुद्धा आहे ती परिस्थितीमध्ये काम करत आहेत. अशा कोरोना काळात भारतीयांसाठी एक आल्हाद्दायक बातमी समोर आली आहे. भारतीयांना टेक सेक्टर मध्ये नोकरी मिळवण्याची एक जबरदस्त संधी चालून आली आहे. या वर्षी अमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गनने भारतामध्ये हजारो लोकांना नोकरी देण्याचा मानस केला आहे.\nजेपी मॉर्गनने यावर स्पष्ट केले आहे कि, भारतात यावर्षी जवळजवळ ४ हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्ट आपल्या कंपनीसोबत जोडायचे आहे. जेपी मॉर्गन कंपनीमधील एच.आर इंडिया कॉर्पोरेट सेंटरचे प्रमुख गौरव अहलूवालिया यांनी सांगितले की, तंत्रज्ञान आमच्या ग्राहकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचायला आणि बिजनेस स्ट्रेटजीसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. आम्ही नेहमीच यांच्यातील ज्ञानाला विकसित करण्यास तयार आहोत. ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्लाउड डेटा, मशीन लर्निंग, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सायबर स्पेस सारख्या अत्यंत महत्वाच्या विभागांचा समावेश केला गेला आहे.\nसध्याच्या घडीला जेपी मॉर्गन कंपनीमध्ये २.५ लाखांहून जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये एकट्या भारतामध्ये ३५ हजार एवढ्या संखेने कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी मुंबई, बेंगलोर आणि हैदराबादमध्ये सुरू झालेल्या टेक्नोलॉजी अँड ऑपरेशन्स सेंटरमध्ये कार्यरत आहेत. ही सर्व सेंटरस ग्लोबल इंवेस्टमेंट बँकेच्या ऑपरेशन सिस्टीमला सपोर्ट करतात.\nविश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, होणारी भरती ही जास्तीत जास्त बेंगलोर मधील टेक सेंटरकरिता केली जाणार आहे. यासंबंधीची जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी सांगितले की, जेपी मॉर्गन चेस ने भारतातील कोविडविषाणूच्या लढाई विरोधात लढण्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली असून, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनासुद्धा वैयक्तिकरित्या मदतीचे आवाहन केले आ���े. त्यामुळे जे कोणी उच्चशिक्षित असून सुद्धा सद्य परिस्थितीमुळे बेरोजगार झाले असतील त्यांनी अशा संधीचा फायदा करून घेण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.\nपूर्वीचा लेख३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nपुढील लेखहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/an-agitation-if-the-demand-is-not-approved-before-the-start-of-the-sugar-factory-in-marathi/", "date_download": "2021-09-21T08:16:30Z", "digest": "sha1:IPKEFGXYLB6NQNYXYV5BRF53M3OFELJ4", "length": 11979, "nlines": 224, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "साखर कारखाना सुरु होण्यापूर्वी मागणी मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi साखर कारखाना सुरु होण्यापूर्वी मागणी मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा\nसाखर कारखाना सुरु होण्यापूर्वी मागणी मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा\nधामपूर, उत्तर प्रदेश: साखर कारखान्याच्या वजन लिपिक आणि ट्रान्सपोर्टर संघाच्या बैठक़ीमध्ये साखर कारखाना सुरु होण्यापुर्वी मागण्या मान्य करण्याचा मुद्दा उठवण्यात आला. त्यांनी इशारा दिला की, जर असे झाले नाही तर नाइलाजाने आंदोलन करावे लागेल.\nनहटौर मार्ग येथील विराट फार्म हाऊस परिसरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये वजन लिपिक संघाचे अध्यक्ष मान सिंह यांनी सांगितले की, सध्या साखर कारखान्यामध्ये जवळपास 195 वजन लिपिक काम करत आहेत. त्यांचा पगार महागाईच्या या काळामध्ये पुरेसा नाही. त्यांनी पगार कमीत कमी 25 हजार रुपये करण्याची मागणी केली. त्यांनी सांगिलते की, मोबाईल च्या माध्यमातून ते वजन कार्य करणार नाहीत. साखर कारखान्याला वजन करण्यासाठी त्यांना एचएचसी मशीन किंवा कंपनीकडून मोबाइल उपलब्ध करुन द्यावे लागतील. मागणी करण्यात आली की, कोणत्याही कर्मचार्‍याला झोन मधून बाहेर स्थानांतरित केले जाऊ नये . ति���डे, साखर कारखान्याचे ऊस जीएम कुलदीप शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या स्तरावरुन मागण्यांबाबत कारखान्याच्या व्यवस्थापनाला कळवण्यात करण्यात आले आहे. यावेळी राजेश कुमार, नीतिन त्यागी, योगेश, मोहित, इंद्रपाल सिंह, प्रीतम, सुनील कुमार, सुंदर कुमार आदी उपस्थित होते.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nउत्तर प्रदेश साखर कारखाने\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nगोरौल, हाजीपुर: अब चीनी मिल से भी चोरियों की वारदातें सामने आ रही है अब गोरौल चीनी मिल से दो लोगों को चोरी कर...\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nलखनौ : राज्य सरकारने उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे मिळवून देणे आणि बंद साखर कारखान्यांना पु्न्हा सुरू करणे या दोन...\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nगुरुग्राम : मतांसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण केले जाऊ नये. तसे झाल्यास देशाचे विभाजन होऊ शकते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. देशाच्या...\nबांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल\nढाका : देशभरात तोट्यामध्ये सुरू असलेल्या पबना शुगर मिल, सेताबगंज शुगर मिल्स, कुश्तिया शुगर मिल्स, पंचगर शुगर मिल्स लिमिटेड, श्यामपुर शुगर मिल आणि रंगपूर...\nईरान: चीनी उत्पादन में 70 प्रतिशत आत्मनिर्भरता\nतेहरान: ईरान द्वारा अपनी महत्वपूर्ण चुकंदर परियोजना के कारण वर्तमान ईरानी वर्ष (मार्च 2021-22) में कुल 1.8 मिलियन टन चीनी का उत्पादन होने की...\nनारायणगड साखर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न: कुमारी शैलजा\nचंडीगड : हरियाणा सरकारकडून नारायणगड साखर कारखाना बंद पाडण्याचे कारस्थान केले जात आहे असा आरोप हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एचपीसीसी) अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी...\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/maschio-gaspardo/golia-pro-330/", "date_download": "2021-09-21T07:54:36Z", "digest": "sha1:D2J3ESW7YKQLK3S5NPQ7IMNEPDCNGN32", "length": 24262, "nlines": 162, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० हे रेक, माशिओ गॅसपर्डो हे रेक किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nमाशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३०\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव गोलिया प्रो ३३०\nप्रकार लागू करा हे रेक\nश्रेणी गवत आणि भटके\nशक्ती लागू करा 30 - 40 HP\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमाशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० वर्णन\nमाशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nमाशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० शेतीसाठी परिपूर्ण करते. हे हे रेक श्रेणी अंतर्गत येते. आणि यात 30 - 40 HP इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी माशिओ गॅसपर्डो ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nमाशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग इन करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० देऊन मदत करेल. पुढे, आपण आमच्याशी संपर्कात रहा.\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nप्रश्न. माशिओ गॅसप���्डो गोलिया प्रो ३३० ची किंमत काय आहे\nउत्तर. Tractorjunction वर, माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० साठी get price\nप्रश्न. माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० चे काय उपयोग आहेत\nउत्तर. माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० प्रामुख्याने हे रेक श्रेणीमध्ये कार्य करते.\nप्रश्न. मी भारतात माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० कोठे खरेदी करू शकतो\nउत्तर. ट्रॅक्टर जंक्शनवर तुम्ही आरामात माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० खरेदी करू शकता.\nप्रश्न. माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० ची संपूर्ण माहिती मला कुठे मिळू शकेल\nउत्तर. ट्रॅक्टर जंक्शन येथे माशिओ गॅसपर्डो गोलिया प्रो ३३० ची किंमत, वैशिष्ट्ये आणि संपूर्ण तपशील मिळवा.\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत माशिओ गॅसपर्डो किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या माशिओ गॅसपर्डो डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा किंवा जवळच्याला भेट द्या माशिओ गॅसपर्डो आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसा�� बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/01/6.html", "date_download": "2021-09-21T07:11:47Z", "digest": "sha1:XHE33AEO56IYVLYAGG3CFVA4MUPGPTEJ", "length": 4284, "nlines": 55, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "पोलीस वसाहतीच्या इमारतीतील 6व्या मजल्यावरून पडून एका नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू", "raw_content": "\nHomeपोलीस वसाहतीच्या इमारतीतील 6व्या मजल्यावरून पडून एका नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू\nपोलीस वसाहतीच्या इमारतीतील 6व्या मजल्यावरून पडून एका नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू\nचंद्रपूर शहरातील आकर्षित व नवीनच बनलेल्या गिरणार चौक येथील पोलीस वसाहतीच्या इमारतीतील 6व्या मजल्यावरून पडून एका नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.ही घटना आज दिनांक 30 जानेवारी ला सकाळी 8च्या सुमारास घडली असून गौरी बद्दलवार असे या मृत मुलीचे नाव आहे.सदर इमारतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी गॅलरीतल्या कटघर समोर उभी होती. कटघराची उंची कमी असल्याने अचानक तिचा तोल जाऊन खाली पडली.अचानक मोठा आवाज झाल्याने वसाहतीतील व समोरील रस्त्यावरील प्रवास्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता गौरी रक्तबंबाळ स्थिती पडून होती.त्यानंतर तिला लगेच शहरातील मेहरा हॉस्पिटल येथे दाखल के���े असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.\nमुलीचे वडील चंद्रपूर पोलिसात असल्याची माहिती आहे मुलगी ही शहरातील FES गर्ल्स स्कूल येथे शिक्षण घेत होती.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-local-train-bmc-commissioner-iqbal-singh-chahal-comment-on-mumbai-local-train-service-for-general-public/articleshow/83656737.cms", "date_download": "2021-09-21T08:26:52Z", "digest": "sha1:C3AZCL7DMR5YFTEYOHMWHPMYGOV3Y5EG", "length": 13516, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "BMC commissioner: महिलांसाठी लोकल आधी सुरु होणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहिलांसाठी लोकल आधी सुरु होणार; चहल यांनी दिली मोठी माहिती\nमुंबईत करोना चाचण्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी होऊन ते ३.७९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, तर ऑक्सिजन खाटा रुग्णांनी व्यापण्याचे प्रमाण २३.५६ टक्के आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईत करोना चाचण्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी होऊन ते ३.७९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, तर ऑक्सिजन खाटा रुग्णांनी व्यापण्याचे प्रमाण २३.५६ टक्के आहे. ही आकडेवारी समाधानकारक असली, तरी मुंबईत अद्याप दररोज ५०० ते ७०० करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबई संसर्ग दरात गट क्रमांक एक आणि ऑक्सिजन खाटांचे प्रमाण गट दोनच्या निकषांप्रमाणे आहे. असे असले, तरी तूर्तास गट क्रमांक तीन प्रमाणेच निर्बंध कायम राहणार असल्याचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी सांगितले. सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासंदर्भात टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.\nराज्य सरकार आणि पालिकेने घातलेल्या कठोर निर्बंधांमुळे मुंबईतून करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे १ जूनपासून मुंबईत निर्बंध शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पाच गट तयार करून निर्बंध शिथील करण्यात येत ���हेत. मुंबईची स्थिती सुधारली असली, तरी दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता आणि मुंबई महानगर प्रदेशातील रुग्णसंख्या पाहता निर्बंध आणखी शिथील करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात परिस्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येईल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.\nघटत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई सध्या गट क्रमांक एकमध्ये आली असली, तरी तीन आठवड्यांनंतर तिसरी लाट येण्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पालिका सध्या संभ्याव्य तिसऱ्या लाटेसाठी आराखडा तयार करीत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली, म्हणून सर्व निर्बंध शिथील करून सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास अचानक गर्दी वाढल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने सध्या सावध भूमिका घेतली आहे. रुग्णसंख्या घटलेली असल्याने पुढील आठवड्यासाठी काही निर्बंध शिथील करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.\nलोकल टप्याटप्याने सुरू करताना आधी महिला वर्गासाठी लोकल सेवा सुरू करू, मग इतरांसाठी विचार होईल. त्यामुळे गर्दी होणार नाही. मात्र त्याआधी मुंबई गट क्रमांक दोनमध्ये येण्यासाठी परिस्थितीत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे, त्यानंतर हे निर्णय घेतले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'महत्वाच्या दोन चौकशांमध्ये अडथळा आणण्याचा सीबीआय प्रयत्न' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nक्रिकेट न्यूज भारतीय क्रिकेटपटूने घेतली पाकिस्तानची बाजू; असे आहे संपूर्ण प्रकरण\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nदेश 'ईश्वराच्या इच्छेविरुद्ध' जात असल्याचं सांगत भाजपच्या माजी मंत्र्यांची आत्महत्या\n सानपाडा रेल्वे स्थानकावर ४ वर्षाच्या मुलाची हत्या, बापानेच फलाटावर डोकं आपटून संपवलं\nमुंबई कंगना म्हणते, या न्यायालयावर माझा विश्वास नाही...\nदे�� कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसचा हात धरण्याची शक्यता\nसिनेमॅजिक 'अचानक ते निघून गेले', वडिलांच्या आठवणीत सोनाली पाटील भावुक\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nमोबाइल स्वस्तात खरेदी करा Vivo चे 'हे' १० स्मार्टफोन्स, मिळतेय ५,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, पाहा ऑफर्स\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/599362", "date_download": "2021-09-21T08:20:34Z", "digest": "sha1:SJGKYGDCDDKG23JTMTGOZY4IQHEOT6ZJ", "length": 2155, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ६०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ६०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:१०, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१८:३९, १५ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: os:608-æм аз)\n१३:१०, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pnb:608)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik/shiv-sena-candidate-nashik-municipal-corporation-election-2017-1390563/", "date_download": "2021-09-21T08:55:02Z", "digest": "sha1:BTCX65SJN2CNKW7A7I4P5TSYOC374FUT", "length": 18830, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shiv sena candidate nashik municipal corporation election 2017 | शिवसेनेच्या तंबुत इच्छुकांची गर्दी", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nशिवसेनेच्या तंबुत इच्छुकांची गर्दी\nशिवसेनेच्या तंबुत इच्छुकांची गर्दी\nनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घाऊक पक्षांतर झाले. त्यात शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी होती.\nWritten By लोकसत्ता टीम\nशिवसेना कार्यालयात मुलाखतीसाठी इच्छुकांनी समर्थकांसह गर्दी केली.\nभाजप व राष्ट्रवादीनंतर सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसनेही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. सेनेच्या तंबूत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मुलाखतीवेळी इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेसच्या मुलाखतीत एका प्रभागामध्ये बोटावर मोजण्याइतपतच इच्छुक दिसून आले.\nराज्य पातळीवर युती होईल की नाही, याचा विचार न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर करत भाजपने आधीच मुलाखत प्रक्रिया पूर्णत्वास नेली. मित्रपक्षाच्या कृतीवर आगपाखड करत सेनेने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या उद्देशाने मुलाखत प्रक्रियेचा श्रीगणेशा केला. या माध्यमातून पदाधिकारी पक्षीय ताकद काय असेल याचा अभ्यास करत आहे.\nनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घाऊक पक्षांतर झाले. त्यात शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी होती. निष्ठावंतांना न डावलता सर्वाना समान संधी दिल्याचे वरकरणी दाखविण्याचा प्रयत्न मुलाखतीद्वारे होत आहे. सोमवारी शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत मुलाखतीला सुरुवात करण्यात आली. यासाठी शहर पातळीवर खास समिती गठित करण्यात आली आहे. त्यात खा. हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख अजय चौधरी, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्यासह बारा जणांचा समावेश आहे. समितीमार्फत दोन दिवसांत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पक्षासाठी तुम्ही काय केले, प्रभागनिहाय रचना काय, तुमचे विरोधक कोण, प्रभागातील समस्या कोणत्या, असे प्रश्न उपस्थित करत अवघ्या दोन ते तीन मिनिटांत मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रश्न जवळपास एकसारखे असल्याने इच्छुकांनी उत्तरे आधीच तयार करून घेतली. तुमचा विरोधक कोण, या प्रश्नावर इच्छुकांनी स्थानिक पातळीवरील अंतर्गत वाद, बुथ किंवा प्रभागप्रमुखांची कार्यशैली यावर टीका केली. त्यामुळे निवड समितीला तुम्ही तुमच्याविषयी बोला अशी सूचना करावी लागली. काही इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केले. आपल्यासोबत किती मंडळी आहेत याचे दाखले दिले. तेव्हा समितीने निवडणुकीच्या निकालात सोबत किती असतील असे विचारत संबंधितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. या वेळी ७० वर्षांच्या आजींनी आपणही उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दिल्याचे सांगितले. महाविद्यालयीन शिक्षण नुकतेच पूर्ण केलेली युवती वडिलांच्या आग्रहाखातर मुलाखतीस आली होती. वडिलांमुळे राजकारण आपण पाहिलेले आहे. निवडणूक लढण्याची वेळ आली तर याचा केंद्रबिंदू आपण राहू, याचे अप्रूप असल्याचे तिने सांगितले. इच्छुकांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे शालिमार चौक परिसर व्यापला गेला. शिवसेनेकडून ८१० अर्ज इच्छुकांनी नेले असून सर्वच जागांवर सक्षम उमेदवार दिले जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. शहरानंतर जिल्हा परिषदेसाठी मुलाखती होणार आहेत. या वेळी काहींनी सेनेत प्रवेश करत लगेच मुलाखतीही दिल्या.\nकाँग्रेस कार्यालयात जेमतेम स्थिती\nशिवसेना कार्यालयात इच्छुकांची झुंबड उडाली असताना दुसरीकडे काँग्रेसच्या मुलाखत सत्राकडे अनेकांनी पाठ फिरवल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. नियोजित वेळ उलटून गेल्यानंतर दुपारी साडेबारा-एकच्या आसपास मुलाखतींना सुरुवात झाली. या वेळी इच्छुक उमेदवार कमी आणि कार्यकर्ते व त्यांच्या सोबत नातेवाईक जास्त अशी स्थिती होती. इच्छुकांनी २०० हून अधिक अर्ज नेल्याचा दावा शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केला. परंतु प्रत्येक प्रभागातील चार जागांवर उमेदवार उभे करता येतील इतके इच्छुकही दिसले नाही. पक्ष निरीक्षक, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री शोभा बच्छाव, शैलेश कुटे, सुचेता बच्छाव यांच्या उपस्थितीत मुलाखतींना सुरुवात झाली. या वेळी निवड समितीने पक्षाचा इतिहास, कोणकोणत्या आंदोलनात सहभागी झालात, पक्षाकडून अन्य जे तीन सोबत असतील किंवा अन्य उमेदवार दिले जातील, त्यांच्यासोबत काम कराल का, आदी विचारणा केली. काही हौशी कार्यकर्त्यांनी शैक्षणिक अर्हतेपासून राजकीय आंदोलनातील सहभागापर्यंतची कात्रणे निवड समिती समोर ठेवली. काहींच्या हातात काँग्रेसकडून नाही तर राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल यासाठी काही माहिती पत्रके हाती ठेवत त्यांचे प्रमुख नेते कोण, त्यांचा अजेंडा काय, याची घोकमपट्टी सुरू ठेवली. २०० हून अधिक अर्ज जाऊनही मोजक्याच इच्छुकांनी हजेरी लावली. या स्थितीत स्वबळाऐवजी राष्ट्रवादीशी आघाडी करणे भाग पडणार असल्याचे काही नवख्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग ��ी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीच्या सरकारचे ‘मी आणि माझे कुटुंब’ या उद्देशाने काम – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nमहापालिकेची मतदार यादी शुद्धीकरण मोहीम\nडेंग्यू, चिकुनगुनियाच्या साथीमुळे राजकारणही तापले\nशिंदे नाक्यावर मनसेचे टोल मुक्ती आंदोलन\nजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची कानउघाडणी\nभाजपच्या आंदोलनात करोना नियमांना बगल\nथंडी, तापामुळे बाल रुग्णांच्या संख्येत वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/07/blog-post_7115.html", "date_download": "2021-09-21T07:14:18Z", "digest": "sha1:LNUXYYWUEIF4GTWAAACW4REW62FNYKCX", "length": 10895, "nlines": 43, "source_domain": "www.berkya.com", "title": "महाराष्ट्र टाइम्स जळगावात! वृत्तपत्रातूनच केली अधिकृत घोषणा...", "raw_content": "\nHomeताज्या बातम्यामहाराष्ट्र टाइम्स जळगावात वृत्तपत्रातूनच केली अधिकृत घोषणा...\n वृत्तपत्रातूनच केली अधिकृत घोषणा...\nमहाराष्ट्र टाइम्स अर्थात ‘मटा’ने अखेर जळगावात पदार्पण केले आहे. वृत्तपत्रातील बातमीतूनच ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 100 वर्षांपूर्वी जळगावच्या पहिल्या कलेक्टरनी टाइम्स आॅफ इंडिया वाचल्याचा उल्लेखही या बातमीत आहे. वृत्तपत्राची घोषणा केली तरी संपादकीय जागा भरण्याबाबत ‘मटा’चा घोळ सुरूच आहे. ‘मटा’श�� बोलणी करणारे अनेकजण अकोल्यात ‘दिव्य मराठी’ला जॉईन झाले आहेत; तर जळगावातील ‘दिव्य मराठी’वाल्यांनी ‘मटा’ला नकार कळविल्याने आता दुय्यम माणसांच्या जोरावरच सचिन अहिरराव यांना कसरत करावी लागेलसे दिसतेय. पन्नास रुपयात पाच महिने अशी ‘मटा’ने बुकिंग आॅफर दिली आहे. शिवाय वर एक पैसाही द्यायचा नाही. त्यामुळे ही ‘दिव्य’पेक्षा वाचकांनासाठी अधिक चांगली आॅफर आहे. 50 हजार कॉपीजचे बुकिंग टार्गेट आहे. सध्या जळगावात 700 अंक येतात. अर्थात 50 रुपयांच्या धनादेशाच्या बदल्यात 190 रुपये कमिशनमुळे विक्रेते/हॉकर्सची चांदी झाली आहे. सध्या ज्यांच्याकडे ‘मटा’ येतो त्यांच्याकडे सध्याचाच हॉकर पेपर टाकेल असे विक्रेता बैठकीत ठरलेय.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/08/blog-post_10.html", "date_download": "2021-09-21T08:47:00Z", "digest": "sha1:GQM7GABMMB262VVE6AM3TKBU7AUBG2VU", "length": 10659, "nlines": 54, "source_domain": "www.berkya.com", "title": "'मटा'ची जळगावातील टीम फायनल", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या'मटा'ची जळगावातील टीम फायनल\n'मटा'ची जळगावातील टीम फायनल\nगेले दोन दिवस जळगाव दौऱ्यावर असलेल्या 'महाराष्ट्र टाईम्स'चे संपादक अशोक पानवलकर यांनी 'मटा'ची 'टीम जळगाव' फायनल केली आहे. 'मटा'चे 20 ऑगस्ट रोजी एका शानदार समारंभात जळगाव लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. यावेळी बहुधा संपादकांसह दिल्लीतील बडी डायरेक्टर मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.\n'मटा'ची फायनल 'टीम जळगाव' अशी -\nविजय पाठक - ज्येष्ठ वार्ताहर (मटा)\nगौतम संचेती - खास वार्ताहर (मटा)\nप्रवीण चौधरी - मुख्य वार्ताहर (देशदूत)\nपंकज पाचपोळ - वरिष्ठ वार्ताहर (दिव्य मराठी)\nविजय वाघमारे - वार्ताहर (साईमत)\nमुग्धा चव्हाण - वार्ताहर (पुण्यनगरी)\nगौरी जोशी - वार्ताहर भुसावळ (तरुण भारत)\nमहेंद्र रामोशे - वार्ताहर अमळनेर (गांवकरी)\nयाशिवाय 'मटा'तर्फे 20 ऑगस्टच्या आत चाळीसगाव, रावेर, चोपडा, जामनेर, पाचोरा, पारोळा या तालुक्याच्या ठिकाणीही स्ट्रीन्जर नेमले जाण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी सचिन अहिरराव(नाशिक), अमित महाबळ(नाशिक) किंवा गौतम संचेती(टाईम्स कार्यालय, एक्सिस बँक एटीएमच्यावर, बळीराम पेठ, जळगाव) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/the-sex-racket-business-behind-the-salon-business-police-raid-nrat-172767/", "date_download": "2021-09-21T08:49:54Z", "digest": "sha1:M6YDEJYMUCR3DYKJZOHM534HTYL3DS2M", "length": 13339, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नागपूर | सलून व्यवसायाच्या आड ‘सेक्स रॅकेट’चा धंदा; पोलिसांची छापामार कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंत�� विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nनागपूरसलून व्यवसायाच्या आड ‘सेक्स रॅकेट’चा धंदा; पोलिसांची छापामार कारवाई\nनागपूर पोलिसांनी सलूनमध्ये देहव्यापार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची सुटका केली. धक्कादायक बाब, म्हणजे या प्रकरणात आरोपी महिलेचे नातेवाईकही सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.\nनागपूर (Nagpur): कोरोनाचे प्रमाण कमी होताच (the number of corona dwindled) प्रशासनाने (the administration) अनेक व्यावसायिकांना (professionals) सवलत दिली. मात्र, काही व्यावसायिक याचा गैरफायदा (Disadvantage) घेत असल्याचे आढळून आले आहे. इमामवाडा पोलिस स्टेशन (the Imamwada police station) हद्दीअंतर्गत येणाऱ्या मेडिकल चौक (the Medical Square) भागात एक पॉश बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या सलूनमध्ये (the salon) सुरू असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांनी भंडाफोड केला.\n अर्ध्या महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा ऑगस्ट संपण्याच्या वाटेवर; शेतकरी चिंताग्रस्त\nपोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची यातून सुटका केली आहे. इमामबाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सलूनमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या सलूनवर छापेमारी करून एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.\nतर नागपूर पोलिसांनी सलूनमध्ये देहव्यापार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह ��ोन महिलांची सुटका केली. धक्कादायक बाब, म्हणजे या प्रकरणात आरोपी महिलेचे नातेवाईकही सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी महिला आणि तिच्या नातेवाईकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-navi-mumbai-Thane/manse-aggressive-banner-mira-bhayander-82500", "date_download": "2021-09-21T08:30:41Z", "digest": "sha1:UWZXM5VN6V34EIFGJIFT7UGKYPZ25SEB", "length": 5109, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मीरा भाईंदरमधील बॅनरवरून मनसे आक्रमक; कारवाईसाठी पालिका, पोलिस आयुक्तांना साकडे", "raw_content": "\nमीरा भाईंदरमधील बॅनरवरून मनसे आक्रमक; कारवाईसाठी पालिका, पोलिस आयुक्तांना साकडे\nउत्तर भारतीय आमदार होणार असल्याचे बॅनर लागल्याने येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अजून शिवसेनेने मात्र आपली प्रतिक्रिया दिली नसल्याने शिवसेना गप्प का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.\nविरार : एका बाजूला कोरोनाचे सावट तर दुसऱ्या बाजूला कोणत्या ना कोणत्या कारणाने शहरात वाढत असलेला तणाव. यात काळ रात्री मीरा भाईंदरभर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे या तणावात भर घातल्याचे बोलले जात आहे. शहरात अनधिकृतपणे लावलेल्या बॅनरवर आणि ते बॅनर लावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. अन्यथा, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी दिल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. MANSE aggressive from banner in Mira Bhayander\nसंपूर्ण मिरा-भाईंदर शहरात \"इसबार मीरा भाईंदर का आमदार उत्तर भारतीय होगा\" असे बॅनर लावल्याने समाजात तेढ निर्माण होईल. समाजात अशांतता पसरवणाऱ्या आणि वाद निर्माण होणाऱ्या आक्षेपार्ह मजकूराचे बॅनर बनवणाऱ्या व लावणाऱ्या समाजघटकांना अटक करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच हे बॅनर तत्काळ हटविण्यात यावेत, अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष हेमंतभाऊ सावंत यांनी पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त , स्थानिक पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडे केली आहे.\nहेही वाचा : ....अन॒ शिवसेना-भाजपचे आमदार आले एकत्र\nयेत्या दोन दिवसात कारवाई झाली नाही तर, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याने येथील वातावरण चांगलेच तापले आहे. मीरा भाईंदरमध्ये यापूर्वी स्थानिक आगरी कोळी यांना डावलून उत्तर भारतीय भवन बांधण्यावरून वातावरण चांगलेच तापले असतानाच आता हे उत्तर भारतीय आमदार होणार असल्याचे बॅनर लागल्याने येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अजून शिवसेनेने मात्र आपली प्रतिक्रिया दिली नसल्याने शिवसेना गप्प का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.\nआवश्य वाचा : मोदींना बाबूंनी बिघडवलं..त्यांना अन्सारी प्रिय वाटतो, तोगडिया आवडत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/bjp-road-obc-reservation-condemnation-thackeray-government-ub73-83640", "date_download": "2021-09-21T08:58:00Z", "digest": "sha1:H53KGAJMJZ74EPUICEPFEB2ZXKQ4EW55", "length": 6953, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; ठाकरे सरकारचा केला धिक्कार...", "raw_content": "\nओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; ठाकरे सरकारचा केला धिक्कार...\nभाजपच्या सत्ता काळात त्यावेळी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादांच्या माध्यमातून मराठा सम���जाला आरक्षण देण्यात आले. पण हे आरक्षण तिघाडी सरकारला टिकविता आलेले नाही. त्याच पद्धतीने ओबीसी समाजावर हे सरकार ही अन्याय करत आहे.\nसातारा : भारतीय जनता पार्टीचा विजय असो.., ठाकरे सरकारचा धिक्कार असो.., ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या राजकिय आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. तसेच भाजप येणाऱ्या सर्व निवडणुकीत ओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. BJP on the road for OBC reservation; Condemnation of Thackeray government ...\nओबीसी आरक्षणात राज्य सरकारने दाखविलेल्या निष्काळजीपणाबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज साताऱ्यातील पोवईनाका येथे निषेध आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ठाकरे सरकारचा धिक्कार असो.., ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.\nहेही वाचा : पदभार सोडण्याआधी मोक्षदा पाटील यांची पोलिस कर्मचाऱ्यांना अनोखी भेट; १८३ अंमलदारांना पदोन्नती..\nयावेळी विक्रम पावसकर म्हणाले, ओबीसींना राजकिय आरक्षण डावलण्यात आले, या विरोधात भाजपने आंदोलन सुरू केले आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टात वकिलही दिला नाही. आरक्षण गेल्याने एकीकडे हे तीनही पक्ष हळहळत असल्याचे दाखवत आहेत, पण प्रत्यक्ष त्यांना उकळ्या फुटत आहेत. ओबीसींचे आरक्षण गेल्यास त्यांना फायद्याचे ठरणार आहे. पण ओबीसी समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष ठामपणे उभा राहणार आहे.\nआवश्य वाचा : महाविकास आघाडीतील मंत्री राऊतांच्या कारभारावर नाराज\nजोपर्यंत राजकिय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आंदोलन करत राहणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात काही कागदपत्रे सादर करायची होती, ती पण त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले. भाजपच्या सत्ता काळात त्यावेळी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादांच्या माध्��मातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले.\nपण हे आरक्षण तिघाडी सरकारला टिकविता आलेले नाही. त्याच पद्धतीने ओबीसी समाजावर हे सरकार ही अन्याय करत आहे. ओबीसींच्या हक्काचे राजकिय आरक्षण काढून घेतले जात आहे. येणाऱ्या निवडणूकीत भाजप ओबीसींच्या जागावर ओबीसींचेच उमेदवार देणार आहे. तसेच सर्व घटकांना योग्य न्याय देणार असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/malegaon-sugar-factory-accident-injured-one-worker-die-54891", "date_download": "2021-09-21T08:45:58Z", "digest": "sha1:WL2OEADCSR4YR6M5B4O6KY6WXM5Q6UE5", "length": 4226, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "माळेगाव कारखाना अपघातातील जखमी एका कामगाराचा मृत्यू", "raw_content": "\nमाळेगाव कारखाना अपघातातील जखमी एका कामगाराचा मृत्यू\nबारामती तालुक्‍यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये शनिवारी (ता. 23) झालेल्या अपघातामधील एका जखमी कामगाराचा रविवारी उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला.\nमाळेगाव : बारामती तालुक्‍यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये शनिवारी (ता. 23) झालेल्या अपघातामधील एका जखमी कामगाराचा रविवारी उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. शिवाजी भोसले (रा. 22 फाटा, खांडज, ता बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.\nया घटनेमुळे माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.\nदरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम सांगता झाल्यानंतर शनिवारी यंत्रसामग्रीची स्वच्छता करण्यात येत होती. त्या वेळी शनिवारी सकाळी हा अपघात झाला होता. एका पॅन टाकीची स्वच्छता करत असताना मिथेन वायू तयार होऊन कामगार गुदमरले होते.\nगंभीर जखमी असलेले कामगार जालिंदर भोसले, घनश्‍याम निंबाळकर, रामभाऊ येळे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत, तर उर्वरित कामगार बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.\nमाळेगाव कारखान्याचे उपचार घेणारे जखमी कामगारांची नावे पुढील प्रमाणे : रामभाऊ येळे (माळेगाव), जालिंदर भोसले (निरावागज), राजेंद्र तावरे (सांगवी), सुनील पाटील (टेंभुर्णी), घनश्‍याम निंबाळकर (माळशिरस), शशिकांत जगताप (पणदरे), शरद तावरे (सांगवी), प्रवीण वाघ (सांगवी).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/west-bengal-assembly-election-result-highlights-bjp-tmc-congress/articleshow/82346477.cms", "date_download": "2021-09-21T08:28:52Z", "digest": "sha1:ZQXW63ODHWAGHBGQC2BKFLFZIXFNG77B", "length": 17066, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "bengal election result highlights: Assembly Elections 2021: पश्चिम बंगालच्या लढाईवर ममता बॅनर्जींचा एकहाती ताबा\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAssembly Elections 2021: पश्चिम बंगालच्या लढाईवर ममता बॅनर्जींचा एकहाती ताबा\nWest Bengal Election Results from 2021 Highlights : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातील मोठमोठ्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.\nहाती लागलेल्या कलानुसार तृणमूल काँग्रेस राज्यात स्पष्ट बहुमत\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र नंदिग्राम मतदारसंघात पिछाडीवर\nनंदीग्राममध्ये भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आघाडीवर\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होतोय. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. बंगालमध्ये २७ मार्च, १, ६, १०, १७, २२ आणि २६ एप्रिल रोजी नागरिकांनी आपलं मत नोंदवलंय. मतदानानंतर समोर आलेल्या जनमत चाचणीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना रंगणार असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, इथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनंच पुन्हा एकदा बाजी मरालेली दिसून येतेय.\nWest Bengal Poll: बंगालमध्ये मोदी-शहांच्या स्वप्नांना सुरुंग; या ४ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव\nKerala Poll: पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा पसंती, बहुमत LDF च्या पारड्यात\nWest Bengal Poll:गड आला पण... ममता बॅनर्जींचा सुवेंदू अधिकारींकडून १७३६ मतांनी पराभव\nWest Bengal Poll: बंगालमध्ये मोदी-शहांच्या स्वप्नांना सुरुंग; या ४ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव\nWest Bengal Poll: 'दीदी ओ दीदी' नाही 'जिओ दीदी'; अखिलेश यांचा मोदींना टोला\nWest Bengal Poll:बंगालच्या विजयासाठी शरद पवारांकडून ममता 'दीदी'चं अभिनंदन\nनंदीग्राम मतदारसंघात मतमोजणीच्या १६ व्या फेरीअखेरीस तृणमूल उमेदवार ममता बॅनर्जी आणि भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात केवळ ६ मतांचा फरक उरला\nबंगालमध्ये तृणमूलला २०१ जागांवर आघाडी, तर भाजपला १०० चा आकडा गाठणंही कठीण\nपश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरतेय. काही वेळ पिछाडीवर राहिल्यानंतर नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आघाडी मिळवलीय. भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी मागे पडलेत\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत... नागरिकांची मुख्यमंत्री ममतांच्या नेतृत्वाला दिली पसंती\nपश्चिम बंगालमध्ये एकूण २९२ जागांपैंकी बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस १७७ जागांवर आघाडीवर तर भाजप १०९ जागांवर आघाडीवर\nनंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर... ममतांचे माजी सहकारी आणि भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी घेतली आघाडी\nपश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला निर्णायक आघाडी\nपानीहाटी (उत्तर २४ परगणा) मधील कॉंग्रेसचे उमेदवार तपस मजुमदार यांचे मतगणना एजंट गोपाळ सोम हे मतमोजणी केंद्रावरच बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं\nनंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आघाडीवर आहेत तर भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत\nसकाळी ९.३० वाजता तृणमूल १०७ जागांवर तर भाजप १०१ जागांवर आघाडीवर\nमतमोजणीत सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार तृणमूल काँग्रेस आघाडीवर\nपश्चिम बंगालमध्येसकाळी ८.०० वाजता मतमोजणीला सुरुवात\nपश्चिम बंगालचा निकाल हा भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरतेय.\nराज्यातील निवडणुकीसाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक जनसभांना संबोधित केलं. तसंच करोना संक्रमण काळातही रस्त्यांवर रॅली आयोजित करण्यात आल्या होत्या.\nतर दुसरीडे राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही ही निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचं रान केलं. एका रॅलीदरम्यान जखमी झाल्यानंतरही व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली.\nAssembly Elections Result 2021 : पश्चिम बंगालसहीत पाचही राज्यांचा अंतिम निकाल\nAssembly Elections Result 2021 : पश्चिम बंगालसहीत पाचही राज्यांचा अंतिम निकाल\nAssembly Elections Result 2021 : आसाममध्ये भाजप सत्ता कायम राखणार\nAssembly Elections 2021 : पुदुच्चेरीत एन आर काँग्रेसला १२ जागा, बहुमताचा आकडा दूरच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nAssembly Elections Result 2021 : पश्चिम बंगालसहीत पाचही राज्यांचा अंतिम निकाल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगर राज्यातील 'या' जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना; कठोर कारवाईचा इशारा\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nमुंबई 'चंद्रकांत पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nमुंबई 'बालमृत्यूंसाठी आदिवासींचे राहणीमान, चालीरीती कारणीभूत'\nमुंबई मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना\nमुंबई मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रुंदीकरणावरुन न्यायालाय संतप्त; दिले 'हे' आदेश\nमुंबई किरीट सोमय्यांच्या दौऱ्यावरून राजकीय नाट्य\nदेश भारताची चिंता स्वाभाविक, परराष्ट्र सचिव शृंगला यांचे मत\nदेश विरोधकांनो, २.५ कोटी मात्रांवरही बोला, भाजपाध्यक्षांचं विरोधकांना प्रत्यूत्तर\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nमोबाइल शाओमीचे हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतात येताहेत, १०८ MP कॅमेरा आणि १२० वॉट फास्ट चार्जिंग मिळणार\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ मंगळवार : आज सूर्य आणि चंद्र समोरासमोर, कर्क सोबत 'या' राशींना होईल फायदा\nरिलेशनशिप 'माझी पत्नी मला देव मानते' रितेश व जेनेलियाचा 'हा' व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरेना\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tokyo-olympic-2020-abdullah-alrashidi-at-58-age-wins-men-skeet-bronze-medal-for-kuwait/articleshow/84766785.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-09-21T07:38:00Z", "digest": "sha1:7AZG2555T4F27THAWZLPTLEU4KXKI3Q3", "length": 14099, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवयाला कसलंच बंधन नसतं; चक्क ५८व्या वर्षी जिंकलं ऑलिम्पिक पदक\nखेळाडूंना वयाचं बंधन असतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे खेळाडू चाळीशीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसत नाहीत. पण आता तर चक्क ५८व्या वर्षी एका व्यक्तीने ऑलिम्पिकचं पदकचं जिंकलं आहे. आपल्या मुलाबरोबर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागही घेतला होता.\nवयाला कसलंच बंधन नसतं; चक्क ५८व्या वर्षी जिंकलं ऑलिम्पिक पदक\nTokyo Olympic 2020 : टोकियो : वयातील ज्या टप्प्यावर लोक सेवानिवृत्ती आणि वृद्धापकाळ सुसह्य होण्यासाठी योजना आखत असतात, त्या वयात कुवैतच्या अब्दुल्ला अलरशिदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकत जगाला सांगितलं की एज इज जस्ट अ नंबर. सात वेळा ऑलिम्पियन राहिलेल्या अलरशिदी यांनी पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वयाच्या 61व्या वर्षी सुवर्णपदक पटकावणार असे आश्वासनही दिले. असाका शूटिंग रेंजमधील ऑलिम्पिक सूचना सेवेशी बोलताना सांगितले की, मी 58 वर्षांचा आहे. मी सर्वात वयस्कर नेमबाज आहे. सुवर्ण जिंकलो नाही, त्याबाबत मी दुर्दैवी आहे, पण हे कांस्यपदक माझ्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मी खूप खूश आहे, आणि पुढील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी सुवर्णपदक जिंकेन.\nया स्पर्धेत अमेरिकेच्या व्हिन्सेंट हॅनकॉकने सुवर्णपदक जिंकले आणि तीन सुवर्ण पदके जिंकणारा तो पहिला स्कीट नेमबाज ठरला आहे. असे असले तरी चर्चा झाली ती अलरशिदी यांचीच. अलरशिदी यांनी 1996च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्यपदक जिंकले होते, पण त्यावेळी ते स्वतंत्र खेळाडू म्हणून दाखल झाले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कुवेतवर बंदी घातली होती. त्यावेळी अलरशिदी अर्सेनल फुटबॉल क्लबची जर्सी घालून आले होते.\n32 वर्षीय हॅनकॉकनं 60 पैकी 59 गुणांची कमाई केली. डेन्मार्कच्या जेस्पर हॅनसेनला 55 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिकमध्ये हॅनकॉक 15 व्या स्थानावर होता. त्याआधी 2008च्या बीजिंग आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले होते.\nअलरशिदी यांचा मुलगाही ऑलिम्पिकमध्ये\nकुवैतकडून खेळताना पदक जिंकल्यानंतर ते म्हणाले, रिओमधील पदकामुळे मला आनंद झाला, पण कुवेतचा झेंडा न मिळाल्याबद्दल दुःखी झालो होतो. तुम्ही तो समारंभ पाहा, माझे डोके झुकले होते, मी ऑलिम्पिक ध्वज पाहू इच्छित नव्हतो. इथं मी आनंदी आहे, कारण माझ्या देशाचा ध्वज इथं आहे. प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करतो. कारण मी सर्वांसोबत आरामात राहतो. मला प्रत्येकजण आवडतो. मला कुणी नापसंत करावे असे मला वाटत नाही. कारण हे माझं आयुष्य आहे. प्रत्येकाला मी आवडतो, काऱण मी म्हातारा आहे आणि तीन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन.\nअलरशिदी यांनी सातव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. याआधी त्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं आहे. तसेच आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहा सुवर्ण आणि तीन रौप्य पदकंही त्यांनी पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांचा मुलगा तलालनेही भाग घेतला आहे. ऑलिम्पिकमध्ये पिता-पुत्राची ही दुसरी जोडी ठरली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपाचव्या दिवशीचे भारतीय खेळाडूंचे पूर्ण वेळापत्रक, पाहा कुठे मिळू शकते भारताला पदक... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई 'मुख्यमंत्र्यांनी 'त्या' प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी'\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nदेश छोट्या कारमध्येही सहा एअरबॅग हव्या, गडकरींची प्रवाशांबद्दल कळकळ\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nमुंबई किरीट सोमय्यांच्या दौऱ्यावरून राजकीय नाट्य\nपुणे आधी हाताची नस कापली नंतर गळफास; मिस पिंपरी चिंचवडच्या आत्महत्येने खळबळ\nदेश भारताची चिंता स्वाभाविक, परराष्ट्र सचिव शृंगला यांचे मत\nमुंबई गेल्या १८ वर्षांमधील यंदाचा गणेशोत्सव सर्वात शांत\nदेश विरोधकांनो, २.५ कोटी मात���रांवरही बोला, भाजपाध्यक्षांचं विरोधकांना प्रत्यूत्तर\nमुंबई 'बालमृत्यूंसाठी आदिवासींचे राहणीमान, चालीरीती कारणीभूत'\nब्युटी अशा हॉट-बोल्ड अभिनेत्री ज्यांच्या मादकतेवर पूर्ण जग आहे घायाळ, ट्रान्सपरंट ड्रेस व स्कर्टमधील सुंदरींनाही टाकलं मागे\nमोबाइल ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन फक्त ६९९ रुपयात खरेदीची संधी, कमी किंमतीत मिळतात शानदार फीचर्स\nरिलेशनशिप 'माझी पत्नी मला देव मानते' रितेश व जेनेलियाचा 'हा' व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरेना\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ मंगळवार : आज सूर्य आणि चंद्र समोरासमोर, कर्क सोबत 'या' राशींना होईल फायदा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/category/tech-news/page/2/", "date_download": "2021-09-21T08:54:24Z", "digest": "sha1:GOJA5QI77ZKMUBHNVXUQLL5A55UKLUH2", "length": 6092, "nlines": 122, "source_domain": "marathinews.com", "title": "Latest Tech News News and updates - Page 2 of 2 - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nतर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद\nव्हाट्सएपच्या माध्यमातून आत्ता पैसे पाठवणे शक्य \n12चालू पृष्ठ ���कूण पृष्ठे\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang/right-of-alimony-379652/", "date_download": "2021-09-21T09:28:17Z", "digest": "sha1:NWRU76ES6HB6QCVGYJ6WO27G66OQJRWY", "length": 11918, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पोटगीचा अधिकार – Loksatta", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nज्येष्ठांना आपल्या मुलांकडून मिळणाऱ्या पोटगीबाबत भारतीय फौजदारी संहिता कलम १२५ (ड) नुसार योग्य त्या न्यायालयात पोटगीचे अर्ज दाखल केल्यानंतर आदेश पारित केले जातात.\nज्येष्ठांना आपल्या मुलांकडून मिळणाऱ्या पोटगीबाबत भारतीय फौजदारी संहिता कलम १२५ (ड) नुसार योग्य त्या न्यायालयात पोटगीचे अर्ज दाखल केल्यानंतर आदेश पारित केले जातात. भारतीय फौजदारी संहिता कलम १२८ नुसार सदर आदेशाची प्रत अर्जदारांना/ पक्षकारांना मोफत स्वरूपात देण्याचे आदेश पारित केले जातात.\nपोटगीच्या अर्जावरचा अंतिम आदेश आल्यानंतर दरमहा ठरावीक रक्कम पोटगी म्हणून देण्याचा आदेश गैरअर्जदारांना दिला जातो. मात्र या पोटगीची रक्कम अंतिम निकालाच्या तारखेपासून काही दिवसांनी बदलण्याचे अधिकारही भारतीय फौजदारी संहिता देते.\nभारतीय फौजदारी संहितेच्या कलम १२८मध्ये अशा स्वरूपात अर्ज करण्याची तरतूद आहे. जर अंतिम आदेश पारित झाल्यानंतर अर्जदार यांच्या परिस्थितीत काही बदल झाला तर ती बाब योग्यपणे विचारात घेऊन ते न्यायालय पोटगीच्या रकमेत वाढ करू शकते. त्याचप्रमाणे वाढणारी महागाई, अर्जदाराचा औषधोपचार व इतर दैनंदिन गोष्टींवर वाढलेला खर्च यांचाही विचार करून न्यायालय पोटगीच्या रकमेत वाढ करू शकते. त्यासाठी ज्या न्यायालयात कलम १२५(ड) प्रमाणे मूळ अर्ज दाखल केला होता, त्याच न्यायालयात ‘पोटगी वाढवून मिळणेकामी’ अर्ज करावा लागतो.\nअशा प्रकारे पोटगीचा अर्ज सादर करण्यासाठी फौजदारी संहिता अर्ज कोठे दाखल करता येतील याबाबत कलम १२६ मध्ये सांगितले आहे. त्या कलमाप्रमाणे\n१) गैरअर्जदार राहात असलेले ठिकाणच्या न्यायालयात किंवा २) अर्जदार- गैरअर्जदार ज्या न्यायालयाच्या स्थल शेवटचे एकत्र राहिले आहेत, अशा न्यायालयात पोटगीचे अर्ज दाखल करता येतात. अर्जाची अंतिम सुनावणी लवकरात लवकर होणे फौजदारी संहितेनुसार अभिप्रेत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPornography Case: राज कुंद्रा अखेर दोन महिन्यांनी आर्थर रोड जेलबाहेर; फोटो आला समोर\n“मला जाऊ द्या…आई माझी वाट पाहतेय”, रितेश देशमुखचा जिममधील धमाल व्हिडीओ व्हायरल\n“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\n‘किमान मानव माना ‘ती’ ला’\nसमान हक्क लढ्याच्या शिल्पकार\nस्मृती आख्यान : मेंदूला ताप ताणाचा\nजगणं बदलताना : शांत आयुष्यासाठी ‘डीटॉक्स’\nपुरुष हृदय बाई : पुरुषाला नेमकं काय हवं असतं\nजोतिबांचे लेक : वंचितांचा आवाज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_297.html", "date_download": "2021-09-21T08:26:20Z", "digest": "sha1:6IXIFR4QLBHS3BY3MGHIILLFESDN2XVT", "length": 6654, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’", "raw_content": "\nHomeनागपूरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’\nप्रधानमंत्री आवास यो���नेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद\nनागपूर, दि. 17 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहे. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाआहे. 1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहे.\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सुक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोक संवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.\nमुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची ईच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना व त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती av.dgipr@maharashtra.gov.in या ईमेलवर आणि 8291528952 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर दिनांक 28 डिसेंबरपर्यत पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क संचालनालयाने केले आहे.\nईच्छूक लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांचे कडेही दिनांक 28 डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतात.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठ��� रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/indian-born-harris-will-give-bitter-challenge-to-donald-trump-125845192.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T07:41:35Z", "digest": "sha1:QF2ONUSY6KA7FW6DZEQX5IKMBPQKATB5", "length": 5070, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian-born Harris will give bitter challenge to donald Trump | भारतीय वंशाच्या हॅरिसचे ट्रम्पसाठी कडवे आव्हान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय वंशाच्या हॅरिसचे ट्रम्पसाठी कडवे आव्हान\nवॉशिंग्टन- अनेक कमतरता असतानाही मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कडवे आव्हान देणाऱ्या नेत्या म्हणून अनेक जण त्यांच्याकडे बघतात. सक्रियता त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून वारसारूपाने मिळाली आहे.\nआपल्या संकल्पना मध्यमवर्गीयांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग असल्याचे त्या सांगतात. तरी त्या लोकांचे जास्त लक्ष वेधून घेऊ शकल्या नाहीत. जर मतदार स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाची अपेक्षा करत असतील तर त्यांचा अजेंडा अस्पष्ट व अश्वासक नाही असे डेमोक्रॅटिक समर्थक विचार करतात. जानेवारीत जोरदार सुरुवात केल्यावर हॅरिस यांची मोहीम थंडावली . परंतु उमेदवारीच्या स्पर्धेत त्या आहेत. राष्ट्रीय व राज्याच्या सर्वेक्षणात त्यांची लोकप्रियता ५-६ अंकांच्या दरम्यान आहे. आरोग्यसेवा, स्थलांतर या महक्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर त्यांची भूमिका अस्पष्ट आहे. त्यांच्या बहुतांश भाषणांमध्ये एकतेवर भर असतो असे टीकाकार म्हणतात.\nडेमोक्रॅटिक पक्षाच्या पाच प्रबळ दावेदारांमध्ये त्याच्या मानांकनात सातत्य आहे. त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गोळा केला होता. मतदारांच्या बदलत्या दृष्टिकोनाचा त्यांना फायदा मिळू शकतो. नशिबाने साथ दिली तर त्या उमेदवार बनू शकतात.दुसरीकडे पक्षाच्या अनेक बड्या दावेदारांमध्ये नरमाई दिसत आहे. माजी उपराष्ट्रपती बायडन सगळ्यात पुढे आहेत, पण चर्चेतील खराब कामगिरीमुळे त्यांना बाहेर जावे लागू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/one-killed-in-a-two-wheeler-and-truck-accident-at-yaval/", "date_download": "2021-09-21T07:23:19Z", "digest": "sha1:6J5AVOHJXK7H5JIDBC2RF2DX7E67S3FO", "length": 6128, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "यावल येथे दुचाकी व ट्रकच्या अपघातात एक ठार, एक गंभीर | Jalgaon Live News", "raw_content": "\nयावल येथे दुचाकी व ट्रकच्या अपघातात एक ठार, एक गंभीर\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jul 26, 2021\n दुचाकी व ट्रकच्या झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना यावल येथील भुसावळ नाक्याजवळ घडली. शेख शकील शेख ईबा असे मृताचे नाव आहे. तर मेहमूदखान फकिरखान (५२) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाहनासह चालकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nयाबाबत असे की, यावल ते भुसावळ मार्गावरील जुने भुसावळ नाक्यावर २५ जुलै रोजी सकाळी अकराला यावलहून भुसावळकडे जात असलेल्या एमएच-१९-बी-२१८७ या आपल्या मोटारसायकलने यावल येथील आठवडे बाजार परिसरातील राहणारे शेख शकील शेख ईबा, (मिस्त्री) (वय ४७) व दहिगाव येथील मेहमूदखान फकिरखान (५२) हे दोन्ही बांधकाम कारागीर भुसावळकडे कामाला जात होते. तेव्हा भुसावळहून यावलच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने मोटारसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात शेख शकील शेख ईबा यांना उपचारार्थ येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे.\nदरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेला अपघातास कारणीभूत ट्रक अंजाळे गावाजवळ नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आला. ट्रकचालक सुधीर रमेश आसुरकर रा.वणी, जि. यवतमाळ यास वाहनासह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nस्मशानभूमीचे लोखंडी अँगल चोरी, 5 जणांवर गुन्हा दाखल\nजळगावातील हद्दपार दोघांच्या मुसक्या आवळल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/sanjay-raut-is-number-one-sandeep-deshpande-3499/", "date_download": "2021-09-21T09:04:03Z", "digest": "sha1:BS3HRCGNSJQNRPKAP7Q7X27N64LHMVZ4", "length": 11425, "nlines": 117, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "“संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत” : संदीप देशपांडे", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र “संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत” : संदीप देशपांडे\n“संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत” : संदीप देशपांडे\nएका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांनी ‘मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडली असे सांगितले होते.’ यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सणसणित प्रतिउत्तर दिलं आहे. “संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत” अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली. पुढे देशपांडे म्हणाले, “राज ठाकरेंनीच त्यांना सामनामध्ये आणले होते. कदाचित त्यांना साम���ामध्ये आणले नसते तर आज राऊत एखाद्या कार्यालयात कारकुनी म्हणून काम पाहत असते” असा टोला देशपांडे यांनी लगावला.\nलोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार, एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखती दरम्यान देशपांडे बोलत होते. पुढे राऊत यांच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देत देशपांडे म्हणाले, “ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. राऊत यांनी राज ठाकरेंकडून नवी कोरी गाडी घेतली” अशीही देशपांडे यांनी टीका केली आहे. “राऊत यांना आता काही काम नाही म्हणून फक्त चर्चेत राहण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत” असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे.\nPrevious articleपाकिस्तानला जोरदार धक्का : भारताच्या नकारामुळे आशिया कप २०२० पाकिस्तानात खेळला जाणार नाही\nNext article२०२० मधील इस्रोची पहिली गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/national/indian-james-bond-is-prepared-to-control-delhi-violence-4011/", "date_download": "2021-09-21T08:04:01Z", "digest": "sha1:L23QMZBTWDE6QKXWWYSPK35JJTS447IC", "length": 12359, "nlines": 120, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "दिल्लीची परिस्थिती काबूत आणण्यासाठी आता सज्ज भारतीय जेम्स बाँड (अजित डोवाल)", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome राजकीय दिल्लीची परिस्थिती काबूत आणण्यासाठी आता सज्ज भारतीय जेम्स बाँड (अजित डोवाल)\nदिल्लीची परिस्थिती काबूत आणण्यासाठी आता सज्ज भारतीय जेम्स बाँड (अजित डोवाल)\nदिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार संबंधी घटनांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विविध भागांत जाऊन परिस्तिथीचा आढावा घेतला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी NSA कडे देण्यात आली आहे. दिल्लीत काय परिस्थिती आहे याची माहिती डोवाल पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला देणार आहेत. मंगळवारी रात्री डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी आणि भजनपुरा येथे जाऊन प्रत्यक्ष ���रिस्थितीचा आढावा घेतला.\n“कायद्याचे पालन करणाऱ्या कोणाचेही नुकसान होणार नाही. शहरात पुरेसे सैन्यबल तैनात केले आहे, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. लोकांना सुरक्ष दलावर विश्वास ठेवावा लागेल.” असे अजित डोवाल म्हणाले.\nअजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी राष्ट्रीय तपास योजनेच्या कार्यांत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारतीय जेम्स बॉण्ड असे बोलले जाते.\nPrevious articleभाजप नगरसेवकाने वाचवले मुस्लिम दांपत्याला, आगीत धगधगत्या दिल्लीत माणुसकीचे दर्शन\nNext articleलातुरचा रोहित राऊत ठरला ‘इंडियन आयडल’ 2020 चा रनरअप\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2021-09-21T09:16:37Z", "digest": "sha1:3LZZNUGMTOF3URWTQASOC3IH7AJ7ONGH", "length": 5067, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५४० चे - पू. ५३० चे - पू. ५२० चे - पू. ५१० चे - पू. ५०० चे\nवर्षे: पू. ५३१ - पू. ५३० - पू. ५२९ - पू. ५२८ - पू. ५२७ - पू. ५२६ - पू. ५२५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५२० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्��क\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/nitin-gadkari-could-be-india-s-next-prime-minister-119020800022_1.html", "date_download": "2021-09-21T07:29:58Z", "digest": "sha1:YXNICBR7JMRQYVRGAHHW3QE6S2SF2MD7", "length": 11278, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मोठी भविष्यवाणी भाजपा मित्र पक्ष एनडीए सत्तेत येणार मात्र नरेद्र मोदी नाहीतर हा नेता प्रधानमंत्री होणार", "raw_content": "\nमोठी भविष्यवाणी भाजपा मित्र पक्ष एनडीए सत्तेत येणार मात्र नरेद्र मोदी नाहीतर हा नेता प्रधानमंत्री होणार\nलोकसभा निवडणुका जवळ येत असून सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यामध्ये भाजपा हा सत्तेतील सर्वात मोठा पक्ष सत्ता पुन्हा मिळवायला प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष कॉंग्रेस, बसपा, सपा , राष्ट्रवादी हे देखील निवडणुकीत जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल यासाठी अनेक सर्वे होत असून त्यातून विविध आकडेवारी प्रसिद्ध होत आहे. यावेळची लोकसभा मोठ्या प्रमाणात चुरशीची होणार आहे. देश पातळीवर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे चित्र आहे.\nमात्र या सर्वाना फाटा देत नवीनच घोषणा अर्थात भविष्यवाणी केली गेली आहे. होय महाराष्ट्रातील अमरावती येथे ज्योतिष संमेलन नुकतेच पार पडले आहे. यामध्ये आगामी निवडणुका आणि देशाचा प्रधानमंत्री आणि केंद्रातील सत्तेत येणार पक्ष याबद्दल मोठी आणि महत्वपूर्ण भविष्यवाणी केली गेली आहे. मध्य प्रदेश ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध ज्योतिष विश्वविद्यालयचे अध्यक्ष डॉ भूपेश गाडगे यांनी महत्वपूर्ण भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या नुसार २०१४ साला प्रमाणे भाजपा पक्ष पूर्ण जादू दाखवू शकणार नाही. उलट त्यांची पीछेहाट होणार आहे. २०१९ मध्ये भाजपला मोठा फटका बसणार आहे.\nयानुसार भाजप पुन्हा सत्तेत येणार असली तरी नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचे भाकित केले आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या जागी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पंतप्रधान पदासाठी निवड होणार असल्याचा दावा गाडगे यांनी केला आहे.\nगाडगे म्हणतात की ‘भाजपला 2014 प्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तितके यश मिळणार नाही. मात्र मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सत्तेवर येईल. मात्र ज्या मित्र पक्षांच्या मदतीने भाजपला सत्ता मिळाली आहे त्या मित्रपक्षांमुळे मोदींना पंतप्रधानपद सोडावे लागेल. मित्र पक्षांच्या दबाव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात येईल’, असा दावा भूपेश गाडगे यांनी केला आहे.\nपुढे गाडगे म्हणतात की सत्ता एनडीए ची येणार आहे. राज्यात शिवसेना मोठा पक्ष म्हणून समोर येईल आणि येथे भाजपला त्यांचा मुख्यमंत्री बसवता येणार नाही तर उलट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मोठा नेता म्हणून समोर येणार आहे. आणि त्यामुळे शिवसेना त्यांचा मुख्यमंत्री बनवणार आहे, राज्यात सध्या शिवसेना भाजपा विरोधात अनेकदा भूमिका घेतांना दिसत आहे. त्यामुळे भविष्यवाणी नुसार केंद्रात सर्व समावेशक असे एनडीए ची सत्ता आणि नितीन गडकरी प्रधानमंत्री तर राज्यात शिवसेना मुख्यमंत्री निवडणार आहे.\nअण्णा हजारे यांना पंतप्रधान मोदी यांनी दिले पत्रातून हे उत्तर\nराहुल रावण तर प्रियंका शूर्पणखा.. योगींच्या आमदाराची वायफळ टीका\nअभिनेत्री ईशा कोप्पिकर भाजपमध्ये सामील\nपंतप्रधान मोदी यांच्या बायोपिकची सुरूवात झाली\nतर जनता नेते मंडळींना दणकाही देते :गडकरी\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nकेरळ:एका रि��्षा चालकाचं उजळलं नशीब, 12 कोटीची लॉटरी लागली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nashik/when-peoples-throat-was-sore-where-was-bjp-nashik-politics-82361", "date_download": "2021-09-21T08:25:39Z", "digest": "sha1:ZNVQW7V3LPM3APQ6ZQBM76L3R3RTFL3D", "length": 7367, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नाशिककरांचा गळा आवळला, तेव्हा कुठे होते भाजप?", "raw_content": "\nनाशिककरांचा गळा आवळला, तेव्हा कुठे होते भाजप\nबुधवारी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पक्षाने दिलेला आदेश शिरलंवाद्य मानून भाजपचे पदाधिकारी तातडीने पोलिस ठाण्यात दाखल झाले. मात्र महापालिकेत त्यांची सत्ता आहे. अव्वाच्या सव्वा घरपट्टी, पाणीपट्टी आकारणी करून जनतेला वेड्यात काढले.\nनाशिक : बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पक्षाने दिलेला आदेश शिरलंवाद्य मानून भाजपचे पदाधिकारी तातडीने पोलिस ठाण्यात दाखल झाले. (As parity`s instruction BJP leaders approach police for complain against CM) मात्र महापालिकेत त्यांची सत्ता आहे. (They are in power in NMC) अव्वाच्या सव्वा घरपट्टी, पाणीपट्टी आकारणी करून जनतेला वेड्यात काढले. (They fool people by increased House & Water tax) त्यांचा गळा आवळला, तेव्हा भाजप कुठे होते. (That time where was BJP) भाजपची मंडळी जनतेच्या प्रश्नांशी किती कनेक्टेड आहे, हे यावरून दिसले, अशी टिका काँग्रेसच्या प्रवक्त्या व नगरसेविका डॅा हेमलता पाटील (Dr Hemlata Patil) यांनी केली.\nयासंदर्भात त्यांनी पत्रक काढले आहे. त्या म्हणाल्या, यानिमित्ताने भाजप पदाधिकारी जनसामान्यांच्या प्रश्नांशी किती कनेक्टेड आहेत, याचे दर्शन नाशिककरांना झाले. गेली पाच वर्ष नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या काळात आव्वाच्या सव्वा घरपट्टी/पाणीपट्टी लाऊन नाशिककरांचा गळा आवळताना भाजप महापौरांनी फक्त राणाभिमदेवी थाटात गर्जना करून शहरवासीयांना वेड्यात काढले. या पाच वर्षात स्मार्ट सिटी कंपनीने पुर्ण नाशिकचा बट्ट्याबोळ केला. आजघडीला नाशिकचे मुख्य रस्ते फोडून मक्तेदार परांगदा झाला आहे. सामान्य नागरिक रोज अपघातांचा सामना करत आहेत. पण या विषयी स्मार्ट सिटी कंपनीच्या मिटींगमध्ये कामांना मंजुरी द्यायची आणि महासभेत बोंबाबोंब ठोकायची एव्हढीच मर्यादित भुमिका भाजपने बजावली.\nपाच वर्षात एकही पार्किंग प्लेस डेव्हलप न करता स्मार्ट पार्किंग बद्द्ल आळीमिळी गु���चिळी धोरण अवलंबिले. आज महापालिकेचे पार्किंग लॉट उपलब्ध नाहीत. कोणत्याही कमर्शियल कॉंप्लेक्सेसमध्ये पुरेसे पार्किंग नाही. ज्या रस्त्याच्या कडेला पार्किंग केल्यानंतर जी स्मार्ट सिटी पैसे उकळणार होती, तिथे पार्किंग केल्यानंतर आता पोलिस गाडी उचलतात. टोईंगच्या गाडी मागे सैरावैरा पळणारे नागरिक हे केविलवाणे दृश्य रोज राजिव गांधी भवन समोर पहायला मिळते. पण या विरूद्ध एकही भाजपचा पदाधिकारी पोलिस स्टेशनला जाब विचारायला गेलेला पाहिला नाही.\nमहापालिकेच्या महत्वाच्या जागा अगदी भालेकरांच्या योगदानातुन उभी राहीलेली भालेकर हायस्कूल देखील महापालिकेने लिलावात काढली. सगळ्या महत्वाच्या समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. कोणीही त्यावर आवाज उठवित नाही. जावई ठेकेदारांसाठी स्थायी समिती सभापती पायघड्या घालतात. इतक्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्यासाठी असताना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरूद्ध फुटकळ कारणावरून तक्रार करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी नाशिककरांशी प्रतारणा केली आहे. या निमित्ताने आपल्या बौद्धिक दिवाळखोरी चे प्रदर्शन देखील केले आहे.\nशेतकरी कायद्यांच्या विरोधात नाशिकमधून रणशिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/elgar-call-the-maratha-community-again-mla-vinayak-mete/", "date_download": "2021-09-21T08:13:25Z", "digest": "sha1:HDFHEVPCWHEVK7WYU2QW3KUAQSUR6CPU", "length": 5830, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "मराठा समाज पुन्हा पुकारणार एल्गार ; जळगावात आ.विनायक मेटेंची माहिती | Jalgaon Live News", "raw_content": "\nमराठा समाज पुन्हा पुकारणार एल्गार ; जळगावात आ.विनायक मेटेंची माहिती\nजळगाव लाईव्ह न्युज | २६ ऑगस्ट २०२१ | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार निष्क्रीय ठरलं आहे. यामुळे येत्या 2 सप्टेंबर पर्यंत जर सरकारने याबाबत काहीही निर्णय घेतला नाही तर 2 सप्टेंबर रोजी शिवसंग्रामतर्फे महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी बोलताना ते म्हणाले की, पाच मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला काही सूचना केल्या होता मात्र ज्या सूचनांची अंमलबजावणी न करता राज्य शासन केवळ एक�� पाण्यात बसलेल्या म्हशी सारखे थंड बसले आहे.\nथंड असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. ज्यावेळी प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याच बरोबर गणपती विसर्जन झाल्याझाल्या मुंबईमध्ये उपोषणाला देखील सुरुवात होणार आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/sanitizer-distributed-to-frontline-workers-on-occasiongulabrao-patil-birthday/", "date_download": "2021-09-21T08:19:07Z", "digest": "sha1:I7FWCBZRZ3LKHXKVWMH6C6TI3X3PVSOH", "length": 7649, "nlines": 91, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटायझर वाटप | Jalgaon Live News", "raw_content": "\nपालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटायझर वाटप\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jun 5, 2021\n खासदार श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे, जितेद्र सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कसला सॅनिटाइझर वाटप करण्यात आले.\nयावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, भावेश ढाके, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, भरत गायकवाड, अख्तर अली सय्यद व रूग्णसेवक दिपक घ्यार, चेतन परदेशी, अनिल पवार, विशाल निकम, अतुल धनगर आदींची उपस्थिती होती.\nया फ्रंटलाईन वर्कर्सच्या मुख्यालयात सॅनिटाइझर दिले भेट\nपोलीस अधीक्षक कार्यालय, रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस स्टेशन, अँब्यलेन्स चालक व सहकारी, शासकीय महिला रूग्णालय मोहाडी, जळगाव, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव आणि चौका- चौकात बंदोबस्तावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी, पोलीस व होमगार्ड आदी व शासकीय कार्यालयांत सेनिटाईझरच्या बॉटल्स असलेले बॉक्सचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने सेनिटाईझरच्या बॉटल असलेले बॉक्स भेट देण्यात आले.\nशासकीय महिला रूग्णालय मोहाडी येथे रूग्णांनाही सुरक्षास्तव सॅनिटाइझर देण्यात आले. कोविडचा प्रादुर्भाव जरी आवाक्यात आलेला असला तरी कोरोना विषाणू ची पुन्हा लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोविडचा प्रादुर्भाव पुर्णपणे कमी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडुन हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nई पीक पाहणी साठी जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर\nमाझा हा शेवटचा फोन….म्हणत बोरखेडा येथील शेतकऱ्याने…\nहॉटेलमध्ये स्वीकारली लाच, धरणगाव विस्तार अधिकाऱ्यासह…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tokyo-olympic-2020-abdullah-alrashidi-at-58-age-wins-men-skeet-bronze-medal-for-kuwait/articleshow/84766785.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-09-21T09:13:51Z", "digest": "sha1:CQDY3ASHZII6DE577D6O5FGDJAJCOIMQ", "length": 14207, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवयाला कसलंच बंधन नसतं; चक्क ५८व्या वर्षी जिंकलं ऑलिम्पिक पदक\nखेळाडूंना वयाचं बंधन असतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे खेळाडू चाळीशीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसत नाहीत. पण आता तर चक्क ५८व्या वर्षी एका व्यक्तीने ऑलिम्पिकचं पदकचं जिंकलं आहे. आपल्या मुलाबरोबर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागही घेतला होता.\nवयाला कसलंच बंधन नसतं; चक्क ५८व्या वर्षी जिंकलं ऑलिम्पिक पदक\nTokyo Olympic 2020 : टोकियो : वयातील ज्या टप्प्याव�� लोक सेवानिवृत्ती आणि वृद्धापकाळ सुसह्य होण्यासाठी योजना आखत असतात, त्या वयात कुवैतच्या अब्दुल्ला अलरशिदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकत जगाला सांगितलं की एज इज जस्ट अ नंबर. सात वेळा ऑलिम्पियन राहिलेल्या अलरशिदी यांनी पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वयाच्या 61व्या वर्षी सुवर्णपदक पटकावणार असे आश्वासनही दिले. असाका शूटिंग रेंजमधील ऑलिम्पिक सूचना सेवेशी बोलताना सांगितले की, मी 58 वर्षांचा आहे. मी सर्वात वयस्कर नेमबाज आहे. सुवर्ण जिंकलो नाही, त्याबाबत मी दुर्दैवी आहे, पण हे कांस्यपदक माझ्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मी खूप खूश आहे, आणि पुढील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी सुवर्णपदक जिंकेन.\nया स्पर्धेत अमेरिकेच्या व्हिन्सेंट हॅनकॉकने सुवर्णपदक जिंकले आणि तीन सुवर्ण पदके जिंकणारा तो पहिला स्कीट नेमबाज ठरला आहे. असे असले तरी चर्चा झाली ती अलरशिदी यांचीच. अलरशिदी यांनी 1996च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्यपदक जिंकले होते, पण त्यावेळी ते स्वतंत्र खेळाडू म्हणून दाखल झाले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कुवेतवर बंदी घातली होती. त्यावेळी अलरशिदी अर्सेनल फुटबॉल क्लबची जर्सी घालून आले होते.\n32 वर्षीय हॅनकॉकनं 60 पैकी 59 गुणांची कमाई केली. डेन्मार्कच्या जेस्पर हॅनसेनला 55 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिकमध्ये हॅनकॉक 15 व्या स्थानावर होता. त्याआधी 2008च्या बीजिंग आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले होते.\nअलरशिदी यांचा मुलगाही ऑलिम्पिकमध्ये\nकुवैतकडून खेळताना पदक जिंकल्यानंतर ते म्हणाले, रिओमधील पदकामुळे मला आनंद झाला, पण कुवेतचा झेंडा न मिळाल्याबद्दल दुःखी झालो होतो. तुम्ही तो समारंभ पाहा, माझे डोके झुकले होते, मी ऑलिम्पिक ध्वज पाहू इच्छित नव्हतो. इथं मी आनंदी आहे, कारण माझ्या देशाचा ध्वज इथं आहे. प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करतो. कारण मी सर्वांसोबत आरामात राहतो. मला प्रत्येकजण आवडतो. मला कुणी नापसंत करावे असे मला वाटत नाही. कारण हे माझं आयुष्य आहे. प्रत्येकाला मी आवडतो, काऱण मी म्हातारा आहे आणि तीन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन.\nअलरशिदी यांनी सातव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. याआधी त्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं आहे. तसेच आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहा सुवर्ण आणि तीन रौप्य पदकंही त्यांनी पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांचा मुलगा तलालनेही भाग घेतला आहे. ऑलिम्पिकमध्ये पिता-पुत्राची ही दुसरी जोडी ठरली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपाचव्या दिवशीचे भारतीय खेळाडूंचे पूर्ण वेळापत्रक, पाहा कुठे मिळू शकते भारताला पदक... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nकोल्हापूर कराडमधील 'ते' ६ तास; सोमय्यांना रोखण्याचा प्लान मध्यरात्रीच ठरला आणि...\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nबिग बॉस मराठी BBM3:आविष्कार येण्याने उडाला स्नेहा वाघच्या चेहऱ्याचा रंग, नेटकरी म्हणाले...\nरत्नागिरी मासे पकडताना तरुण गेला वाहून; ३० तासानंतर सापडला मृतदेह\nअहमदनगर राज्यातील 'या' जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना; कठोर कारवाईचा इशारा\nसांगली सांगली: जत शहरात भरदिवसा घडलेल्या 'या' घटनेने सगळेच हादरले\nपरभणी परभणीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार: पीडितेनं केली आत्महत्या\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nफॅशन दिव्यांकानं बोल्ड कपडे घालून मादक अदांनी घायाळ करणाऱ्या श्वेतालाही सोडलं मागे, पाहा Hot Photos\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ : कार्यक्षेत्रात या राशींची होईल प्रगती ,मिळेल धनलाभ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2029/", "date_download": "2021-09-21T08:05:59Z", "digest": "sha1:TDJ7A5JYHZMNMUZPUTK3WZEJJSZUSUMR", "length": 6864, "nlines": 166, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-नास्तिक", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो\nतेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते\nकी कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,\nपण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची \nएक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो\nदेवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची \nएक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो\nतेव्हा को-या नजरेने पाहत राहतो\nसभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...\nकोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर\nसाभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच \nम्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो\nतेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित \nपण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे\nदेऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन\nबाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता\nदेव म्हणतो, \" दर्शन देत जा अधुन मधुन........\nतुमचा नसेल विश्वास आमच्यावर,\nपण आमचा तर आहे ना \nदेवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक\nकटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात\nतेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन\nअस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nदेव म्हणतो, \" दर्शन देत जा अधुन मधुन........\nतुमचा नसेल विश्वास आमच्यावर,\nपण आमचा तर आहे ना \nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nसंदीप, तू असाच लिहीत राहावास आणि तुझ्या कविता वाचता वाचता अलगद मरण यावे.. यासारखे सुख नसेल दुसरे कुठले\nख-या नास्तिकाला अचूक ओळखलयं...\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A5_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-09-21T07:15:46Z", "digest": "sha1:452VGZYWFNO3Q7CVZYY44HBEROAMWN3E", "length": 6145, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एलिझाबेथ (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nएलिझाबेथ हा एक १९९८ साली प्रदर्शित झालेला एक इंग्लिश भाषिक चित्रपट आहे. भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर ह्याने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट १६ व्या शतकातील इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिच्या जीवनावर आधारित असून त्यात केट ब्लॅंचेटची प्रमुख भूमिका आहे.\nह्या भूमिकेसाठी ब्लॅंचेट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीझोतात आली व तिला अनेक पुरस्कार मिळाले.\nबाफ्टा पुरस्कार सर्वोत्तम चित्रपट\nबाफ्टा पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री - केट ब्लॅंचेट\nगोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री - केट ब्लॅंचेट\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील एलिझाबेथ चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९९८ मधील इंग्लिश चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/a-k-ganguly-undecided-on-resignation-from-rights-panel-over-interns-charge-287812/", "date_download": "2021-09-21T09:27:22Z", "digest": "sha1:D3Z7IOSJKDRY32XJHFKZPLOU6TYKYRDY", "length": 13249, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "माजी न्या. गांगुली यांच्यावर वाढता दबाव – Loksatta", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nमाजी न्या. गांगुली यांच्यावर वाढता दबाव\nमाजी न्या. गांगुली यांच्यावर वाढता दबाव\nलैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे टीकेचे लक्ष्य झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. अशोक कुमार गांगुली यांनी पश्चिम बंगाल मानवाधिकार\nलैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे टीकेचे लक्ष्य झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. अशोक कुमार गांगुली यांनी पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावरील दबाव वाढत आहे. दरम्यान, आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले.\nविधी शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा गांगुली यांच्यावर आरोप आहे. मात्र त्यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहि��ेले गांगुली सध्या पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनीही गांगुलींच्या राजीनाम्याची मागणी ट्विटरवरून केली आहे. स्वराज यांच्या मागणीला पाठिंबा देताना पक्षाचे प्रवक्ते शहानवाझ हुसैन म्हणाले की, लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या तसेच तिच्याकडून दिल्या जाणाऱ्या न्यायदानाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते; तर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल पक्षाने गांगुली यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आधीच केली आहे.\nदरम्यान, लैंगिक छळ केल्याचा आरोप झालेल्या गांगुली यांनी आयोगाच्या अध्यक्षपदावर राहणे योग्य नाही. त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विधी, प्रशासकीय अधिकारी वर्ग आदी सर्व थरातून केली जात आहे. राजीनाम्यासाठी दबाव वाढत असता आपण मात्र आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट करीत गांगुली यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांचे खंडन केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPornography Case: राज कुंद्रा अखेर दोन महिन्यांनी आर्थर रोड जेलबाहेर; फोटो आला समोर\n“मला जाऊ द्या…आई माझी वाट पाहतेय”, रितेश देशमुखचा जिममधील धमाल व्हिडीओ व्हायरल\n“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nजम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट जखमी\n“भ्रष्टाचार चालणारच नाही”, सरकार करणार Amazon लाच प्रकरणाची चौकशी\n“भारतात ज्याठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्याठिकाणी भाजपा मंदिरे बांधणार”\nभारतीयांना अपमानकारक वागणुक दिल्याचं सांगत थरुर यांची UK मधील कार्यक्रमातून माघार, संतापून म्हणाले…\n“भारतीय आणि पाकिस्तान्यांमधील फरक हा ‘भारत माता की जय’मुळे कळतो”\n“जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तिथे…”; मोहन भागवत यांचं वक्तव्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-pimpri-chinchwad/youth-warriors-bjp-will-now-face-youth-wing-shiv-sena-pcmc-83085", "date_download": "2021-09-21T07:27:48Z", "digest": "sha1:BSCAR7H4C62KUVKS366ADVY52XX72F5D", "length": 7675, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शिवसेनेच्या युवासेनेला आता भिडणार भाजपचे युवा वॉरिअर्स...", "raw_content": "\nशिवसेनेच्या युवासेनेला आता भिडणार भाजपचे युवा वॉरिअर्स...\nदोन्ही पक्षआता जानी दुश्मन झाल्याने त्यांनी एकमेकांविरुद्ध लढण्यासाठीही युवा सेना उभी केली जात आहे.\nपिंपरीः आपल्या देशाच्या लोकसंख्येत तरुण जास्त आहेत. तसा देशाच्या मतदानातही युवावर्गाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपने (BJP) २५ वर्षापर्यंतच्या युवकांना) आपल्या रडारवर घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व त्यानंतरच्या विधानसभा व लोकसभा (Loksabha Election) निवडणुकीसाठी त्यांनी प्रत्येक वॉर्डात युवा वॉरिअर्सची एक शाखा उघडण्याचा निश्चय केला आहे. तर, आगामी तीन महिन्यात २५ लाख युवा वॉरिअर्सची फौज राज्यात ते उभी करणार आहेत.\nदरम्यान, सहा महिन्यांवर आलेल्या राज्यातील दहा महापालिकांसह जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या रणधमुाळीत शिवसेनेच्या युवासेनेविरुद्ध भाजपच्या या युवा वॉरिअर्सची धुमश्चक्री उडणार आहे. युवा सैनिकांना टक्कर देण्याच्या हेतूनेच हे वॉरिअर्स भाजपने तयार केले आहेत. २५ वर्षे जीवलग मित्र असलेले भाजप आणि शिवसेना\nहे दोन्ही पक्ष आता जानी दुश्मन झाल्याने त्यांनी एकमेकांविरुद्ध लढण्यासाठीही युवा सेना उभी केली जात आहे. पण, राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हटले जाते, पुन्हा या दोघांची युती झाली, तर, या एकत्रित युवासेनेविरुद्ध दोन्ही कॉंग्रेसला लढणे जड जाणार, यात शंका नाही.\nहेही वाचा : किरीट सोमय्या बारामतीतून कोणावर तोफ डागणार\nशिवसेनेच्या युवासेनेचे कॅप्टन खुद्द राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आहेत. तर भाजपची `भाजयुमो` अर्थात भारतीय जनता युवा मोर्चा ही युवा वॉरिअर्सची आघाडी सांभाळणार आहेत. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आहेत. तर, त्यांच्या युवा वॉरिअर्सचे राज्य संयोजक हे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हे पिंपरी-चिंचवडकर आहेत. या दोघांनीही युवा वॉरिअर्सच्या बांधणीला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी दोन टप्यांत निम्याहून अधिक राज्याचा दौरा केला आहे. पक्षाच्या ६२ संघटनात्मक जिल्ह्यापैकी ४२ जिल्हे त्यांनी पिंजूनही काढले आहेत. कोकणानंतर नुकतेच ते पूर्व व पश्चिम विदर्भ दौऱ्याहून आले. पुणे, सांगली शहर, सोलापूर व सातारा अजून बाकी आहे.\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून युवा वॉरिअर्स संघटनेचा जन्म झाला आहे. तिच्या स्थापनेचा भाजपचा हेतू स्पष्ट व उघड आहे. मात्र, तो विशद करताना पाटील व मोरे म्हणाले, \"३५ वर्षापर्यंतच्या तरुणाईत ११ ते २५ या युवावर्गाला तुला काय कळतं,असे सांगून काहीसे दुर्लक्षित केले जाते. त्यांना थांबवले जाते. मात्र, या युवांचेही जिनिअस व वेगळे असे काही खास प्रश्न आहेत.\nत्यात आताची ही पिढी, तर खूप स्मार्ट आहे. त्यांना योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ते सोशल मिडियावर व्यक्त होतात. तेथे त्यांनी टीका करण्यापेक्षा त्यांना टॉक करण्याच्या माध्यमातून तयार करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. त्यांना यंत्रणेचा भाग करावा हा ही उद्देशही युवा वॉरिअर्स तयार करण्यामागे आहे. तसेच, त्यांना आंदोलनात येण्याचीही सक्ती नसून ऐच्छिक आहे. आमचा अजेंडा हा त्यांना राजकारणाला जोडण्याचा आहे. पण, तसे निर्बंध नाहीत. त्यांना देशप्रेमाचे धडे देणार आहोत, असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/05/blog-post_19.html", "date_download": "2021-09-21T08:54:50Z", "digest": "sha1:HJPIEP6DNNFOQ33WEW4IXAX7I2XIWCZC", "length": 11297, "nlines": 46, "source_domain": "www.berkya.com", "title": "दिव्य मराठीच्या मुलाखतीसाठी सकाळचे सर्वजण हजर", "raw_content": "\nHomeताज्या बातम्यादिव्य मराठीच्या मुलाखतीसाठी सकाळचे सर्वजण हजर\nदिव्य मराठीच्या मुलाखतीसाठी सकाळचे सर्वजण हजर\nअमरावती - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे. या आवृत्तीच्या अमरावती ब्युरो कार्यालयासाठी रविवार ( दि.19 मे ) रोजी स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी मुलाखती घेतल्या.नागपूर रोडवरील हॉटेल गौरी इनमध्ये पार पडलेल्या या मुलाखतीसाठी सकाळचा सर्व संपादकीय चमू हजर हजर होता.यावरून सकाळमध्ये किती असंतोष खदखदत आहे,याची प्रचिती आली.\nदिवसभरात जवळपास 40 जणांनी मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले.मुलाखती देणाऱ्यामध्ये सकाळचे सात जण, लोकमतचे दोघे, पुण्यनगरीचे तिघे उपस्थित होते.अमरावती ब्युरो चिफसाठी सकाळचे सुरेंद्र चापोरकर, सामचे माजी प्रतिनिधी संजय पाकोडे, लोकमतचे माजी जिल्हा प्रतिनिधी कुमार बोबडे, तरूण भारतचे जिल्हा प्रतिनिधी शिवराय कुलकर्णी आदींनी मुलाखती दिल्या.ब्युरो चिफ पदावर सकाळचे सुरेंद्र चापोरकर यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमुलाखतीसाठी सकाळच्या संपादकीय विभागाचे सातहीजण उपस्थित होते.दोन प्रुप रिडरही सोबत आले होते.याचा अर्थ सकाळमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत असून, आता दिव्य मराठीत सकाळच्या किती जणांची वर्णी लागते,याकडे लक्ष वेधले आहे.\nता.क. - स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी मुलाखतीस आलेल्या प्रत्येकास जात विचारल्याने ते जातीयवादी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर र��खला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरग��डकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/tv-and-film-actor-sidharth-shukla-passes-away-nrst-176655/", "date_download": "2021-09-21T08:13:40Z", "digest": "sha1:YPJ4LNEPD64JPBGWAEXS2JNUDSAWO6DY", "length": 12236, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sidharth Shukla Passes Away | धक्कादायक! अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन, वयाच्या ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन, वयाच्या ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nधक्कादायक बातमी, सिद्धार्थ शुक्लाने कूपर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.\nअभिनेता आणि बिग बॉसचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे.\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. पण त्यानंतर तो उठू शकला नाही. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांन��� सांगितलं. सिद्धार्थ हा टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आहे. १२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.\nसिद्धार्थ हा बिग बॉस १३चा विनर आहे. आजपर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्याने कामं केली आहेत. सिद्धार्थने बालिका वधू या मालिकेतून अनेकांची मनं जिंकली होती. या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/the-leopard-was-finally-released-from-captivity-for-several-days-nrpd-176302/", "date_download": "2021-09-21T07:53:21Z", "digest": "sha1:BMMOQXCERTSB7MNJSRYF4A5SACQ6JROC", "length": 12532, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नाशिक | बिबट्या अखेर जेरबंद अनेक दिवसापासून देत हो��ा हुलकावणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nनाशिकबिबट्या अखेर जेरबंद अनेक दिवसापासून देत होता हुलकावणी\nबिबट्याला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चवताळलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर पिंजरा गाडीला लावून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून देण्यासाठी घेवून गेले.\nनाशिक: बेलगाव कुऱ्हे येथील पोल्ट्री जवळ दुसऱ्यांदा बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश, येथील पोल्ट्री व्यावसायिक संजय गुळवे यांच्या पोल्ट्री शेडजवळ काल वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला शेळी बांधण्यात आली होती. पहाटे चार वाजताच्या निर्गव शांततेत बिबट्या पिंजऱ्यात अडकल्या नंतर डरकाळ्यांनी तेथील कामगारांना जग आली आणि पाहिल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होता.\nपिंजऱ्याच्या लोखंडी जाळ्यांना जोरदार धडका देवून अक्षरशः बिबट्या रक्तबंबाळ झाला होता. क्षणार्धात बातमी कळताच बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे वनपाल शैलेंद्र झुटे आपल्या रेस्क्यू टीमसह घटनास्थळी ��ाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चवताळलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर पिंजरा गाडीला लावून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून देण्यासाठी घेवून गेले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/uncategorized/transport-strike-called-in-delhi-to-oppose-new-motor-vehicle-act-1562/", "date_download": "2021-09-21T07:33:04Z", "digest": "sha1:5N4DCFINIZJCT6LM7IDS3BSXMXNB57IE", "length": 11868, "nlines": 125, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "नव्या मोटार वाहतूक कायद्याविरोधात वाहतुक संघटनांनी दिल्लीत पुकारला बंद", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome Uncategorized नव्या मोटार वाहतूक कायद्याविरोधात वाहतुक संघटनांनी दिल्लीत पुकारला बंद\nनव्या मोटार वाहतूक कायद्याविरोधात वाहतुक संघटनांनी दिल्लीत पुकारला बंद\n१ सप्टेंबरपासून केंद्र सरकारने भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार दंडाची रक्कम वाढली असून बऱ्याच वाहनचालकांना ट्राफिक पोलिसांचा जाच सहन करावा लागत आहे. त्याविरोधात आवाज उठवून दिल्ली व आजूबाजूच्या राज्यांतील जवळपास ५० वाहतूक संघटनांनी आज चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे दिल्ली, गाझियाबाद, नॉयडा, गुरुग्राम इत्यादी शहरांमधील शाळांना सुट्टी जाहीर केली गेली आहे.\nकेंद्र शासनाने लागू केलेल्या नव्या मोटार वाहतूक कायद्यामध्ये ‘नियमांची सक्ती नसून दंडाची सक्ती केली जात आहे’ असे आंदोलनकर्त्यांच�� म्हणणे आहे. दंडाची रक्कम देखील साधी नसून लाखापर्यंत गेली तसेच विम्याच्या रकमेतही मोठी वाढ केली असल्यामुळे वाहनचालक संघटनांशी याबाबत पूर्वचर्चा करायला हवी होती तसेच अगोदर सुविधा द्याव्या आणि मग कायदे लागू करावे अशा मागण्या संघटनांनी केल्या असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बुधवारी रात्रीपासून चालू केलेला हा बंद पुढील २४ तास चालणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वाहतूक खोळंबली असून लोकांना येण्याजाण्यास त्रास होत आहे.\nPrevious articleपंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाजानदेश यात्रेची सांगता\nNext articleशिवसेनेला १४४ जागा दिल्या नाही तर युती होणार नाही: दिवाकर रावते\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/bccis-decision-about-the-players/", "date_download": "2021-09-21T08:10:52Z", "digest": "sha1:2BCNMZ2KKIIOKZ3RSYNLRJRIYFWWBXDC", "length": 13472, "nlines": 137, "source_domain": "marathinews.com", "title": "बीसीसीआयने खेळाडूंबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्का��े २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeSports NewsCricketबीसीसीआयने खेळाडूंबाबत घेतला मोठा निर्णय\nबीसीसीआयने खेळाडूंबाबत घेतला मोठा निर्णय\nभारताची अवस्था सध्याच्या घडीला कोरोनाच्या वातावरणामुळे चिंताजनक बनली आहे. त्यामुळे काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे भारतामधून कोणतीही व्यक्ती इतर कोणत्याही देशांमध्ये प्रवास करू शकत नाही. त्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्याच्या बाबतीतही बीसीसीआयने खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला असल्याचे समजले आहे.\nबीसीसीआयने इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना फक्त कोविशील्ड या लसीचा निदान एक तरी डोस घेण्यास सांगितले आहे. भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोरोनावरील लसीचा एक डोस घ्यावा, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर ठराविक कालावधी नंतर खेळाडूंनी दुसरा डोस कधी आणि कुठे घ्यायचा, याबाबतही सल्लामसलत बीसीसीआय करत आहे. भारतीय खेळाडूंसाठी दुसरा डोस देण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी बीसीसीआय सध्या घडीला इंग्लंडशी संपर्कात असल्याचे समजत आहे. त्यामुळे या खेळाडूंना दुसरा डोस इंग्लंडमध्ये गेल्यावर देण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना चाचणी, क्वारंटाइन याबरोबरच खेळाडूंना आता इंग्लंडच्या दौऱ्यापूर्वी कोरोनाची लसही घेणे अनिर्वाय केले आहे.\nतसेच बीसीसीआयने खेळाडूंना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार खेळाडूंना मुंबई मधुनच इंग्लंडसाठी रवाना व्हावे लागणार आहे. मुंबईत दाखल होताच प्रथम त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार असून, या कोरोनाच्या चाचणीमध्ये जर कोणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर त्यांच्यासाठी यावेळी कोणत्याही वेगळ्या खासगी विमानाची सोय केली जाणार नाही. ज्या खेळाडूंना इंग्लंडला स्पर्धेसाठी जायचे आहे, त्यांनी मुंबईमध्ये येण्यापूर्वीही आपले 72 तास���पुर्वीचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट दाखवावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना इंग्लंडच्या दौऱ्यासाठी प्रवेश आकरण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून बीसीसीआय इंग्लंडला जाणाऱ्या भारताच्या कोणत्याचं खेळाडूला किंवा क्रिकेट मंडळाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागू नये, यासाठी आधीपासूनच काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळे बीसीसीआयला यावेळी काही कडक निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे आता इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी परदेशी दौऱ्यावर जाण्यासाठी प्रत्येक भारतीय खेळाडूंना ही गोष्ट करणे अत्यावश्यकचं आहे. जर कोणत्याही खेळाडूने ही गोष्ट करण्यास नकार दिला तर त्याच्या बाबतीत योग्य आणि कडक निर्णय घ्यायला बीसीसीआयला लागणार आहे.\n18 जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारता समोर प्रथम न्यूझीलंडचे आव्हान आहे. हे सामने 18 जून ते 22 जून या कालावधीमध्ये द एजीस बाउल या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. यानंतर दिड महिना इंग्लंडमध्येचं वास्तव्य केल्यानंतर 4 ऑगस्ट पासून इंग्लंडसोबत टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. भारतीय मेन्स क्रीकेट टीमसह, वुमन्स टीमदेखील इंग्लंड दौऱ्यावर खेळण्यासाठी जाणार आहे. वुमन्स टीमचे स्पर्धांचे शेड्युल इंग्लंडमध्ये 16 जून ते 15 जुलै दरम्यान असून त्यामध्ये 1 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी-20 स्पर्धांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे, बीसीसीआय इंग्लंडमध्ये स्वत: बायो सिक्योर बबल तयार करण्याच्या विचारात आहे.\nपूर्वीचा लेखलहान मुलांच्या लसीकरणाला मिळणार मान्यता\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/how-opposing-bjp-side-pavana-pipeline-62020", "date_download": "2021-09-21T08:54:39Z", "digest": "sha1:BPMTIOUFNKIWSADUDXOOB2JGB7PAIEGL", "length": 7586, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विरोध करणारा भाजप पवना जलवाहिनीच्या बाजूने कसा?", "raw_content": "\nविरोध करणारा भाजप पवना जलवाहिनीच्या बाजूने कसा\nसुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला आहे.\nपिंपरी : पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यास मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या जलवाहिनीविरोधात उभारण्यात आलेल्या आंदोलना वेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला होता. गेल्या नऊ वर्षांपासून हे काम बंद आहे.\nआता हे काम सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पास विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. महापालिकेच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारच्या पातळीवर ही जलवाहिनी पूर्ण करण्याची हालचाल सुरू आहे. त्यानुसार सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला आहे. विरोध करणारा भाजप पवना बंदिस्त जलवाहिनीच्या बाजूने कसा, असा प्रश्‍न मावळ तालुक्‍यातून विचारला जात आहे.\nपवना धरणातून निगडी प्राधिकरण सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाइपलाइनद्वारे हे पाणी आणण्यात येणार आहे. पवना प्रकल्पांतर्गत अठराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन समांतर जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मात्र, महापालिकेकडे मनुष्यबळ कमी आहे. प्रकल्पासाठी सातत्याने देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. यापूर्वी केलेल्या कामाची 75 कोटींची बिले व अन्य दाव्यांची रक्कम द्यावी लागणार आहे.\nजलवाहिनी मार्गातील अतिक्रमणे, भूसंपादन कामांसाठी परवानग्या घेणे, पाठपुरावा करणे, ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणे, खर्चासाठी अर्थसंकल्प करणे, सरकारी स्तरावर पत्रव्यवहार, रेकॉर्ड ठेवणे, प्रकल्प सादरीकरण, ठेकेदाराच्या कामावर गुणनियंत्रण ठेवणे आदी कामांसाठी सल्लागाराची आवश्‍यकता आहे. प्रकल्प सल्लागार म्हणून युनिटी आय ई वर्ल्ड (युनिटी कन्सलटन्ट) यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.\nदरम्यान, पवना बंदिस्त जलवाहिनीस विरोध करून आंदोलन उभारण्यात आले होते, त्या वेळी र���ज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची, तर पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. आंदोलन मोडीत काढण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पिंपरी आणि राज्यात विरोधात असलेल्या भाजपने त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात रान पेटवून बंदिस्त जलवाहिनीस तीव्र विरोध केला होता. तसेच, शिवसेनेने त्यावेळी भाजपला साथ दिली होती.\nभाजप बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात भूमिका बजावत होता. मात्र, राज्यात सत्तेवर आल्यावर गेल्या पाच वर्षांत भाजपने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यानंतर आता महापालिका ताब्यात आल्यानंतर मात्र भाजपने जलवाहिनीच्या बाजूने भूमिका घेतल्याचे दिसत आहे.\nदरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरण बदलल्यानंतर मात्र जलवाहिनीसंदर्भात शिवसेनेनेही मवाळ भूमिका घेतल्याचे दिसते. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करून जलवाहिनीचे काम मार्गी लावण्याच्या भूमिकेत दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_44.html", "date_download": "2021-09-21T07:55:40Z", "digest": "sha1:OGK34YJO57KEIFHJY5KZLI6XRNRI5XD7", "length": 7960, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "ऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक", "raw_content": "\nHomeपुणेऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक\nऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक\nजुन्नर - ऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक झाली. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाची जमीन, अतिक्रमण ,घोटाले या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यात महारष्ट्र मध्ये वक्फ बोर्डची 3 लाख एकर जमीन आहे. जमिनीवर महाराष्ट्र सरकारचा ६० वर्षापासून कब्जा आहे. महाराष्ट्र सरकार वक्फ बोर्डला वक्फ बोर्ड जामिनीचे भाड़े देत नाही . ऑल इंडिया उलमा बोर्ड ला महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्ड मंडळाच्या जामिनीचे भाड़े म्हणून वक्फ बोर्डला एक हजार कोटि रुपये दयावे. महाराष्ट्र सरकार ने वक्फ बोर्ड़ मंडळाच्या जामिनीचे सर्व साढ़ेसात कोटी रुपये देवून पुणे व परभणी या जिलयमध्ये चालू केला आहे .\nवक्फ बोर्ड मालमत्ता सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाले झाले आहे. काही वक्फ बोर्डची संपत्ति मध्ये सर्वेमध्ये नोद होवू नये म्हणून पैसे देवून वक्फ बोर्ड मंडलाची जामिनीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.\nवक्फ बोर्ड मण्डलचा सर्वे व चौकशी विभागीय आयुक्त मार्फत करण्यात यावी. वक्फ बोर्ड मंडलाची अतिक्रमण, खोटे कागदपत्रे तयार करुण वक्फ बोर्ड जमीन विकन्यात आली आहे .\nमहाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाचे सी ई ओ नसल्याने हजारों फाइल्स वक्फ बोर्ड मध्ये प्रलबित पडली आहे.\nऑल इंडिया उलमा बोर्ड ची अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डला नियमित सी ई ओ देण्यात यावा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाचे चेअरमन म.म.शेख यानी राजीनामा दिला.\nतसेच वक्फ बोर्डचा कालावधी सांपला आहे. आम्ही या मुख्य मागण्या घेवून महाराष्ट्र सरकार समोर निदर्शन केली आहे. डिसम्बर २०१७ रोजी हिवाळी अधिवेशन नागपुर ५ दिवस आमरण उपोषण केले होते. २६नोव्हेबर २०१८हिवाळी अधिवेशन मुम्बई आजाद मैदानवर निदर्शन केली. १८ डिसम्बर२०१८ रोजी जंतर मंतर दिल्ली येथे एक दिवस निदर्शन केले. लोकशाही मार्गाने औल इंडिया उलमा बोर्ड महारष्ट्र वक्फ बोर्ड च्या मागण्या घेवून केंद्र व राज्य सरकार व राज्य सरकार समोर मागण्या करत आहोत परंतु केंद्र व महाराष्ट्र सरकार वक्फ बोर्ड मागण्या वर निर्णय घेण्यास तयार नाही.\nया पत्रकार परिषदेला उपस्थित उलमा बोर्ड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहम्मद शहाबुद्दीन जावेद सौदागर , मौलाना मोहम्मद नकी हसन महाराष्ट्र प्रदेश जॉइन्ट सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुतबे आलम पीरज़ादे महाराष्ट्र प्रदेश एक्सेकेटिव मेम्बर निसार मकबूल शेख पुणे जिल्हा उपाध्यक्ष यासीन सय्यद जुन्नर शहर अध्यक्ष नाजिम गोलंदाज व रफ़ीक़ तकि यूसुफ शेख अशपक तीरंदाज अल्ताफ बेपारी जावेद चौगुले व अनेक सामाजिक संघटना व त्याचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती निसार मकबूल शेख यानी दिली.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/social-media-account-after-users-death/", "date_download": "2021-09-21T08:46:21Z", "digest": "sha1:7MVRCPJNYK6STOGUT5MYLLR65DSXGW3L", "length": 13135, "nlines": 139, "source_domain": "marathinews.com", "title": "युजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत ? - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeTech Newsयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nसोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आजकाल जवळपास सर्वच जण उपलब्ध असतात. सोशल मीडियावर ओळखीच्याप्रमाणे अनेक अनोळखी लॉक सुद्धा असतात. काही वेळेला काही अनोळखी माणसे सुद्धा जन्मोजन्माची चांगले मित्र मैत्रीण बनून रहू शकतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीला सुद्धा नवीन मित्र म्हणून स्वीकारले जाऊ शकते. नवी मैत्री, नव्या गोष्टी, यासेच अनुभव शेअर करता येतात, अनेक गोष्टींच्या बाबत वेगळ्या प्रकारची माहितीही मिळवता येते. हे सगळ आपण जिवंत असताना, पण कधी असा विचार मनात आला आहे का, की एखाद्या सोशल मीडिया युजरचा अचानक मृत्यू झाला तर मृत्यूनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सचं काय बर कर असतील.\nसोशल मिडीयावर काही साईट विशिष्ट प्रसिद्ध आहेत. सर्हास या साईटवर अनेकजण एकमेकांना भेटतात, फेसबुक हा त्यातीलच एक सोशल प्लॅटफॉर्म आहे, जो जगभरामध्ये सर्वाधिक लोक वापरतात. फेसबुकने मृत्यू झाल्यानंतर युजर्सच्या प्रोफाइल बद्दल काही विशेष नियम बनवले आहेत. एक तर हे अकाउंट कोणी इतर संबंधित ��ालवणार नसेल तर कायमचं बंद केलं जाऊ शकतं किंवा एक त्या युजर्सची आठवण म्हणूनही ठेवता येण्याची सुविधा फेसबुक ने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी एखाद्या युजर्सच्या मृत्यूनंतर फेसबुक अकाउंट हे अकाउंट रिमेंबर म्हणून जतन करून ठेवता येऊ शकत. त्यासाठी फेसबुकशी एक लीगल कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल, ज्यामध्ये युजरच्या मृत्यूनंतर त्याचं अकाउंट कोण वापर करु इच्छित आहे, त्याबद्दल सर्व माहिती द्यावी लागते. त्यानंतर संबंधित व्यक्तीशी फेसबुक एक कॉन्ट्रॅक्ट करून त्यात दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करून ते प्रोफाइल वापरायला परवानगी मिळते.\nवेगवेगळ्या सोशल साईटसचे रुल्स आणि रेग्युलेशन वेगवेगळे असतात. यूट्यूबच्या माध्यमातून लाखो-करोडो रुपये कमवणाऱ्यांची संख्या आज जगामध्ये मोठी आहे. जर एखाद्या यूट्यूब अकाउंट होल्डरचा काही कारणाने मृत्यू झाला, तर अशावेळी यूट्यूबला देखील फेसबुक प्रमाणे एक लीगल कॉन्ट्रॅक्ट पाठवावं लागतं, ज्यात मृत्यूनंतर हे अकाउंट कोण हँडल करणार आहे, हे सांगावं लागतं आणि तसे न केल्यास यूट्यूब अकाउंट हँडल न केल गेल्याने ते ठराविक कालावधीनंतर बंद करतो.\nसध्या बहु चर्चेत असणारे इन्स्टाग्राम, त्याच्या फेसबुकप्रमाणेच 90 टक्के पॉलिसी आहेत. फेसबुकप्रमाणेच अकाउंट पूर्णपणे बंद केलं जाइल अथवा ते आठवणीच्या स्वरुपातही राखून ठेवता येऊ शकत, फक्त त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे.\nट्विटरवर एखाद्याच्या मृत्यूनंतर अकाउंट चालवण्याची कोणतीही पॉलिसी नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एखादा सदस्य अकाउंट डिलीट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो. कुटुंबातील सदस्याच्या रिक्वेस्टनंतर पोस्ट, फोटो आणि अकाउंट डिलीट केलं जातं. यासाठी मृत्यू प्रमाणपत्र द्यावं लागतं.\nफेसबुकवर अकाउंट तोपर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहतं, जोपर्यंत मृत्यूची सूचना दिली जात नाही. लिंक्डिनवर मृत्यूची माहिती मिळताच अकाउंट बंद होतं. ट्विटर अकाउंट सहा महिन्यानंतर बंद \nपूर्वीचा लेखकोरोनापासून बचाव करण्यासाठी काही नुस्के\nपुढील लेखमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t1600/", "date_download": "2021-09-21T07:46:35Z", "digest": "sha1:FGVRRS5G32F5TLJAEFQ3EEJK7766EMDM", "length": 6795, "nlines": 175, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-आयला तिच्या मायला", "raw_content": "\nह्या पोरी काऊन अशा\nपोट्टे लेकाचे मागे त्यांच्या\nलागे घेऊन हाती मिशा\nपन् पोरिंना घाम काही\nअदा तुझी मिरची जशी\nपोट्टी फक्त हसून जाते\nपोट्ट्याची झोप उडून जाते...\nहसत हसत पोट्टी सांगते\nहा माह्या नवरा होनार म्हंते\nपोट्ट्याले काहीच समजत नसते\nदारु प्यायची म्हनतो लई\nपन् त्याचदिवसी ड्राय डे असते...\nत्याले राग भलता येतो\nह्या पोरी काऊन अशा\nत्याले प्रश्न असा पडतो\nखिशे कधीच फाटुन गेले\nरेस्टॉरेंटची बिल राहुन गेले..\nकाय करावं कळेना आता\nह्या पोरींचा जुना फंडा\nपोट्ट्याच्या मनात सदा येई\nम्हने तुही दुनिया जळुन जाई...\nपन् काय करावं पोट्ट्यांचे\nमन लयच भावनीक असते\nपोट्टी कधीच इसरुन जाते..\nपन् तो तिले आठवत बसते\nकितीही म्हटलं तरी त्याची\nतिले हाय लागत नाही\nम्हनतो.... जा सदा सुखी रहा...\nदुसरं काही मागत नाही...\nदुसरं काही मागत नाही...\nRe: आयला तिच्या मायला\nआयला तिच्या मायला lay bhari\nRe: आयला तिच्या मायला\nRe: आयला तिच्या मायला\nआयला तिच्या मायला kupach chann\nRe: आयला तिच्या मायला\nपन् काय करावं पोट्ट्यांचे\nमन लयच भावनीक असते\nपोट्टी कधीच इसरुन जाते..\nपन् तो तिले आठवत बसते\nकितीही म्हटलं तरी त्याची\nतिले हाय लागत नाही\nम्हनतो.... जा सदा सुखी रहा...\nदुसरं काही मागत नाही...\nदुसरं काही मागत नाही...\nRe: आयला तिच्या मायला\nRe: आयला तिच्या मायला\nRe: आयला तिच्या मायला\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://rupayalogy.com/tag/mobile-business/", "date_download": "2021-09-21T08:46:31Z", "digest": "sha1:DFWPDPXNKIYLIQ5ALQRZFCDVSAOIOY2J", "length": 1821, "nlines": 36, "source_domain": "rupayalogy.com", "title": "Mobile Business Archives - रुपयालॉजी", "raw_content": "\nतुम्ही तुमच्या मोबाईलचा योग्य वापर करताय का\nमोबाईल चा योग्य वापर करून बिझनेस वाढवा आजची पिढी मोबाईलच्या भयंकर अश्या सापळ्यात अडकली आहे असे आपल्याला म्हणता येईल. कि���ीही झाले, कसेही झाले तरी नव्या […]\nCategories Select Categoryउद्योगमंत्र (4)डिजीटल व्यवसाय (1)बिझनेस टिप्स (4)\n“ब्रॅण्ड” हा एका रात्रीत होत नाही.\nव्यवसाय का सुरू करावा\nफक्त हाव च पुरेशी आहे.\nकोणताही अनुभव नसताना व्यवसाय सुरु करताय\nदिखाऊपणा खरचं करावा का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36301", "date_download": "2021-09-21T09:14:27Z", "digest": "sha1:3T54QO6223PRXOS3GDH6O55A6SUZMTVA", "length": 2553, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारताच्या वीरांगना - भाग १ | किरण बेदी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभारतीय पोलीस दलातील पहिली महिला म्हणजे किरण बेदी. त्याचबरोबर देशाच्या इतिहासात सर्वात उच्च पदावर विराजमान होणारी देखील पहिली महिला म्हणजे किरण बेदी. एका टेनिस खेळाडू पासून ते एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी बनण्या पर्यंतचा प्रवास करणाऱ्या या ६२ वर्षीय स्त्रीने आपल्या पुरुष प्रधान समाजात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. आपला शब्द कधी न बदलणाऱ्या या कडक महिलेला बहुतांश गुन्हेगार प्रचंड घाबरतात.\nभारताच्या वीरांगना - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/dr-vinaya-chitale-writes-about-secret-vibrant-life-balance-body-balance-pjp78", "date_download": "2021-09-21T08:35:44Z", "digest": "sha1:XID6FN2NMSVF3TSBVPI22DAJWXBC2AQS", "length": 31535, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उत्साही जीवनाचे रहस्य शरीर व तोल यांचे संतुलन", "raw_content": "\nउत्साही जीवनाचे रहस्य शरीर व तोल यांचे संतुलन\nआपल्या चारचाकी गाडीचे आपण ''बॅलेन्सिंग'' करून घेतो, तसेच आपल्या शरीराच्या तोलाकडे पण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येकाला ''सेन्स ऑफ बॅलेन्स'' म्हणजेच शरीराचा तोल संतुलित राखण्याची जाणीव असणे अतिशय महत्वाचे आहे.\nदिवसेंदिवस प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळ आणि दमणूक वाढतच चालली आहे. मग अशा स्थितीत अधिक एनर्जी मिळवायची कोठून तर, ती आपल्या शरीराच्या तोलाच्या संतुलनाने तर, ती आपल्या शरीराच्या तोलाच्या संतुलनाने प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील खाण्याचा, मनाचा, कामाचा व बँकेतील बॅलेन्सचा विचार करते, पण शरीराच्या बॅलेन्सचा कुणीही विचार करत नाही. आपण रोजच्या हालचाली करताना, आपले शरीर हाकताना आपल्या शरीरावर किती ताण पडत असेल याचा विचारच करत नाही. शरीराचा तोल सांभाळण्यामध्ये पाठीच्या कण्याची फार महत्वाची भूमिका आहे आणि शरीराचा तोल ( बॅलन्स ) जर उत्तम असेल तर शारीरिक आणि म��नसिक शक्ती आपोआपच वाढेल यात शंका नाही. शरीरामध्ये ''नॅच्युरल ऑटोपायलट'' सिद्ध असतो, ज्यामुळे शरीराची ''अलाईनमेंट'' होते. तेव्हा हा विषय समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. पाठीचा मणका ३३ मणक्यांनी बनलेला आहे, ह्यामध्ये मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) बसलेला आहे; ज्यामार्फत मेंदू सर्व अवयवांशी संवाद करत असतो. आपल्या सतत बदलत राहणाऱ्या हालचालींची माहिती प्रति सेंकदाला मज्जारज्जू मेंदूला पोहचवतो व शरीराची बदललेली स्थिती समजून मेंदू स्नायूंना संदेश पाठवतो. नंतर स्नायू आकुंचतात व शरीराचा तोल सांभाळतात.\nसंशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, मणक्याच्या स्थिरतेसाठी आपल्या पाठीच्या कण्याच्या बाजूचे स्नायू सगळ्या हालचाली करताना चांगल्या स्थितीत असणे सर्वात गरजेचे आहे. पण हे स्नायू थकल्यास किंवा दुखावल्यास, मणका शरीराचे वजन झेलायला लागतो. मणक्यामधून आपल्या हाता-पायांना संवेदना पोहचवणाऱ्या नसा बाहेर पडतात. मणक्यावर ताण आला की मणक्यामधील अंतर कमी होते व मणक्यामध्ये ''डिस्क प्रोलॅप्स'' होतात. ह्यालाच ''स्पाँडिलॉसिस'' म्हणतात. ह्यामुळे मणक्यामधून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब येतो; व हाता-पायाला मुंग्या येणे; थकवा वाटणे, पाठ दुखणे, मानेवर ताण येणे हे सर्व प्रकार सुरू होतात. शरीराचा तोल सांभाळण्याकरिता मेंदूबरोबर मुख्यतः तीन अवयव काम करतात. ते म्हणजे डोळे, अंतरकर्ण (इनर ईअर) व पायातील संवेदना. अंतरकर्ण शरीर स्थितीबद्दल ९० ते १०० इतक्या संवेदना प्रत्येक मिली सेकंदाला मेंदूला पाठवत असतो. डोळे व पाय थकल्यास अंतरकर्णामधल्या ''बॅलेन्स सिस्टिम'' वर सगळा भार पडतो आणि तो सुदृढ नसल्यास तोल जायला लागतो किंवा चक्कर यायला लागते. मधुमेहामध्ये तोल सांभाळण्याकरिता विशेष काळजी घ्यायला हवी कारण ''न्यूरोपॅथी''मुळे पायातील संवेदन काम करत नाहीत, त्याचबरोबर ''रेटिनोपॅथी'' झाल्यास डोळ्याकडून येणाऱ्या संवेदना थकतात व सगळा भार अंतरकर्णांवर येतो आणि तोल जाण्यास सुरूवात होते. शरीराचा तोल सांभाळण्यामध्ये अंतरकर्णांमधील ''बॅलेन्स सिस्टिम ऑर व्हेस्टिब्युलर सिस्टिम'' चा फार मोठा वाटा आहे.\nमेंदूजवळ वसलेल्या ''बॅलेन्स सिस्टिम''ची आपली आपण तपासणी कशी करावी प्रथम दोन्ही पाय जुळवून डोळे मिटावे व तोल जात आहे का ते बघावे. हे सोपे वाटल्यास एका पायावर उभे राहून डोळे मिटून परत त��ल जात आहे का ते बघावे. तो जात असल्यास आपल्या शरीराचा तोल सुधारायला हवा असे समजावे प्रथम दोन्ही पाय जुळवून डोळे मिटावे व तोल जात आहे का ते बघावे. हे सोपे वाटल्यास एका पायावर उभे राहून डोळे मिटून परत तोल जात आहे का ते बघावे. तो जात असल्यास आपल्या शरीराचा तोल सुधारायला हवा असे समजावे मणक्याच्या स्थिरतेमुळे, अंतरकर्णामधल्या बॅलेन्स सिस्टिमच्या ऍक्टिव्हेशनमुळे इजा होणे टळेल, पडायला होणार नाही; किंवा अगदी पडायला झाले तर जास्त दुखापत होणार नाही, कारण शरीर सावरेल. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हालचाली थांबणार नाहीत व दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाहीत, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ''मुव्हमेंट इज लाईफ'' ही संकल्पना महत्त्वाची आहे. आपण सकाळी उठल्यावर डोळे मिटून मणक्यांच्या स्थिरतेचा विचार करावा. शरीर दुखत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी ह्याचा भरपूर उपयोग होईल. साधारणतः अशी समजूत असते की घरकाम म्हणजे सर्वात सोपे. खरंतर घरकामामध्ये सर्व सांधे, स्नायू वापरलेले जातात. अलीकडे भारतीय स्त्रियांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्नायूंमध्ये ताकद नसल्यामुळे हाडे, मणके सगळा भार घेतात आणि कालांतरानी ह्या हाडाची झीज होऊ लागते. आता ही क्रिया ४० व्या वर्षी सुरू होताना दिसते तेव्हा ह्याचे वेळीच उपाय करणे अतिशय आवश्यक आहे.\nदुसरी गोष्ट म्हणजे तोल जात असल्यास, चक्कर येत असेल तर त्रास खूप होत असताना १ - २ आठवडे औषधे घ्यावी, परंतु नंतर मात्र ह्याचे मूळ कारण शोधणे अतिशय गरजेचे आहे. औषधांमुळे चक्कर दबली जाते, ती काही बरी होत नाही. औषधे थांबवली की पुन्हा त्रास सुरू होतो. फक्त व्यायामानेच चक्कर व तोल कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. दैनंदिन आयुष्यामध्ये संगणकावर अनेक तास काम करणे, तासन्‌तास एकाजागी कामासाठी बसणे, खराब रस्त्यावरून गाडी चालवणे, तासन्‌तास फोनवर बोलणे ह्या सगळ्यामुळे नैसर्गिक शरीरस्थिती बिघडते. पाठीच्या कण्याचे स्नायू नीट काम करत नाहीत व त्यामुळे अधिक थकवा येऊ लागतो. आपण दिवसाच्या शेवटी गळून जातो. अशा स्थितीत व्यायाम होत नाही, कामामुळे वेळेवर जेवण होत नाही आणि असे आपले शरीर हाकताना मणक्यावर किती ताण येत असेल ह्याचा आपण विचारच करत नाही. ह्या चक्रव्युहातून बाहेर पडा���चे असेल तर शरीराचे संतुलन झालेच पाहिजे. अंतरकर्णामध्ये अस्थिरता निर्माण झाली की, शरीराची तोल जाण्याची संभावना, दगदग, चक्कर येणे, वयस्कर लोकांमध्ये नव्हे तर आता तरूणांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. वयस्कर लोकांमध्ये फ्रॅक्चर नेक फिमर; मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर होते. हे सगळे काही संतुलित शरीर झाले तर टळू शकते. त्याची जनजागृती भारतामध्ये होणे आवश्यक आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\n��ुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षास��ठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/premium-article/success-story-of-farmer-sunanda-salodkar-from-kalmeshwar-of-nagpur-bsr95", "date_download": "2021-09-21T08:44:40Z", "digest": "sha1:2JYUIPCS624IST7MPSLIROUS7B3K7UCT", "length": 20129, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सुनंदाचे जीवन म्हणजे 'कापूस कोंड्याची गोष्ट'!", "raw_content": "\nसुनंदाचे जीवन म्हणजे 'कापूस कोंड्याची गोष्ट'\nनागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सोनेगाव या छोट्याशा गावात राहणारी कर्तृत्ववान तरुणी म्हणून सुनंदा सालोडकर (जाधव) यांचे नाव सध्या गाजत आहे. सुनंदाची गोष्ट रोमांचक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत समाजातील महिला वर्गासमोर सुनंदाने आदर्श ठेवला. ती एका पडक्या झोपडीत राहत होती. मात्र, आज प्रचंड इच्छाशक्ती, कतृत्वाच्या बळावर ती यशस्वी ठरली आहे.\nसुनंदा ही कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी. वयाच्या १५ व्या वर्षी सुनंदाच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला. अचानकपणे वडिलांच्या मृत्यूने डोक्यावरचे छत्र हरपले. सोबत आई व चार बहिणी असा व्याप. कुटुंबप्रमुख गेल्याने सन १९९७ साली अख्खे कुटुंब वाऱ्यावर आले. परंतु, सुनंदाने आलेल्या संकटाला न डगमगता वडिलांच्या मृत्यूनंतर वर्षभर चिंतन-मनन करून या पुरुषप्रधान समाजात आपणही मागे नाही, हे दाखवून दिले. समाजाची कुठलीही पर्वा न करता १९९८ साली त्यांच्याच शेताच्या शेजारी असलेल्या ॲड. केशवानंद रोडे यांची मदत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ असलेल्या शेतावर स्वतः बहिणींना सोबत घेऊन राबायला सुरुवात केली. सुनंदाकडे आज ६ एकर शेतजमीन असून आज ती आधुनिक पद्धीतीची सेंद्रिय शेती करत आहे.\nआधी बहिणींचे लग्न, मग स्वतःचे -\nसेंद्रीय शेतीतून दरवर्षी सोयाबीन, गहू, हरभरा, भाजीपाल्याचे उत्पादन घेते. याचबरोबर सुनंदाने शेतीचा विकासही केला आहे. त्यात संत्रा, मोसंबी अशा फळांचे देखील उत्पन्न घेते. गावठी कुक्कुटपालन, शेळीपालन, असे अनेक शेतीपूरक उद्योग तिने सुरू केले आहे. दरवर्षी या माध्यमातून ३ लाखांचे उत्पादन घेते. स्वतः लग्न न करता दोन बहिणींचे आधी लग्न करून दिले. सर्व बहिणींची जबाबदारी पार पडल्यानंतर मी लग्न करेन, असा पव��त्रा तिने घेतला होता. त्यानुसार तीने २०१७ ला सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील तरुण तेजपाल जाधव यांच्याशी विवाह केला. सद्यस्थितीत तेजपाल आणि सुनंदा दोघेही सोनेगावातील शेतात राबतात.\nसुनंदाला मिळालेले पुरस्कार -\nकर्तृत्ववान कामगिरीबद्दल अनेक ठिकाणी आदर, सत्कार, मानसन्मानही त्यांना प्राप्त झाला. सुनंदाला सन २००९ मध्ये मुबंई येथे वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, २०१२ मध्ये अण्णासाहेब शिंदे बळीराजा पुरस्कार, तर २०१३ ला महिंद्रा अँड महिंद्राकडून कृषि पुरस्कार प्राप्त झाला होता. नुकताच यावर्षी २०२१ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पुरस्कार प्राप्त झाला. सुनंदाच्या संपूर्ण कार्याची मराठी चित्रपट सृष्टीने दखल घेत सन २०१४ मध्ये निर्माता नितीन भोसले यांनी सुनंदावर ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हा चित्रपट काढला व तो राज्यभर प्रदर्शित झाला.\nचीन-भारतातील ‘द लाँग गेम’\nडोकलाम, गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे भारत-चीनमधील संबंध अलीकडच्या काळात खूप ताणले गेले आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून डोकलाम तिढा सोडवण्यात विजय गोखले यांनी प्रमुख भूमिका बजावली. तियानमेन चौक नरसंहार, पोखरण अण्वस्त्र चाचणीच्या वेळी ते बीजिंगमध्ये कार्यरत होते. त्यांचे नुकतेच भारत-चीन संबंधावर\nचीन कधीच त्यांच्या मित्रांसोबत वाटाघाटी करत नाही. ज्या देशांबद्दल त्यांना अडचणी वाटतात त्यांच्यासोबत ते वाटाघाटी करतात.\nआपल्या सुरक्षेसाठी ओझोनला वाचवण्याची गरज\nसुर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांना वाचवण्याचं काम ओझोनचा थर करतो. मात्र पृथ्वीवर प्रदुषणामुळे या ओझोनच्या थराला हानी पोहोचत आहे. याच ओझोनच्या थराच्या संरक्षणासाठी प्रबोधनाच्या उद्देशाने जगभरात १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. सजीवांना जगण्यासाठी ऑ\nसिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा - संस्थानच्या चलनात रुपयाचा प्रवेश\nकोणत्याही मुलखात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार येथील चलन व्यवस्था असते. सावंतवाडी संस्थानच्या चलन व्यवस्थेत अनेक राज्यकर्त्यांच्या चलनांचा प्रभाव दिसतो. १६७९च्या दरम्यान करी दाभोळी या नावाचे एक नाणे चालू असल्याचे उल्लेख आढळतात. चार करी दाभोळी म्हणजे एक पिरखानी रुपया होत असे. याशिवाय होन हे नाण\nअगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’\n-संजय उपाध्येभारतात सर्वांत जास्त पाऊस मेघालय राज्यातील चेरापुंजी येथे पडतो. त्यानंतर देशात आणखी एक ठिकाण आहे, की जेथे चेरापुंजीच्या तोडीस तोड असा झिम्माड पाऊस कोसळतो. कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्ष\nकर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्षभरात सुमारे ८,००० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nकॉफीमुळे तु्म्हाला थकवा येतो का जाणून घ्या कारणे आणि उपाय\n- राजेंद्र कृष्णराव घोरपडेअमेरिकेमध्ये कॉफीचा सर्रास वापर केला जातो. सुमारे ७५ टक्के प्रौढ व्यक्ती कॉफीचा आनंद रोज घेतात. कॉफीमध्ये कॅफिन आणि अन्य घटक असतात. त्यामुळे मन ताजेतवाने होते. जागरूकता वाढते. याचमुळे कॉफीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. झोपेतून जागे होऊन दिवसाची सुरुवात उत्साही होण्\nकॉफीमध्ये कॅफिन आणि अन्य घटक असतात; त्यामुळे मन ताजेतवाने होते. जागरूकता वाढते\nमाय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा\nनेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता आमच्या पुढील प्रवासाला सुरवात केली. वातावरण खूप शांत, आल्हादायक आणि थंड होते. वाटेत एका लहान कॅन्टीनमध्ये गुजराथी चहाचा आस्वाद घेतला. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर समुद्र खाडीवरील सुरजबरी पुलावर पोहोचलो. येथील वातावरण इतके सुंदर होते की आम्ही या पुलावर काही व\nकाही वेळानंतर मांडवी येथील किल्ला पहिला. मांडवीचा किल्ला १५४९ मध्ये रावश्री भारमलजींनी बांधला आहे.\nहवा कायद्याचा धाक, महिलांना संरक्षण\nमहानगरे ही महासत्ता होवू पाहणाऱ्या भारताची उर्जाकेंद्रे नसून समस्यांची आगरे ठरली आहेत. येथे कधी पाणी तुंबते, कधी रस्ते खचतात. कधी अंगावर झाडे कोसळतात, तर कधी आगी लागतात. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत नुकतीच चीड आणणारी घडली, त्या घटनेने अतिक्रमणकर्त्यांची बेमुर्वतखोरी, कायदा हातात घेण्याची व\nसिंंधुदुर्गच्या पाऊलखुणा : 'सावंतवाडी' गेले ब्रिटिशांच्या हाती\nसावंतवाडी - सावंतवाडीचा कारभार सुधारण्यासाठी ब्रिटिशांनी बरेच प्रयत्न केले. संस्थानच्या विरोधात वारंवार होणारे बंड मोडून काढण्यासाठी मदत के��ी; (konkan update) मात्र परिस्थिती सुधारत नव्हती. तिजोरीत खडखडाट होता. सरकारच्या मर्जीतील असल्याचे सांगून काही कारभारातील चाकर, सरदार लोकांना त्रास दे\nस्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे\n-सुधा हुजूरबाजार तुंबेपरंपरा, रूढी पुढच्या पिढीसाठी वारसा आहेत, हे मान्य आहे... पण त्यांच्या बेड्यांत अडकून मागासलेल्या विचारांच्या दलदलीत फसता कामा नये. जगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा. मिळालेले स्वातंत्र्य कसे टिकविता येईल, याचाही विचार\nजगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा\n200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास\nहर्षल भदाणे-पाटीलपनवेल : सुटीच्या दिवशी लाँग ड्राईव्‍हसाठी अनेक मुंबईकर हल्‍ली सहज एक्‍स्‍प्रेस वेवर चक्‍कर मारून येतात. अवघ्‍या तीन-चार तासांच्या या प्रवासासाठी दोनशे वर्षांपूर्वी तब्‍बल पाच दिवस लागायचे. नागमोडी वळणे, निसर्गाच्या कुशीतील हा प्रवास आज आनंददायी वाटत असला, तरी त्‍या काळीही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/chai-garam-3468", "date_download": "2021-09-21T08:41:15Z", "digest": "sha1:A5SQGRCZICHIQ7E4FGWX5FBKQIZDV4JL", "length": 5110, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Chai garam... | चाय गरम...! | Mumbai Live", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nप्रदीप म्हापसेकर यांचं व्यंगचित्र...\nIPL2021 : राहुलची प्रभावी फिरकी आणि रासेलची दमदार गोलंदाजी; बंगळुरूकडून कोलकाता पराभूत\nश्रावण संपताच चिकन, अंडी महागली\n कोरोनाच्या दैनंदिन मृत्युसंख्येत मोठी घट\nपावसामुळं सीएसएमटी येथील हिमालय पुलाचे काम बंद\nपुढच्या महिन्यापासून भारत लस परदेशात निर्यात करणार\nबुधवारी ठाण्यातील 'या' भागात पाणी पुरवठा बंद\nसंजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप\nस्टाईल फेम अभिनेत्याला मनसेचा इशारा, \"कार्यालयात आला नाही तर...\"\nपेंग्वीनचा १५ कोटींचा ठेका कुणासाठी\nअसल्या फडतूस नोटीस आणि धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या\nअनिल परब यांचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा\nजिल्हा परिषद निवडणुकांची तारीख जाहीर, राजकीय पक्षांची काय असेल भूमिका\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, ���पडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/conspiracy-against-anil-deshmukh-save-paramvir-singh-83169", "date_download": "2021-09-21T08:20:29Z", "digest": "sha1:ZCMQPSYRZEMHIJWXTX5BKEZR5HZVCRSY", "length": 4577, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "परमवीरसिंग यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुखांच्या विरोधात भाजपचे कटकारस्थान....", "raw_content": "\nपरमवीरसिंग यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुखांच्या विरोधात भाजपचे कटकारस्थान....\nपरमवीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.\nमुंबई : परमवीरसिंग यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमवीरसिंग यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमवीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे.\nNIA ने जे चार्जशीट दाखल केले आहे त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी पाच लाख रुपये माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी दिले होते, असे सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. NIA ने जी चार्जशीट दाखल केली आहे. त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही.\nहेही वाचा : मदन भोसलेंची मनमानी किसन वीरला भोवली; चौकशी अहवालात संचालकांना धरले जबाबदार\nएक्स्टॉरशनच्यासाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे याने केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे, असं आमचं मत नाही. बरचसं काही यातून बाहेर येऊ शकत होतं. परंतु NIA ने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमवीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.\nआवश्य वाचा : प्लीज, मॅडम मला इथून घेऊन चला ; भाजप खासदाराच्या सुनेची राष्ट्रवादीकडे विनंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%93%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2021-09-21T08:55:06Z", "digest": "sha1:Y4ZVJBWX7FAO2XGB5LR64RIZ3KF6UWBF", "length": 7802, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओंगोल (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nओंगोल (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने\n← ओंगोल (लोकसभा मतदारसंघ)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ओंगोल (लोकसभा मतदारसंघ) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nप्रकाशम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीकाकुलम (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nविशाखापट्टणम लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nअनकापल्ली लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nकाकीनाडा लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nराजमुंद्री (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nअमलापुरम लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nनरसपूर (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nएलुरू (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nमछलीपट्टणम (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nविजयवाडा (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nगुंटुर (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nबापटला (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nनरसरावपेट (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nनेल्लोर (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nतिरुपती (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nचित्तूर (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nकडप्पा (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदुपूर (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nअनंतपूर लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्नूल (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nनंद्याल (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nराजमपेट (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:आंध्र प्रदेशातील लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nओंगोले (लोकसभा मतदारसंघ) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची ‎ (← दुवे | संपादन)\nचौदावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nतेरावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nबारावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nअकरावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nदहावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nनववी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nआठवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nसातवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nसहावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nपाचवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nचौथी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nतिसरी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nपहिली लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\n१६ व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nअरुकू (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nविजयनगरम (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\n१७व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/11/blog-post_62.html", "date_download": "2021-09-21T08:10:27Z", "digest": "sha1:ZCPRHHKAWOFKL2RCFSPNPO2CWQOBXPLQ", "length": 8926, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "अखेर पप्पू देशमुख यांनी अंबुजाचे डिस्पॅच रोखले", "raw_content": "\nHomeचंद्रपूरअखेर पप्पू देशमुख यांनी अंबुजाचे डिस्पॅच रोखले\nअखेर पप्पू देशमुख यांनी अंबुजाचे डिस्पॅच रोखले\nचंद्रपूर- अंबुजा गेटसमोर 27 नोव्हेंबर 2018 रोजी पहाटेच्या अंधारात पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात प्रकल्पग्रस्त आदिवासी व शेतकऱ्यांनी अचानक ठिय्या मांडला.या आंदोलनामुळे एकच खळबळ उडालेली आहे.विशेष म्हणजे गनिमी काव्याने आंदोलन सुरू करण्यात आले.आंदोलनाची कानोकान खबर सुध्दा पोलिसांना लागली नाही.आज 27 नोव्हेंबर पासून प्रकल्पग्रस्त आदिवासी व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्याची लेखी सुचना देशमुख यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांना दिलेली होती.साखळी उपोषणेकरिता गडचांदूर च्या पेट्रोल पंप चौकात काल 26 नोव्हेंबर रोजी मंडप सुध्दा टाकण्यात आलेला होता.ही सर्व तयारी पाहून पोलिस विभागाचा गोंधळ झाला.आंदोलनकर्त्यांनी मात्र ठरल्याप्रमाणे सर्व प्रकल्पग्रस्तांना पहाटेच्या अंधारात एका ठिकाणी जमा केले.पहाटे पाच वाजता अचानक धावा बोलून त्यांनी कंपनीचे गेट बंद करून ठिय्या मांडला.सकाळी 6.30च्या सुमारास या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा जमा झाल���.\nमागील दहा महिन्यापासून चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात अंबुजा सिमेंट कंपनीमुळे प्रकल्प बाधित झालेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांचे तसेच पगडी गुड्डम धरणामुळे प्रकल्प बाधित झालेले आदिवासी व अंबुजा कंपनी मध्ये काम करणाऱ्या प्रकल्पबाधित कामगारांचे कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू होते.अंबुजाच्या प्रकल्पबाधित बेरोजगारांनी तब्बल 60 दिवस चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. देशमुख यांनी या प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांसाठी साठ किलोमीटरची पदयात्रा सुध्दा काढली होती. त्यासोबतच त्यांनी 2018 रोजी अंबुजाने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीवर ताबा घेऊन आंदोलन सुद्धा केले.या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यात कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.योग्य कारवाई झाली नाही व प्रकल्पबाधित लोकांना न्याय मिळाला नाही तर अंबुजाचे डिस्पॅच रोखणार असा इशारा देशमुख यांनी दिला होता.त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देशमुख यांनी केली.आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या अंधारात प्रकल्पग्रस्तांसह पप्पू देशमुख यांनी अचानक अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटवर गेटसमोर ठिय्या मांडला.कंपनीमध्ये सकाळच्या शिफ्टला जाणारे कामगार व सिमेंटचे ट्रक व रेल्वे रोखण्यात आली. पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन यांना या आंदोलनाची कानोकान खबर लागली नाही. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाला 27 नोव्हेंबर रोजी गडचांदूर येथे साखळी उपोषण सुरू करणार असे पत्र देऊन इशारा दिला होता. परंतु त्यांनी गडचांदूरच्या पेट्रोल पंप समोर 26 नोव्हेंबर रोजी म्हणजे आदल्या दिवशी मंडप वगैरे टाकल्यामुळे पोलिस विभागाची दिशाभूल झाली.जोपर्यंत अंबुजा सिमेंट कंपनी तसेच पकडीगुड्डम धरणामुळे प्रकल्पबाधित कुटुंबातील सदस्याला तसेच ठेकेदारी मध्ये काम करणाऱ्या प्रकल्पबाधितांना वेज बोर्ड मध्ये परमनन्ट नोकरी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठ��ल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/03/1085.html", "date_download": "2021-09-21T07:57:59Z", "digest": "sha1:WK3WTZWJLME6LLGOR6PIOKDJOCSEAJRM", "length": 15316, "nlines": 75, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "चंद्रपूरमध्ये पुण्याहून आलेल्या 1085 रेल्वेच्या प्रवाशांना केले होम क्वारंटाईन", "raw_content": "\nHomeचंद्रपूरमध्ये पुण्याहून आलेल्या 1085 रेल्वेच्या प्रवाशांना केले होम क्वारंटाईन\nचंद्रपूरमध्ये पुण्याहून आलेल्या 1085 रेल्वेच्या प्रवाशांना केले होम क्वारंटाईन\nकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन पोलीसांची घेणार मदत\nचंद्रपूरमध्ये पुण्याहून आलेल्या 1085 रेल्वेच्या प्रवाशांना केले होम क्वारंटाईन\nØ आता 40 विदेशातून आलेले नागरिक निगराणीमध्ये\nØ शनिवारी आणखी 7 विदेशातून आलेले नागरिक दाखल\nØ होम कॉरेन्टाईन न पाळणाऱ्यांवर कलम 188सीआरपीसी व आयपीसीच्या 269/270कलमान्वये कारवाई करणार\nØ विदेशातून आलेल्या नागरिकांनी तात्काळ 07172-270669 क्रमांकावर माहिती दयावी\nØ पुण्यावरून आलेल्या सर्व नागरीकांनी 14दिवस घरामध्ये थांबावे\nØ उद्या सकाळी 7 वाजता पासून जनतेचा कर्फ्यू पाळण्याचे आवाहन\nØ आजपासून सर्व दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद\nØ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने मात्र सुरू राहणार\nचंद्रपूर,दि.21 मार्च : चंद्रपूरमध्ये विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपली माहिती स्वतःहून देणे आवश्यक आहे. माहिती लपविल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर सीआरपीसीच्या 188 व आयपीसीच्या 269 ,270 कलमान्वये कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश आज जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. चंद्रपूर शहरांमध्ये जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर प्रशासन लक्ष ठेवत असून आज पुण्यावरून विशेष रेल्वेने आलेल्या 1085 प्रवाशांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पुण्यावरून आलेल्या सर्व नागरिकांनी पुढील 14 दिवस घरातच राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आले असून या सर्व नागरिकांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचे स्टॅम्प मारण्यात आले आहे. हे नागरिक रस्त्यावर दिसल्यास पोलिसांची मदत घेण्यात येईल, असे सक्त निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहे.\nमहाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. त���ेच बाधित रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाने सक्त पाऊले उचललेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात आज यासंदर्भात सक्त निर्देश जारी करताना विदेशातून आलेल्या नागरिकांनी व पुणे येथून आलेल्या सर्व प्रवाशांनी पुढील 14 दिवस घरातच राहावे असे स्पष्ट केले आहे. सुजाण नागरिक बनून आपल्या घरातील अन्य सदस्य व समाजातील सदस्यांसोबत संपर्कात येऊ नये. अन्य नागरिकांची देखील स्वतः सोबत काळजी घ्यावी. कोरोनासोबत लढतांना संपर्क न येऊ देणे. ही सर्वात मोठी बाब असून त्यासाठी कोरोना प्रसारणाची कळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी उद्यापासून कोणीही आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.\nजिल्ह्यामध्ये 144 जमावबंदी ची कलम लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रित येऊ शकत नाही.अशा पद्धतीने कुठेही जमाव दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी यांनी आज चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर आलेल्या सर्व प्रवाशांना होम कॉरेन्टाईन करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीच्या काळात वापरतात त्याच पद्धतीच्या शाईचा वापर यासंदर्भात स्टॅम्पिंग करताना करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रवाशांनी व विदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला या विषाणूच्या फैलावापासून प्रतिबंधित करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nआपल्या आरोग्य संदर्भात कोणतीही भीती वाटल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील 07172-270669 ,जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये 07172-261226 व चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 07172-254614 तसेच जिल्हा आपत्ती कक्षाच्या टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nचंद्रपूर 765 तर बल्लारपूरमध्ये 320 पुण्याचे प्रवाशी :\nचंद्रपूर रेल्वे स्थानकावर दुपारी 2 वाजता पुण्याहून आलेली पुणे काझीपेठ या रेल्वेनी मोठ्या संख्येने पुण्याहून प्रवासी चंद्रपूरला आले तेव्हा आलेल्या सर्व प्रवाशांची सविस्तर माहिती घेऊन, थर्मल स्क्रीनिंग करून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांना 14 दिवस निग���ाणीखाली ठेवणार आहे. तसेच, पुण्याहून चंद्रपूरकडे येणाऱ्या सर्व रेल्वेतील प्रवाशांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना होम क्वारंटाईनच्या सुचना देण्यात आल्या आहेत.\nबल्लारपूर येथे स्वतः जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, यांच्यासह बल्लारपूर नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.\nतर रेल्वे स्थानकावर होम क्वारंटाईनच्या प्रक्रियेच्या वेळेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपायुक्त गजानन बोकडे, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड, स्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्ती, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.किर्ती राजुरवार,डॉ.वनिता गर्गेलवार तसेच राज्य व रेल्वे पोलीस अधिकारी तर जिल्हा आरोग्य विभागाचे, महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nरेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अशा प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविण्यासाठी प्रवाशांना नोंदणी कक्षामध्ये नेण्यात आले नंतर त्यांची थर्मल स्क्रीनिंग करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला नंतरच त्यांना रेल्वे स्थानकांवरून घरी पाठविण्यात आले.\nया प्रक्रियेमध्ये रेल्वे स्थानकावर एकूण 10 नोंदणी कक्ष,5 थर्मल स्क्रीनिंग कक्ष व 1 होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी कक्ष उभारण्यात आले होते. यावेळी 765 इतक्या प्रवाशांची या कक्षामध्ये नोंदणी व्यतिरिक्त कोरोना प्रतिबंध उपाययोजना विषयी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.\nयावेळी प्रवाशांना घाबरून न जाता कोरोना विषाणू प्रतिबंध करण्या संदर्भात, स्वतःची व इतरांची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करून होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या. सोबतच प्रशासनाच्या सूचना पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/tag/lyrics-for-marathi-songs/page/81/", "date_download": "2021-09-21T08:51:12Z", "digest": "sha1:EDIJXO3SWBQRHSR6NVHQAAW3LHR4I6NO", "length": 5225, "nlines": 67, "source_domain": "marathilekh.com", "title": "lyrics for marathi songs Archives - Page 81 of 81 - मराठी लेख", "raw_content": "\nरचना – समर्थ रामदास संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळणा …\nरचना – संत ज्ञानेश्वर संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर राग – भैरवी आजि सोनियाचा दिनु \nगीत – शंकर वैद्य संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – अरुण दाते आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुनी …\nगीत – सुरेश भट संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर आज गोकुळात रंग खेळतो हरी; राधिके, जरा …\nगीत – ना. धों. महानोर संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या …\nगीत – मंगेश पाडगांवकर संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर असा बेभान हा वारा, कुठे ही नाव …\nरचना – संत ज्ञानेश्वर संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर राग – तोडी अरे अरे ज्ञाना झालासी …\nरचना – संत ज्ञानेश्वर संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर , किशोरी आमोणकर अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू …\nDr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | मराठी निबंध\nGuru Purnima Marathi Nibandh | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | मराठी निबंध\nजगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/viral-video-milk-bath-former-sarpanch-who-released-mocca-bail-shooting-case-video-went-viral/", "date_download": "2021-09-21T07:50:32Z", "digest": "sha1:DUW2XEVS4RKG76VJZJ6PJHB56IAGOLGW", "length": 14148, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "Viral Video | बारामती : गोळीबार अन् 'मोक्का'मधून जामिनावर सुटलेल्या माजी सरपंच", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल;…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ;…\nViral Video | बारामती : गोळीबार अन् ‘मोक्का’मधून जामिनावर सुटलेल्या माजी सरपंच जयदीप तावरेंना ‘दुग्धभिषेक’ (व्हिडिओ)\nViral Video | बारामती : गोळीबार अन् ‘मोक्का’मधून जामिनावर सुटलेल्या माजी सरपंच जयदीप तावरेंना ‘दुग्धभिषेक’ (व्हिडिओ)\nबारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Viral Video | माळेगावमधील राष्ट्रवादीचे (Malegaon NCP) काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपमु��्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावरील गोळीबार प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या माजी सरपंच जयदीप तावरे यांचा मोक्का न्यायालयाने (MOCCA Court) काही दिवसांपुर्वी जामीन मंजूर (Bail granted) केला. जामिनावर मुक्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी जयदीप तावरे यांना दुग्धभिषेक (milk bath) घालत जल्लोष साजरा केला. त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे.\nमाळेगाव येथे 31 मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात 4 आरोपींना अटक (Arrest) केली होती. तसेच बारामती पोलिसांनी (Baramati police) मोक्का अंतर्गत कारवाई (Mocca action) केली होती. पोलिसांनी 15 दिवसांत या प्रकरणाचा तपास करुन मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची ही पहिलीच घटना होता. परंतु काही दिवसांनंतर रविराज तावरे यांच्या जबाबावरुन पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तापवेर यांना अटक केली होती.\nजयदीप तावरे यांना अटक अटक केल्यानंतर माळेगाव ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. यावेळी तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ माळेगाव येथे बंद पुकारण्यात आला होता. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nदरम्यान, पोलिसांनी मोक्का न्यायालयात सदर गोळीबाराच्या गुन्ह्यात जयदीप तावरे यांचा हात नसल्याप्रकरणी युक्तीवाद कोर्टात केला.\nत्यानंतर पुण्याच्या मोक्का न्यायालयाने तावरे यांची जामिनावर मुक्तता केली.\nत्यामुळे ग्रामस्थांनी तावरे यांना दुधाने अंघोळ घालत आनंद व्यक्त केला.\nसध्या सोशल मीडियावर दुग्धाभिषेकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.\nPune Municipal Corporation | राज्य सरकारला हाय कोर्टाचा दणका; महानगर नियोजन समितीला दिली स्थगिती\n UP प्रथम क्रमांकावर, महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश\nPune News | पुण्यावरील निर्बंधांचा तातडीने फेरविचार करावा; व्यापारी, कष्टकरी, उद्योजक यांना राज्य सरकारने दिलासा द्यावा – माजी आमदार मोहन जोशी\nPune Municipal Corporation | राज्य सरकारला हाय कोर्टाचा दणका; महानगर नियोजन समितीला दिली स्थगिती\nCrime News | महिलेने पोलिसाशी घातली हुज्जत, उद्दामपणा दाखवत म्हणाली – ‘शुद्धीत रहा, नाही तर वर्दी उतरवून टाकेन’ (Video)\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्���ाच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nIPL 2021 | पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजनं केली…\nSolapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल…\nPune Crime | पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमध्ये नोकरी…\nWashim Crime | वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने सपासप वार करुन…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या…\nPune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या,…\nCrime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार \nPune Crime | गांजा ओढणार्‍या 3 अल्पवयीन मुलांचा एकमेकांवर चाकू हल्ला;…\nKirit Somaiya | ‘हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा’…\nBJP vs NCP | चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून…\nFD मध्ये Investment करताना ‘या’ 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक, गुंतवणुकीवर होतो थेट परिणाम; जाणून घ्या\nPune Crime | किरकोळ वादातून निगडीत 5 जणांकडून एकाचा खून\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या खंडणीची मागणी; बळकाविला फ्लॅट, जाणून घ्या प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarpalika.co.in/quiz/", "date_download": "2021-09-21T07:47:50Z", "digest": "sha1:EXUXZ4FH64UXBYGFHKSEGQQNAFKCFTRG", "length": 67917, "nlines": 1454, "source_domain": "www.nagarpalika.co.in", "title": "विभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे ) » नगरपालिका", "raw_content": "\n( नगर विकास विभाग )\nनगर परिषद प्रशासन संचनालय\nनगर परिषद अधिकारी यादी\nतपासणी सूची / कागदपत्रे\nनगरपालिका संबधी पोस्टर व बॅनर नमुना\nसंवर्ग कर्मचारी बदली आदेश\nसंवर्ग आकृतिबंध व पदनिहाय कर्तव्य\nजेष्टता यादी , पदोन्नती यादी , विभागीय परीक्षा\nनगर परिषद संबधी PPT\nPFMS ( EAT ) कार्यप्रणाली\nकार्यालय रचना व कार्यपद्धती\nनगर परि��द संपर्क क्रमांक व पत्ता\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nशासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे\nविशेष रस्ता अनुदान योजना\n१४ वा वित्त आयोग\n१५ वा वित्त आयोग\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nकेंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम (UIDSSMT)\nघनकचरा व्यवस्थापन कायदा 2015\nप्लास्टिक पिशव्या नियम 2006\nआपत्ती व्यवस्थापन कायदा 2005\nलोकसेवा हक्क अधिनियम ( RTS ) 2015\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979\nवृक्ष संवर्धन कायदा 2009\nजैव विविधता कायदा 2002\nनगर परिषद सेवा नियम\nमाहिती तंत्रज्ञान कायदा ( IT Act ) 2000\nमहाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम 1965\nशासन निर्णय व अध्यादेश\nमुख्याधिकारी व कार्यालयीन बाबी\nकर व प्रशासकीय सेवा\nसभा कामकाज व निवडणूक विभाग\nजन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभाग\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nआरोग्य व स्वच्छता मलनिःसारण सेवा\nशासकीय सेवा नियुक्ती बाबत माहिती\nकर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी\nपरिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे\nगोपनीय अहवाल आणि मत्ता व दायीत्वे बाबत\nसेवा जेष्ठता यादी व स्थायित्व प्रमाणपत्र बाबत\nनागरी सेवा ( रजा ) नियम\nप्रश्नोत्तरे – सेवा (रजा) नियम\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१\nप्रश्नोत्तरे – सेवा (पदग्रहण, बडतर्फी, निलंबन)\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९\nनागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS)\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30)\nनिवडणुका संबधी शासन आदेश\nस्थानिक स्वराज्य संस्था उमेदवारी अर्ज दाखल करणे\nनगर परिषद निवडणुक प्रश्नावली\nकरोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nकर निर्धारण व प्रशासकीय सेवा\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nपाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा\nविभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे )\nनगरपालिका सदस्य व निवडणूक\nसदस्य होण्यासाठी लागणारी अहर्ता कोणत्या कलमात नमूद आहे \nशासनाने अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकणे बाबत कोणते कलम आहे \nअधिग्रहीत वाहने , जागा निवडणूक कामातून मुक्त करणे कोणत्या कलमात नमूद आहे \nनगरपालिका अध्यक्ष नेमणूक बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे \nनगर परिषद मुदत कोणत्या कलमा��� नमूद आहे \nसदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बाबत अनिवार्य बाबत कुठल्या कलमात तरतूद आहे \nअध्यक्ष पद राखीव ठेवणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nअध्यक्ष पदाची मुदत कोणत्या कलमात निर्देशित आहे \nअध्यक्षास मानधन किंवा आतिथ्य भत्ता व पालिका सदस्यांना सभा भत्ता कोणत्या कलमात तरतूद आहे \nराज्य निवडणूक आयुक्त बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nअध्यक्ष अधिकार व कर्त्यव्य बाबत कोणते कलम आहे \nमतदान दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रचार सभास मनाई कोणत्या कलमात नमूद आहे \nमतदार यादी तयार करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nनिवडणुकी साठी वाहने , जागा अधिग्रहीत करणे बाबत कुठली कलमात तरतूद आहे \nनगर परिषद निवडणूक व नामनिर्देशन मध्ये विवाद निर्माण झाल्यास कोणत्या कलमात तरतूद आहे \nनगर परिषद सदस्य पदावधी कोणत्या कलमात नमूद आहे \nअध्यक्ष पदाचा राजीनामा बाबत कोणते कलम आहे \nकलम १०५ कोणत्या गोष्टीसाठी तरतूद केलेली आहे \nलहान नागरी क्षेत्र वर्गीकरण करणे बाबत कोणती कलम मध्ये तरतूद आहे \nनगर पालिका स्वेच्छाधीन कर्त्यव्य व कार्य कोणत्या कलमात नमूद आहे \nनगर परिषद सदस्य पदासाठी पात्र नसल्या बाबत ची तरतूद कोणत्या कलमात आहे \nपाणीपुरवठा योजना तयार करणे व अमलबजावणी बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे \nस्थायी समिती व विषय समिती\nअ वर्ग व ब वर्ग नगरपरिषद मध्ये स्थायी समिती व विषय समिती नेमणूक कोणत्या कलमानुसार होते \nअध्यक्ष अधिकार व कर्त्यव्य बाबत कोणते कलम आहे \nपाणीपुरवठा योजना तयार करणे व अमलबजावणी बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे \nनगर पालिका स्वेच्छाधीन कर्त्यव्य व कार्य कोणत्या कलमात नमूद आहे \nशासनाने अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकणे बाबत कोणते कलम आहे \nअध्यक्ष पदाचा राजीनामा बाबत कोणते कलम आहे \nस्थायी समिती मध्ये किती सदस्य असतात \nकमाल १/४ किमान २/३\nकमाल १/४ किमान १/२\nकमाल १/४ किमान १/३\nकमाल २/३ किमान १/३\nअध्यक्ष पद राखीव ठेवणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nअध्यक्ष पदाची मुदत कोणत्या कलमात निर्देशित आहे \nनगरपालिका अध्यक्ष नेमणूक बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे \nस्थायी समिती व विषय समिती यांना वित्तीय अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे\nक वर्ग नगरपरिषद मध्ये स्थायी समिती व विषय समिती ची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते \nसमित्या ���ी अधिकार व कर्त्यव्य कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेली आहेत \nअध्यक्षास मानधन किंवा आतिथ्य भत्ता व पालिका सदस्यांना सभा भत्ता कोणत्या कलमात तरतूद आहे \nप्राधीकृत मूल्य निर्धारण अधिकारी नेमणूक कोणत्या कलमात नमूद आहे \nमालमत्ता धारक ओळख पटत नसेल तर कार्यवाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nलायसन्स किंवा परवानगी साठी आकारायची शुल्क किंवा फी बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nकरयोग्य मूल्य की भांडवली मूल्य ठरविणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nमालमत्ता धारक ओळख पटत नसेल तर कार्यवाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nपथकर न भरल्यास वाहने किंवा जनावरे यांची जप्ती किंवा विक्री करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nनगरपालिका कर सूट दिल्यामुळे होणारी नुकसान प्रतिपूर्ती शासनाणे देणे बाबत कोणती कलम आहे \nहद्दीबाहेर पाणी वाटप बाबत कोणत्या कलमात तरतूद करण्यात आलेली आहे \nकर निर्धारण यादी दुरुस्ती बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nहस्तातरण नोटीस चा नमुना कोणत्या कलमात नमूद आहे \nकर माफी सूट बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nसक्तीचे कर आकारणी बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nकरनिर्धारण यादी तयार करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nकर आकारणी आक्षेप नोटीस ची वेळेबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nमालमत्ता कराच्या दरात बदल करणे बाबत अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे \nमुख्याधिकारी नेमणूक बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nसदभावनेने केलेल्या कृत्याबद्दल अधिकारी , कमर्चारी किंवा सदस्य यांच्या विरोधात दावा दाखल करण्यास रोध बाबत कोणते कलम आहे \nनगर परिषद अधिकारी व कर्मचारी नेमणूक बाबत तरतूद करण्यात आलेली आहे\nकर्मचारी वर शिस्तभंग कार्यवाही कोणत्या कलमानुसार करता येते \nनिवडणूक कामामध्ये अधिकारी कर्मचारी यांनी वजन न वापरणे बाबत कोणते कलम आहे \nनगरपालिका नागरी सेवा नियम कोणत्या कलमात नमूद आहेत \nमतदान केंद्रातून मतपत्रिका काढून घेणे हा अपराध असणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nमतदानाची गुप्तता राखणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nनिवडणुकीच्या संबंधातील अधिकृत कर्तव्यांचा भंग बाबत कोनते कलम आहे \nमुख्याधिकारी भत्ते बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nअधिकारी व कर्मचारी अधिकार व कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहेत \nनगरपरिषद , नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५\nकर्मचारी वर ���िस्तभंग कार्यवाही कोणत्या कलमानुसार करता येते \nकरनिर्धारण यादी तयार करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nसमित्या ची अधिकार व कर्त्यव्य कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेली आहेत \nपथकर न भरल्यास वाहने किंवा जनावरे यांची जप्ती किंवा विक्री करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nनगर परिषद निवडणूक व नामनिर्देशन मध्ये विवाद निर्माण झाल्यास कोणत्या कलमात तरतूद आहे \nमालमत्ता धारक ओळख पटत नसेल तर कार्यवाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nमुख्याधिकारी भत्ते बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nनिवडणुकीच्या संबंधातील अधिकृत कर्तव्यांचा भंग बाबत कोनते कलम आहे \nस्थायी समिती व विषय समिती यांना वित्तीय अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे\nअध्यक्ष पदाचा राजीनामा बाबत कोणते कलम आहे \nमालमत्ता धारक ओळख पटत नसेल तर कार्यवाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nसदस्य होण्यासाठी लागणारी अहर्ता कोणत्या कलमात नमूद आहे \nमालमत्ता कराच्या दरात बदल करणे बाबत अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे \nनगर परिषद सदस्य पदासाठी पात्र नसल्या बाबत ची तरतूद कोणत्या कलमात आहे \nमतदार यादी तयार करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nमतदान दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रचार सभास मनाई कोणत्या कलमात नमूद आहे \nमतदानाची गुप्तता राखणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nराज्य निवडणूक आयुक्त बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nअध्यक्ष पद राखीव ठेवणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nमुख्याधिकारी नेमणूक बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nनिवडणूक कामामध्ये अधिकारी कर्मचारी यांनी वजन न वापरणे बाबत कोणते कलम आहे \nकर निर्धारण यादी दुरुस्ती बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nअध्यक्ष अधिकार व कर्त्यव्य बाबत कोणते कलम आहे \nकरयोग्य मूल्य की भांडवली मूल्य ठरविणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nनगरपालिका नागरी सेवा नियम कोणत्या कलमात नमूद आहेत \nकर माफी सूट बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nलायसन्स किंवा परवानगी साठी आकारायची शुल्क किंवा फी बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nनगरपालिका कर सूट दिल्यामुळे होणारी नुकसान प्रतिपूर्ती शासनाणे देणे बाबत कोणती कलम आहे \nअधिग्रहीत वाहने , जागा निवडणूक कामातून मुक्त करणे कोणत्या कलमात नमूद आहे \nअधिकारी व कर्मचारी अधिकार व कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहेत \nनगरपालिका अध्यक्ष नेम���ूक बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे \nनगर परिषद अधिकारी व कर्मचारी नेमणूक बाबत तरतूद करण्यात आलेली आहे\nशासनाने अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकणे बाबत कोणते कलम आहे \nअ वर्ग व ब वर्ग नगरपरिषद मध्ये स्थायी समिती व विषय समिती नेमणूक कोणत्या कलमानुसार होते \nकलम १०५ कोणत्या गोष्टीसाठी तरतूद केलेली आहे \nमतदान केंद्रातून मतपत्रिका काढून घेणे हा अपराध असणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nनगर परिषद सदस्य पदावधी कोणत्या कलमात नमूद आहे \nहस्तातरण नोटीस चा नमुना कोणत्या कलमात नमूद आहे \nसक्तीचे कर आकारणी बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nहद्दीबाहेर पाणी वाटप बाबत कोणत्या कलमात तरतूद करण्यात आलेली आहे \nप्राधीकृत मूल्य निर्धारण अधिकारी नेमणूक कोणत्या कलमात नमूद आहे \nअध्यक्ष पदाची मुदत कोणत्या कलमात निर्देशित आहे \nस्थायी समिती मध्ये किती सदस्य असतात \nकमाल १/४ किमान १/३\nकमाल १/४ किमान १/२\nकमाल १/४ किमान २/३\nकमाल २/३ किमान १/३\nक वर्ग नगरपरिषद मध्ये स्थायी समिती व विषय समिती ची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते \nलहान नागरी क्षेत्र वर्गीकरण करणे बाबत कोणती कलम मध्ये तरतूद आहे \nनगर परिषद मुदत कोणत्या कलमात नमूद आहे \nसदभावनेने केलेल्या कृत्याबद्दल अधिकारी , कमर्चारी किंवा सदस्य यांच्या विरोधात दावा दाखल करण्यास रोध बाबत कोणते कलम आहे \nनिवडणुकी साठी वाहने , जागा अधिग्रहीत करणे बाबत कुठली कलमात तरतूद आहे \nनगर पालिका स्वेच्छाधीन कर्त्यव्य व कार्य कोणत्या कलमात नमूद आहे \nसदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बाबत अनिवार्य बाबत कुठल्या कलमात तरतूद आहे \nपाणीपुरवठा योजना तयार करणे व अमलबजावणी बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे \nअध्यक्षास मानधन किंवा आतिथ्य भत्ता व पालिका सदस्यांना सभा भत्ता कोणत्या कलमात तरतूद आहे \nकर आकारणी आक्षेप नोटीस ची वेळेबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nनागरी सेवा ( रजा ) नियम\nअनुपस्थितीचा कालावथी भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परावतींत करता येने बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nअनर्जीत रजा कोणत्या नियमानुसार घेता येते \nविकलांग अपत्य असल्यास संपूर्ण सेवेत किती दिवसा पर्यंत कर्मचारी यांना विशेष रजा घेता येते \nअर्धवेतनी रजा अकार्य दिन कालावधी साठी कोणत्या दराने वजा केली जाते \nसंतती प्रतिबंधक उपकरण बसवण्यासाठी ���िती दिवस रजा अनुज्ञेय आहे \nएका वर्षात किरकोळ रजा किती दिवस अनुज्ञेय आहे \nदत्तक मुल १ वर्षाच्या आत असले तर किती दिवस रजा मंजूर होते \nरजा हक्‍क म्हणून मागता येत नाही तरतूद कोणत्या कलमात आहे \nकोणत्याही प्रकारची रजा सतत ५ वर्षाहून अधिक कालावधीकरीता मंजूर करता येत नाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nराजपत्रित कर्मचाऱ्यास शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याच्या वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकिय कारणास्तव रजा मंजूर करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nकिरकोळ रजा सार्वजनिक सुट्टीस लागून जास्तीत जास्त किती दिवस घेता येते \nअर्जित रजा सलग किती दिवसा करिता मंजूर करता येते \nअनर्जीत रजा कोणास लागू आहे \nप्रसूती रजा कोणत्या नियमानुसार देता येते \nरजा संपण्याचा दिवस ते कामावर रुजू होण्याचा दिवस या दरम्यानचा संपूर्ण कालावधी (रविवार व सुट्ट्या धरून) अनुपस्थितीचा काळ बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nकिरकोळ रजा ची सेवा पुस्तकात नोंद घेता येते का \nरजेच्या कारणनुसार घेता येते\nकुटुंब नियोजन शस्त्रक्रिया साठी किती दिवस रजा अनुज्ञेय आहे \nरजेच्या कालावधीत नोकरी किंवा व्यवसाय सक्षम प्राथिकाऱ्याच्या पूर्व मंजूरीशिवाय स्विकारता येत नाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nअपघाती रजा कोणत्या नियमानुसार घेता येते \nगर्भस्त्राव / गर्भपात या करिता महिला कर्मचारी यांना किती दिवस रजा घेता येते \nबालसंगोपन रजा ची कमाल मर्यादा काय आहे \nअर्धवेतनी रजा प्रत्येक वर्षाला किती दिवस आघाऊ जमा होते \nरजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याला स्वेच्छा निर्णयानुसार दुसरे वैद्यकिय मत घेणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nपरिवर्तीत रजा कोणत्या नियमाने घेता येते \nवैद्यकिय कारणास्तव रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याने वैद्यकिय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्याला कामावर रुजू करून घेता येत नाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nरजा संपल्यानंतर कामावर अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करता येते बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nविपश्यना साठी रजा कशी अनुज्ञेय आहे \n१० दिवस , १ वर्षातून १ वेळ , संपूर्ण सेवेत ६ वेळा\n१४ दिवस , १ वर्षातून १ वेळ , संपूर्ण सेवेत २ वेळा\n१४ दिवस , ३ वर्षातून १ वेळ , संपूर्ण सेवेत ६ वेळा\n१० दिवस , ३ वर्षातून १ वेळ , संपूर्ण सेवेत ६ वेळा\nसंपूर्ण सेवा ���ध्ये किती दिवस अनर्जीत रजा घेता येते \nरजा मंजूर करणाऱ्या प्राधिकार्‍यास कर्मचाऱ्याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येत नाही तरतूद कोणत्या कलमात आहे \nमोबदला सुट्टी एका वर्षात किती दिवस साठवून ठेवता येते \nअपघाती रजा ची कमाल मर्यादा किती आहे \nअकार्य दिन / निलंबन / असाधारण रजा कलावधी करिता कोणत्या अर्जित रजा दराने रजा वजा केली जाते \n१ वर्षात किती अर्जित रजा आपल्या खात्यावर जमा होतात \nमहिला कर्मचारी यांनी कायदेशीर गर्भपात शस्त्रक्रिया साठी किती दिवस रजा घेता येते \nअध्ययन रजा कोणत्या नियमानुसार घेता येते \nएका वर्षात बालसंगोपन रजा किती दिवस घेता येते \nअसाधारण रजा कोणत्या नियमानुसार देता येते \nअर्जित रजा कोणत्या नियमानुसार घेता येते \nएका वेळी अनर्जीत रजा (वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर ) किती दिवस मंजूर करता येते \nएका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत परिवर्तन करता येते बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nअर्जित रजा संपूर्ण सेवेमध्ये किती दिवस साठवून ठेऊ शकतो \nरजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारू शकतो तरतूद कोणत्या कलमात आहे \nदत्तक मुल १ वर्षाच्या पुढे असले तर किती दिवस रजा मंजूर होते \nप्रसूती रजा किती दिवसा पर्यंत मंजूर करता येते \nरुग्णालय रजा कोणत्या नियमानुसार घेता येते \nएका वेळी अनर्जीत रजा (वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर ) किती दिवस मंजूर करता येते \nरजा रोखीकरण बाबत तरतूद कोणत्या नियमात केलेली आहे \nअर्धवेतनी रजा प्रत्येक पूर्ण महिन्याला कोणत्या दराने जमा केली जाते \nहेतूपुरस्पर झालेल्या इजा बाबत रजा कोणत्या नियमानुसार घेता येते \nवर्षातील प्रत्येक पूर्ण महिन्याला किती दिवस अर्जित रजा जमा होते \nअर्धवेतनी रजा कोणत्या नियमानुसार देण्यात येते \nश्वानदंश वरील उपचार साठी कोणत्या नियमात तरतूद आहे \nनागरी सेवा ( पदग्रहण अवधी , सेवेतून काढून टाकणे , बडतर्फ ) नियम -१९८१\nत्याच जिल्ह्यामध्ये किंवा लगतच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी बदली झाली असता किती दिवस पदग्रहण अवधी मिळतो \nआपल्या जुन्या पदाचा कार्यभार सोडून दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची रजा न उपभोगता नवीन पदावर रुजू होण्यासाठी लागणारा अवधी बाबत कोणता नियम आहे \nकर्मचाऱ्यास कमाल किती दिवस पदग्रहण अवधी मिळतो \nबडतर्फी, सेवेतून काढून ट��कण्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची\nकारवाई न्यायालयाने रद्द ठरवून सेवेत पुन्हा घेण्यात यावे याबाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nस्वीयेत्तर सेवेत बदली केव्हा अनुज्ञेय असते\nशासकीय कर्मचाऱ्याची स्वत:ची स्वीयेत्तर सेवेत जाण्याची इच्छा असेल तरच स्वीयेत्तर सेवेत बदली अनुज्ञेय आहे.\nबदली होणारा स्थायी किंवा अस्थायी कर्मचारी बदलीच्या वेळी राज्याच्या एकत्रित निधीमधून वेतन दिले जाणारे पद धारण करीत असेल तरच त्याची बदली स्वीवेत्तर सेवेत अनुज्ञेय आहे.\nबदली झाल्यानंतर पार पाडावयाची कर्तव्येही सार्वजनिक कारणास्तव एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने पार पाडली पाहिजेत अशा स्वरूपाची असतील तरच स्वीयेत्तर सेवेत बदली अनुज्ञेय आहे.\nजास्तीत जास्त किती वर्षे स्वीवेत्तर सेवेत राहता येते \nस्वीयेत्तर सेवा बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nलगतचा जिल्हा सोडून इतर्र बदली झाल्यास प्रवासासाठी\nस्वीयेत्तर सेवेतील शासकीय कर्मचारी आपल्या पदाचा कार्यभार सोडून दिलेल्या तारखेपासून स्वीयेत्तर नियोक्त्याकडून वेतन घेईल बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nशासकीय कर्मचाऱ्याचा निलंबन कालावधी किंवा अनुपस्थितीचा कालावधी कोणत्या कलमात नमूद आहे \nनिलंबनामधील शासकीय कर्मचारी त्याच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली शिस्तभंगाची किंवा न्यायालयीन कारवाई समाप्त होण्यापूर्वी मरण पावला तर त्याचा निलंबनाचा संपूर्ण कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून नियमित केला जाईल बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nन्यायलयाने दोषी ठरविलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास अपिल न्यायालयाने निदोष ठरविले तर त्याचा निर्वाहभत्ता पूर्वीप्रमाणे चालू राहिल \nमाहिती अधिकार अधिनियम 2005\nकोणत्याही माहितीच्या अर्जातील माहितीच्या खर्चाकरिता प्रती किती रु पृष्ठ प्रमाणे व पोष्टाचा खर्च घेणे बाबत अपेक्षित आहे \nकार्यालयाचे कामाकाजाबाबत अधिनियमाच्या कोणत्या कलम प्रमाणे कार्यवाही करुन प्रवेशव्दारा जवळ एका\nटेबलवर पाहण्यास ठेवावे किंवा सुचना लावावी \nकॉपी राईट उल्लंघन बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nमाहिती मागवण्यासाठी भाषेबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nदर्शनी भागात सहायक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांचे शाखा / कार्यासनाप्रमाणे ठळक\nअक्षरात माहिती लावणे बाबत कोणत्या क���मात आहे \nशास्ती , दंड इत्यादी बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nअपवादात्मक परिस्थिती मध्ये माहिती देणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nमाहिती मोघम व व्यापक प्रमाणात असल्याने संकलित करण्यास शासकीय यंत्रणा प्रमाणाबाहेर वळवावी लागत नसल्यास पुरविण्यास हरकत नसावी बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे \nमाहिती देण्यापासून विविक्षित प्रकरणी सूट बाबत कोणत्या कलमात आहे \nमाहिती चे स्वरूप नुसार कालवधी निश्चित करणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nजन माहिती अधिकारी यांचे पदनिर्देशित करणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nमाहिती नाकारण्या बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे \nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, निलंबन) नियम १९८१\n13 thoughts on “विभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे )”\nही वेबसाईट खुप चांगल्या पद्धतीने‌ तयार केली असुन सर्व समावेशक प्रश्नांचा समावेश केला असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नक्कीच फायदा होईल.\nविभागणी परीक्षा कधी होऊ शकते\nअतिशय छान माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे निश्चित आगामी काळातील परीक्षेसाठी ह्या सर्वांचा फायदा प्रत्येक संवर्गातील अधिकार्‍यांना होणार आहे\nशासकीय कर्मचारी GPF माहिती\nऑनलाइन मतदार नोंदणी व दुरुस्ती\n# संवर्ग अधिकारी नवीन अपडेट्स\n# करोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nविभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे ) August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, निलंबन) नियम १९८१ August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (रजा) नियम – १९८१ August 3, 2021\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१ July 31, 2021\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९ July 31, 2021\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30) July 5, 2021\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) July 2, 2021\nवैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती June 30, 2021\nविषय नुसार शासन निर्णय June 15, 2021\nप्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६ June 4, 2021\n( अग्निशमन सेवा संवर्ग ) ( कर निर्धारण व प्रशासकीय सेवा ) ( पाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ) ( लेखापाल व लेखापरीक्षक सेवा ) ( विद्युत अभियांत्रिकी सेवा ) ( संगणक अभियांत्रिकी सेवा ) ( स्थापत्य अभियांत्रिकी सेवा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/farmers-are-upset-commodities-are-not-getting-prices-and-fertilizer-prices-are", "date_download": "2021-09-21T07:57:51Z", "digest": "sha1:BZDKOF4DLSGFPAYFJTKTRW6ZYB32CX3T", "length": 9459, "nlines": 51, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शेतकरी मेटाकुटिला : मालाला भाव मिळेना आणि खतांची दरवाढ थांबेना....", "raw_content": "\nशेतकरी मेटाकुटिला : मालाला भाव मिळेना आणि खतांची दरवाढ थांबेना....\nगेल्या दोन दिवसांपासून सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ झाल्याचा निर्णय झाल्याने याबाबत कृषी केंद्र चालकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.\nपाळधी (ता. धरणगाव) : खरीप हंगाम सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही, असे सांगूनही भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.\nगेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट आल्याने जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करावा लागला. त्यात कोरोना काळात शेती उत्पन्नात आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यातच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड सद्य:स्थितीत सुरू आहे.\nहेही वाचा : जयंत पाटलांनी शेजारधर्म पाळला : म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यात\nयंदा खरीप हंगामात केंद्र सरकारकडून रासायनिक खतांची भाववाढ होईल की नाही, याबाबत व्यापारी वर्गापासून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत होती. त्यात ही चर्चा सुरू असताना खरीप हंगाम सुरू होण्यासाठी ‘इफ्को’ या कंपनीने ७ एप्रिल २०२१ ला खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी इफ्को कंपनीचे एम.डी. डॉ. यू. एस. अवस्थी यांनी आठ एप्रिलला ट्विट करून इफ्कोकडून ११.२६ लाख टन खते शेतकऱ्यांना मागील दरातच दिली जातील, असे सांगितले.\nआवश्य वाचा : गोकुळच्या अध्यक्षपदी ���िश्वास पाटील यांची नियुक्ती\nत्याचप्रमाणे केमिकल व फर्टिलायझर्सचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किमतीत कुठल्याही प्रकारे वाढ होणार नसल्याने सर्व\nखत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच त्याबाबत माहितीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे खतांच्या किमतीत वाढ होणार नाही, हे निश्‍चित झाल्यानंतरही गेल्या दोन दिवसांपासून सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ झाल्याचा निर्णय झाल्याने याबाबत कृषी केंद्र चालकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.\nएकिकडे 'इफ्को'चे एमडी पत्रक काढून आणि केंद्रीय मंत्री व्हिडिओ प्रसारित करून भाववाढ होणार नाही, असे सांगतात आणि लगेच भाववाढ जाहीर होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी केंद्रचालक संभ्रमात आहेत. केंद्र सरकारला संघटनेकडून विनंती आहे, की कोरोनामुळे शेतमालाला भाव नसल्यामुळे आपण त्यांचे अनुदान वाढवावे म्हणजे खतांची भाववाढ कमी होईल व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.\n- विनोद तराळ-पाटील (अध्यक्ष, माफदा, पुणे)\nरासायनिक खतांचे जुने व नवीन दर....\nखतांचा प्रकार………….जुने दर……….नवीन दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_536.html", "date_download": "2021-09-21T08:30:37Z", "digest": "sha1:PCBEJUJMGWKIQKIKW2ZF25DB3LPKHR3O", "length": 8005, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "कापडी पिशव्‍यासाठीनिधी उपलब्‍ध करणार", "raw_content": "\nHomeसुधीर मुनगंटीवारकापडी पिशव्‍यासाठीनिधी उपलब्‍ध करणार\nकापडी पिशव्‍यासाठीनिधी उपलब्‍ध करणार\nमहिला आर्थिक विकास महामंडळाला नाविन्‍यपूर्ण योजनेअंतर्गत\nनियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय\nराज्‍य शासनाने प्‍लास्‍टीकबंदी संदर्भात घेतलेल्‍या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी तसेच कापडी पिशव्‍या बनविण्‍यापासून महिलांना रोजगार निर्मीती हा बहुउद्देशीय कार्यक्रम साध्‍य करण्‍याकरिता जिल्‍हा वार्षीक योजनेअंतर्गत नाविन्‍यपूर्ण योजनेकरिता उपलब्‍ध 3.5 टक्‍के निधी मधून प्रायोगिक तत्‍वावर 34 जिल्‍हयांमध्‍ये प्रत्‍येक एक युनिट करिता रू.20,50,000 इतका निधी महिला आर्थिक विकास महामंडळाला उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय वित्‍त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.\nमहिला व बालविकास विभागाने याबाबतचा प्रस्‍ताव नियोजन विभागाला सादर केला असून या प्रस्‍तावाला नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्‍यता दिली आहे. प्‍लास्‍टीकबंदी च्‍या निर्णयानंतर पर्यावरण विभागाकडून सर्वत्र समाजप्रबोधन करण्‍यात येत असून प्‍लास्‍टीक पिशव्‍यांना पर्याय म्‍हणून कापडी पिशव्‍यांचा वापर करणे आता अनिवार्य झाले आहे. परिणामी कापडी पिशव्‍यांकरिता विशेषतः शहरी क्षेत्रात मोठया प्रमाणावर बाजारपेठ उपलब्‍ध झाली आहे. सदर बाब लक्षात घेता महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गरीब व गरजू महिलांना उपजिवीकेसाठी व्‍यवसाय उपलब्‍ध करणे व पर्यावरणाचा समतोल राखण्‍यासाठी कापडी पिशव्‍या महिला बचतगटांच्‍या माध्‍यमातुन व्‍यापक प्रमाणावर तयार करून प्‍लास्‍टीकबंदी मोहीमेचा प्रचार व प्रसार करण्‍यासाठी बहुउद्देशिय कार्यक्रम जिल्‍हा स्‍तरावर हाती घेण्‍याचे निश्‍चीत करण्‍यात आले आहे. या माध्‍यमातुन गरीब व गरजू महिलांना रोजगार उपलब्‍ध करून देणे हा योजनेचा मुख्‍य उद्देश आहे. यासाठी प्रत्‍येक जिल्‍हयात एक यंत्र युनिट स्‍थापन करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये साधारणतः 25 ते 30 महिला काम करतील. या युनिटमध्‍ये शिलाई मशीन, कापड कटींग मशीन, ओव्‍हरलॉक मशीन, प्रिटींग मशीन यांचा समावेश असेल तसेच जागेचे भाडे, विजेचे बिल व इतर देखभाल खर्च यासह एक कापडी पिशवी उत्‍पादन केंद्र उभारण्‍याकरिता भांडवली गुंतवणुक व आवर्ती खर्च अंदाजे रू. 20,50,000 उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. नाविन्‍यपूर्ण योजनेअंतर्गत निधीच्‍या उपलब्‍धतेनुसार प्रस्‍तावाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात येणार असून या माध्‍यमातुन महिलांना रोजगार उपलब्‍ध करून देत पर्यावरणाचा समतोल साधत सदर महिला केंद्रीत उपक्रम राबविण्‍यासाठी जिल्‍हा नियोजन समितीचे भक्‍कम पाठबळ उपलब्‍ध करून देण्‍याचा नियोजन विभागाचा मानस असल्‍याचे नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सु���िल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/20729-kala-jya-laglya-jeeva-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T08:28:24Z", "digest": "sha1:6DLHL5YH6ETS3FO7FVNUS3EHNG475UWP", "length": 2880, "nlines": 50, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kala Jya Laglya Jeeva / कळा ज्या लागल्या जीवा - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKala Jya Laglya Jeeva / कळा ज्या लागल्या जीवा\nकळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या\nकुणाला काय हो त्यांचे, कुणाला काय सांगाव्या\nउरी या हात ठेवोनी, उरींचा शूल का जाई\nसमुद्र चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही\nजनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू\nहमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू\nनदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा\nभुतांची झुंज ही मागे, धडाडे चहुकडे दावा\nनदी लंघोनि जे गेले तयांची हाक ये कानी\nइथे हे ओढती मागे मला बांधोनि पाशांनी\nकशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ ती लागे\nतटातट काळजाचे हे, तुटाया लागती धागे\n करू मी काय रे देवा \nखडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/mns-police-inspector-k-k-patil-congratulations/", "date_download": "2021-09-21T09:31:00Z", "digest": "sha1:C5QTS5POMFYSLZWCDUHSPIYQPLQVHXRS", "length": 5910, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "मनसेच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक के.के. पाटलांचे अभिनंदन | Jalgaon Live News", "raw_content": "\nमनसेच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक के.के. पाटलांचे अभिनंदन\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Aug 30, 2021\n चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला नुकतेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक के.के.पाटील उर्फ कांतीलाल पाटील यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाळीसगाव शहरच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मनसे अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.\nविभागीय पोलीस आयुक्तांनी नुकतेच पोलीस दलातील बदल्यांचे पत्रक जारी केले होते त्यानुसार चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांची जळगावला तर चाळीसगाव शहरासाठी कांतीलाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.\nआज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख अण्णा विसपुते यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य तुषार देशमुख, दीपक पवार, दीपक चौधरी, पंकज स्वार, गोविंदा गांगुर्डे, तात्या चौधरी यांच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक के के पाटील यांचे पोलीस स्टेशन येथे जाऊन अभिनंदन करण्यात आले.\nनूतन पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी मोकळा संवाद साधला व राजकारण या व्यतिरिक्त आपण काय काम करतात अशीदेखील विचारपूस सर्वांना केली.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/nagpur-attempt-to-rape-female-doctor-in-covid-19-center-accused-arrested-246253.html", "date_download": "2021-09-21T09:00:54Z", "digest": "sha1:UL727YFO62ZWQWG4B36UZCPNC7TZDW7X", "length": 32047, "nlines": 231, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Nagpur: कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार; महिला डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला अटक | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष ���धिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर\nदुहेरी प्रेमकरणातून चार वर्षीय मुलाचा नाहक बळी\nसणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nपुण्यात दीराकडून वहिनीची हत्या; मृतदेह झाडाला लटकवला\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्य��्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने ब��थटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nNagpur: कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार; महिला डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला अटक\nकोरोना विषाणूवरील (Coronavirus) उपचारासाठी शासनाने राज्यात कोविड सेन्टर्स उभारली आहे. याआधी अशा सेन्टर्समधून रुग्णांसोबत अनुचित प्रकार घडल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, मात्र आता डॉक्टरांच्यासोबतही असे प्रकार घडत आहेत.\nमहाराष्ट्र टीम लेटेस्टली| Apr 28, 2021 12:03 PM IST\nप्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)\nकोरोना विषाणूवरील (Coronavirus) उपचारासाठी शासनाने राज्यात कोविड सेन्टर्स उभारली आहे. याआधी अशा सेन्टर्समधून रुग्णांसोबत अनुचित प्रकार घडल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, मात्र आता डॉक्टरांच्यासोबतही असे प्रकार घडत आहेत. ‘डॉक्टर’ या शब्दाला काळिमा फासणारी ताजी घटना नागपूर (Nagpur) येथे घडली आ��े. इथे एका डॉक्टरने आपल्या सहकारी महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी केली, या महिलेने त्यासाठी नकार दिला असता पुरुष डॉक्टरने तिच्यावर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केला. डॉ. नंदू रहांगडाले (39) असे या डॉक्टरचे नाव आहे.\nही घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत एका रुग्णालयामध्ये घडली आहे. याबाबत डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात असलेल्या या रुग्णालयात कोविड केअर सेंटर आहे. काही दिवसांपूर्वीच या महिलेची ड्युटी येथे सुरु झाली होती. महिला या ठिकाणी नोकरीस लागल्यापासून नंदूची तिच्यावर वाईट नजर होती. ही महिला सोमवारी रात्री जेव्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये होती, तेव्हा आरोपी डॉक्टर तिच्या खोलीत आला आणि त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. (हेही वाचा: मुंब्रा येथील रुग्णालयाला आग, 4 जणांचा मृत्यू; सीएम उद्धव ठाकरे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख नुकसान भरपाई जाहीर)\nमहिला डॉक्टरने यासाठी नकार दिला असता आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने त्याला धक्का दिला व ती बाहेर पळून आली. नंतर तिने मानकापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. याबाबत मानकापूर पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधारे यांच्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nदरम्यान, याआधीही अजनी परिसरातील एका डॉक्टरने 19 वर्षांच्या नर्सबरोबर शारीरिक जबरदस्ती करण्याचा पर्यंत केला होता. एका आठवड्यातली ही दुसरी घटना आहे.\nAttempt to Rape Covid-19 Center Female Doctor Nagpur कोविड सेंटर कोविड सेंटर बलात्कार डॉक्टर आरोपी नागपूर बलात्काराचा प्रयत्न महिला डॉक्टर\nSocial Media: सोशल मीडियावरील पोस्ट तुम्ही डिलीट करता का मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण\nMaharashtra ZP Election 2021: राज्यातील 5 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर\nNagpur ने वाढवले राज्याचे टेंशन; पुण्याला प्रशिक्षणासाठी आलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांना Covid-19 ची लागण\nNagpur Metro Recruitment 2021: नागपूर मेट्रो मध्ये इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्य���सह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकात���ल घटना\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolhapur-mushrooms.in/2021/03/ganoderma-lucidium-ganoderma-mushroom.html", "date_download": "2021-09-21T09:05:09Z", "digest": "sha1:BZJPWZEKRNV6UO3BN7LMCIMI3QBARONI", "length": 7651, "nlines": 118, "source_domain": "www.kolhapur-mushrooms.in", "title": "गनोडर्मा लुसिडीयम मशरूम व्यवसाय | Ganoderma Mushroom farming information in marathi", "raw_content": "\nHomeगनोडर्मा लुसिडीयम मशरूमगनोडर्मा लुसिडीयम मशरूम व्यवसाय | Ganoderma Mushroom farming information in marathi\nगनोडर्मा लुसिडीयम म्हणजे काय\nगनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम चा एक प्रकार आहे.\nगनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम दिसायला एखाद्या अळूच्या पानासारखा असतो असा म्हणता येईल.\nगनोडर्मा लुसिडीयम हा लाकडी मश्रूम आहे.\nलाकडी मश्रूम असे म्हनण्याचे कारण म्हणजे हे कमी गतीने वाढते व जाड असते.\nभारतामध्ये गनोडर्मा लुसिडीयम याची शेती बोटावर मोजण्याइतके लोकच करत आहेत.\nगनोडर्मा लुसिडीयम ला रेशी तसेच लिन्गझी मश्रूम या नावानेसुद्धा ओळखले जाते.\nगनोडर्मा लुसिडीयम शेती करण्याचे फायदे काय असु शकतात\nगनोडर्मा लुसिडीयम शेती तांत्रिकदृष्ट्या थोडी क्लिष्ट असते. हि क्लिष्ट असल्याने याचे उत्पादन कमी असते त्यामुळे मार्केट किमंत जास्त असते.\nभारतामध्ये हा मश्रूम २५०० ते ५००० रुपयांपर्यंत विकला जावू शकतो.\nगनोडर्मा लुसिडीयम मश्रूम शेती करण्याची पद्धत\nगनोडर्मा लुसिडीयम वाढवण्यासाठी खूप कमी जागेची आवश्यकता असते.\nगनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी भांडवलाची गरज असते.\nगनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी किंवा नगण्य उपकरणांची गरज असते.\nगनोडर्मा लुसिडीयम चे उपयोग /फायदे:\nगनोडर्मा लुसिडीयम औषधी मश्रूम असून त्याचा उपयोग शतकांपासून चायनीज व अशियन देशांमध्ये केला जात आहे.\nगनोडर्मा लुसिडीयम पूर्ण रोग जरी बरे करत नसले तरी रोगांचा प्रभाव कमी करते.\nगनोडर्मा लुसिडीयमचा उपयोग खालील रोगांसाठी होवू शकतो.\nगनोडर्मा लुसिडीयमचे काही नाविन्यपूर्ण व फेमस ब्रॅॅड\nगनोडर्मा लुसिडीयम मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nमशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/06/chandrapur.html", "date_download": "2021-09-21T07:42:10Z", "digest": "sha1:VFSB2TUEUVUUTEN25WSRC2MXEGLR7ADU", "length": 5469, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण, वरोरा येथे कामगारांना व फळभाजी विक्रेत्यांना सॅनिटायझर व मास्‍क वाटप!", "raw_content": "\nHomeचंद्रपूरमोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण, वरोरा येथे कामगारांना व फळभाजी विक्रेत्यांना सॅनिटायझर व मास्‍क वाटप\nमोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण, वरोरा येथे कामगारांना व फळभाजी विक्रेत्यांना सॅनिटायझर व मास्‍क वाटप\nमोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण, वरोरा येथे कामगारांना व फळभाजी विक्रेत्यांना सॅनिटायझर व मास्‍क वाटप\nमा. पंतप्रधान मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या सरकारला ७ वर्ष* पूर्ण झाल्याचे निमित्याने.\nआज दि. ३१-०५-२०२१ ला. मा.माजी पालमंत्री *श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार*, यांचे सहकार्याने आज *\nकामगार चौक वरोरा येथील कामगारांना व फळभाजी विक्रेता यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. या वेळी वरोरा शहरातील प्रथम नागरिक व भाजपा जिल्हा सचिव वरोरा न. प. नगराध्यक्ष *श्री.अहेतेश्याम अली*. जिल्हा उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष श्री भगवाजी गायकवाड़ भाजपा जेष्ठ नेते श्री बाबाजी भांगड़े शहर अध्यक्ष सुरेशजी महाजन, नगरसेवक सौ.सुनिता काकडे, नगरसेवक श्री दुर्ग, सौ.रेखाताई समर्थ, श्री परशुराम मरस्कोल्हे. श्री विलास गयनेवार शहर महामंत्री श्री मधुकर ठाकरे शहर महामंत्री पदाधिकारी सर्व श्री. विनोद लोहकरे, प्रकाश दुर्गापोरोहीत,राजेंद्र सकोरे,गोपाल कातोरे, सुनिल समर्थ. बाबा काळमेघ सौ. सुषमा कऱ्हाड, सौ.स्वाती गौरकार, श्री. जगदिश टोटावर, विलास दारापुरकर, अरुण मोदी, संजु राम, जगण ढाकणे,ओम यादव,पंढरी वरभे,प्रमोद धवस,आदेश बावणे,,मधुकर ढाकणे,कादर भाई,अमित आसेकार,अमित गयनेवार, प्रतीक काळे,राहुल बांदुरकर. भाजपा,युवा मोर्चा, महिला आघाडी इत्यादींचे सहकार्य लाभले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/weather-update-jalgaon-district-heavy-rain/", "date_download": "2021-09-21T09:00:27Z", "digest": "sha1:73OIUPHBNNEPPVE6JMMQ24T7OJUDTTBJ", "length": 7391, "nlines": 93, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जळगावकरांनो सावधान ! जिल्ह्याला IMD कडून अलर्ट जारी | Jalgaon Live News", "raw_content": "\n जिल्ह्याला IMD कडून अलर्ट जारी\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Sep 8, 2021\n गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, आज राज्यभरात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एकट्या पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.\nजळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसाचे तीन महिने उलटून गेले असता तरी देखील जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचे संकट ओढवले गेले होते. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाण्यात पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.\nदरम्यान, आज पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातल्या जवळपास 18 जिल्ह्यांत पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.\nपालघरला रेड अलर्ट, औरंगाबाद, जळगावला यलो अलर्ट\nविदर्भातल्या बहुतांश जिल्ह्याला पावसाचा आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. केवळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जळगाव, औरंगाबाद, जालन्याला देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.\nबाप्पाचं आगमन कोणत्याही विघ्नाशिवाय\nराज्यात सध्या असलेला जोरदार पावसाची तीव्रता, 9 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना कोणतीही अडचण नसेल. यंदाचं बाप्पाचं आगमन पावसाच्या विघ्नाशिवाय होईल.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची ���त्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bedhadak.wordpress.com/2007/09/24/%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%97/", "date_download": "2021-09-21T09:07:03Z", "digest": "sha1:XSAHVHKTEETBCDAC74ZHM5MPNIMH3577", "length": 9525, "nlines": 74, "source_domain": "bedhadak.wordpress.com", "title": "उबग | बेधडक", "raw_content": "\nसितम्बर 24, 2007 at 8:36 पूर्वाह्न\t(टवाळकी, स्फुट)\n’लोक तरी साले काय असतात एक एक एथिक्स नावाची गोष्टच शिल्लक उरलेली नाही.’ सायबाने आज जोड्याने हाणली होती ते त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हते. पुडीतले शेवटचे दोन चणे त्याने घशात ओतले आणि पुडी चुरगळून रस्त्यावर भिरकावून दिली. घरापाशी आल्यावर त्याने आपले तोंड शर्टाच्या बाहीला पुसले. गल्लीच्या तोंडाशी कचर्‍याचा हा एवढा ढीग पडला होता. म्युनिसिपालटीची गाडी कचरा न्यायला आलीच नव्हती. लोकांनी घरात साचलेला कचरा आणून गल्लीच्या तोंडाशी टाकला होता.\n’रस्त्यावर कचरा टाकतात. सुधारणार नाहीत लेकाचे.’ त्याने तोंड वेंगाडून नाक दाबले तरी नाक हुळहुळायचे थांबले नाही. “आक्छी आक्छी’ कचर्‍याच्या सुवासाने नाक साफ झाले. हाताला लागलेला शेंबूड कुठे पुसावा हे त्याला कळेना. इमारतीच्या भिंतीपेक्षा चांगली जागा त्याला दिसली नाही तशी त्याने हात भिंतीला पुसून घेतले.\nघराच्या पायर्‍या चढता चढता त्याला सकाळच्या भांडणाची आठवण झाली. ’बायकोला कैदाशीण म्हणालो होतो नाही’ आता कोणत्या पिंजर्‍यात रवानगी करते कोणास ठाऊक’ आता कोणत्या पिंजर्‍यात रवानगी करते कोणास ठाऊक कपाळावरचा घाम पुसत त्याने बेल दाबली. दरवाजा उघडला तसे त्याने थेट बाथरूम गाठले आणि पाण्याचे दोन तांबे डोक्यावर रीते केले. ’काहीतरी कारण काढून या ब्यादेचे तोंड बंद ठेवायला हवे. कटकट साली. बोलायला लागली की नको जीव करते.’ डोकं खसाखसा पुसत बाहेर येत त्याने खुंटीवरचे जानवे काढले आणि गळ्यात घातले.\n डाव्या खांद्यावरून घालायचे की उजव्या’ मनात विचार करत त्याने गजानन महाराजांची पोथी काढली आणि मनोभावे वाचायला सुरुवात केली.\n’आज काय नवं नाटक देवभक्तीचं’ कानावर टोमणा आला तसे त्याने दुर्लक्ष केले आणि वाचन स���रु ठेवले. एव्हाना बायकोच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला होता. ’जळ्ळा मेला जन्म बायकांचा या पुरुषांनी उठावं आणि काहीही बोलावं….’ त्याने वाचताना एक उसासा सोडला.\n’ट्रींग…’ दाराची घंटा वाजली तशी त्याच्या मनाला उभारी आली. कोणीतरी घरी आलं होतं, चला त्यानिमित्ताने हिचं तोंड गप राहील. तो धडपडत उठला आणि दार उघडायला गेला.\n’ त्याला दरवाजा बंद करताना पाहून बायकोने विचारलं.\n’ त्याने हिरमुसले होऊन उत्तर दिलं.\n’ओवरटाईम करतात म्हणाला. जाऊ दे कोणतीतरी बिलं आली होती माझ्या नावावर ती द्यायला आला होता. जेवायला बसूया का कोणतीतरी बिलं आली होती माझ्या नावावर ती द्यायला आला होता. जेवायला बसूया का’ त्याने नरमाईने विचारलं.\n सकाळचं भांडण विसरलात का राहा आज उपाशी.’ ती नेहमीप्रमाणे तावातावात.\n खेचर… हा खेचर कसा उपटला’ त्याने कपाळाचा घाम पुन्हा एकदा पुसला.\n’कान घ्या तपासून… नाहीतर असं करा डोकंच घ्या तपासून.’ ती फुरंगटली की जरा जास्तच जाडी दिसायची.\nकाही न बोलता तो गुमान गादीवर पडला आणि डोक्यावर चादर ओढून चुपचाप पडून राहिला. डोकं भणाणत होतं, पोटात कावळे कोकलत होते, हात आणि तोंड शिवशिवत होतं पण त्याला या सर्वाचा “उबग” आला होता. ’आज काही न बोलता झोपूया सालं आजचा दिवसच वाईट गेला. उबग आलाय सर्वाचा… उद्या नवा दिवस सुरु झाला की बघून घेईन एकेकाला.’ … आणि तो डोळे मिटून घोरण्याचं नाटक करू लागला.\nपसंद करें लोड हो रहा है...\nसितम्बर 25, 2007 at 2:31 अपराह्न\nसितम्बर 25, 2007 at 2:34 अपराह्न\nअक्टूबर 3, 2007 at 7:49 पूर्वाह्न\nअक्टूबर 27, 2008 at 12:56 अपराह्न\nमराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा\nही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो\nदिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा\nएक उत्तर दें जवाब रद्द करें\nत्याच्या डायरीतील काही पानं\nभिंत देता का भिंत\nहाल ही की टिप्पणियाँ\nyogesh पर गोष्ट एका माठ्याची\nवर्डप्रेस (WordPress.com) पर एक स्वतंत्र वेबसाइट या ब्लॉग बनाएँ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/national/300-corona-positive-terroris-tried-to-enter-india-from-pakistan-4822/", "date_download": "2021-09-21T08:05:30Z", "digest": "sha1:GNSIGFD76L7D7Q2JIRUYY2ENWWFP2CKQ", "length": 12910, "nlines": 118, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "“कोरोना झालेले ३०० दहशतवादी पाकिस्तान मधून भारतात घुसण्याचा तयारीत रमजान मध्ये मोठा घातपात घडवू शकतात”: गुप्तचर यंत्रणा", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome राष्ट्रीय “कोरोना झालेले ३०० दहशतवादी पाकिस्तान मधून भारतात घुसण्याचा तयारीत रमजान मध्ये मोठा...\n“कोरोना झालेले ३०० दहशतवादी पाकिस्तान मधून भारतात घुसण्याचा तयारीत रमजान मध्ये मोठा घातपात घडवू शकतात”: गुप्तचर यंत्रणा\nसंपूर्ण जग कोरोना व्हायरसशी झुंज देत असताना, पाकिस्तानात मात्र ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यातच हे दहशतवादी भारतात रक्ताचा खेळ खेळण्याचा कट आखत आहेत. यासंदर्भात गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर, भारतीय लष्कराने सीमेवरील जवानांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.\nभारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. कारण पीओके चा हिस्सा पाकिस्तान ने कोरोना झालेल्या रुग्णांना डांबून ठेवण्यासाठी वापर करने सुरू केले आहे, यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे.\nपाकिस्तानातून लश्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदचे जवळपास ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने आयएसआयच्या मदतीने नौशेरा आणि छम्बच्या काही भागांत एलओसीजवळ १६ दहशतवादी तळ सुरू केले आहेत. हे दहशतवादी उत्तरी काश्मीरच्या गुलमर्ग येथून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती, लष्कराच्या फील्ड इंटेलिजंन्स युनिटला मिळाली आहे.\nअधिकाऱ्यांकडून निर्देश देण्यात आले आहेत, की सीमेवर दहशतवादी अथवा घुसखोरांशी सामना झाल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाजवळ जाण्यापूर्वी सुद्धा अत्यंत सतर्कता बाळगा. त्यांच्यातील अधिकांश दहशतवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे.\nPrevious articleरक्षणकर्त्यांचं रक्षण कोण करणार गेल्या २ दिवसात दोन पोलीस कर्मचारी कोरोनामूळे मृत्यूच्या विळख्यात\nNext article“कोटा मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे मधून सोडणार १०० एसटी बसेस” : परिवहन मंत्री\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदे���ात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pm-kisan-9th-installment-rs-2000-to-be-deposited-account-on-this-date-how-to-check-your-name/", "date_download": "2021-09-21T08:47:10Z", "digest": "sha1:ZN7XPCNZEC2T2D3PTL5MY76SHZPNM3A6", "length": 13521, "nlines": 170, "source_domain": "policenama.com", "title": "PM-Kisan | खुशखबर ! 'या' दिवशी येतील शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2,000 रुपये..", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत…\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\n ‘या’ दिवशी येतील शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2,000 रुपये, तात्काळ चेक करा डेट\n ‘या’ दिवशी येतील शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2,000 रुपये, तात्काळ चेक करा डेट\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – PM-Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi scheme) 9 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी खुशखबर आहे. सरकार लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कृषी मंत्रालय 9 ऑगस्टपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते. हे पैसे कोण-कोणत्या खात्यात आले आहेत हे जाणून घेणे खुप सोपे आहे. (PM-Kisan) लिस्टमध्ये असे चेक करा तुमचे नाव :\nअसे चेक करा आपले स्टेटस\nपीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.\nलिस्टमध्ये असे चेक करा अपले नाव\n1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.\n2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.\n4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.\n5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.\nस्वत: करा चुक दुरूस्त\nपीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्ही https://www.pmkisan.gov.in/updateaadharnobyfarmer.aspx येथे क्लिक करा. याशिवाय जर तुमच्या नावात चूक असेल किंवा अकाऊंट नंब��� दुरूस्त करायचा असेल तर वेबसाइटच्या होम पेजवर तुम्ही Benificary status वर क्लिक करून ते दुरूस्त करू शकता.\nPune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा;\nनगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी (VIDEO)\n मोदी सरकारचा मोठा निर्णय \n‘या’ वाहनांसाठी नोंदणी शुल्क आणि RC शुल्क माफ\nCrime News | मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरची तब्बल 4 लाख रुपयाची फसवणूक\nजाणून घ्या ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस\nIT Recruitment 2021 | आयटी क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ कंपनीत 10 हजार जागांसाठी भरती होणार\nIndigo ची शानदार ऑफर केवळ 915 रुपयात करा मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डीसह 63 शहरांचा विमान प्रवास, चेक करा तारीख\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\nJayant Patil | जयंत पाटलांचे मोठे विधान; म्हणाले –…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न…\nRation Card Services | आता रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे तात्काळ…\nHigh BP | डायबिटीजपासून हाय BP पर्यंत तूपात ‘या’ 5 वस्तू…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा…\nSinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर कात्रज चौक आणि सिंहगड…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; पीडितेने उचलले ‘हे’ पाऊल\nPost Office Scheme | 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही\nSolapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36306", "date_download": "2021-09-21T08:54:25Z", "digest": "sha1:NVJAP253HO7X5X2WHE2UN243S54VNG7T", "length": 3403, "nlines": 42, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारताच्या वीरांगना - भाग १ | रंगू सौरीया| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nया जगात असे खूप कमी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक असतील जे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. बंगालच्या उत्तर भागातील दार्जीलिंग हिल्स मधल्या रंगू सुरिया हिने जवळ जवळ ८००० मुलींना नेपालळ सीमेवर \"यौन गुलामी\" आणि शोषणापासून वाचवले आहे. याशिवाय जवळ जवळ २०,००० लहान मुले आणि मुली ज्यांना सिक्कीम, उत्तर बंगाल आणि आसाम इथे विकण्यासाठी आणण्यात आलं होतं त्याना वाचवलं.\nया सगळ्याची सुरुवात झाली २००४ मध्ये, जेव्हा रंगू आणि तिच्या मित्रांनी एका १३ वर्षांच्या मुलीला एका व्यावसायिकाच्या तावडीतून वाचवलं. त्या मुलीला तिथे गुलामाप्रमाणे वागणूक दिली जात होती. या घटनेपासून तिने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवले आणि तेव्हापासून तिने आपले संपूर्ण आयुष्य अशा मुलींचा बचाव करण्यासाठी वाहून घेतले.\nभारताच्या वीरांगना - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/videos/city/vitthal-and-rukmini-special-decorations-for-gauri-worship-in-vitthal-temple-pandharpur/mh20210913224945904", "date_download": "2021-09-21T08:36:51Z", "digest": "sha1:NWZJXHBGHSSOUFI4CFFY6VSZWOBGBNA4", "length": 2037, "nlines": 20, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "गौरी पूजनानिमित्त विठ्ठल व रुक्मिणी मातेला पारंपारिक अलंकारांचा विशेष साज", "raw_content": "\nगौरी पूजनानिमित्त विठ्ठल व रुक्मिणी मातेला पारंपारिक अलंकारांचा विशेष साज\nपंढरपूर - राज्यामध्ये तीन दिवसाच्या गौरीचे थाटामाटात पूजन केले जाते. गौरी पुजा दिनानिमित्ताने विठ्ठल, रूक्मिणी माते व महालक्ष्मी माते सारखा पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करून साज करण्यात आला होता. यावेळी रुक्मिणी मातेचे आकर्षक आणि देखणे रूप पाहावयास मिळाले. विठुरायाचे सावळे रूप दागिन्यांमध्ये अधिकच खुलून दिसत होते. यावेळी महालक्ष्मी मातेचे रूप मंदिरात बनवण्यात आले होते. विठ्ठल, रूक्मिणी माता, व महामक्ष्मीची मूर्तीचा विशेष साज केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-pakistan-russia-hold-first-time-joint-militar-exercise-4966217-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:09:36Z", "digest": "sha1:2F5FSEBQSTCZ3PRXUAYBQL7SJ42TOCBJ", "length": 4487, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistan, Russia Hold First Time Joint Militar Exercise | पाकिस्तान,रशिया पहिल्यांदाच करणार संयुक्त लष्‍करी सराव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकिस्तान,रशिया पहिल्यांदाच करणार संयुक्त लष्‍करी सराव\nइस्लामाबाद - संरक्षण सहकार्य अंतर्गत पाकिस्तान आणि रशिया या दोन देशांनी संयुक्तरित्या लष्‍करी सराव करण्‍यास सहमती दिली आहे.शीत युध्‍दाच्या कालखंडात संबंधात आलेली कटूता दूर सारुन मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्‍याचे हे चांगले चिन्ह समजले जात आहे.याबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खवाजा असिफ आणि रशियाचे सर्जे शोइगू यांच्या दरम्यान मॉस्कोत करार झाला. आम्ही संरक्षण उद्योग आणि लष्‍करी प्रशिक्षण अशा दोन्ही क्षेत्रात सहकार्य वाढवण्‍यास तयार झाला असल्याचे असिफ यांनी रशियन वृत्तसंस्था स्पुटनिक इंटरनॅशनलला सांगितले.\nअसिफ हे सरकारी दौ-यावर असून ते मॉस्कोतील प्रादेशिक सुरक्षा परिषदेत उपस्थित राहणार आहेत.त्यांनी रशियाच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली. चर्चेत लष्करी प्रशिक्षण आणि महत्त्वाचे शस्त्रे आणि उपकरण आयाती बाबत संमती झाली आहे.संयुक्त लष्‍करी सहकार्यास प्रोत्साहन दिले जाईल,असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानी प्रसिध्‍दी पत्रकात म्हटले.\nपतीच्या अंत्यविधीला पत्नीने बोलावले स्ट्रिप डान्सर, अंत्ययात्रेत लावले ठुमके\nवन्य प्राण्‍यांच्या या छायाचित्रांमुळे उडाली खळबळ,जीवे मारण्‍याची धमकी\nFACTS: 40 टक्के अमेरिकन स्त्रिया विवाहापूर्वीच होतात कुमारी माता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-on-nitish-resign-265958.html", "date_download": "2021-09-21T08:31:35Z", "digest": "sha1:DBKT5GXOO74MAP5XADYLOKCZUTV3JTLH", "length": 7350, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधानांकडून नितीशकुमारांचं अभिनंदन – News18 Lokmat", "raw_content": "\nराजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधानांकडून नितीशकुमारांचं अभिनंदन\nराजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधानांकडून नितीशकुमारांचं अभिनंदन\nभ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल मी नितीश कुमार याचं जाहीर अभिनंदन करतो-पीएम\nनवी दिल्ली, 26 जुलै : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलंय. एवढंच नाहीतर खास ट्विट करून त्यांचं जाहीर अभिनंदनही केलंय. भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल मी नितीश कुमार याचं जाहीर अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणालेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि बिहारच्या विकासासाठी आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येऊन लढलं पाहिजे असं सूचक भाष्यही पंतप्रधानांनी केलंय. भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यापासून नितीशकुमारांनी राजकीय फारकत घेतल्यानंतर बिहारमध्ये जेडियू आणि भाजप असं नवं राजकीय समीकरण तयार होऊ शकतं. भाजपच्या संसदिय कमिटीने देखील नितीशकुमारांना बाहेरून पाठिंबा देण्यासंबंधी चे स्पष्ट संकेत दिलेत. या दोन्ही राजकीय पक्षांचं संख्याबळ आत्ताच 124च्या आसपास म्हणजेच बहुमतापेक्षा जास्त होतंय. त्यामुळे उद्या पुढेजाऊन हेच नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.\nदेश के, विशेष रूप से बिहार के उज्जवल भविष्य के लिए राजनीतिक मतभेदों से ऊपर उठकर भ्रष्टाचार के ख़िलाफ़ एक होकर लड़ना,आज देश और समय की माँग है\nभ्रष्टाचार के ख़िलाफ़ लड़ाई में जुड़ने के लिए नीतीश कुमार जी को बहुत-बहुत बधाई सवा सौ करोड़ नागरिक ईमानदारी का स्वागत और समर्थन कर रहे हैं\nकाय स्थिती आहे बिहारची ..................................... एकूण -243 बहुमत - 122 लालू प्रसाद यादव- 80 नितीशकुमार - 71 काँग्रेस - 27 भाजप- 53 इतर - 5 आता नितीशकुमार-भाजप सरकार ..................................... एकूण -243 बहुमत - 122 लालू प्रसाद यादव- 80 नितीशकुमार - 71 काँग्रेस - 27 भाजप- 53 इतर - 5 आता नितीशकुमार-भाजप सरकार ........................... बहुमत- 122 नितीशकुमार-71 भाजपा- 53 .................. एकूण- 124 मोदी ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले ........................... बहुमत- 122 नितीशकुमार-71 भाजपा- 53 .................. एकूण- 124 मोदी ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई में जुड़ने के लिए नीतीश कुमार जी को बहुत-बहुत बधाई भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई में जुड़ने के लिए नीतीश कुमार जी को बहुत-बहुत बधाई सवा सौ करोड़ नागरिक ईमानदारी का स्वागत और समर्थन कर रहे हैं देश के, विशेष रूप से बिहार के उज्जवल भविष्य के लिए राजनीतिक मतभेदों से ऊपर उठकर भ्रष्टाचार के खिलाफ एक होकर लड़ना,आज देश और समय की माँग है\nराजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधानांकडून नितीशकुमारांचं अभिनंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36307", "date_download": "2021-09-21T08:16:57Z", "digest": "sha1:3G5N4VOWBBFDWNL5QS2KFQHHXCL7JG6D", "length": 2427, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारताच्या वीरांगना - भाग १ | सुनिता कृष्णन| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n१६ वर्षांची असताना त्यांच्यावर ८ लोकांनी बलात्कार केला होता. त्या देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे स्वातंत्र्य, विकास आणि सुधारणा यासाठी कार्य करतात. केवळ अशा स्त्रियाच नव्हे तर त्यांच्या मुलांसाठी देखील त्या कार्य करतात. अपेक्षेप्रमाणेच त्यांना अनेक गुंड, गुन्हेगार यांच्याशी सामना करावा लागला परंतु तरीदेखील त्यांनी हार मानली नाही.\nभारताच्या वीरांगना - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/08/blog-post_12.html", "date_download": "2021-09-21T09:23:07Z", "digest": "sha1:BDO3O4BDIWVDXHWKQ62B6JQYTEX3CR25", "length": 9820, "nlines": 76, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "कंत्राटदारांच्या प्रेमापोटी हा तर महाराष्ट्राचा आणि अंगणवाडीताईंचा अपमान - महिला व बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर", "raw_content": "\nकंत्राटदारांच्या प्रेमापोटी हा तर महाराष्ट्राचा आणि अंगणवाडीताईंचा अपमान - महिला व बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर\nअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे, महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम राणा यांनी केलं आहे असे प्रत्युत्तर पालकमंत्री तथा महिला व बालसिकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयाबाबत बोलताना अँड ठाकूर म्हणाल्या, कुपोषणाच्या विरोधात मी मंत्री झाल्यापासून व्यापक चळवळ हाती घेण्यात आली. सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र अशी घोषणा देऊन राज्य सरकारने जे काम केलं त्याला गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः पहिल्या क्रमांकाचं बक्षिस देऊन गौरवलं आहे. तरी सुद्धा एकही बालक कुपोषित राहता कामा नये म्हणून आपण पोषण अभियानाची जनजागृती चळवळ वर्षभर राबवत आहोत. कोविड काळातही कड्याकपाऱ्यातून अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका दुर्गम भागात जाऊन पोषण आहार पोचवत आहेत. मेळघाटात मी स्वतः अनेक दौरे केले आहेत. तिथे मुक्काम करून सर्व यंत्रणा कशी जोमाने काम करेल यासाठी प्रयत्न केले आहे.\nमेळघाटातील कुपोषणाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. पण आज चमकोगिरी करत आदिवासी भागात फक्त फोटसेशन आणि क्रिकेट खेळायला जाणाऱ्या नवनीत राणा यांनी सर्व आदिवासी समाज, अमरावतीकर यांचा अपमान केला आहे अशी टिका ही त्यांनी यावेळी केली. .\nतत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही बालमृत्यूंचं प्रमाण कमी येऊ शकलं नव्हतं. आता ज्या ४९ बालमृत्यूच्या बातम्या येत आहेत त्याप्रकरणात शासनाने याआधीच उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे. फक्त चमकोगिरी करायची यासाठीच नवनीत राणा यांचा सगळा आटापिटा असल्याचं दिसतंय असं ही त्या म्हणाल्या.\nखोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आलंय असा सवाल ही अँड यशोमती ठाकूर यांनी केला आहे. कुठल्या कंत्राटदारांसाठी हा आटापिटा सुरूय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या निकषांच्या आधारे पोषण आहाराचं काम देण्यात आले होते, कोविडमुळे काम ठप्प पडू नये म्हणून तीच रचना कायम ठेवण्यात आली होती. कोविड काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका आणि समस्त अमरावतीकरांचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असे ही त्या म्हणाल्या.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिर���ती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/gram-panchayat-information-online-with-the-help-of-kobo-tool/", "date_download": "2021-09-21T09:18:15Z", "digest": "sha1:LNMGDXMGR6A5YO4IFSUGTKICKBDRKU2I", "length": 7858, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "कोबो टूलच्या मदतीने होतेय ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाईन", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nकोबो टूलच्या मदतीने होतेय ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाईन\nसरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक आशाताई, अंगणवाडीताई यांना ऑनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.\nपरभणी : येणाऱ्या काळात खेडयापाड्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्हावे, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन करावे आणि शाश्वत स्वच्छता टिकून राहावी यासाठी कोबो टूलच्या मदतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nजल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत गाव विकास कृती आराखडा निर्मितीसाठी राज्यभर विशेष अभियानाची अंमलबजावणी करणे सुरू आहे. या अनुषंगाने परभणी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने दि 28 आणि 29 जुलै रोजी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक आशाताई, अंगणवाडीताई यांना ऑनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.\nसदर प्रशिक्षणाला स्वच्छ भारत मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, राज्य पाणी व स्वच्छता विभागाचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ यांची उपस्थिती होती तर प्रशिक्षक म्हणून मनुष्यबळ विकास तज्ञ अनिल मुळे, मूल्यमापन व सनियंत्रण तज्ञ प्रमोद टेंकाळे क्षमता बांधणी तज्ञ वनमाला कोरडे यांनी काम पाहिले. गाव कृती विकास आराखड्याच्या माध्यमातून शाळा, अंगणवाडीला असलेले नळ कनेक्शन, गावातील प्रमुख पिके, येणाऱ्या काळात गावाला लागणारे पाणी, गावाची लोकसंख्या, जनावरांची संख्या अशा विविध घटकांचे नियोजन करण्यात येणार आहे.\n12 वी चा निकाल येत्या एक दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता\nफसवणूक प्रकरण, शिल्पा शेट्टीच्या आई ने केला गुन्हा दाखल\nजाणुन घ्या पितृपक्षाचे महत्वं\nअखेर करुणा शर्मा यांना जमीन मंजूर\nचिपी विमानतळ सेवा सुरू ���रण्यास परवानगी –सामंत\nआलिया भट्ट कन्यादानच्या जाहिरातीमुळे ट्रोल\nतिसऱ्या लाटेसाठी नागपुर प्रशासन सज्ज-राऊत\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nकेंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात परभणीत शिवसेनेची निदर्शने\nराष्ट्रवादीचे नेते विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप\nशरजील उस्मानीवर कारवाई करा\nबसवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगरचे फलक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-funny-message-boards-and-shops-4964688-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T09:14:14Z", "digest": "sha1:5BSLE4O5W34ZKS5XCSJLKIF4YNXI337E", "length": 3116, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Message Boards And Shops | FUNNY: लव्ह मॅरेज करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, पाहा जाहिरातींच्या गमती जमती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFUNNY: लव्ह मॅरेज करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, पाहा जाहिरातींच्या गमती जमती\nलव्ह मॅरेज करायचे असल्यास यांच्याकडे या आणि बिनधास्तपणे या क्रमांकावर फोन लावा. संदेश तोच आहे फक्त सांगण्याची पध्दत वेगळी आहे, अशी पध्दत आपल्याला लोटपोट होऊन हसायला भाग पाडते. आम्ही व्हॉट्सअपवरील असेच काही मजेदार कलेक्शन खास तुमच्यासाठी आणले आहे, जे तुमच्या दिवसाची सुरूवात हसत खेळत करेल...\nपुढील स्लाईडवर वाचा, इतर गंमतीदार संदेश\nFunny: हे 12 Photo तुमचं डोकं फिरवून टाकतील, पाहा धमाकेदार Collection\nFUNNY: हसता हसता अशी मारली \\'लात\\', की हातात आले \\'दूधदात\\'\nFUNNY: बाटली उघडल्यावर अशी लागली \\'हवा\\' की खावी लागली \\'दवा\\'\nFUNNY: देवा, माझे आंबे का विकले जात नाहीत, पाहा खळखळून हसवणारे PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/8014-tula-pahatana-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T08:08:29Z", "digest": "sha1:OMLOYV2NPW7EMC5EQYNRGETJCMVXWMTC", "length": 2512, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Tula Pahatana / तुला पाहताना मन मोहरून गेले - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nTula Pahatana / तुला पाहताना मन मोहरून गेले\nतुला पाहताना मन मोहरून गेले\nडोळ्यांमध्ये स्वप्नांचे गाव साकारले\nका��� झाले, काय सांगू, कळले न काही\nप्रेम याला म्हणावे की दुसरेच काही\nआभाळ न असे कधी वेगळे वाटले\nहसलीस देहावर चांदणे खुलले\nबहरून मग आली काळजात जाई\nप्रेम याला म्हणावे की दुसरेच काही\nनकळत मनातले नाव आठवावे\nवाटेवर चालताना गाव सापडावे\nओठावर नाव तुझे, तुझेच तराणे\nतुझ्या गंध मोगरीचे श्वासामध्ये गाणे\nपुन्हा तुझी माझी भेट होईल कि नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/2-acres-of-maize-burnt/", "date_download": "2021-09-21T07:45:42Z", "digest": "sha1:NTYJNAMASU23COSVG4NZCK4ZYZZ6VSQG", "length": 7517, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "दुष्काळात तेरावा महिना ; २ एकर मका जळून खाक | Jalgaon Live News", "raw_content": "\nदुष्काळात तेरावा महिना ; २ एकर मका जळून खाक\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Mar 30, 2021\n धरणगाव शिवारातील शेतमालक सुकलाल गंगाराम माळी यांच्या शेतात आज दि. ३० मार्च रोजी दु. ३ वाजेच्या सुमारास धरणगाव – सोनवद रस्त्याला लागून असलेल्या शेतात इलेक्ट्रिक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. या आगीत २ एकर मका भुट्ठा चारासह जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, दोन एकराच्या परिसरामध्ये सुकलाल गंगाराम माळी नामक शेतकऱ्यांनी मका पिकवला होता. श्री. माळी यांच्या शेताच्या परिसरात अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्यामुळे येथे आग लागली आणि शेतातील मका पिकाने अचानकपणे पेट घेतला. लागलेल्या आगिमुळे या सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nदरम्यान, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतातील जमिनीवर निघालेला मका भुट्ठा सह चारा जळाल्याचा आरोप या सर्व शेतकऱ्यांनी केला आहे. या आगीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याने मायबाप सरकारला नुकसान भरपाई मिळावी म्हणून विनंती केली आहे. तसेच, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख यांनी शासन, प्रशासनाला विनंती केली आहे की, आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन, प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून त्वरित मदत करण्याचीही मागणी केली आहे.\nआग आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख भाऊ देशमुख यांनी धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाला फोन लावून झालेली घटना सांगितली, त्याच क्षणी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते विनय भावे यांनी तात्काळ फायर फायटर व टँकर घटनास्थळी वेळेवर पाठविले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानाची हानी टळली. व टीमने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या शॉर्टसर्किटमध्ये शेतातील मका जळाला आहे. विशेष म्हणजे शॉर्टसर्किटमुळ पीक जळाल्याची धरणगाव तालुक्यात अनेक घटना घडल्या आहेत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nई पीक पाहणी साठी जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर\nमाझा हा शेवटचा फोन….म्हणत बोरखेडा येथील शेतकऱ्याने…\nहॉटेलमध्ये स्वीकारली लाच, धरणगाव विस्तार अधिकाऱ्यासह…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/gold-silver-rate-29-june-2021/", "date_download": "2021-09-21T09:37:44Z", "digest": "sha1:ZOM6XHCOJFA3LIUMXMBQWSLE7AWIL46I", "length": 8128, "nlines": 96, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "सोनं स्वस्त, तर चांदी महाग ; जाणून घ्या आजचे जळगावातील ताजे दर | Jalgaon Live News", "raw_content": "\nसोनं स्वस्त, तर चांदी महाग ; जाणून घ्या आजचे जळगावातील ताजे दर\nसोने - चांदीचा भाव\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jun 29, 2021\n गेल्या मागील दोन तीन आठवड्यात सोन्याच्या दरात अनेक चढउतार पाहायला मिळाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोने ५६२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र जानेवारीपासून त्यात मोठी घसरण झाली. दरम्यान, आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदी महागली आहे. आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रम ११० रुपयांनी स्वस्त झालं आहे. परंतु चांदी १०० रुपयाने वाढली आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे. जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोने दर ४८ हजाराच्या आत आले आहे.\n२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५२३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,२३० रुपये आहे.\nतर आज चांदीच्या भावात १०० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,५०० रुपये इतका आहे.\nकेंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.\n‘या’ शहरांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक\nमुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर व सोलापूर या 22 जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्कचे दागिने विकणे बंधनकारक आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nरेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी \nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\n९००० रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने ; काय आहे आजचा १० ग्रॅम…\n सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण ; वाचा…\nसोने-चांदीच्या भावात जबरदस्त घसरण सोनं हाय रेकॉर्डपेक्षा ९…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2021-09-21T09:14:08Z", "digest": "sha1:O4FEZ5F5PGCZL6F5POLNVJGTIJBACTAR", "length": 5312, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पायोनियर पाटी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nही कोरलेली पाटी पायोनियर १० व पायोनियर ११ या १९७१ साली अवकाशात सोडलेल्या अंतराळ यानांना जोडली गेली होती. परग्रहावरील एखाद्या जीवसृष्टीला जर ही याने भविष्यात कधी भेटली तर त्यांना पृथ्वीबद्दल माहिती देण्यासाठी ही पाटी या यानांना जोडण्यात आली होती. या पाटीवर सूर्यमालेचे नऊ ग्रह दाखवणारे चित्र आहे.[१]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55019", "date_download": "2021-09-21T09:18:27Z", "digest": "sha1:DCJLEZQ6WPFKIF4HTV7WY3FSFUJQPA3S", "length": 17627, "nlines": 59, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : फेब्रुवारी २०१९ | संपादकीय| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनमस्कार, मी निमिष सोनार. मी पुणे येथे राहतो आणि एका खासगी कंपनीत काम करतो. माझे कार्यक्षेत्र जरी टेक्निकल असले तरी लहानपणापासून मला साहित्याची आवड आहे. माझे सतत वाचन आणि लेखन सुरू असते. आरंभच्या फेब्रुवारी अंकापासून मी संपादकपदाची धुरा सांभाळली आहे, अर्थात ती माझ्याकडे यापूर्वीचे संपादक श्री अभिषेक ठमके यांनी दिली आहे आणि त्यांनी स्वतः सल्लागाराची भूमिका स्वीकारली आहे. अर्थ मराठी आणि बुकस्ट्रक यांच्यातर्फे संयुक्तपणे आरंभ मासिक चालवण्यात येते.\nमाझ्या लेखन कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, मी तसा आठवी-नववीत असतानापासून वाचन लेखन करत आलेलो आहे. एक लेखक आधी एक चांगला वाचक असावा लागतो. माझ्या अनेक चित्रकथा, व्यंगचित्रे, लेख ठिकठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. माझ्या पहिल्या \"जलजीवा\" या सायन्स फिक्शन कादंबरीला 2016 साली बुकस्ट्रकतर्फे सर्वोत्कृष्ट फॅन्टसी असा पुरस्कार मिळाला आणि मी बुकस्ट्रकच्या टीमसोबत सामील झालो ते आजतागायत त्यानंतर माझ्या अनेक कथा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या, त्यातील गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेली \"वलय\" ही सिनेसृष्टीवर आधारित कादंबरी जगभरातील मराठी वाचकांना आवडते आहे आणि अजूनही मला ती कादंबरी आवडल्याचे मेसेजेस, फोन आणि इमेल्स येतच असतात. अभिषेक यांच्या अग्निपुत्र, पुन्हा नव्याने सुरुवात, मैत्र जीवांचे यासारख्या कादंबऱ्या खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यापैकी त्यांची अग्निपुत्र ही फॅन्टसी कादंबरी मला खूपच आवडते.\nबुकस्ट्रकच्या अक्षर प्रभू देसाई आणि सिद्धेश प्रभूगावकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच त्यांनी बुकस्ट्रक या अॅपद्वारे अनेक नवोदित लेखकांना लिहिण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले.\nअभिषेक ठमके यांनी जानेवारी 2018 पासून \"आरंभ\" हे मासिक सुरू केले आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. यापूर्वी मी सल्लागाराच्या भूमिकेत होतो. हे मासिक गुगल प्लेस्टोअरवर फ्री डाऊनलोड करून मिळतं. प्रत्येक अंकात वेगवेगळे विषय हाताळून या मासिकाने वैविध्य जपलं आहे, तसेच अनेक नवोदित लेखकांना संधी सुद्धा दिली आहे. अनेक प्रथितयश लेखक सुध्दा यात लेखन करताना दिसतात. आता या मासिकाच्या संपादकपदाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. अभिषेक यांनी इथपर्यंत आणून ठेवलेली ही जबाबदारी आता मला त्यांच्याच इतक्या समर्थपणे पेलायची आहे. आरंभची सगळीच टीम आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आरंभ साठी मेहनत करताना दिसून येते आणि त्याचीच परिणीती हे मासिक लोकप्रिय झाल्यात होत आहे. शेवटी कोणत्याही यशामागे टीमवर्क हेच महत्वाचे\nफेब्रुवारी अंकाचा काय विषय निवडावा याबद्दल माझ्या मनात विचार सुरू होता. मग मी विचार केला की \"प्रवासवर्णन\" हा विषय का घेऊ नये सर्वांच्याच आवडीचा हा विषय आहे सर्वांच्याच आवडीचा हा विषय आहे आपल्या रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा यासाठी आपण छोटे-मोठे पर्यटन करतच असतो. त्यामुळे लेखकांना त्यांनी केलेल्या पर्यटनाबद्दल लिहायला लावून त्याचा उपयोग वाचकांना सुद्धा होईल आणि तेही अधिकाधिक पर्यटन करायला उत्सुक होतील हा त्यामागचा उद्देश\nआपल्या स्वतःच्या किंवा इतर राज्यात आणि शक्य झाल्यास देशाच्या बाहेर पर्यटन हे होत असतं. पर्यटनामुळे माणूस शहाणा होतो. ठिकठिकाणचे चाली-रीती, व्यवहार, भाषा, नवनवीन लोक, निसर्गसौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळत असतं. ठिकठिकाणचा भूगोल इतिहास आपल्याला त्यामुळे समजत असतो. अनुभवता येतो. तसेच पर्यटनामुळे आपली जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते, आपलं आजूबाजूचं ठराविक चाकोरीबद्ध आयुष्य सोडून अधूनमधून पर्यटन केल्याने आपला दृष्टिकोन व्यापक होतो. आपल्यात एक नवीन एनर्जी येते आणि आजच्या टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर आपण \"रिचार्ज\" होतो, आपला मेंदू आणि मन \"रिफ्रेश\" होतात. आपल्या विचार कक्षा रुंदावत जातात\nहा विषय इतका व्यापक आहे की फक्त फेब्रुवारीपुरता मर्यादित न ठेवता तो मी मार्च साठी सुध्दा घ्यायचा ठरवला. आणखी एक कारण म्हणजे एप्रिल-मे मध्ये म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लोक जास्त करून पर्यटन करायला जातात. हे समोर ठेवून मी दोन्ही अंकासाठी हा सेम विषय निवडला आणि लेखकांचा भरघोस प्रतिसाद आरंभ टीमला लाभला.\nमी स्वतः केलेल्या पर्यटनाबद्दल सांगायचे झाल्यास कंपनीच्या कामानिमित्त वर्षभर मी कुटुंबासह लंडन येथे होतो. ते माझं पहिलं वहिलं परदेश पर्यटन. मुंबई ते लंडन असा सलग दहा तासांचा विमान प्रवास होता तो माझा पहिलाच विमान प्रवास माझा पहिलाच विमान प्रवास तोही सलग दहा तास तोही सलग दहा तास भारतातील ठिकाणांबद्दल सांगायचे झाल्यास माथेरान, महाबळेश्वर, पुणे, कोल्हापूर, अलिबाग, गणपतीपुळे, म्हैसूर, उटी, बँगलोर, अजंता, एलोरा यासारखी अनेक ठिकाणं मी बघितली आहेत. त्याबद्दल मी पुढच्या अंकात लिहीनच भारतातील ठिकाणांबद्दल सांगायचे झाल्यास माथेरान, महाबळेश्वर, पुणे, कोल्हापूर, अलिबाग, गणपतीपुळे, म्हैसूर, उटी, बँगलोर, अजंता, एलोरा यासारखी अनेक ठिकाणं मी बघितली आहेत. त्याबद्दल मी पुढच्या अंकात लिहीनच आपण जेव्हा परदेशात प्रवास करतो तेव्हा तिथल्या लोकांबद्दल असलेल्या आपल्या संकल्पना विशेषतः वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य लोकांबद्दल असलेल्या समजुती गैरसमजुती बरेचदा बदलतात असा माझा अनुभव आहे.\nएका आयुष्यात आपण संपूर्ण जग खचितच आपण फिरू शकत नाही पण प्रवासवर्णन असलेली पुस्तके, मासिके ही आपण जरूर वाचली पाहिजेत. वाचण्याचा अनुभव वेगळाच मीना प्रभूंची प्रवासवर्णन असेल पुस्तके तर सच्चा प्रवाश्याला एक पर्वणीच आहे. तसेच \"लोनली प्लॅनेट\", \"नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हलर इंडिया\" यासारखी इंग्रजी मासिकंसुद्धा जरूर वाचली पाहिजेत. मराठीतही भटकंती विषयाला वाहिलेली अनेक मासिकं निघतात, दिवाळी अंक निघतात तेही वाचून आपले ज्ञान वृद्धिंगत करता येईल. अर्थात आज ट्रॅव्हल या विषयाला वाहिलेल्या अनेक प्रायव्हेट वाहिन्या किंवा चॅनेल्स आहेत. त्यापैकी सगळ्यात चांगली वाहिनी माझ्या मते \"ट्रॅव्हल एक्सपी\" आहे. टाटा स्काय चॅनेल नंबर 765.\nआरंभच्या या अंकात आपल्याला मदुराई, रामेश्वरम, चेन्नई, अंदमान, रहिमतपूर, सातारा, शालीमार गार्डन इथली एकाहून एक सरस अशी प्रवासवर्णन वाचायला मिळतीलच, त्याशिवाय प्रवासाविषयी उपयुक्त माहिती जसे प्रवासापूर्वीची तयारी तसेच प्रवासादरम्यानचे मजेशीर अनुभव वाचायल��� मिळतील. तसेच \"आयुष्याच्या प्रवासाविषयी दोन कविता\" आणि \"व्हेज बार्बेक्यू बिर्याणीची रेसिपी\" आणि \"फार्मासिस्टची नैतिक तत्वे\" सुद्धा वाचायला मिळतील.\nमाझे पहिलेच संपादकीय म्हणता म्हणता जास्त लांबलेले आहे असे मला वाटते. तेव्हा आता जास्त पसारा न करता शेवटी मी विनंती करेन की पर्यटनावर असलेल्या या अंकातील लेख वाचा आणि पुढच्या अंकात तुम्हाला सुद्धा लिहावेसे वाटले तर तुम्हीही आम्हाला लेख लिहून पाठवा. निवडक लेखांना जरूर प्रसिद्धी दिली जाईल. हे मासिक आपल्यासाठीच तर आहे\nआणि हो आपण वाचलेल्या लेखांवर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका.\nआपला संपादक, निमिष सोनार; फेब्रुवारी २०१९\n[ संपादकाचा पत्ता: पुणे, मोबाईल नंबर – ८८०५०४२५०२ ]\nआरंभ : फेब्रुवारी २०१९\nटीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून\nतामिळनाडू आणि अंदमान - अनुष्का मेहेर\nरहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर\n - आशिष अरुण कर्ले\nआणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\nअसाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार\nशालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर\nआरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार\nफार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले\nकविता: आयुष्याची भटकंती - संजय उपासनी\nकविता: रोज चालती पाऊले\nव्यंगचित्रे - सिद्धेश देवधर\nछायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/he-has-known-him-since-childhood-had-tea-together-the-day-before-yesterday-friends-shocked-after-suspected-terrorists-arrest-nrab-181108/", "date_download": "2021-09-21T08:15:03Z", "digest": "sha1:LUQBOJI2FAVHVMYS6GXVE3UYGNEMZDXL", "length": 15377, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "देश | 'त्याला' लहानपणापासून ओळखतो, परवाच एकत्र चहा घेतला ; संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर मित्रांना धक्का | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समा���ेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nदेश‘त्याला’ लहानपणापासून ओळखतो, परवाच एकत्र चहा घेतला ; संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर मित्रांना धक्का\nजान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे.\nमुंबई : रामलीला आणि नवरात्रोत्सवात मुंबईसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे.दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी पत्रकार परिषदेत या मोठया कारवाईची माहिती दिली. पोलिसांनी महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशातून ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर विस्फोटक व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.अटक केलेल्या दहाशतवाद्यांपैकी एकजण मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. मुंबईत राहणाऱ्या समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.\nजान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला १२ सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्ह��ला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, असे हुसैन यांनी सांगितले.फय्याज यांनी सांगितलं की, त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. १३ तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी सांगितलं.जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांनाही सध्या मुंबई पोलिसांनी धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेले असून त्यांची चौकशी केली जात आहे.\nदाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता शेख\nजान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-pune-jilha/government-backing-sanjay-rathore-chitra-wagh-81551", "date_download": "2021-09-21T08:12:07Z", "digest": "sha1:B2ZSYVKABBMRWFG7RVTSHPPMIHATZ36K", "length": 4453, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "संजय राठोड यांना सरकार पाठीशी घालतंय...", "raw_content": "\nसंजय राठोड यांना सरकार पाठीशी घालतंय...\nया सरकारला राज्यात महिला सुरक्षित नाही, याची जरा जरी जाण असेल तर या आणि अशा प्रकरणात कठोर पावले उचलावित. अन्यथा, जनता यांना यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.\nपुणे : 'पूजा चव्हाणचे प्रकरण' ताजे असताना यवतमाळ येथील महिलेने तिच्या पतीची बदली व्हावी, या करता आघाडी सरकारमधील वादग्रस्त माजी मंत्री संजय राठोड यांनी चक्क तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. The government is backing Sanjay Rathore: Chitra Wagh\nपूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चालढकल करून अजून गुन्हा दाखल केलेला नाही. त्यातील तपास अधिकारी श्री. लगड यांना तात्काळ निलंबित करावे, ही मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रवीण दरेकर यांनी केली. परंतु, सरकारमधील मंत्र्याला वाचविण्यासाठी केलेला खटाटोप हा जनतेने पाहिला. हे प्रकरण ताजे असतानाच यवतमाळ येथील एका महिलेने संजय राठोड यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप करून यवतमाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nहेही वाचा : विधान परिषदेच्या १२ आमदारांबाबत कोर्ट राज्यपालांना निर्देश देऊ शकत नाही\nहे सगळे प्रकार पाहता सरकार राठोड यांना पाठीशी घालत असल्याचा संशय येतो, असा चित्रा वाघ यांनी आरोप केला. त्या म्हणाल्या, या सरकारला राज्यात महिला सुरक्षित नाही, याची जरा जरी जाण असेल तर या आणि अशा प्रकरणात कठोर पावले उचलावित. अन्यथा, जनता यांना यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वाघ यांनी दिला. यावेळी सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर, सोनाली भोसले, सपना तावडे आदी उपस्थित होते.\nआवश्य वाचा : पंतप्रधान मोदींनी केला मुख्यमंत्री नितीशकुमारांचा अपमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/blog-post_6.html", "date_download": "2021-09-21T08:57:36Z", "digest": "sha1:CICYZUB7FCSL5MW2EJGZ5YYS3NA3CBMY", "length": 5627, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी - मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार", "raw_content": "\nHomeचंद्रपूरसंचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी - मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार\nसंचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी - मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार\nसंचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी - मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर दि ६ मे : कोरोना आजाराच्या काळात संचार बंदीमुळे महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याची माहीती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.\nवडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या स्वगावी सोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी याबाबत चर्चा केली असून त्यांनी लॉक डाऊनमध्ये विविध जिल्ह्यात अडकलेल्याना त्यांच्या स्वगावी पोहचविण्यासाठी परिवहन बसेस देण्यास परवानगी दिली आहे. १० हजार मोफत बसेसद्वारे लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात पोहचविण्याचे काम उद्यापासून सुरु होईल. याबाबतचे नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, प्रवाशांना तपासण्याचे काम, आवश्यकता पडल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाचे काम याबाबत सविस्तर चर्चा विभागाकडून करण्यात आली असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय ���िभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-kelly-brook-said-i-have-figure-and-i-use-that-5026307-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:45:52Z", "digest": "sha1:C3EDUMAD3ADL3M4UTO5NG52VES4NCBFW", "length": 3809, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kelly brook said, i have figure and i use that | केलीने केले बोल्ड वक्तव्य, \\'माझ्याकडे शरीर आहे, मी त्याचा वापर करते\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेलीने केले बोल्ड वक्तव्य, \\'माझ्याकडे शरीर आहे, मी त्याचा वापर करते\\'\nकेली ब्रुकने गेल्या काही दिवसांपूर्वी खूपच बोल्ड वक्तव्य केले होते. मॉडेल आणि अभिनेत्री केली ब्रुक म्हणाली होती, 'तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करतात. त्याच्या आधारे तुम्ही व्यावसाय कर शकता, तसेच माझ्याकडे माझे शरीर आहे आणि मी त्याचा वापर करते. तुम्ही तुमच्या शरीराने कोणत्या क्षेत्रातील आणि माध्यमांतील लोकांना भूरळ घालतात हीदेखील एक कला आहे.'\nकेली मैत्रीण नताली लॉरेनसोबत अमेरिकेत राहते. लॉस एंजेलिसमध्ये राहणा-या या दोन मैत्रीणीवर लेस्बिअन असल्याचादेखील आरोप लागलेला आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, केली कशाप्रकारे आपली फिगर एक्सपोज करते...\nPICS: किमचा हा बोल्ड अंदाज बघून घालाल तोंडात बोटं \nPHOTOS: या बॉलिवूड अभिनेत्रीने ट्रान्सपरंट बिकिनीमध्ये दाखवल्या बोल्ड अदा\nमॉडेलचा बोल्ड अंदाज, अशा उत्तेजक पोजवर तुमच्याही खिळतील नजरा\nया हॉट अभिनेत्रींनी होळीला असे केले स्पेशल, पाहा त्यांचा बोल्ड अंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/establish-school-cabinet-and-give-information-to-the-students-about-the-election-process-1567417959.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T07:46:41Z", "digest": "sha1:LFL7MMXZ3SQN56QDSTPNWTVMGQPBOH33", "length": 9378, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Establish school cabinet and give information to the students about the election process | आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रीमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना दिली निवडणूक प्रक्रियेची माहिती; इंगोलवस्ती खंडाळी जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआधुनिक पद्धतीने शालेय मंत्रीमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना दिली निवडणूक प्रक्रियेची माहिती; इंगोलवस्ती खंडाळी जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम\nपापरी - आगामी काळात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणूक म्हणजे ��ाय मोठी माणसे मतदान कसे करतात मोठी माणसे मतदान कसे करतात ईव्हीएम मशीन कशी असते ईव्हीएम मशीन कशी असते मतमोजणी कशी करतात आणि एकूण प्रक्रिया कशी असते असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. त्यावेळी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रवी चव्हाण यांनी शालेय विद्यार्थ्यांना दोन गटांत विभागत निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखवला आणि ही प्रक्रिया राबविली.\nपहिली ते चौथी पर्यंतसाठी प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरची निवडणूक हात वर करून घेण्यात आली. यात शिक्षण, परिपाठ, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, भोजन, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा, वनमंत्री अशी पदे निवडली गेली. सोबतच त्यांची कामे सांगून जबाबदारी देण्यात आली आणि शाळेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली. या पदासाठी 9 विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते. त्यांना एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला.\nवोटिंग मशीन ऍपद्वारे ईव्हीएम तयार करत त्यात फोटोसह उमेदवार यादी तयार करून घेतली. आज डिजिटल वर्गात प्रत्यक्ष कसे मतदान करतात हे मॉकपोल दाखवून प्रोजेक्टर ने दाखवले. ब्यालेट बटन दाबल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज होतो. हे प्रोजेक्टर वरून सर्वांना सांगून नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू केली. शाळेतील 114 विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून दरवाज्याजवळ एका विद्यार्थ्यांस पोलीस बनवले आणि रांगेवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे यांनी मार्कर पेनने बोटावर शाई लावली. रवी चव्हाण यांनी ब्यालेट युनिट सांभाळले. विद्यार्थी खूप उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले. एकूण 114 विद्यार्थ्यांनी मतदान संपल्यावर प्रोजेक्टर ने निकाल दाखवण्यात आला. यात श्वेतल सागर भडोळे इयत्ता चौथी हिस सर्वाधिक 35 मते मिळाली आणि मुख्यमंत्री म्हणून निवड जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर आदित्य जगताप व शिवराज जाधव यांना 19-19 मते पडली, म्हणून चिठ्ठी द्वारे आदित्य जगताप इयत्ता-चौथी याची उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली. निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला व गुलाल लावून आनंद साजरा केला. शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मंत्र्यांचे गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे यांनी अभिनंदन केले.\nनिवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन शिक्षक सागर भडोळे यांनी केले.\nआज मतदान मशीन कसे काम करते आणि मोठी माणसे कसे मतदान करतात हे शाळेतील सरांनी घेतलेल्या कार्यक्रमामुळे आम्हाला समजले. आम्हाला मतदान करताना खूप मजा वाटली. वेगळा अनुभव आम्हाला मिळाला.\n- सान्वी शरद काळे (विद्यार्थिनी इयत्ता-४थी)\nआधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आनंद\nलहानपणापासून लोकशाहीचे धडे शाळेतच दिले तर विदयार्थी जागरूक नागरिक तयार होतील. मोबाईल इंटरनेटचा वापर करून आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आम्हाला आनंद होत आहे.\n- रवी चव्हाण (शिक्षक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/finance/rbi-increases-the-limitation-of-money-withdrawal-from-pmc-bank-account-1952/", "date_download": "2021-09-21T07:32:23Z", "digest": "sha1:HZWFIQ4XHYFQRWAWYI2NZENF2B2OGCJ3", "length": 12360, "nlines": 123, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "आरबीआयने वाढवली पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा; खातेदारांना दिलासा", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅश�� काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome अर्थजगत आरबीआयने वाढवली पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा; खातेदारांना दिलासा\nआरबीआयने वाढवली पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा; खातेदारांना दिलासा\nगेल्या काही दिवसांपूर्वी आरबीआयने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकांवर (PMC) ६ महिन्यांसाठी निर्बंध लावले हे आपण ऐकलेच असेल. त्यावेळी खातेदारांना बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा केवळ एक हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यामुळे खातेदारांना बऱ्याच अडचणी येत होत्या व अनेक अनपेक्षित घटना घडत होत्या. त्यामुळे आरबीआयने बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा ४० हजारापर्यंत वाढवली आहे असे मीडिया न्यूजवरून समजले.\nभारतीय रिसर्व बँकेने २३ सप्टेंबरला पीएमसी बँकेवर निर्बंध लावले तेव्हा खातेदारांना बँकेतून केवळ एक हजार रुपये काढता आले. त्यामुळे पैशांअभावी खातेदारांच्या अडचणी वाढत असलेल्या पाहून आरबीआयने २६ सप्टेंबरला पैसे काढण्याची मर्यादा १० हजारांपर्यंत वाढवली. तरीही खातेदारांनी ही मर्यादा अजून वाढवण्यासाठी मागणी केली. त्यानंतर ३ ऑक्टोबरला ही मर्यादा वाढवून २५,००० रुपये करण्यात आली. मात्र तरीही खातेदार नाखूष असल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची भेट घेतली व त्यांना खातेदारांना होणाऱ्या गैरसोयीवर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आरबीआयने आज पैसे काढण्याची मर्यादा ४० हजारांपर्यंत वाढवली. त्यामुळे खातेदारांना तात्पुरता तर��� दिलासा मिळाला आहे.\nPrevious articleनिवडणुकीपुर्वीच मिळतंय १० रुपयांत जेवन: जाणून घ्या कुठे\nNext articleअखेर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड पक्की\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1780/", "date_download": "2021-09-21T07:12:25Z", "digest": "sha1:323S722JNROM2PYANB2S72D44YMXUFSZ", "length": 3224, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-एक मुलगी...", "raw_content": "\nम्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,\nस्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...\nति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,\nकधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..\nहसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,\nस्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...\nति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,\nराग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..\nसगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,\nस्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...\nनिळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,\nगौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..\nति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,\nस्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1724/", "date_download": "2021-09-21T07:57:38Z", "digest": "sha1:ST2RGNLXWV4Y2N43JHGWCNHQ3GKKFIDT", "length": 4543, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-निशब्द", "raw_content": "\nमी दिल्या शब्दा असंख्य हाका शब्द ना मागे वळला कधी\nशब्दासाठी झाहलो शब्द्खुळा शब्द ना मज मिळाला कधी\nशब्द सकाळ, शब��द मध्यान, शब्द सांज, शब्द निशा कधी\nमी गाळली असंख्य आसवे पण शब्द माझा ना पाझरला कधी.\nशब्दासाठी हा सारा प्रयास पण शब्दा तो ना कळला कधी\nशब्दासाठी हा धडपडता प्रवास पण हात शब्दाने ना धरला कधी\nशब्द सागर शब्द कीनारा शब्द वारा मग शब्द वादंळ कधी\nमला मिळाल्या असंख्य ठेचा पण शब्द माझा ना ओघळला कधी.\nशब्दात माझा जिव गुतंला पण जिव शब्दचा ना जडला कधी\nमी लिहील्या असंख्य कविता पण शब्दा त्या ना कळळ्या कधी\nशब्द जिवन शब्द संसार शब्द अस्तिव्त शब्द कविता कधी\nझालो मी आज निशब्द कवि पण शब्दा हा कवि ना कळला कधी.\nआज जिवन माझं प्रश्नचिन्हं पण शब्दास हा प्रश्न ना पडला कधी\nशब्दाच्या ओजंळीत श्वास माझा शब्दाने हा जिव ना सोडला कधी\nशब्द साउली शब्द आधार शब्द आयुश्य शब्द सर्वस्व कधी\nशब्दासाठी मी नेहमी शून्यच होतो पण हा शब्द मी ना खोडला कधी.\nशब्द जिवन शब्द संसार शब्द अस्तिव्त शब्द कविता कधी\nझालो मी आज निशब्द कवि पण शब्दा हा कवि ना कळला कधी.\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36309", "date_download": "2021-09-21T07:18:20Z", "digest": "sha1:TN2ETESBV6Z57TSNHP6ELQ5UKOR3QW7S", "length": 2662, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारताच्या वीरांगना - भाग १ | दुर्गावती देवी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nदुर्गावती देवी एक भारतीय क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या. झाशीच्या राणीव्यतिरिक्त त्या कदाचित एकमेव महिला होत्या ज्यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांना सोंडर्स च्या हत्येनंतर पळून जाण्यासाठी भागातसिंगला मदत केल्यासाठी ओळखण्यात येते. कारण त्या एक क्रांतिकारक भगवती चरण वोहरा यांची पत्नी होत्या. त्यामुळे सर्व क्रांतिकारी त्यांना \"भाभी\" किंवा \"दुर्गा भाभी\" या नावाने संबोधत असत.\nभारताच्या वीरांगना - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://bncmc.gov.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A5%A7/", "date_download": "2021-09-21T08:21:48Z", "digest": "sha1:GPPGVWGELUISIAPNADSQVLHIFQROYVVR", "length": 3603, "nlines": 81, "source_domain": "bncmc.gov.in", "title": "प्रभाग समिती क्र. १ – BNCMC", "raw_content": "\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका\nप्रभाग समिती क्र. १\nप्रभाग समिती क्र. २\nप्रभाग समिती क्र. ३\nप्रभाग समिती क्र. ४\nप्रभाग समिती क्र. ५\nमहिला व बालकल्याण विभाग\nअपंग कल्याण कक्ष विभाग\nमनपा शिक्षण मंडळ व���भाग\nआरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालय\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया\nपद - सहा. आयुक्त, प्र.स.क्र. १\nप्रभाग समिती क्र. १\nप्रभाग समिती क्र. १\n०६सी २, ए प्रवर्गातील धोकादायक मिळकती व इमारती\nदुकाने व बाजारपेठा उघडण्याबाबत मार्गदर्शक सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2161-kashi-kaalnagini-sakhe-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T08:57:46Z", "digest": "sha1:TFHK7BOQJLIZZGM6MTMZ7RWIWPO5IDXV", "length": 2056, "nlines": 38, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kashi Kaalnagini Sakhe / कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKashi Kaalnagini Sakhe / कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी\nकशी काळनागिणी, सखे ग वैरीण झाली नदी\nप्राणविसावा पैलतिरावरी, अफाट वाहे मधी\nसुखी मीन हे तरती न गणुनी लाटा कोट्यावधी\nसुखी पाखरे गात चालली पार वादळी सुधी\nपैलतटि न का तृण मी झाले\nपैलतटि न का कदंब फुलले\nपापिण खिळले तिरा, विरह हा शस्त्राविण वधी\nप्राणांचे घे मोल नाविका, लावि पार ने अधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/sputnik-v-vaccine-price-in-india/", "date_download": "2021-09-21T08:29:14Z", "digest": "sha1:MOYQTIWERKJ76LB5SKHB6GQKSWCIXN4H", "length": 11841, "nlines": 136, "source_domain": "marathinews.com", "title": "स्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeCoronavirusस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nभारतामध्ये लसीकरणासाठी मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस म्हणजे रशियाची स्पुतनिक व्ही ही आहे. ही लस रुग्णांवर 91.6 टक्के परिणामकारक असून, डॉ. रेड्डीजने हैदराबादमध्ये आज पहिला डोस दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. डॉ. रेड्डीजने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे रशियासोबत करार केलेला आहे. यानुसार भारतातचं या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. रशियामध्ये उत्पादित केलेल्या स्पुतनिक-व्ही या लसीची भारतातील किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसीची भारतात किंमत 948 रुपये असून, त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात आली आहे. ही माहिती भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने दिली आहे. तसेच सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून या डोसला आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.\nदरम्यान, रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत प्रति डोस 948 रुपये असून अधिक ५% जीएसटीमुळे या लसीची किंमत एकूण 995.4 रुपये एवढी होत आहे. एक डोस कमीतकमी 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे समजते. स्टॉक एक्सचेंजला स्पुतनिक-व्हि लसीच्या डोसच्या किंमतीबाबत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने माहिती दिली असून, या लसीचेही दोन डोस घेणं बंधनकारक आहेत. या कंपनीच्या लसीच्या एका डोसची किमत 948 रुपये इतकी आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी लागू होणार असल्याने या लसीच्या एका डोससाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत.\nशुक्रवारी रेड्डीज लॅबने हैदराबादमधील एका व्यक्तीला या व्हॅक्सिनच्या लॉन्चिंगच्या वेळी या लसीचा पहिला डोस दिला आहे. या लसीची पहिला स्लॉट 1 मे रोजी भारतात आली असून, तसेच 13 मे रोजी या लसीला सेंट्रल ड्रग्स रेग्युलेटरीने परवानगी दिली असून, या लसीचा आणखी एक स्लॉट आयात करणार असून त्यानंतर या लसीचे जून महिन्यापासूनपासून भारतातच उत्पादन घेतले जाणार आहे. भारतामध्येच ही लसनिर्मिती केल्यास त्याची किंमत आपोआप कमी होईल. भारतात या लसीच्या निर्मिती बाबत सहा लसी तयार करणाऱ्या भारतीय कंपन्यांशी चर्चा सुर��� करण्यात आलेली आहे. दरम्यान, देशात डिसेंबरपर्यंत कोविड व्हॅक्सिनेच 200 कोटीहून अधिक डोस भारताला उपलब्ध होतील अशी माहिती निती आयोगाच्या एका सदस्याने दिली आहे. नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी पुढील आठवड्यापासून भारतात स्पुटनिक-व्ही लस मिळणार असल्याची माहिती दिली आहे. भारतामध्ये स्पुटनिक व्ही लसीचा पहिला स्लॉट दाखल झाला असून दुसरा स्लॉट आज शुक्रवारी दाखल होणार असून, लवकरच या लसीची विक्री सुरु होईल, असं पॉल यांनी सांगितलं.\nपूर्वीचा लेखतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nपुढील लेखदीर्घ श्वसन एक वरदान\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/dr-vidyadhar-bapat-writes-about-solution-on-panic-attack-pjp78", "date_download": "2021-09-21T07:57:30Z", "digest": "sha1:TVWFLNAZ2J37KEZFUIEL5IDZM4AANX5F", "length": 31949, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पॅनिक अटॅकवर करूया मात !", "raw_content": "\nपॅनिक अटॅकवर करूया मात \nडॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ\nपॅनिक अटॅकची लक्षणं मानसिक आणि शारीरिकसुद्धा असतात त्यामुळे साहजिकच व्यक्ती त्याला हृदयविकाराचा झटका असू शकेल असं मानते अन डॉक्टरांकडे त्यासाठी धाव घेते. सुरुवातीला हे योग्यच आहे. कारण खरोखर काही हृदयासंदर्भातलं दुखणं नाहीना ही खात्री करून घेणं आवश्यक असतं.\nहल्लीच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचजणांना पॅनिक अटॅक चा त्रास आढळत असल्याचे निदर्शनास आले आहे. कधी कधी असा त्रास एकदाच होतो किंवा अनेकवेळा होतो. विशिष्ट प्रसंगाला तोंड द्यायची वेळ आली तरी हा अटॅक येण्याची शक्यता काही जणांच्या बाबतीत असते. उदा. भूतकाळातले त्रासदायक प्रसंग जिथे घडलेत अशा जागी जायचं असेल तर, मोठया समुदायापुढे बोलायचा प्रसंग येणार असेल तर, कुणाच्या मृत्यूची बातमी ऐकली किंवा तसा विचार आला तर, तसं आपल्या बाबतीत तर होणार नाही नं असं विचार मनात डोकावला तर वगैरे. कधीकधी पॅनिक डिसॉर्डर ही दुसऱ्या एखाद्या आजाराबरोबर असू शकते उदा. नैराश्याचा आजार, सोशल फोबिया इत्यादी.\nपॅनिक अटॅक ची लक्षणं साधारणपणे दहा मिनिटे तीव्रपणे टिकतात. क़्वचित तासाभारापर्यंत. नंतर ती ओसरायला लागतात. व सगळं पूर्ववत होतं. साधारण पुढील लक्षणं जाणवतात. - १. श्वास घ्यायला त्रास होणं, विलक्षण घुसमट होणं २. छातीत धडधड ३. छातीत दुखणं ४. हातपाय कापणं ५. आजूबाजूच्या वातावरणापासून आपण तुटतोय असं वाटणं ६. भरपूर घाम येणं ७. मळमळणे, उलटी होणे, पोट अचानक बिघडणे, चक्कर येणे ८. शरीर बधीर झाल्यासारखं वाटणं, बेशुद्ध होतोय असं वाटणं ९. आणि मुख्य म्हणजे मृत्यूची भीती वाटणं. जे होतंय ते आपल्याला मृत्यूकडे घेण चाललंय अशी भीती वाटणं. १०. जेंव्हा व्यक्ती स्वस्थ असते तेंव्हाही मनाच्या कोपऱ्यात, पुन्हा कधीतरी असंच होईल ह्याची भीती वाटत रहाणं.\nपॅनिक अटॅकची लक्षणं मानसिक आणि शारीरिकसुद्धा असतात. त्यामुळे साहजिकच व्यक्ती त्याला हृदयविकाराचा झटका असू शकेल असं मानते अन डॉक्टरांकडे त्यासाठी धाव घेते. सुरुवातीला हे योग्यच आहे. कारण खरोखर काही हृदयासंदर्भातलं दुखणं नाहीना ही खात्री करून घेणं आवश्यक असतं. काही शारिरीक व्याधींमुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदा. हृदयाच्या संदर्भातला प्रॉब्लेम, थायरॉईड ग्रंथीच्या समस्या, रक्तातील साखर एकदम कमी होणे, उत्तेजकाची सवय, अचानक काही औषधे बंद करणे वगैरे. परंतु एकदा तज्ञ डॉक्टरांनी निर्वाळा दिला की कुठलाही शारीरिक आजार नाहीय व हे अस्वस्थतेच्या आजारामुळे होतंय की त्याच्यावर विश्वास ठेवून त्या विषयातल्या तज्ञांकडे जाणे महत्वाचे आहे. पण बऱ्याचदा ही डिसॉर्डर असलेल्या व्यक्तींना एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टरकडे जाणे, पुन्हा पुन्हा महागडया तपासण्या करत रहाणे ह्याची सवय असते. कारणे - मेंदूतील रासायनिक बदल, अनुवंशिकता, दुर्बल व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींमुळे पॅनिक डिसॉर्डर निर्माण होऊ शकते . ज्यांना सोशल फोबिया किंवा इतर डिसॉर्डर्स आहेत त्यांच्या बाबतीत हे निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.\nतसेच भूतकाळातील, लहानपणातील भीतीदायक दुर्घटना, जवळच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या बाबतीत घडलेले अपघात, त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून न पाहता येणे आणि त���यातून निर्माण झालेली असुरक्षितता ही कारणे देखील असू शकतात. उपचार - ह्या डिसॉर्डरमधे औषधोपचाराबरोबरच भरपूर नियमित चल पद्धतीचा शारीरिक व्यायाम ज्यायोगे नैसर्गिकरित्या सेरोटोनीन स्त्रवेल, योगासने, सायकोथेरपीज, रिलॅक्सेशन थेरपीज, माइंडफुलनेस थेरपीज, माइंडफुलनेस बेस्ड सी.बी.टी चा उपयोग होतो.\nएक्सपोजर थेरपी, भीतीच्या निर्बलीकरणाचे तंत्र ह्या थेरपी मध्ये डिसॉर्डर ग्रस्त व्यक्तीला टप्प्याटप्प्याने भीतीचा सामना करायला शिकवलं जातं. त्या दरम्यान श्वसनावर लक्ष केंद्रित करणं, मनात सकारात्मक प्रतिमा आणणे, वर्तमान क्षणात रहाण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक तंत्रांचा वापर करायला तज्ञ शिकवतात. स्वस्थतेच्या अनेक तंत्रांपैकी आपल्या मानसिक मेकअपला, स्थितीला अनुकूल अशा तंत्राचा वापर करणे, श्वासाच्या तंत्रांचा वापर करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. तसेच जोडीला सकारात्मक व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर आणि इतर थेरपीजच्या सहाय्याने मृत्युच्या भीतीवर मात करायला, भीतीतला फोलपणा जाणवून घ्यायला शिकवलं जातं. अस्वस्थतेवर मात करायला शिकवलं जातं. मॉडेलिंग थेरपीज - ह्यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या भीतीवर मात केली त्यांचे सकारात्मक प्रेरणादायी अनुभव, व्हीडीओज दाखवून प्रोत्साहन दिलं जातं. तसं करायला प्रवृत्त केलं जातं. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मधे व्यक्तीला त्याचं नकारात्मक विचारचक्र, विचार पद्धती आणि त्यातून घडणारी नकारात्मक वर्तणूक बदलायला शिकवलं जातं. सकारात्मक विचारपद्धती आणि सकारात्मक वर्तणूक पद्धती रुजवायची कशी हे शिकवलं जातं.\nबऱ्याचवेळा ह्या उपचार पद्धती जोडीनं वापरल्यास उपयुक्त ठरतात. ज्यावेळी पॅनिक अटॅक येतो त्याक्षणी कुठले विचार मनात आणायचे ह्याचं प्रशिक्षण महत्वाचं ठरतं. उदा. मला आता जो त्रास होतोय तो मेंदूतील जैविक रसायनांच्या असंतुलनामुळे होतोय. जरी धडधडणे, श्वास न पुरणे इत्यादी गोष्टी होत असल्या तरी त्याचा हृदयविकाराशी संबंध नाही. ती केवळ माझ्या मानसिकदृष्ट्या अस्वथ असण्याच्या स्थितीला शरीरानं दिलेली प्रतिक्रिया आहे. मला कुठलाही धोका नाही, माझ्या जीवाला धोका नाही त्यामुळे मी लक्षणांकडे दुर्लक्ष करायला हवं. साक्षी भावानं मी ही लक्षणे पाहून सोडून द्यायला हवी व माझं लक्ष दुसरीकडे वाळवायला हवं. ह्या पद्धतीचे विचार करण्याचं प्रशिक्षण द्यायला हवं. प्रत्यक्ष अटॅकच्या वेळी हे विचार सुचणे, ते टिकून राहणे आणि भीतीवर मात करायला मदत होणे ह्यासाठी काही तंत्र शिकून घ्यावी लागतात. स्वत:ला सतत प्रोत्साहित करावं लागतं. योग्य पद्धतीने वेळीच पद्धतशीर उपचार केले आणि स्व-मदत केली तर ह्या डिसॉर्डरवर मात करणे शक्य होतं . नव्यानं मोकळ्या स्वस्थ आयुष्याला सुरवात करता येते.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्त��वादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघ���ल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.freepressjournal.in/india/independence-day-2021-wishes-messages-greetings-to-share-on-whatsapp-facebook-sms-and-instagram-in-hindi-and-marathi", "date_download": "2021-09-21T08:17:34Z", "digest": "sha1:HCUBVY5VLQIBOMT6ZLBC3TCG3HZDSHQK", "length": 8667, "nlines": 102, "source_domain": "www.freepressjournal.in", "title": "Independence Day 2021: Wishes, messages, greetings to share on WhatsApp, Facebook, SMS and Instagram in Hindi and Marathi", "raw_content": "\nकधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nचला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….\nशहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा\nजिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम\nआहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार\nस्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nनारंगी, पांढरा अन् हिरवा\nरंगले न जाणो किती रक्ताने\nतरी फडकतो नव्या उत्साहाने\nस्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nभारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nदे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nदिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए ... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nदेशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nदेशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nकोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nफांसी चढ़ गए और सीने पर गोली खाई,\nहम उन शहीदों को प्रणाम करते हैं,\nजो मिट गए देश पर, हम उनको सलाम करते हैं \nस्‍वतंत्रता दिवस मुबारक हो \nमैं मुस्लिम हूं, तू हिंदू है, है दोनों इंसान, ला मैं तेरी गीता पढ़ लूं, तू पढ़ ले कुरान, इस स्वतंत्रता दिवस के अवसर पर, हैं मेरा बस एक ही अ��मान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान. स्‍वतंत्रता दिवस मुबारक हो \nवतन हमारा ऐसे ना छोड़ पाए कोई, रिश्ता हमारा ऐसे ना तोड़ पाए कोई, दिल हमारे एक है एक है हमारी जान, हिंदुस्तान हमारा हैं हम हैं इसकी शान. स्‍वतंत्रता दिवस मुबारक हो \nमोक्ष पाकर स्वर्ग में रखा क्या है,\nजीवन सुख तो मातृभूमि की धरा पर है,\nतिरंगा कफ़न बन जाए इस जनम में,\nतो इससे बड़ा धर्म क्या है \nस्‍वतंत्रता दिवस मुबारक हो \nसुन्दर है जग में सबसे, नाम भी न्यारा है,\nजहां जाति-भाषा से बढ़कर, देश-प्रेम की धारा है,\nनिश्‍छल, पावन, प्रेम पुराना, वो भारत देश हमारा है \nस्‍वतंत्रता दिवस मुबारक हो \nकाश मेरी जिंदगी मे सरहद की कोइ शाम आए, मेरी जिंदगी मेरे वतन के काम आए, ना खौफ है मौत का ना आरजु है जन्नत की, लेकिन जब कभी जीक्र हो शहीदों का, काश मेरा भी नाम आए काश मेरा भी नाम आए काश मेरा भी नाम आए स्‍वतंत्रता दिवस मुबारक हो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/07/blog-post_30.html", "date_download": "2021-09-21T09:23:52Z", "digest": "sha1:G3WOPGO5IHTJPBE6NKS7V3HJAIO5GOE3", "length": 10051, "nlines": 77, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "सर्व शहरांत नियमित स्प्रेईंग- फॉगिंग, सफाईकामांत सातत्य ठेवा कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर", "raw_content": "\nसर्व शहरांत नियमित स्प्रेईंग- फॉगिंग, सफाईकामांत सातत्य ठेवा कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\n_पालकमंत्र्यांनी घेतला मनपा, नपा कामकाजाचा आढावा_\nसर्व शहरांत नियमित स्प्रेईंग- फॉगिंग, सफाईकामांत सातत्य ठेवा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू\nपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nअमरावती, दि. ३० : जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आजार वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबत यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीतून शहरांतून नियमित स्प्रेईंग- फॉगिंग, सफाईकामांत सातत्य ठेवावे. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेच्या कामात कुठेही कुचराई कराल तर कठोर कारवाई करू, असा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.\nपावसाळी साथरोग प्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक स्वच्छतेबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, नगरपालिका, पंचायतींचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पावसाळी साथरोग प्रतिबंध, डास निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने नालेसफाई, औषध फवारणी, सर्व ठिकाणी नियमित स्वच्छता आवश्यक आहे. पावसाळी आजार वाढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या नित्याच्या कामांत अजिबात खंड पडता कामा नये. तिवसा, चिखलदरा, धारणी व इतर शहरांतूनही अस्वच्छतेमुळे आजार वाढत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. स्वच्छतेची कामे शहरांतील सर्वच परिसरात काटेकोरपणे राबवावीत. झोपडपट्टी वसाहतीत नियमित स्वच्छता होत नसल्याचीही तक्रार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सफाईची कामे तत्काळ राबवावीत. यानंतर याबाबत एकही तक्रार येता कामा नये. तसे घडल्यास जबाबदार अधिकारी- कर्मचा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.\nनागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध कामांसाठी प्राप्त होणारा निधी अखर्चित राहता कामा नये. प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेच्या प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्याव्यात. अनेकदा निधी येऊनही कामे सुरू होत नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. विकासकामांबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तत्काळ कामांमध्ये गती व सुधारणी करावी. विविध कामांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आपण स्वत: नगरपालिका, नगरपंचायतींच्या कामांची पाहणी करू, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्���ाची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/10146-kadhi-na-kadhi-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T07:49:00Z", "digest": "sha1:EL6XQVZUCB6DPMGY2M6VDGLG4BASSGTI", "length": 3063, "nlines": 56, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kadhi Na Kadhi / कधी ना कधी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nकधी ना कधी, कधी ना कधी ….\nमी दूर दूर जाताना, इतकेच मनाशी वाटे\nअनोळखी या वळणावर, जुळून यावे हे नाते\nहा काळोखाचा पदर होईल कधीतरी दूर\nस्वप्नांच्या गावी येईल, मग आठवणींचा पूर\nसमजावतो मी या मना, कधी ना कधी ….\nवाटा या बंद सार्‍या, आसवांना नसे किनारा\nये तू घेऊन आता वादळाचा आवेग सारा\nमग विरून जाईल अंतर अन् फुटेल सगळा बांध\nकोसळत्या दोन मनांचा जुळेल रेशीम बंध\nआठवेल सारे बघ तुला, कधी ना कधी ….\nराती सुन्या सुन्या ह्या, दिवस जाळी क्षणाक्षणांना\nहाती तुझ्याच आहे मोडलेला हा निवारा\nकुठल्याश्या एका वेळी बस वळून पहा तू मागे\nदिसतील तुला तेव्हा हे वाटेवर डोळे माझे\nपरतून येशी तू पुन्हा, कधी ना कधी ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/07/blog-post_9.html", "date_download": "2021-09-21T09:10:29Z", "digest": "sha1:W27RZT2TLKA3IJGJGUEKDM25VM7RE6MV", "length": 9855, "nlines": 43, "source_domain": "www.berkya.com", "title": "देवदास मटाले यांचे अभिनंदन...", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या देवदास मटाले यांचे अभिनंदन...\nदेवदास मटाले यांचे अभिनंदन...\nमुंबई - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हाजी एम.डी.शेख यांनी आज (०९ जुलै रोजी) मुंबई येथील आजाद पत्रकार भवनात जाऊन मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाह प्रमोद तेंडुलकर, संयुक्त कार्यवाह रविंद्र खांडेकर, कोषाध्यक्ष दीपक म्हात्रे आणि कार्यकारिणी सदस्य दीपक परब आदींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी दै.बंधुप्रेमचे पुणे आवृत्तीचे संपादक इर्फान एम.शेख हेही उपस्थित होते. हाजी एम.डी.शेख यांनी यावेळी श्री.मटाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतान���च मुंबई मराठी पत्रकार संघाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संपूर्ण सहकार्य देण्याचे मान्य केले.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा मह���न्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/governor-not-member-political-party-appointment-12-mlas-will-be-decided-81535", "date_download": "2021-09-21T08:13:28Z", "digest": "sha1:E2U47AKGDXPJW62NW7W6IP4GXTS3MVFC", "length": 6176, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राज्यपाल ही राजकिय पक्षाची व्यक्ती नव्हे; १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय होणार...", "raw_content": "\nराज्यपाल ही राजकिय पक्षाची व्यक्ती नव्हे; १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय होणार...\nत्या पदावर बसलेला व्यक्ती संविधानिक पदी असतो. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव नसला पाहिजे. राज्यपाल हे राजकीय पक्षाची व्यक्ती नाही. याचं भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे, असे स्पष्ट मतही नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.\nमुंबई : उच्च न्यायालयाने निर्णय देताना राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय राज्यपालांनी घेतला पाहिजे, असे सूचित केले आहे. त्यामुळे आता राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्ती निर्णय तातडीने घेतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.\nविधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाला असून संविधानिक पदाला आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावर बोलताना नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.\nहेही वाचा : भाजप आमदार म्हणतोय, येडियुरप्पा, बोम्मईंपेक्षा कुमारस्वामी परवडले\nराज्यसरकारने मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार विधान परिषदेवर १२ आमदारांची नावे निश्चित करून प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. त्याला आता नऊ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांनी किती वेळेत याचा निर्णय घ्यावा यावर कायद्यात तरतूद नाही. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात एखादा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याला अंतिम मंजूरी देण्याचे काम राज्यपालांचे असते आणि ते त्यांना बंधनकारक आहे, अशी कायद्यात तरतूद आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.\nआवश्य वाचा : पालकमंत्री भरणेंच्या मौनामुळे पंढरपूर, माळशिरससह पाच तालुक्यांत नाराजी\nमात्र, असे असताना याचा गैरफायदा घेत राज्यपाल अनिश्चित काळासाठी १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवत आहेत हे योग्य नाही, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने सूचित केल्यामुळे राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील. दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे हे न्यायालयाचे म्हणणे आहे. निश्चितरुपाने समन्वय असला पाहिजे, परंतु त्या पदावर बसलेला व्यक्ती संविधानिक पदी असतो. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव नसला पाहिजे. राज्यपाल हे राजकीय पक्षाची व्यक्ती नाही. याचं भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे, असे स्पष्ट मतही नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/there-will-be-very-strict-shakti-act-safety-women-83382", "date_download": "2021-09-21T08:21:07Z", "digest": "sha1:VWCD54PD345PRMBGUNJ5LHGL2Y7FP2UC", "length": 6752, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कठोर 'शक्ती कायदा' येणार....", "raw_content": "\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कठोर 'शक्ती कायदा' येणार....\nगेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच धार्मिक विधी व उत्सवांना महाराष्ट्रात मर्यादा घातलेल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली आहे.\nसातारा : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अत्यंत कठोर असा शक्ती ॲक्ट तयार करण्यात आला आहे. हा ॲक्ट सध्या दोन्ही सभागृहाच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे. दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या सूचनांचा त्यामध्ये अंतर्भाव करून लवकरच हा शक्ती ॲक्ट लागू केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. There will be a very strict 'Shakti Act' for the safety of women ....\nतासगाव येथील रथोत्सवासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. साकेनाकावर घडलेल्या घटनेविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, Cctv पाहून यात जे कोणी सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यातील मुख्य आरोपी पकडला गेलाय. त्याच्याकडून माहिती घेऊन कठोर कारवाई केली जाईल.\nहेही वाचा : बारचालकाकडून घेतली ४० हजारांची लाच, दोघे एसीबीच्या जाळ्यात...\nघटनेतील वाहनही जप्त केलेले आहे. फॉरेन्सिकच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जाईल. तसेच सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून यामध्ये सामील प्रत्येकाला पकडले जाईल, कोणालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अत्यंत कठोर असा शक्ती ॲक्ट तयार करण्यात आला आहे. हा ॲक्ट सध्या दोन्ही सभागृहाच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे. दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या सूचनांचा त्यामध्ये अंतर्भाव करून लवकरच हा शक्ती ॲक्ट लागू केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.\nआवश्य वाचा : नाव, फोटोचा आग्रह धरणाऱ्या खासदारांना गणेशोत्सावाचा विसर..\nगेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच धार्मिक विधी व उत्सवांना महाराष्ट्रात मर्यादा घातलेल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली आहे. आज दुसरे वर्षे तासगांवचा रथोत्सव धार्मिक विधी पूर्ण करून परंपरा जपण्याचे काम केले आहे. गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे, कोरोनाचे संकट पूर्ण दूर व्हावे, पुन्हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा. पुढच्यावषी हा रथोत्सव चांगल्या प्रकारे सर्व कार्यक्रमांसह साजरा करता यावा, अशी प्रार्थना करतो.\nलालबागच्या कालच्या प्रकरणात एका पत्रकाराविषयी पोलिस अधिकाऱ्यांनी जे केले त्याची चौकशी होईल. पत्रकारांना जे पोलिसांनी बोलले त्याचे मी समर्थन करणार नाही. ते चुकीचेच आहे. अधिकाऱ्यांनी का तसे केले हे पाहून नंतरच योग्�� ती बोलणे उचित होईल आणि चौकशी केली जाईल. तसेच पोलिसांनी मास्क घातला नसेल तर ती बाब गंभीर असून त्यांची दखल घेतली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/when-will-former-minister-anil-deshmukh-will-fornt-ed-deshmukh-says-81909", "date_download": "2021-09-21T07:38:35Z", "digest": "sha1:6MOJHJZHPG4OWKAM6UXSORPEXAH4F5OM", "length": 6363, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी समोर कधी जाणार?, देशमुख म्हणतात...", "raw_content": "\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी समोर कधी जाणार\nमाझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभासुद्धा दिली आहे.\nमुंबई : ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister of the State Anil Deshmukh हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीसाठी थेट हजर न राहता वकिलांमार्फत हजर राहत आहेत. अश्यातच आता ते ईडीसमोर कधी येणार हे त्यांनी स्वतःहून प्रसिद्धीपत्रकामार्फत जाहीर केले आहे.\nप्रसिद्धीपत्रकानुसार अनिल देशमुख यांनी, 'माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभासुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः EDच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे म्हटले आहे.\nही बातमी वाचा ः अकोला रेल्वे स्थानकावर ४३ लाख रुपये जप्त, हवाल्याचे असण्याची शक्यता...\nअनिल देशमुख म्हणाले, माझ्या राजकीय सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शनचे पालन केले आहे. हा मला फसवण्याचा डाव लवकरच उधळला जाणार आहे. देशमुख यांच्या अडचणी दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. अनिल देशमुख यांची जी प्रकरण आहेत, त्यावर सुनावणी होणार आहे. ईडीला वारंवार सांगितले आहे की, आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही ईडीला सहकार्य करीत आहोत. तरीही वारंवार का आम्हाला समन्स दिले जात आहेत, असा सवाल अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग Indrapal Singh यांनी माध्यम प्रतिनिधींना कालच सांगितले होते.\nही बातमी पण वाचा ः अजित पवारांनी घेतली पालघरच्या संस्कृतीची दखल....\nअनिल देशमुख आणि ऋषीकेष अनिल देशमुख यांचे उत्तर दाखल केले आहे. आम्ही सातत्याने सांगतोय की आमची याचिका पेंडिंग आहे आणि आता याचिका दाखल झाली आहे. ती याचिका बोर्डवर येऊ द्या, त्यानंतर न्यायालयाचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य राहील. त्याप्रमाणे आज घडामोडी झाल्या. सध्याच अटकपूर्व जामिनासाठी कुठलीही कार्यवाही करणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भूमिका होती, असे त्यांचा संजीव पलांडे याने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’ने यापूर्वीच केला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर व वरळी येथील घराची ईडीने झाडाझडतीही घेतली गेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-read-about-home-decoration-4988121-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:21:38Z", "digest": "sha1:NJSDD4V6MWKCLTOBWWI6ZZXJGJI3NKNA", "length": 3179, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tips For Home Decoration | Home Decor: घरातील छोटी जागा सजवण्याचे हे आहेत amazing ways - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nHome Decor: घरातील छोटी जागा सजवण्याचे हे आहेत amazing ways\nब-याच वेळा घर मोठे असल्याने घरातील काही जागा तशीच मोकळी राहते. घराच्या सजावटीमध्ये यामुळे थोडासा फरक पडू शकतो अथवा एकच कोपरा मोकळा राहिल्यास ते चांगले दिसत नाही.\nतुमच्या मनामध्येदेखील ही मोकळी जागा सजवण्याची कल्पना आली असेल पण नेमकं काय करावे हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला असेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला घरातील छोट्या-छोट्या मोकळ्या जागांना कसे आकर्षित करता येईल याबद्दलच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घरातील छोट्या जागा कशा सजवाव्या याबद्दलच्या टिप्स...\nटॅलकम पावडरचे हे 4 फायदे माहित आहेत का तुम्हाला \nअसे बनवा उन्हाळ्यात एनर्जी देणारे स्पेशल ड्रिंक्स\nMother\\'s Day Spl: या 9 पद्धतीने तुमचे आणि आईचे नाते होऊ शकते अधिक घट्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/522761", "date_download": "2021-09-21T08:26:48Z", "digest": "sha1:3WH7C35ER6275ITJK4MSAU3K6TYNSNQQ", "length": 2129, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ६०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ६०८\" च्या विविध आवृत्���ांमधील फरक\n०३:३७, २१ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०६:०८, ५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: qu:608)\n०३:३७, २१ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tl:608)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/chitra-vagh-comment-on-sakinaka-rape-case-news-and-live-updates-128913154.html", "date_download": "2021-09-21T08:19:38Z", "digest": "sha1:AKGXRHORCF2UFFLWRLLDPLQEGRGHRZJQ", "length": 7833, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chitra Vagh comment on sakinaka rape case news and live updates | पीडित महिलेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ भावूक, म्हणाल्या - 'आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाकीनाका बलात्कार प्रकरण:पीडित महिलेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ भावूक, म्हणाल्या - 'आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची'\nकाय म्हणाल्या चित्रा वाघ\nमुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने आज दुपारी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आपला शेवटचा श्वास घेतला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ यांनी आज राजावाडी रुग्णालयाला भेट देत पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली.\nकाय म्हणाल्या चित्रा वाघ\nसदरील घटनेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांना भावना अनावर झाल्या होत्या. 'आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची', अस त्या म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, \"साकीनाका पीडितेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण, या मुर्दाड सरकार व व्यवस्थ���ला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर... लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना, नाही वाचवू शकलो तुला.\"\nसाकीनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहे. पीडिता महिला 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर आले होते.\nया घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते. पोलिसांनी आतापर्यंत सदरील प्रकरणात आरोपींना अटक केली आहे.\nमहिलेच्या खासगी अवयवात जखम\nडॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली आहे. महिलेचे आॅपरेशन करण्यात आले असून तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/china-rocket-fall-on-maldives/", "date_download": "2021-09-21T08:11:35Z", "digest": "sha1:HM2XY7ZA2M6KQSM64Q2LRFSCM6CJCJRQ", "length": 14051, "nlines": 142, "source_domain": "marathinews.com", "title": "चीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू ��नुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeInternational Newsचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nचीनने अवकाशात सोडलेले एक मोठं रॉकेट The Long March 5B या आठवड्यात अनियंत्रित झाल्याने कोणत्याही क्षणी पृथ्वी अथवा अमेरिकेवर आदळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण ते नेमकं कोणत्या ठिकाणी आदळणार याची माहिती कालपरवापर्यंत मिळाली नव्हती. त्यामुळे जगभरात सर्वत्र भीतीदायक आणि प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झालं होते. असे बोलले जात होते की कदाचित हे रॉकेट यावेळेस मालदिव देशावर पडले जाईल आणि याचीच भीतीदेखील नासाने व्यक्त केली होती पण दैव बलवत्तर म्हणून हे चायना चे हे रॉकेट आणि त्याचे अवशेष भारतीय महासागरात पडले आणि कोणती हानी झाली नाही. झालेल्या प्रकाराबद्दल नासाने चीनवर ताशेरे ओढले आहेत.\nअशीच काहीशी घटना १९७८ साली घडणार असल्याने यापेक्षा जास्त भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. कित्येक भारतीयांनी तर आत्ता आपला अंत जवळ असल्याचे मनाशी ठरविले होते. चीनचे हे अनियंत्रित The Long March 5B रॉकेट अनेकांना 1979 सालच्या स्कायलॅब या अमेरिकन स्पेस स्टेशनच्या अपघाताची आठवण ताजा करत आहे. स्कायलॅब हे जगात कुठेही आदळण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे संपूर्ण जगभर चिंतेच वातावरण निर्माण झाले होतं.\nअमेरिकेचे हे स्पेस स्टेशन मानवी वस्तीमध्ये आदळण्याची शक्यता खूपच कमी होती. पण ते मानवी वस्तीमध्ये आदळणारच नाही असे सुद्धा शंभर टक्के खात्रीने सांगता येत नव्हतं. अमेरिकेच्या नासाने आपल्या अंतराळ कार्यक्रमासाठी स्कायलॅब नावाचे एक स्पेस स्टेशन अवकाशात उभं केलं होतं. अमेरिकेने 1973 साली स्कायलॅबसारखे जवळपास नऊ मजली उंच आणि 78 टनाचे स्टेशन अवकाशात उभारलं होतं. 1978 सालापर्यंत स्कायलॅबमध्ये काही बिघाड झाला नव्हता, अगदी सुस्थितीत काम करत होतं, पण कालांतराने सौर वादळामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान घडून आले आणि मग त्यामध्ये बिघाड निर्माण झाला. याचाचं परिणाम म्हणजे नासाचे त���यावरचं नियंत्रण सुटल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हे स्पेस स्टेशन जर पृथ्वीवर आदळलं तर संपूर्ण मानवजातीचा विनाश होऊ शकतो अशा बातम्या झळकू लागल्याने सर्वत्र भीती निर्माण झाली.\nस्कायलॅब जर भारत किंवा अमेरिकेवर पडणार असेल तर निश्चितपणे अमेरिका ते आपल्या जमिनीवर पडू देणार नाही, ते भारतावरच पाडण्यात येईल असं बोललं जायचं. स्कायलॅब जमिनीवर पडणार हे आता निश्चितचं झाले होतं. पण आता काहीच दिवसात जग नाश पावणार हि भावना भारतातील लोकांच्या मनात घर करू लागली. त्यावेळी अनेकांनी आपल्या संपत्ती विकल्या आणि स्वत:वर खर्च करायला सुरु केली. कारण जर जगलोच नाही तर या सर्व संपत्तीचं काय करायचं असा प्रश्न उभा राहिला होता. स्कायलॅब 12 जुलै 1979 या दिवशी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार होतं. त्यामुळे या काळात संपूर्ण भारतभर हाय अलर्ट जारी केला होता. तोपर्यंत भारतीय लोक मृत्यूच्या प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत होते. परंतु, शेवटच्या क्षणी नासाने जाहीर केले कि, स्कायलॅब हे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान हिंदी महासागरात कोसळेल. या स्पेस स्टेशनचे काही तुकडे ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमी भागात पडले परंतु, कोणतीही जीवित हानी झालेली नव्हती. या घटनेबाबत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी ऑस्ट्रेलियाची माफी मागितली होती. अमेरिकेवर या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या एका स्थानिक संस्थेने 400 डॉलरचा दावा ठोकला होता, पण अमेरिकेने काही शेवटपर्यंत ही रक्कम भरली नाही.\nपूर्वीचा लेखधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nपुढील लेखपैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/dinvishesh-news-marathi/special-day-13-september-today-in-history-30-killed-and-130-injured-in-2008-bomb-blasts-in-delhi-nrat-180282/", "date_download": "2021-09-21T09:12:59Z", "digest": "sha1:TDE7WQD5R456SZKDA33VQDFV5W5BQYHB", "length": 11751, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दिनविशेष | १३ सप्टेंबर; इतिहासात आजचा दिवस : २००८ साली दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले. | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nMS Dhoni नंतर CSKचं कर्णधारपदं कोणत्या खेळाडूकडे, ‘या’ चार खेळाडूंची नावं आली समोर\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nदिनविशेष१३ सप्टेंबर; इतिहासात आजचा दिवस : २००८ साली दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.\n१८९८ : हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.\n१९२२ : लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.\n१९४८ : ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.\n१९८५ : सुपर मारियो गेम जपानमध्ये प्रकाशित झाला.\n१९८९ : आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.\n१९९६ : श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.\n२००३ : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.\n२००३ : मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.\n२००८ : दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १��० जण जखमी झाले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/two-kings-met-problem-kolhapur-airport-was-solved-80740", "date_download": "2021-09-21T07:52:52Z", "digest": "sha1:QXKFFUNXORHPDPBTHBSTJIR23BKQTYDV", "length": 7052, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "दोन राजे भेटले; कोल्हापूर विमानतळाचे प्रश्न मार्गी लागले....", "raw_content": "\nदोन राजे भेटले; कोल्हापूर विमानतळाचे प्रश्न मार्गी लागले....\nराज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर विमानतळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विमानतळाच्या विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली.\nदिल्ली : नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची आज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. कोल्हापूर विमानतळाचे 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असे नामकरण करण्याविषयी चर्चा झाली. यावेळी विद्यमान राज्य शासनाने पुन���हा एकदा तसा ठराव करून नव्याने प्रस्ताव पाठविल्यास लवकरच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. The two kings met; The problem of Kolhapur airport was solved ....\nकरवीर छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराज व ग्वाल्हेरचे महाराज श्रीमंत माधवराव शिंदे हे अत्यंत जवळचे मित्र होते. श्रीमंत माधवराव शिंदे यांचे १९४० साली ग्वाल्हेर येथे स्मारक उभारल्यानंतर त्याचे अनावरण छत्रपती महाराजांच्या शुभहस्ते व्हावे, यासाठी श्रीमंत माधवराव शिंदे यांचे पुत्र व ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज श्रीमंत जिवाजीराव शिंदे यांनी शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांना निमंत्रित केले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी स्मारकाचे अनावरण केले होते.\nहेही वाचा : कर्नाटक मंत्रीमंडळ विस्तारात आता पाच उपमुख्यमंत्री\nआजही छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरकर शिंदे घराण्याचे मैत्रीपूर्ण संबंध टिकून आहेत. नुकतीच केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांचे संभाजीराजे छत्रपती यांनी अभिनंदन केले. छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेल्या कोल्हापूर विमानळास महाराजांचे नाव देण्याची मागणी यावेळी केली. २०१८ साली महाराष्ट्र शासनाने तसा ठराव करून प्रस्ताव दिला होता. मात्र, विद्यमान राज्य शासनाने पुन्हा एकदा तसा ठराव करून नव्याने प्रस्ताव पाठविल्यास लवकरच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nआवश्य वाचा : शिवसेनेचा गृहमंत्र्यांचा सल्ला वेळीच पावले उचला\nयासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर विमानतळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विमानतळाच्या विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा सुरू करण्यात येणारे अडथळे जलद दूर करावेत, अशी मागणी केली. तसेच, लवकरच याबाबतीत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ प्रशासन, कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख यांचेसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अशी बैठ�� घेऊन सर्व विषय मार्गी लावू, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/deputy-mayor-solapur-got-pre-arrest-bail-these-conditions", "date_download": "2021-09-21T07:29:21Z", "digest": "sha1:SY2TZ7WOYTI74O2DGLTQZEZED67ZB4RV", "length": 9357, "nlines": 26, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सोलापूरच्या उपमहापौरांना या अटींवर मिळाला अटकपूर्व जामीन", "raw_content": "\nसोलापूरच्या उपमहापौरांना या अटींवर मिळाला अटकपूर्व जामीन\nफ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना न्यायालयाने शनिवारी (ता. 6) अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. देशपांडे यांनी हा आदेश दिला.\nपुणे : फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना न्यायालयाने शनिवारी (ता. 6) अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. देशपांडे यांनी हा आदेश दिला.\nकाळे यांनी 2002 मध्ये पिंपळे-निलख येथील औदुंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंधू सुभाष चव्हाण (रा. कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काळे यांच्या विरोधात 4 मे 2019 ला सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.\nसांगवी ठाण्यातील उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांचे पथक 29 मे रोजी सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले. काळे यांना ताब्यात घेऊन, हे पथक त्याच दिवशी रात्री शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना शिंका येऊ लागल्याने उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.\nमात्र, ताप आणि शिंका असल्याने पोलिसांनी काळे यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक होते. पण त्यांना सोडून देण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली.\nदरम्यान, काळे यांनी ऍड. प्रशांत जाधव यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. रविवारी दुपारी एक ते चार या वेळेत सांगवी पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहायचे. तपासात सहकार्य करण्याच्या या अटींवर व 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर काळे यांची सुटका करण्यात आली.\n'फरार' होणे दोन पोलिस अधिकाऱ्यांना भोवले\nपुणे : सोलापूरचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना दोन गुन्ह्यांत मदत करणे पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांना चांगलेच महाग पडले आहे. काळे यांना सोलापुरातून गाजावाज करून फसवणुकीच्या गुन्ह्यातून पकडून सांगवी पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना अटक करून न्यायालयाता नेण्याऐवजी पोलिसांनी त्यांना ठाण्याबाहेर सहज जाऊन दिले. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.\nसोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (ता. 29) सोलापुरातून ताब्यात घेतले. त्यांना 30 मे रोजी न्यायालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र त्या सायंकाळी उशिरापर्यंत अटकेची पूर्तता न झाल्याने काळे हे सरळ पोलिस ठाण्यातून फरार झाले. त्याला पोलिसांची साथ होती की काय, असा सुरवातीपासून संशय होता. मात्र काळे यांना शिंका आल्याने, ताप असल्याने कोरोनाचा संशय होता. ती भीती असल्याने त्यांना सोडून दिल्याची सारवासारव नंतर पोलिसांनी केली होती.\nफ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी व सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोलापूरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात सांगवी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व अन्य कर्मचारी शुक्रवारी सकाळी गेले होते. त्यानंतर त्यांनी काळे हा कुठे आहे, याची माहिती घेतली. त्यांना 29 मे रोजी घरातून अटक केल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा त्यांना पुण्यात आणण्यात आले. सांगवी पोलिस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांना चोवीस तासांच्या आत न्यायालयात दाखल करणे आवश्‍यक होते. मात्र ती कार्यवाही होण्याच्या आतच ते फरार झाल्याचे वृत्त सर्वप्रथम सरकारनामाने दिले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/mumbai/vinay-dubey-got-arrested-due-to-crowd-collecting-at-bandra-station-4665/", "date_download": "2021-09-21T07:43:16Z", "digest": "sha1:WSXG7TBZLYYM2FUTNCZNDNXZR4BCCXZO", "length": 14608, "nlines": 122, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "वांद्रे स्थानकातील मजुरां��्या गर्दी प्रकरणात ‘विनय दुबे’ला अटक", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र मुंबई वांद्रे स्थानकातील मजुरांच्या गर्दी प्रकरणात ‘विनय दुबे’ला अटक\nवांद्रे स्थानकातील मजुरांच्या गर्दी प्रकरणात ‘विनय दुबे’ला अटक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन हे ३ मे पर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केल्यानंतर काल दुपारी वांद्रे स्थानकावर परप्रांतियांच मजुरांची अक्षरशः गर्दी जमली. इथे जमलेल्या प्रत्येकाला आपआपल्या गावी जायचे होते. अचानक ए��ढी गर्दी कशी जमली याबद्दल राज्य सरकार तसेच पोलीस यंत्रणेसमोर असंख्य प्रश्न उभे राहीले. दरम्यान पोलिसांनी याचा पूर्ण तपास केला असता ते उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याच्यापर्यंत पोहोचले. जमावाला भडकवल्याप्रकरणी दुबे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.\nवांद्रे येथे गर्दी जमावल्याप्रकरणी विनय दुबेला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याने फेसबुक वर लाईव्ह करत उत्तर भारतीयांसाठी मजदूर आंदोलनाची हाक दिली होती.\nपरप्रांतीयांना आपण आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी पायी जाणार असल्याचे त्याने म्हटले होते. यासाठी प्रत्येकाची माहिती व्हॉट्सएप नंबरवर पाठवण्याचे आवाहन देखील त्याने केले होते.\nफेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आंदोलनाची जाहीर केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी विनय दुबेला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.\n१५ एप्रिलला लॉकडाऊन शिथिल होईल आणि रात्री १२ नंतर आपल्याला आपल्या राज्यात परतता येईल अशी आशा या कामगारांच्या मनामध्ये होती. एकंदर पाहता वांद्रे परिसरात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. हे सर्व कामगार या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर कामे करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या राहण्याचे आणि खाण्याचे अत्यंत हाल होत आहेत. यातील काही कामगार काम करत असलेल्या ठिकाणीच राहत आहेत.\nशिवाय, एकाच घरात १३ ते १४ लोक राहत असल्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा अक्षरशः तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. अशात कोरोना या धोकादायक विषाणूचा याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या कामगारांनी आपल्या राज्यात जाण्याचा पर्याय निवडला आहे.\nदरम्यान आज लॉकडाऊन संपेल आणि किमान लांब पल्ल्याच्या गाड्या तरी सुरू होतील आणि आपल्याला गावी परतता येईल अशी आशा प्रत्येक कामगाराच्या मनात होती. पण अचानक लॉकडाऊन वाढल्यामुळे अनेकांची निराशा झाली. लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक सेवा बंद आहे, शिवाय राज्यांच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत. अशा सर्व परिस्थितीत कामगारांची अचानक जमलेली गर्दी प्रश्न निर्माण करत आहे\nPrevious articleप्रो कबड्डीचा प्रसिद्ध खेळाडू काशीलिंग एडकेला अवैध दारूविक्री आणि जुगार मध्ये पोलिसांनी केली अटक\nNext articleलॉकडाऊनची नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर, वाचा क��य काय सुरू होणार…\nमुंबईत समुद्राच्या किनाऱ्यावर व नदीकाठी महापालिकेकडून छटपूजेला बंदी\nमुंबईत केवळ २ तास फटाके फोडण्याची परवानगी; महापालिकेचे परिपत्रक जारी\nडॉ. रेड्डीज लॅब नंतर मुंबईतील आणखी एका कोरोना लस बनवणाऱ्या फार्मा कंपनीवर सायबर हल्ला\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/(-)-70/", "date_download": "2021-09-21T09:26:05Z", "digest": "sha1:6V7NNTJEAVPFW2I3DQDE2HVF3YM7B3BW", "length": 5496, "nlines": 112, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-आता आठवताहेत --- (संदीप खरे यांची माफ़ी मागुन...)", "raw_content": "\nआता आठवताहेत --- (संदीप खरे यांची माफ़ी मागुन...)\nAuthor Topic: आता आठवताहेत --- (संदीप खरे यांची माफ़ी मागुन...) (Read 4407 times)\nआता आठवताहेत --- (संदीप खरे यांची माफ़ी मागुन...)\nआता आठवताहेत ते फ़क्त काळेभोर रस्ते\nबाकि सारे आकार उकार प्रकार गोलाकार\nडिम होत चाललेल्या सिग्नलसारखे डिम होत जात जात बंद होत आहेत\nबंदच व्हावा एखादा सिग्नल..\nआणि उरावा बिनधास्त रस्ता\nत्याच्या छातीवर भरधाव बाइक्स\nबेभान आलेली गाफिल गाड़ी\nआणि पश्चिमेच्या वाक्षाकडे झुकलेले गोलाकार खड्डे\nआता आठवताहेत ते फ़क्त काळेभोर रस्ते\nविसरत चाललोय गाडीतून उतरताना\nव मला नेमका धक्का देणारा तो विचित्र खड्डा\nतो खड्डा तर केव्हाच बुजला..मनातल्या ईच्छेसारखा\nरस्ता मात्र अजुनही तिथेच\nपण त्याच्याही वरचा थर किमान चारदातरी नविन बसवलेला\nआता तर खड्डा नव्हे.. डाम्बरसुद्धा नवा आहे कदाचित..\nतरीही जुन्याच नावाने रस्त्याला ओळखाताहेत सगळे.......\nआता आठवताहेत ते फ़क्त काळेभोर रस्ते\nरस्त्यासाठी, माझी एक सही नसलेली कविता\nत्याच्याकडे, त्याच्यामुळेच झालेल्या अपघातातील\nचाचपडत बसलेले काही RTO चे संकेत, रस्त्यांचे फाटे, अजुनही....\nतोडलेले सिग्नल, भरलेले दंड आणि पोलिस अजुनही....\nबाकि अनोळखी होउन गेलो आहोत\nमाझ्या नशिबी आलेला खड्डा,\nआणि त्यामुळे ट्रैफिक-जाममधे अडकलेले हे सगळे\nआता आठवताहेत ते फ़क्त काळेभोर रस्ते\nओरिजनल : आता आठवताहेत ते फ़क्त काळेभोर डोळे\nआता आठवताहेत --- (संदीप खरे यांची माफ़ी मागुन...)\nRe: आता आठवताहेत --- (संदीप खरे यांची माफ़ी मागुन...)\nआता आठवताहेत --- (संदीप खरे यांची माफ़ी मागुन...)\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/maha-shivratri-2021-mantra-to-get-rid-of-debt-121030200022_1.html", "date_download": "2021-09-21T07:35:15Z", "digest": "sha1:PP77BGTCLEHJ7LS6YZWOI65UHEH7IHNC", "length": 8087, "nlines": 123, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे 17 सोपे शिव मंत्र", "raw_content": "\nMaha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे 17 सोपे शिव मंत्र\nमहाशिवरात्री आणि नंतर मासिक शिवरात्रीला सूर्यास्‍तावेळी आपल्या घरात बसून आपल्या गुरुदेवाचे स्मरण करुन महादेवाचे स्मरण करावे आणि नंतर या 17 मंत्रांचा उच्चार करावा. 'शिवच गुरु आहे गुरुच शिव आहे' म्हणून गुरुदेवाचे स्मरण देखील करावे.\nज्यांचा गुरुदेवात दृढ विश्वास आहे त्यांनी गुरुदेवाचे स्मरण करत-करत मंत्र बोलावे. ज्यांच्यावर कर्ज आहे आणि फेडणे अवघड जात असेल त्यांनी शक्योतर महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावावा आणि मंत्र उच्चारित करावे. शक्य नसल्यास घरी बसून देखील मंत्र उच्चारण करणे प्रभावी ठरेल-\n1) ॐ शिवाय नम:\n2) ॐ सर्वात्मने नम:\n3) ॐ त्रिनेत्राय नम:\n4) ॐ हराय नम:\n5) ॐ इंद्रमुखाय नम:\n6) ॐ श्रीकंठाय नम:\n7) ॐ सद्योजाताय नम:\n8) ॐ वामदेवाय नम:\n9) ॐ अघोरहृदयाय नम:\n10) ॐ तत्पुरुषाय नम:\n11) ॐ ईशानाय नम:\n12) ॐ अनंतधर्माय नम:\n13) ॐ ज्ञानभूताय नम:\n14) ॐ अनंतवैराग्यसिंघाय नम:\n15) ॐ प्रधानाय नम:\n16) ॐ व्योमात्मने नम:\n17) ॐ युक्तकेशात्मरूपाय नम:\nया मंत्राचे उच्चारण करुन आपल्या ईष्ट व गुरुला प्रणाम करुन शिव-गायत्री मंत्र बोलावे-\n महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्\nज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे, त्यांनी महादेवाला नमन करुन 17 वेळा हे देखील म्हणावे की - माझ्या डोक्यावरील हा भार उतरवावा, मी निर्भर जगत आपली भक्ती करत राहू आणि केवळ समस्याची आठवण न काढत राहू.\nलाल किताबानुसार 5 उपाय केल्याने कर्जमुक्त व्हाल\n11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री, या 7 चुका टाळा\nMahashivratri 2021 महाशिवरात्री शुभ मुहूर्त येथे जाणून घ्या\nGanesh Chaturthi 2021: असुरांच��� राजा गजमुख कसा बनला उंदीर जाणून घ्या बाल गणेशाची ही रोचक कथा\nAnant Chaturdashi 2021: अनंत चतुर्दशी व्रत शुभ मुहूर्त, पूजा विधि आणि व्रत कथा\nबुधवारी गणपतीची पूजा केल्यास मिळतील हे 5 फायदे\nAnant Chaturdashi 2021 अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा, हातात 14 गाठी बांधतात, जाणून घ्या 14 गाठींचे रहस्य\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/plasto-line-company-sealed-for-making-plastos-fake-tank-delhi-high-court-order-action-nrab-171489/", "date_download": "2021-09-21T08:19:49Z", "digest": "sha1:MT4JYL2GRBCRS4SWWMI7ADVAWDID6IUE", "length": 18062, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोल्हापूर | प्लास्टोची बनावट टाकी बनवणारी प्लास्टो लाईन कंपनी सील : दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणा��� सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nकोल्हापूरप्लास्टोची बनावट टाकी बनवणारी प्लास्टो लाईन कंपनी सील : दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई\nकोल्हापूर येथील पोतदार हे कुशिरे येथे प्लास्टो लाईन कंपनी चालवत होते त्यांनी दिल्ली न्यायालयाने नेमलेल्या स्थानिक कमिशनला सत्कार्य करीत न्यायालयात उपस्थित रहाण्याची नोटीस स्विकारली आहे या कारवाईमुळे कंपनीकडे काम करणाऱ्या सुमारे वीस एक कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.कुशिरे औद्योगिक परिसरातही या कारवाईने खळबळ उडाली आहे.\nवारणानगर : कुशिरे ता. पन्हाळा येथील औद्योगिक वसाहतीत प्लास्टो कंपनीची बनावट टाकी बनवणारी प्लास्टो लाईन कंपनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने कंपनीच्या कायदेशीर सल्लागार व नेमलेल्या स्थानिक कोर्ट कमिशनने कोडोली पोलीसांच्या उपस्थितीत शील केली प्लास्टो कंपनीची महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई आहे.\nआरसी प्लास्टो टँक अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कायदेशीर सल्लागार आशिष विश्वकर्मा,नवकार असोसिएट्सचे वकील आणि आयपीआर सल्लागार विजय सोनी, नम्रता जैन यांनी गुरुवारी कुशीरेतील बनावट टाकी तयार करणाऱ्या प्लास्टो लाईन कंपनीवर मोठी कारवाई केली. प्लास्टोलाईनच्या नावाने कंपनीमध्ये टाक्या विकल्या जात आहेत ज्यावर लिहिलेले आहे की प्लॅस्टो प्लास्टिकच्या टाक्या आरसी प्लास्टो टँक्स अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नोंदणीकृत ट्रेडमार्क आणि नोंदणीकृत कॉपीराइट शैलीचा वापर करून प्लास्टोलाइनच्या नावाने बाजारात विकल्या जात आहेत अशा तक्रारी कंपनीला कोल्हापूरच्या एका कंपनीकडून सातत्याने तक्रारी येत होत्या याची दखल घेवून ही कारवाई केली.\nनवकार असोसिएट्सचे वकील आशिष विश्वकर्मा, विजय सोनी, नम्रता जैन यानी आरसी प्लास्टो टँक अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​ वतीने दिल्ली न्यायालयात दावा दाखल केला यामध्ये न्यायालयाने स्थानिक कोर्ट कमिशन नेमून कारवाईचे आदेश दिल्यावर या नेमलेल्या कमिशनने आज गुरुवार दि. १९ रोजी कुशिरे येथे प्रत्यक्ष प्लास्टो लाईल कंपनीत येवून तयार केलेली टाकी तसेच बनावट ट्रेडमार्क व इतर साहित्य जप्त करून यंत्रसामुग्रीसह संपूर्ण कंपनीला सील केले.स्थानिक कोर्ट कमिशनच्या कार्यवाहीमध्ये आरसी प्लास्टो टँक अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड चे नोंदणीकृत ट्रेडमार्क होते आणि नोंदणीकृत कॉपीराइट वापरणे. टाकी प्लास्टोलाइन नावाने विकली जात आहे, ज्यामध्ये स्थानिक कमिशनने शोध घेवून जप्त करून कंपनी सील केली यामध्ये यंत्रसामग्री तसेच पाच लाख रू. मुद्देमालाचा समावेश आहे यावेळी कोडोली पोलीस ठाणयाचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\nकोल्हापूर येथील पोतदार हे कुशिरे येथे प्लास्टो लाईन कंपनी चालवत होते त्यांनी दिल्ली न्यायालयाने नेमलेल्या स्थानिक कमिशनला सत्कार्य करीत न्यायालयात उपस्थित रहाण्याची नोटीस स्विकारली आहे या कारवाईमुळे कंपनीकडे काम करणाऱ्या सुमारे वीस एक कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.कुशिरे औद्योगिक परिसरातही या कारवाईने खळबळ उडाली आहे.\nप्लास्टो ही नामाकिंत कंपनीच्या टाक्या या देश विदेशात विकल्या जातात याच कंपनीच्या नावाचे व ट्रेडमार्कचा फंडा वापरून प्लास्टो लाईन या नावाने कमी दर्जाच्या व लगेच खराब होणाऱ्या टाक्या बाजारात विकल्या जात होत्या ग्राहकांची फसवणूक झालेवर याची तक्रार कंपनीकडे येत होती याची दखल घेवून बनावट टाकी तयार करणाऱ्या प्लास्टो लाईन कंपनीची खातरजमा करून या संदर्भाने दिल्ली उच्च न्यायालयाद दावा दाखल करून कंपनीने कारवाई केल्याचे प्लास्टो कंपनीचे कोल्हापूर येथील मार्केटिंग मॅनेजर जीवन डोंगळे यानी सांगितले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्���धानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/hanumantakhede-sims-student-built-a-cold-room-based-on-zero-energy/", "date_download": "2021-09-21T08:23:23Z", "digest": "sha1:XFQCSFDBDYHGOVWAEGZYEOOWTD36BREZ", "length": 6525, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "हणुमंतखेडे सिम च्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष | Jalgaon Live News", "raw_content": "\nहणुमंतखेडे सिम च्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष\n सध्याच्या वातावरणात प्रत्येकाने स्वताला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अवसरून शेताकर्यांनी देखील आधुनिक राहावे म्हणून ग्रामीन कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत क. का .वाघ. कृषी महाविदयालयातील विद्यार्थीनी तालुक्यातील हणुमंतखेडे सिम येथील कृषिकन्या ऐश्वर्या संजय पाटील या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांनी पिकवलेला माल साठवून ठेवता यावा यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष बनवला आहे.\nया वेळेस विकता यावा यासाठी पिकवलेला माल साठवण्यासाठी वीट,बांबू.पाईप,खाली पोती याचा वापर करून शितकक्ष कसे निर्माण करता येईल याचे उत्तम उदाहरण कु पाटील यांनी केले आहे. या शिताकक्षाचे वातावरण बाहेरील वातावरणा १० ते १५ सेल्सिअस ने कमी असते म्हणून शेतकरी आपल्या मालाची साठवणूक जास्त वेळ करू शकतो.\nफळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आद्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्‍य आहे. शितकक्षात साठवणूकीमुळे शेतकऱ्यांनी पीकवलेला भाजीपाला फळे जास्त काळ टिकतात. या शितकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही शितकक्षाची उभारणी कमी खर्चात व सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीषकुमार हाडोळे ,कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार , प्रा. सुनील बैरागी व प्रा. निलेश गड���े यांचे मार्गदर्शन लाभले\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nनिर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा- डॉ.…\nगुरांच्या अवैध वाहतुकीवर एरंडोल पोलिसांची कारवाई ; ५ बैलांसह…\nविषारी प्राशन केल्याने एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/jalgaon-adult-commits-suicide-by-hanging-in-muktainagar/", "date_download": "2021-09-21T08:56:22Z", "digest": "sha1:TCQ3HBBFLWTZQRCOKWOEQXBM2KEEQSPK", "length": 5796, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जळगावच्या प्रौढाची मुक्ताईनगरात गळफास घेऊन आत्महत्या | Jalgaon Live News", "raw_content": "\nजळगावच्या प्रौढाची मुक्ताईनगरात गळफास घेऊन आत्महत्या\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Apr 1, 2021\n शहरातील मुक्ताईनगरात राहणार्‍या प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. नंदकिशोर भालचंद्र तिवास्कर (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मुक्ताईनगरातील रहिवासी नंदकिशोर तिवास्कर यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान त्यांची पत्नीच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला.\nयाबाबतची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांचा मृतदेह खाली उतरवित तो शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी वंदना तिवास्कर यांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/young-painter-dies-of-electric-shock/", "date_download": "2021-09-21T08:42:49Z", "digest": "sha1:HCAVY4IHVJG2ZRWZHFHHN5NNH2MRRPII", "length": 6496, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "इलेक्ट्रीकचा शॉक लागून तरुण पेंटरचा मृत्यू | Jalgaon Live News", "raw_content": "\nइलेक्ट्रीकचा शॉक लागून तरुण पेंटरचा मृत्यू\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Sep 2, 2021\n रंगकाम करीत असताना एका ४० वर्षीय तरूणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील जळगाव शहरातील पांडे चौकात घडली असून बाबुलाल बनीमियॉ पटेल (वय-४०) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nयाबाबत असे की, शहरातील तांबापूरा भागातील बाबुला पटेल हे पेंटरचे काम आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, बुधवारी पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करीत असताना त्यांना इलेक्ट्रीक वायरला धक्का लागला. त्यात त्यांचा शॉक लागून मृत्यू झाला.\nदरम्यान मयत झालेल्या तरूणाची घरीची आर्थीक परिस्थिती हालाखीची असल्याने कुटुंबियाला आर्थीक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nमयताच्या पश्चात आई अबीदाबी, पत्नी फरीदा, फरान, सना, शहिन हे तीने मुले आणि लतीफ, हारून आधि शरीफ हे तीन भाऊ असा परिवार आहे. मयत बाबुलालच्या नातेवाईकांना काम करून घेणाऱ्या व्यक्तीकडून आर्थीक मदत मिळावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा हिंदू-मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर वेलफेअर असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष इस्माईल खान, जिल्हा सल्लागार अकील शेख अहमद, दगडू शहा पेंटर आदींनी केली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअखेर जळगा��� तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/covid-19-vaccine-for-children-likely-by-august-says-mansukh-mandaviya-zws-70-2543733/", "date_download": "2021-09-21T09:03:44Z", "digest": "sha1:CXRE5QMLUU2YPBXQFX7WHU2UGLFLMP5S", "length": 15012, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "covid 19 vaccine for children likely by august says mansukh mandaviya zws 70 | मुलांचे लसीकरण लवकरच!", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nकेंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांचे स्पष्ट संकेत\nकेंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांचे स्पष्ट संकेत\nनवी दिल्ली : देशातील १२-१७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू करण्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी दिले. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पाश्र्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.\nभाजप संसदीय पक्षाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. १२ ते १७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होईल, असे मंडाविया यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत हा मोठा लसउत्पादक देश असून, आणखी कंपन्यांच्या लशींना लवकरच परवानगी मिळेल, असे मंडाविया म्हणाले. याआधी १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण जुलै किंवा ऑगस्टपासून सुरू होईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.\n१२-१७ वयोगटातील मुलांना लस उपलब्ध करण्यासाठी त्याच्या लवकर चाचण्या घेण्यात याव्यात आणि त्यांच्या लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि झायडस कॅडीला या लशींची मुलांवर चाचणी सुरू आहे. १२ वर्षांपुढील मुलांसाठी झायडस कॅडीला लस लवकरच उपलब्ध होईल, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात नुकतेच स्पष्ट केले होते.\nसप्टेंबरपासून मुलांना (१२-१८) झायडसची लस देण्यात येईल, असे लसींबाबतच्या राष्ट्रीय तज्ज्ञगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते. कोव्हॅक्सीनच्या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबपर्यंत मिळतील, असे ‘एम्स’चे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले होते. मुलांचे लसीकरण सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता डॉ. गुलेरिया यांनी वर्तवली होती. करोनाची साखळी तोडण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले होते. त्याआधीच मुलांचे ल���ीकरण झाल्यास संभाव्य तिसरी लाट रोखण्यास किंवा तिची तीव्रता कमी करण्यास ते उपयुक्त ठरेल, असे मानले जाते. दरम्यान, युरोपने १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी मॉडर्ना लशीच्या वापरास नुकतीच परवानगी दिली आहे.\nदेशात आतापर्यंत ४४ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. देशातील नागरिकांचे वर्षांअखेपर्यंत लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, लसीकरण संथगतीने सुरू आहे. सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण होत असून, या मोहिमेत १२ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश झाल्यानंतर लसपात्रताधारकांमध्ये वाढ होईल. त्यामुळे लसपुरवठय़ाचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे.\nकरोनामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरू करण्यासाठी मुलांचे लसीकरण करणे हाच एक मार्ग आहे. त्यामुळे मुलांच्या लसीकरणानंतर शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nजम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट जखमी\n“भ्रष्टाचार चालणारच नाही”, सरकार करणार Amazon लाच प्रकरणाची चौकशी\n“भारतात ज्याठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्याठिकाणी भाजपा मंदिरे बांधणार”\nभारतीयांना अपमानकारक वागणुक दिल्याचं सांगत थरुर यांची UK मधील कार्यक्रमातून माघार, संतापून म्हणाले…\n“भारतीय आणि पाकिस्तान्यांमधील फरक हा ‘भारत माता की जय’मुळे कळतो”\n“जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तिथे…”; मोहन भागवत यांचं वक्तव्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/ipl-2021-cancel-out/", "date_download": "2021-09-21T08:50:25Z", "digest": "sha1:PIZAZW676LXJNQLYGRHKI6ONVBIOTJKJ", "length": 12135, "nlines": 139, "source_domain": "marathinews.com", "title": "अखेर आयपीएल पुढील सर्व सामने रद्द - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeSports NewsCricketअखेर आयपीएल पुढील सर्व सामने रद्द\nअखेर आयपीएल पुढील सर्व सामने रद्द\nBCCI च्या सूत्रांनी सांगितले कि, कोरोना महामारीच्या संकटामुळे इंडियन प्रीमियर लीग 2021 चे उर्वरित सामने मुंबईमध्ये खेळवले जाऊ शकतात, यासाठी मुंबईमध्ये सर्व सुविधाची तयारी केली जात आहे. सोमवारी KKR संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियरला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याचे लक्षात आल्यवर एकच गोंधळ उडाला. यामुळे काल होणारा RCB विरुद्ध KKR सामना देखील रद्द करण्यात आला.\nBCCI अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यातच IPL चे उर्वरित सामने मुंबईत शिफ्ट केले जाण्याची शक्यता आहे. सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा निर्णय झाल्यावर बंगळुरू आणि कोलकतासह अहमदाबादमध्ये होणाऱ्या प्लेऑफसह फायनलचा सामनाही मुंबईमध्येच होईल. याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. BCCI च्या या नियोजनानुसार 8 किंवा 9 मे पासून IPL चे सर्व सामने मुंबईतील तीन स्टेडियममध्ये खेळवण्यात येऊ शकतात. मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील ही मोठी स्टेडियम उपलब्ध आहेत. आतापर्यंत या सीजनमधील 10 सामने वानखेडेमध्ये खेळवले गेले आहेत. इतर दोन स्टेडियमही सामन्यांसाठी तयार असल्याची माहिती आहे.\nआयपीएल स्पर्धेत कोरोना विषाणूने अखेर शिरकाव केलाच. खेळाडू कित्येक महिने बायो बबल मध्ये असून सुद्धा, तसेच दर दिवसानी होणारया कोरोना चाचण्या आणि प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगूनसुद्धा अखेर केकेआर च्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झालीच. जग सर्व कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना, आणि सर्वात जास्त भयावह परिस्थिती भारतात असतानासुद्धा आयपीएल सामने मात्र दिवस रात्र सुरु होते. कोरोनाची स्थिती पाहता, खेळाडूंच्या मनात देखील स्वत:च्या प्राणाबद्दल भीती निर्माण होऊ लागली आहे. कोलकाता संघातील काही खेळाडूंना या विषाणूची लागण झाल्याने ही त्यांची भीती सार्थ ठरली. सोमवारी हाती आलेल्या वृत्तामुळे कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रद्द करावा लागला. तर, संघातील इतर खेळाडूंना त्यांच्यापासून लांब असे विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय़ घेतला गेला आहे. आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीच, काही स्वदेशी तर काही परदेशी खेळाडूंनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत, आयपीएल स्पर्धेतून माघार घेतल्याचं बघायला मिळाले. देर आये दुरुस्त आये, ही उक्ती मान्य करून आणि आयपीएल वर कोरोनाचे घोंघावणारे संकट पाहून, आणि अधिकाधिक खेळाडूंना होऊ शकणारी कोरोनाची लागण पाहाता बीसीसीआयकडून ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nपूर्वीचा लेखनिवडणुकांनंतर देशात इंधन वाढ\nपुढील लेखबिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स होणार विभक्त\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/18029-kahi-kale-tula-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T09:09:55Z", "digest": "sha1:IAQDEWRY6R2BF2HV2Q73ZRCGZJDG2WPP", "length": 2952, "nlines": 57, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kahi Kale Tula / काही कळे तुला, काही कळे मला - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKahi Kale Tula / काही कळे तुला, काही कळे मला\nनकळत का असे घडते\nअनोळखी वाटेवरती जीव होतो खुळा\nकाही कळे तुला, काही कळे मला\nचाहूल भेटण्याची, ही ओढ वाहण्याची\nया उधाणल्या लाटेवरती जीव होतो खुळा\nतुझ्याकडे रुसायचे, तुझ्यासवे हसायचे\nअबोल मी, अबोल तू, मनातले कळायचे\nस्वप्न सावलीचे जपून मी पुन्हा पुन्हा\nया अनोळखी वाटेवरती ऊन भेट मला\nकाही कळे तुला, काही कळे मला\nशहारल्या क्षणांतही अपूर्ण मी अपूर्ण तू\nउन्हातल्या धुक्यातुनी खुणावतो नवा ऋतू\nभास आठवांचे असूनही पुन्हा पुन्हा\nया अनोळखी वाटेवरती स्पर्श भेटे मला\nकाही कळे तुला, काही कळे मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/jalgaon-bjp-3-corporator-in-shivsena/", "date_download": "2021-09-21T08:40:44Z", "digest": "sha1:MZ7RIRRYPZAGPG2IEDQQAS77F45EVJRZ", "length": 5905, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "संकटमोचकांना पुन्हा धक्का, भाजपचे ३ नगरसेवक सेनेत | Jalgaon Live News", "raw_content": "\nसंकटमोचकांना पुन्हा धक्का, भाजपचे ३ नगरसेवक सेनेत\n शिवसेनेने राज्यात करेक्ट कार्यक्रम मोहीम सुरू केली असून भाजपचे नगरसेवक गळाला लावत सेनेची सत्ता प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव मनपातील २७ भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शनिवारी पुन्हा तीन नगरसेवकांनी शिवबंधन बांधले आहे. जळगाव मुक्ताईनगर आणि पुन्हा जळगाव असे लागोपाठ तीन धक्के भाजपचे संकटमोचक ��ाजी मंत्री गिरीश महाजन यांना सेनेने दिले आहेत.\nशुक्रवारी मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या ३ नगरसेवकांना सेनेने गळाला लावले आहे.\nजळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन सुरेश सोनवणे, शोभा बारी, शेख हसिना शेख शरीफ यांनी सेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव विनायक राऊत, संपर्क प्रमुख विलास पारकर, संजय सावंत, मोहन म्हसळकर, उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या उपस्थितत नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/premium-article/marbat-history-protest-against-the-british-this-130-year-old-nagpur-tradition-nk990", "date_download": "2021-09-21T08:21:31Z", "digest": "sha1:HFJTNDEPI74LQHVA7RLEV33CLUPQAANF", "length": 21126, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काय म्हणता?, याच मारबतीने ब्रिटिशांचा केला विरोध!", "raw_content": "\n, याच मारबतीने ब्रिटिशांचा केला विरोध\nनागपूर जसे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते मारबतीसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण देशात याच शहरात हा उत्सव साजरा करण्यात येतो. पोळ्याचा पाडव्याला हा उत्सव असतो. शंभर वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव ब्रिटिश राजवटीच्या विरोधात करण्यात आला होता. ब्रिटिश जुलूम करीत असताना त्याच्या निषेध करण्यासाठी मारबत काढण्यात येत होती. स्वातंत्र्यानंतर मारबतीचा उद्देशात बदल झाला. देशाअंतर्गत प्रश्नावर ही माबरत काढण्यात येत आहे. याला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद असतो. यावर्षीही याचे आकर्षण राहणार आहे. मात्र, कोरोनाचा काळ बघता उत्सवावर शंका येते.\nशंभर वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या पिवळी मारबत उत्सव पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. जागनाथ बुधवारी येथील तऱ्हाणे तेली समाज पिवळी मारब�� उत्सव समितीतर्फे पिवळ्या मारबतीची तर नेहरू पुतळा, इतवारी येथून काळी मारबत उत्सव समितीतर्फे काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. विविध बडगा उत्सव समितीच्या बडग्यांचाही समावेश असतो. रोगराई, भ्रष्टाचाराला घेऊन जागे मारबत म्हणत लाखोंचा जनसमुदाय नाचत गात मिरवणुकीत सहभागी होतो. शहीद चौकात पिवळी मारबत व काळ्या मारबतीची गळा भेटीच्या वेळी उत्साहाला अगदी भरतेच आलेले असते. काळी, पिवळी मारबत, बडग्यांची मिरवणूक, त्यात सहभागी उत्साही तरुणांनी डीजे, ढोल ताशा पथक आणि बॅण्ड पथकाच्या तालावर ठेका धरतात. मध्य व पूर्व नागपुरात मिरवणुकीदरम्यान तरुणाईच्या जल्लोषाला उधाण येते. या उत्सवाला हजारोंच्या संख्येने नागपूरकर हजेरी लावत असल्याने संपूर्ण मार्गात ''मेगा ब्लॉक''चेच स्वरूप येते.\nइतरत्र कोठेही हा उत्सव साजरा होत नाही. १८९५ साली जागनाथ बुधवारी या भागातून सुरुवात झालेला मारबत उत्सव आज मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. समाजातील काही दृष्ट प्रवृत्तींना घालवून देण्यासाठी मारबतीचा प्रतीक म्हणून वापर केला जातो. मिरवणुकीत मारबतीसोबतच बडग्यांचाही समावेश असतो. वाईट शक्तीची धिंड काढून त्यांचे शहराबाहेर दहन करण्यात येते. शहर स्वच्छ, प्रदूषण मुक्त आणी समस्या विरहीत ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा विरोध करण्यासाठी मारबत उत्सवाचे मोठे योगदान आहे.\nहेही वाचा: पंछी नदिया पवन के झोंके\nमारबतीमुळे शहराला वेगळी ओळख\nमारबतीमुळे नागपूर शहराला वेगळी ओळख मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. लोकांचा मोठा सहभाग यात असतो. त्यामुळे दिवसेंदिवस या उत्सवाला महत्‍त्व प्राप्त झाले आहे. विविध समस्या मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतो. सरकारने समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा.\n- बिट्टू डोये, टिमकी\nसरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न\nब्रिटिश सरकार गेल्यानंतरही ही परंपरा लोकांनी कायम ठेवली आहे. सरकारला या माध्यमातून जागविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लोकांच्या अनेक समस्या आहेत. त्या मारबतीच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात येतो. त्यामुळे सरकारने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात.\n- अश्विनी सोनावणे, जाग���ाथ बुधवारी\nचीन-भारतातील ‘द लाँग गेम’\nडोकलाम, गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे भारत-चीनमधील संबंध अलीकडच्या काळात खूप ताणले गेले आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून डोकलाम तिढा सोडवण्यात विजय गोखले यांनी प्रमुख भूमिका बजावली. तियानमेन चौक नरसंहार, पोखरण अण्वस्त्र चाचणीच्या वेळी ते बीजिंगमध्ये कार्यरत होते. त्यांचे नुकतेच भारत-चीन संबंधावर\nचीन कधीच त्यांच्या मित्रांसोबत वाटाघाटी करत नाही. ज्या देशांबद्दल त्यांना अडचणी वाटतात त्यांच्यासोबत ते वाटाघाटी करतात.\nआपल्या सुरक्षेसाठी ओझोनला वाचवण्याची गरज\nसुर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांना वाचवण्याचं काम ओझोनचा थर करतो. मात्र पृथ्वीवर प्रदुषणामुळे या ओझोनच्या थराला हानी पोहोचत आहे. याच ओझोनच्या थराच्या संरक्षणासाठी प्रबोधनाच्या उद्देशाने जगभरात १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. सजीवांना जगण्यासाठी ऑ\nसिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा - संस्थानच्या चलनात रुपयाचा प्रवेश\nकोणत्याही मुलखात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार येथील चलन व्यवस्था असते. सावंतवाडी संस्थानच्या चलन व्यवस्थेत अनेक राज्यकर्त्यांच्या चलनांचा प्रभाव दिसतो. १६७९च्या दरम्यान करी दाभोळी या नावाचे एक नाणे चालू असल्याचे उल्लेख आढळतात. चार करी दाभोळी म्हणजे एक पिरखानी रुपया होत असे. याशिवाय होन हे नाण\nअगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’\n-संजय उपाध्येभारतात सर्वांत जास्त पाऊस मेघालय राज्यातील चेरापुंजी येथे पडतो. त्यानंतर देशात आणखी एक ठिकाण आहे, की जेथे चेरापुंजीच्या तोडीस तोड असा झिम्माड पाऊस कोसळतो. कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्ष\nकर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्षभरात सुमारे ८,००० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nकॉफीमुळे तु्म्हाला थकवा येतो का जाणून घ्या कारणे आणि उपाय\n- राजेंद्र कृष्णराव घोरपडेअमेरिकेमध्ये कॉफीचा सर्रास वापर केला जातो. सुमारे ७५ टक्के प्रौढ व्यक्ती कॉफीचा आनंद रोज घेतात. कॉफीमध्ये कॅफिन आणि अन्य घटक असतात. त्यामुळे मन ताजेतवाने होते. जागरूकता वाढते. याचमुळे कॉफीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. झोपेतून जागे होऊन दिवसाची सुरुवात उत्साही होण्\nकॉफीमध्ये कॅफिन आणि अन्य घटक असतात; त्यामुळे मन ताजेतवाने होते. जागरूकता वाढते\nमाय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा\nनेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता आमच्या पुढील प्रवासाला सुरवात केली. वातावरण खूप शांत, आल्हादायक आणि थंड होते. वाटेत एका लहान कॅन्टीनमध्ये गुजराथी चहाचा आस्वाद घेतला. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर समुद्र खाडीवरील सुरजबरी पुलावर पोहोचलो. येथील वातावरण इतके सुंदर होते की आम्ही या पुलावर काही व\nकाही वेळानंतर मांडवी येथील किल्ला पहिला. मांडवीचा किल्ला १५४९ मध्ये रावश्री भारमलजींनी बांधला आहे.\nहवा कायद्याचा धाक, महिलांना संरक्षण\nमहानगरे ही महासत्ता होवू पाहणाऱ्या भारताची उर्जाकेंद्रे नसून समस्यांची आगरे ठरली आहेत. येथे कधी पाणी तुंबते, कधी रस्ते खचतात. कधी अंगावर झाडे कोसळतात, तर कधी आगी लागतात. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत नुकतीच चीड आणणारी घडली, त्या घटनेने अतिक्रमणकर्त्यांची बेमुर्वतखोरी, कायदा हातात घेण्याची व\nसिंंधुदुर्गच्या पाऊलखुणा : 'सावंतवाडी' गेले ब्रिटिशांच्या हाती\nसावंतवाडी - सावंतवाडीचा कारभार सुधारण्यासाठी ब्रिटिशांनी बरेच प्रयत्न केले. संस्थानच्या विरोधात वारंवार होणारे बंड मोडून काढण्यासाठी मदत केली; (konkan update) मात्र परिस्थिती सुधारत नव्हती. तिजोरीत खडखडाट होता. सरकारच्या मर्जीतील असल्याचे सांगून काही कारभारातील चाकर, सरदार लोकांना त्रास दे\nस्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे\n-सुधा हुजूरबाजार तुंबेपरंपरा, रूढी पुढच्या पिढीसाठी वारसा आहेत, हे मान्य आहे... पण त्यांच्या बेड्यांत अडकून मागासलेल्या विचारांच्या दलदलीत फसता कामा नये. जगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा. मिळालेले स्वातंत्र्य कसे टिकविता येईल, याचाही विचार\nजगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा\n200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास\nहर्षल भदाणे-पाटीलपनवेल : सुटीच्या दिवशी लाँग ड्राईव्‍हसाठी अनेक मुंबईकर हल्‍ली सहज एक्‍स्‍प्रेस वेवर चक्‍कर मारून येतात. अवघ्‍या तीन-चार तासांच्या या प्रवासासाठी दोनशे वर्षांपूर्वी तब्‍बल पाच दिवस ��ागायचे. नागमोडी वळणे, निसर्गाच्या कुशीतील हा प्रवास आज आनंददायी वाटत असला, तरी त्‍या काळीही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/true-identity-ncp-jayant-patil-82969", "date_download": "2021-09-21T08:03:37Z", "digest": "sha1:YN6EK5DRFFIKIGS7D5USDFWDEX76LKL2", "length": 6393, "nlines": 28, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "...हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ओळख - जयंत पाटील", "raw_content": "\n...हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ओळख - जयंत पाटील\nतीन कोटी 80लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.\nपारनेर : राज्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील काल उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून त्यांना पारनेर तालुक्यातील सुपे या येथे एका कार्यक्रमात जायचे होते.\nपारनेर तालुक्यातील सुपे-वाळवणे रस्त्यावरील एक कोटी 60 लाख रूपये खर्चाच्या पुलाचे, दोन कोटी रूपये खर्चाच्या वळवणे ते अस्तगाव रस्ता कामाचे व वाळवणे गावठाण ते शिवरस्ता अशा सुमारे तीन कोटी 80 लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नीलेश लंके होते.\nस्वयंघोषित कोकण सम्राट कोकणातच चीत - उद्योगमंत्री सुभाष देसाई\nकार्यक्रम सायंकाळी सात वाजता असताना पाटील तब्बल पाच तासाहून अधिक उशीराने रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आले. इतक्या उशीरापर्यंतही कार्यकर्ते थांबून असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त करत हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख असल्याचे सांगत म्हसवड येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेस पहाटे चार वाजता ही लोक उपस्थित होते याची आठवण करून दिली.\nजयंत पाटील म्हणाले, राज्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट असले तरीही महाविकास अघाडीचे सरकार जनहिताची कामे सरकार मागे पडू देणार नाही. आज एवढा उशीर झाला असला तरीही कार्यकर्ते व आमच्या पक्षावर प्रेम करणारी मायबाप जनता पाऊसातही थांबून आहे हीच खरी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आह.\nआमदार लंके यांच्या मागणीनुसार तालुक्यातील ज्या गावात पाणी गेले नाही त्या गावात आम्ही पाणी पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत. राळेगण थेरपाळ, जातेगाव सह इतर गावाच्या पाणी योजणा लवकरच मार्गी लावण्यात येतील.\nओबीसी आरक्षणाबा��त निश्चित योग्य मार्ग निघेल - अजित पवार\nलंके हे जनहिताची कामे मोठ्या प्रमाणात करत आहेत. विधानसभेतही त्यांचे काम उत्तम आहे. सचिन पठारे व त्यांच्या पत्नी या दोघांवर गावाने उपसरपंच व सरपंच पदाची जबाबदारी सोपविली हे देशातील पहिलेच गाव असेल की पती पत्नीवर गावाची संपुर्ण जबाबदारी सोपविली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.\nया वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका अध्यक्ष बाबजी तरटे, अशोक सावंत, सुदाम पवार, अॅड. राहुल झावरे, दादा शिंदे, भाऊसाहेब भोगाडे, सरपंच जयश्री पठारे, उपसरपंच सचिन पठारे, संजीव भोर, सचिन काळे, पूनम मुंगशे, राजश्री कोठावळे, डॉ बाळासाहेब कावरे, अक्षय थोरात आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/world/hurricane-crisis-in-australia-now-after-a-devastating-fire-photos-are-viral-3537/", "date_download": "2021-09-21T09:11:23Z", "digest": "sha1:OQPJX2EFEIRMG3WCI7UZYSWCELRUCPGB", "length": 11284, "nlines": 118, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "भयानक आगीनंतर आता ऑस्ट्रेलियात वादळाचे संकट! फोटो होत आहेत व्हायरल", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई मा���ी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome जागतिक भयानक आगीनंतर आता ऑस्ट्रेलियात वादळाचे संकट फोटो होत आहेत व्हायरल\nभयानक आगीनंतर आता ऑस्ट्रेलियात वादळाचे संकट फोटो होत आहेत व्हायरल\nकाही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली होती ज्यात सुमारे ५ कोटींपेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले तर १८ लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर आगीत २०० घरे उध्वस्त झाली तर १ कोटी ८९ लाख एकर जंगल जळून खाक झाले. या वनव्यातून ऑस्ट्रेलियातील जनजीवन सावरलेही नाही की आता परत वाळू वादळाचे मोठे संकट ऑस्ट्रेलियावर ओढवले आहे. सामनाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार ही माहिती मिळत आहे.\nमिळालेल्या अधिक माहिती नुसार, आपण वरती जी भयावह वादळाची चित्रे पाहत आहोत ती ऑस्ट्रेलियाची आहेत. या वाळू वादळाचे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हे फोटोज Jason Davies याने टिपल्याचे सांगितले जात आहे.\nPrevious articleभाजप नेत्याच्या कानशिलात लगावल्याने महिला उपजिल्हाधिकारी सोशल मीडियावर लोकप्रिय : नावाचा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये\nNext articleराज ठाकरेंना शिवीगाळ केल्याच्या आरोपात मनसे नेत्याने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या डोक्यात घातला दगड\nमहिलांसाठी Sanitary Products मोफत उपलब्ध करून देणारा ‘हा’ देश जगातील पहिला देश ठरला.\nHalloween Special: जाणून घ्या काय आहे हॅलोविन आणि या दिवशी भोपळ्याला का महत्व असते\nशरद पवारांप्रमाणेच अमेरिकेच्या जो बायडनने सुद्धा केले भर पावसात भाषण\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त��रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-21T07:14:00Z", "digest": "sha1:D2XHG6IUJUCSP6HYLU3GSRBUAQGIWYB7", "length": 2413, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "पोरक्या मुलाचे आत्मवृत्त Archives - मराठी लेख", "raw_content": "\n“सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला“ शाळेमध्ये आज बाई “ग.दि. माडगूळकरांची” कविता शिकवत …\nDr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | मराठी निबंध\nGuru Purnima Marathi Nibandh | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | मराठी निबंध\nजगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2021-09-21T09:12:25Z", "digest": "sha1:LJRA3JLHBIEW7VC27UH5GI65A4OFUWT4", "length": 3991, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतीय राष्ट्रचिन्हे\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २००९ रोजी ०९:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/malshej-ghat-121061100008_1.html", "date_download": "2021-09-21T08:15:47Z", "digest": "sha1:JTUKOBCAP7N2QBFRAHZH7QOLEPXYFJAO", "length": 9436, "nlines": 112, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "माळशेज घाट (पावसाळी पर्यटन)", "raw_content": "\nमाळशेज घाट (पावसाळी पर्यटन)\nमाळशेज घाट सह्याद्री पर्वताच्या नैर्सगिक वैविध्याने नटलेला परिसर पुणे व मुंबईवरून सारख्याच म्हणजे 150 किलोमीटरवर आहे. आठवड्याच्या शेव��च्या दिवशी किंवा लागून सुट्ट्या आल्यात की माळशेज घाट पर्यटकांनी ओसंडून वाहतो. या घाटाचे सौंदर्यच तसे आहे.\nसर्वांना मोहवून टाकणारे. उंच पर्वरांगातून निघालेल्या चिंचोळ्या वाटा, खळाळत कोसळणारे धबधबे, लांबच लांब पसरलेला दर्‍यांयांमधील प्रदेश आणि चोहोबाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार रांगांमध्ये पसरलेली टेबल लँड. या टेबल लँडच्या चोहीकडून वारे प्रचंड वेगाने वाहतात.\nमाळशेज घाटात गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे. पर्यावरणं अभ्यासकांची तर ही प्रयोगशाळा आहे. पावसाळ्यात ढगासोबत चालत व दवबिंदूंच्या धुक्यात खोल दर्‍यात कोसळणार्‍या धबधब्यांचा थरार अनुभवणे म्हणजे निव्वळ अप्रतिम.\nमान्सून संपल्यावर गुलाबी थंडी‍त मोकळ्या आभाळाखाली तळ्याच्या काठी मस्त तंबू ठोकूनं शेकोटी पेटवायची अन रात्रीचं सौंदर्य न्याहाळत, चांदण्यांशी गूजगोष्टी करत रात्र घालवण्याचा कार्यक्रमही भन्नाटच. येथूनच जवळच सात किलोमीटरवर हरिश्चंद्र गड आहे.\nयेथील कोकण कडा गिर्यारोहकांना आव्हान आहे. या कड्याची उची आहे 1424 मीटर. मग पझल पाँईट जवळ करायचा. बघायच आपण जंगला‍त वाट चुकतो की आपल्या ठिकाणावर परत येतो.\nयेथील जैवविविधतेने समृद्ध जंगला‍त अनेक पक्षी आणि प्राणी सुरक्षित वातावरणात शांतपणे वाढतात. त्यांचे निरिक्षण करता येणे शक्य आहे. माळशेज रांगांमध्येच तिसर्‍या शतकातील बौद्ध गुहा आहेत.\nअष्टविनायकातील ओझर व लेण्याद्री ही ठिकाणे येथून जवळ आहेत. ज्योतिर्लिंग भीमाशंकरही येथून जवळच आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान येथून 35 किलोमीटरवर शिवनेरी आहे. घाटात आल्यास या ठिकाणीही जाता येईल.\nमाळशेज घाटात जाण्यासाठी पुणे व मुंबईहून बस आहेत. मित्रांसोबत मौज करत जायचे असेल तर गाडी करून जाणे सोयीस्कर. जवळचे रेल्वे स्टेशन कल्याण आहे.\nनवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव\nमुंबईसह कोकण परिसरात हवामान विभागाकडून रेड अलर्ट, पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार\nमुंबईत दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त\nमुंबईत हाय टाइडसंदर्भात इशारा\nमुंबईच्या कोणत्या भागात किती पाऊस पडतो, हे तुम्हाला माहितीये\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nITच्या 'सर्व्हे'वर सोनू सूद म्हणाला -' सर्वकाही सर्वांसमोर आहे, ते त्यांचे काम करतील आणि मी माझे करीन '\nचुकीच्या निर्णयावर शिल्पा शेट्टी म्हणाली- कितीही प्रयत्न केले तरी जे निघालेली वेळ बदलता येत नाही\nमुंबई कोर्टाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला\nकंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला\nगणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule Tourism\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/manage-mockat-dogs/12181825", "date_download": "2021-09-21T09:35:53Z", "digest": "sha1:CYWJKMPBFJKCBVICIE4XJUK2OECR22MS", "length": 15596, "nlines": 37, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा! - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा\nमोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा\nचिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये नागरिकांची महापौरांकडे मागणी : ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’\nनागपूर : संपूर्ण शहरात मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र हैदोस आहे. रात्री वाहनांच्या मागे कुत्रे धावतात. अनेकांना चावाही घेतला आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलेही घराबाहेर पडायला घाबरतात. त्यामुळे याबाबत गांभीर्याने लक्ष देउन मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये महापौर संदीप जोशी यांना येथील नागरिकांनी केली.\n‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत बुधवारी (ता.१८) महापौर संदीप जोशी यांनी धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी नगरसेविका रूपा राय, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी आदी उपस्थित होते.\nयावेळी नागरिकांनी विविध समस्या आणि तक्रारी महापौरांपुढे मांडल्या. भाग्यश्री काळे यांनी चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये लहान मुलांची खेळणी खराब झालेली असून पावसाळ्यात पार्कमध्ये पाणी साचत असल्याने परिसरात डासांचा त्रास असल्याबाबत तक्रार मांडली. शिवाय हिवाळ्यात सायंकाळी पाच वाजतापूर्वी पार्क सुरू करण्याचीही मागणी केली. निर्माल्य संकलनासाठी पार्कपुढे निर्माल्य कलश लावण्याची मागणी उदय पांडे यांनी केली. चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये मुलांना खेळण्यासाठी पुरेश्या साहित्यांची मागणी गोपीकिशन तिवडा यांनी केली. विवेक चौबे यांनी पार्कमधील पुलामुळे होणा-या त्रासाबाबत अवगत केले. सायंकाळी पुलाच्या मागे असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. याशिवाय परिसरात तयार झालेल्या हॉटेलमुळे रस्त्यावर वाहने पार्क केली जात असल्याची तक्रार केली.\nपरिसरात हॉटेल उघडले जात आहेत मात्र कोणत्याही प्रकारची पार्कींगची व्यवस्था नसल्याने या हॉटेलमध्ये येणा-यांची वाहने रस्त्यावर पार्क होत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पार्कींग जागा नसल्यास हॉटेलची परवानगी देउ नये, अशी मागणी राजेश व्यवहारे व नीता चौबे यांनी केली. याशिवाय हॉटेल्समधील भांडी फुटपाथवर धुतली जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचे रश्मी बक्षी यांनी सांगितले.\nउद्यानांमध्ये खाण्याच्या पदार्थांच्या स्टॉल्सना परवानगी दिल्यास उद्यानात अस्वच्छता होतेच शिवाय असामाजिक तत्वांचाही वावर वाढतो. त्यामुळे शहरातील कुठल्याही उद्यानामध्ये कोणतेही फूड स्टॉल्स लावण्यात येउ नये, अशी मागणी विवेक रानडे यांनी केली. श्री.बारशिंगे यांच्या कार्याचा गौरव म्हणून चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये त्यांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पार्कमध्ये मागच्या बाजुला असलेला पुतळा दर्शनी भागात आणण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी प्रा.प्रकाश घवघवे यांनी केली. शहराचा सर्वांगिण विकास होत असताना लहान मुलांसाठी मनोरंजक उद्यान असावे, अशी सूचना योगेश टिचकुले यांनी मांडली. रस्त्यावरील मोकाट गायींसह कुत्र्यांच्या समस्येबाबत नाचिकेत काळे यांनी अवगत केले. याशिवाय डॉ.सुलोचना पाठक, गंगाधर कराडे, निर्मला कोटांगळे, डॉ.अशोक पाठक यांनीही आपल्या सूचना व तक्रारी मांडल्या.\nजानेवारीपासून सुरू होणार फुटपाथ दुरूस्ती : महापौर संदीप जोशी\nफुटपाथवरील अतिक्रमण, फुटपाथची दुरावस्था, चालण्यायोग्य नसलेले फुटपाथ अशा अनेक तक्रारी दररोजच प्राप्त होतात. संपूर्ण शहरात अतिक्रमणाची समस्या आहे ती सोडविण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. त्यातूनच सर्वात आधी फुटपाथची स्थिती सुधारली जाणार आहे. याबाबत येत्या जानेवारीपासून फुटपाथ दुरूस्ती सुरू केली जाईल, असे महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.\nमोकाट कुत्र्यांच्या बाबतीत मनपा गंभीर आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. यापूर्वी नसबंदीसाठी शहरातील एकच स्वयंसेवी संस्था कार्य करीत होती. त्यामुळे नसबंदीचा आकडा वाढला नाही. ही बाब लक्षात घेत आता मुंबई व पुणे येथील स्वयंसेवी संस्थांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात शहरातील सुमारे ९० हजार कुत्र्यांची नसबंदी केली जाईल, असेही महापौरांनी सांगितले.\nविद्युत दिव्यांच्या अभावाने चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये अंधार असल्याची तक्रार अजय अग्रवाल व अशोक नगरकर यांनी केली. यावर दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी उद्यानात १० विद्युत दिवे लावण्याबाबत ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याशिवाय उद्यानात ग्रीन जिममध्ये आणखी एक सायकल लावण्याची शरद भावे यांची मागणी मान्य करत येत्या चार दिवसात सायकल उपलब्ध करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांच्या खोलीमध्ये जुनी रद्दी ठेवल्याने सुरक्षा रक्षकांना होणारी अडचण उद्यानातील नागरिकांनी लक्षात आणून दिली. या खोलीतील रद्दी तीन दिवसात ताबडतोब काढून जागा मोकळी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. परिसरातील व्यावसायीक इमारतींमध्ये बार, पब आदी उघडले जात आहेत. शैक्षणिक हब म्हणून ओळख असलेल्या धरमपेठ परिसराचे वातावरण दुषित होत असल्याची तक्रार रघुवीर जोशी व नितीन साठे यांनी केली. व्यावसायिक इमारतींसंदर्भात जिल्हाधिका-यांची भेट घेतली आहे. धरमपेठमधीलही व्यावसायिक इमारतींचा अहवाल मागविला असून याबाबत योग्रू निर्णय घेण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.\nहल्ल्यानंतरही महापौर पोहोचले लोकांच्या समस्या ऐकण्यास\nअतिक्रमण आणि अन्य विषयांच्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या कठोर निर्णयाचा विरोध म्हणून मागील काही दिवसांमध्ये महापौर संदीप जोशी यांना धमकीचे पत्र दिले जात होते. मंगळवारी (ता.१७) रात्री अज्ञात हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार केला. या हल्ल्यातून महापौर थोडक्यात बचावले. मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेनंतर बुधवारी (ता.१८) नियोजित चिल्ड्रेन ट्राफिक पार्क येथील ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमामध्ये महापौर उपस्थित राहणार नाही, अशीच चर्चा होती. मात्र सकाळी अगदी ७.३० वाजता महापौर संदीप जोशी चिल्ड्रेन ट्राफिक पार्क येथे पोहोचले, नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला आवश्यक निर्देशही दिले. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे महापौरांची वागणूक आणि चेह-यावरील हास्य पाहून उपस्थित नागरिकांनीही त्यांच्या धैर्याला दाद दिली व करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.\n← मुकेश सारवान यांनी घेतला सफाई…\nनागपूर येथील आमदार निवासात मद्यपी… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/bulls-refuse-carry-donkeys-bhai-jagtaps-political-balance-gone-79489", "date_download": "2021-09-21T08:46:32Z", "digest": "sha1:CJEA6QWWNNUZALJ64FTGV2CLTI6S4FU7", "length": 4968, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "'गाढवांचा' भार उचलायला बैलांचा नकार : भाई जगतापांचा राजकीय तोल गेला...", "raw_content": "\n'गाढवांचा' भार उचलायला बैलांचा नकार : भाई जगतापांचा राजकीय तोल गेला...\nगाडीला कोणते दोन बैल जोडावेत याचा आधीच विचार करा, असा टोमणा भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे लगावला आहे.\nमुंबई : महागाईविरोधात आंदोलन करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची बैलगाडी मोडून पडल्याप्रकरणी भाजप नेत्यांनी त्यांच्यावर तुफान शाब्दिक टोलेबाजी केली आहे. भाई जगताप यांचा राजकीय तोल गेला, गाढवांचा भार उचलण्यास बैलांचा नकार, असे टोमणे प्रसाद लाड, केशव उपाध्ये आदींनी लगावले. Bulls refuse to carry 'donkeys': Bhai Jagtap's political balance is gone\nइंधन दरवाढीवरून काँग्रेसतर्फे सध्या राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज आंदोलन झाले. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भरलेली बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगतापही खाली पडले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून यासंदर्भात भाजप नेत्यांनी टोलेबाजी सुरु केली आहे.\nहेही वाचा : नाना पटोले हे तर महाराष्ट्रातले पप्पू : चंद्रकांतदादा भडकले\n\"गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा नकार, भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, \"माणसाने झेपेल तेवढेच करावे, असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा\" अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे \" अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे असा सवाल देखील लाड यांनी केला आहे.\nतर, भाई जगताप तोल सांभाळा, महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना तुमचा राजकीय तोलच गेला आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेस कार्यकर्त कोसळले तसेच राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावेत याचा आधीच विचार करा, असा टोमणा भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे लगावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/thackeray-government-fails-vaccination-drive-just-fear-third-wavejp75-82743", "date_download": "2021-09-21T08:16:07Z", "digest": "sha1:JAPZONCA3LONBOZJ65O3ACU6FGDX6CWH", "length": 8627, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "लसीकरण मोहीमेत ठाकरे सरकार अपयशी; फक्त तिसऱ्या लाटेची भिती दाखवण्याचे काम..", "raw_content": "\nलसीकरण मोहीमेत ठाकरे सरकार अपयशी; फक्त तिसऱ्या लाटेची भिती दाखवण्याचे काम..\nऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रास ८६ लाख ७४ हजार लस मात्रा वितरित करण्यात येणार होत्या, त्याऐवजी प्रत्यक्षात ९१.८१ लाख म्हणजे पाच लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्या.\nऔरंगाबाद ः जगभरातील निवडक प्रसिद्धी माध्यमांच्या अपप्रचारास चोख प्रत्युत्तर देत देशातील तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र मात्र अजूनही रेंगाळलेलाच आहे. (Thackeray government fails vaccination drive; Just the fear of the third wave.) लसीकरणाबाबतच्या धोरणलकव्यामुळे लस मिळविण्याकरिता राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू असल्याचा आरोप भाजपचे सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी केला आहे.\nसंपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर असूनही लसीकरणाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे सरकारने लसीकरणाचा निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखून कोरोना रोखण्याच्या केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा, (Bjp Mla Atul Save Aurangabad) असा टोलाही सावे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.\nएका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्यातील लसीकरणावर टीका करतांना सावे म्हणाले, भारतासारख्या गरीब देशात ऑगस्टपूर्वी ६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार नाही, असा अपप्रचार काही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरून सुरू होता. (Mahavikas Aghadi Sarkar Maharashtra) मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करून मोदी सरकारने या अपप्रचारास चोख प्रत्युतर दिले आहे. याच वेगाने राज्यांनी देखील लसीकरण करावे व निश्चित धोरण आखून राज्यातील सर्व नागरिकांना वेळेवर लस उपलब्ध करून द्यावी.\nयाकरिता लशीच्या मात्रांचे नियोजनबद्ध वाटपही केंद्र सरकारने केले असून महाराष्ट्रास गरजेहून अधिक मात्रा उपलब्ध झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रास ८६ लाख ७४ हजार लस मात्रा वितरित करण्यात येणार होत्या, त्याऐवजी प्रत्यक्षात ९१.८१ लाख म्हणजे पाच लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. असे असतानाही, राज्याच्या अनेक लसीकरण केंद्रांवरून आजही नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तर अनेक केंद्रांवर लस नसल्याचे कारण देत ऐनवेळी लसीकरण थांबविले जात आहे.\nमंदी, बेरोजगारी, नैराश्य वाढेल..\nठाकरे सरकारकडे लसीकरणाचा नेमका कार्यक्रम नाही आणि मोफत व सशुल्क लसीकरण वाटपाचे धोरणही नाही त्यामुळे जनतेचे हाल सुरूच असल्याचा आरोपही सावे यांनी केला. केवळ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून जनतेस घराबाहेर पडण्यापासून रोखणे एवढा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकार राबवत असल्याने महाराष्ट्र पुन्हा बेरोजगारी, मंदी आणि नैराश्याच्या गर्तेत ढकलला जात आहे.\nत्यातच, मोफत लसीकरण केंद्रांवर लस नाही आणि खाजगी केंद्रावर सशुल्क लसीकरण मात्र उपलब्ध असल्याने लसीकरणाच्या मोहिमेविषयी संशय व्यक्त होत असून सामान्य नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका सावे यांनी केली.\nकोरोनासंबंधात केंद्र सरकारच्या सूचनांचा पाढा वाचत स्वतःचा केविलवाणा बचाव करण्याकरिता राज्याचे दैनंदिन जनजीवन थांबवून लसीकरण मोहिमेतील सरकारी ढिसाळपणावर पांघरूण घालण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. लसीकरणाचे धोरणच नसल्यामुळेच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून कोरोना रोखण्याच्या राष्ट्रीय मोहिमेस पुन्हा महाराष्ट्रातून खीळ बसले, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.\nहे ही वाचा ः डाॅ. कराडांच्या मुलांना मोदी म्हणाले, तुम्ही पण डाॅक्टर आहात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/uday-jadhav-51/news/", "date_download": "2021-09-21T08:26:50Z", "digest": "sha1:CWMZNXKO5OWZKUNYZZH5N53QYBC27LNY", "length": 17159, "nlines": 233, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उदय जाधव : Exclusive News Stories by उदय जाधव Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\n6.5 कोटी नोकरदारांना दिवाळीआधी मिळणार Good News PF खात्यात येणार व्याजाचे पैसे\n कुटुंबातील तिघांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या\nकारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था\nगँगरेपनंतर परभणीतील मुलीची आत्महत्या;मृत्यूपूर्वी भावाला सांगितलं नेमकं काय घडलं\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात,गनरचीही होणार चौकशी-सूत्र\n'नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं...',सुसाइड केसमध्ये ट्विस्ट\nनाशकातील तरुणाचा 'Money Heist' स्टाइलने बँकेवर दरोडा; लुटलं साडेतीन कोटींचं सोनं\nRaj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत\nBigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी\nया बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी कमाईच्या बाबतीत आहेत त्यांच्या पेक्षाही एक पाऊल...\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nRCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय\n न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द\n'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट\n6.5 कोटी नोकरदारांना दिवाळीआधी मिळणार Good News PF खात्यात येणार व्याजाचे पैसे\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\nPetrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव\nGold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं\nतूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर\n भातामुळेही होऊ शकतो कॅन्सर; बचावासाठी बदला शिजवण्याची पद्धत\nपितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत काय आहे श्राद्धपक्षामागची परंपरा\n 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर\nआधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली अशी मिळेल नुकसान भरपाई\nकाय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड' अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज\nExplainer - 86.64% नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी; मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली\nExplainer: वि��ाट कोहलीनं टी-20चं कॅप्टनपद का सोडलं\n'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता\nकोरोनामुक्त रुग्णाला काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात\nपुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nकारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nसासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL\nहोम » Authors» उदय जाधव\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात कार शिरली\nबातम्या Mumbai Rape Case: आरोपीवर बलात्कारासोबतच हत्येचाही गुन्हा दाखल : मुंबई पोलीस\nबातम्या मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nबातम्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार मुख्यमंत्री आज राज्यपालांची भेट घेणार\nबातम्या Lockdown टाळायचा असेल तर कोणी कितीही चिथावल तरी त्याला दाद देऊ नका : मुख्यमंत्री\nबातम्या ...अन् मुख्यमंत्र्यांना आपला पालघर दौरा करावा लागला रद्द\nबातम्या शिवसेना-मनसेचा दणका; अदानी ग्रुपकडून मुंबई विमानतळावर मराठी गाण्यावर फ्लॅशमॉब\nबातम्या उद्धव ठाकरेंच्या निरोपानंतर फडणवीस शाहूपूरीत थांबले; वाचा काय झाली चर्चा\nबातम्या आमदार प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nबातम्या पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय\nबातम्या Mumbai Local Train: टप्प्याटप्प्याने अनलॉकची शक्यता; लोकल सर्वांसाठी सुरू होणार\nबातम्या Maharashtra Unlock: कोरोना निर्बंध हटवण्यासाठी राज्य सरकारचा \"ओपनिंग अप\" मंत्र\nबातम्या '...तर तिसऱ्या लाटेची भीती नाही' : आरोग्यमंत्री राजेश टोपे\n संजय राऊत आणि आशिष शेलारांची गुप्त भेट ���ाल्याची चर्चा\nबातम्या \"ED, CBIचे प्रयत्न संपले तर सरकार पाडायला महाराष्ट्रात आर्मी आणा\" : संजय राऊत\n6.5 कोटी नोकरदारांना दिवाळीआधी मिळणार Good News PF खात्यात येणार व्याजाचे पैसे\n कुटुंबातील तिघांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या\nकारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था\nHBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट ..\nया घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार\nIndian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी; कसं व्हाल सहभागी\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\n20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO\n6.5 कोटी नोकरदारांना दिवाळीआधी मिळणार Good News PF खात्यात येणार व्याजाचे पैसे\n कुटुंबातील तिघांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या\nकारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था\nगँगरेपनंतर परभणीतील मुलीची आत्महत्या;मृत्यूपूर्वी भावाला सांगितलं नेमकं काय घडलं\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/encounter-specialist-daya-nayak-transferred-to-gondia-121050700031_1.html", "date_download": "2021-09-21T08:02:43Z", "digest": "sha1:REJLVOVUABMIMAN4GYACCBHEAP4QSNYS", "length": 10628, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियाला बदली", "raw_content": "\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियाला बदली\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली करण्यात आली आहे. दया नायक यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आले आहे. एटीएसमध्ये दया नायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर आता दया नायक यांची गोंदियाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे दया नायक यांना साईडलाईन केल्याचे पहायला मिळत आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या ���या नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात येत आहे.\nसप्टेंबर 2019 मध्ये दया नायक यांची मुंबई शहर येथील अंबोली पोलीस ठाण्यातून दहशवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली होती. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आली होती. नव्वदीच्या दशकातील 83 गुंडांचा एन्काऊंटर करुन गन्हेगारी जगताचे ते कर्दनकाळ बनले होते. त्यांनी गुन्हेगारी जगतावर दबदबा निर्माण केला होता. मात्र कालांतराने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ते अडकल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. 1995 च्या तुकडीतील डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या दया नायक यांनी अल्पावधीतच चकमक फेम अशी आपली ओळख निर्माण केली होती.\n2006 मध्ये त्यांनी कर्नाटकात आपल्या आईच्या नावाने शाळा बांधली. या शाळेचे उद्घाटन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करणे त्यांच्या अंगलट आले. एका पोलीस अधिकाऱ्याकडे शाळा बांधण्यासाठी एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यामागे एसीबीची चौकशी लागली. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर ते अज्ञातवासात गेले होते. अलिकडेच काही वर्षापूर्वी ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले होते.\nमागली वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याचा तपासाचं काम देखील दया नायक यांच्याकडेच होते. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते. या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं. या प्रकरणातील आरोपीला दया नायक यांनी कोलकाता येथे अटक केली होती. पलाश बोस असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव होते.\nएफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची तातडीने उचलबांगडी; हे आहे कारण\nसचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली, पोलिसांच्या विशेष शाखा १ ठिकाणी बदली\nकोण आहे एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे...\nसचिन वाझेंप्रमाणे मुंबईतले हे 5 एन्काऊंटर स्पेशालिस्ट तुम्हाला माहिती आहेत का\nवाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभ���वशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.india.com/marathi/lifestyle/food-for-iron-deficiency-iron-deficiency-tips-how-to-keep-fit-ways-to-increase-blood-in-body-iron-rich-foods-according-to-ayurveda-food-for-iron-deficiency-4864132/", "date_download": "2021-09-21T07:51:01Z", "digest": "sha1:LLA2CTWO4RLG4IZJHNBLHIRVJWFGRZPO", "length": 7998, "nlines": 61, "source_domain": "www.india.com", "title": "Food For Iron Deficiency : शरीरात रक्ताची कमतरता झाल्यास करा हे सोपे घरगुती उपाय", "raw_content": "\nFood For Iron Deficiency : शरीरात रक्ताची कमतरता झाल्यास करा हे सोपे घरगुती उपाय\nशरीरात एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण कमी झाले तर अनेक आजार उद्भवू लागतात. असे एक पौष्टिक घटक आहे लोह . शरीरात लोहाचा अभाव झाला म्हणजे थेट रक्ताचा अभाव झाला असा त्याचा अर्थ होतो.\nमुंबई : शरीरात एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण कमी झाले तर अनेक आजार उद्भवू लागतात. असे एक पौष्टिक घटक आहे लोह . शरीरात लोहाचा (Iron in body) अभाव झाला म्हणजे थेट रक्ताचा अभाव (Iron Deficiency) झाला असा त्याचा अर्थ होतो. रक्तामध्ये ऑक्सिजन घेऊन जाणारे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह आवश्यक असते. आपल्या चयापचय प्रणालीमध्ये लोहाचा अभाव असतो तेव्हा आपल्या शरीराला आवश्यक उर्जा मिळत नाही. यावर (Food For Iron Deficiency) आयुर्वेद काय म्हणते ते जाणून घेऊयात…Also Read - Mayonnaise Benefits For Hair: केसाला मेयोनिज लावल्याने होतील अनेक फायदे, जाणून घ्या कसा करायचा वापर\nमहर्षि आयुर्वेद रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौरभ शर्मा म्हणतात, “महिलांना लोहाची जास्त गरज असते. सामान्यत: त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता सहसा दिसून येते. यामुळे त्यांना थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, खराब झालेले केस आणि त्वचा, अनियमित हृदयाचा ठोके आदी लक्षणे दिसतात. लोहाच्या कमतरतेमुळेच अॅनिमिया आजार होतो”. Also Read - Coconut Milk Tea: नारळाच्या दूधाचा चहा कधी प्यायलाय, नसेल प्यायला तर एकदा प्या होतील आरोग्यदायी फायदे\nत्यांनी सांगितले की, “आपले शरीर वनस्पती स्त्रोतांमधून केवळ 3 टक्के लोह आणि पशूंच्या स्रोतांमधून 15 टक्के लोह काढण्यास सक्षम आहे. म्हणूनच आपल्या शरीरला विशेषत: स्त्रियांच्या शरीराला लोहाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आयुर्वेदिक लोह पूरक आवश्यक असते. यामुळे लोहाची कमतरता दूर होते आणि अॅनिमिया आजार बरा होतो”. Also Read - Chana Dal Hair Mask: केस गळतीने आहात त्रस्त, मग लावा चण्याच्या डाळीचा हेअर मास्क\nमहर्षि आयुर्वेदचे रुग्णालयाचे संचालक राम श्रीवास्तव यांनी सांगितले की, “लोहाची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या विशेषत: महिलांमध्ये दिसून येते. हेच अॅनिमियाच्या प्रमुख कारणांमधील एक आहे. लोह हे एक महत्त्वपूर्ण खनिज आहे जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी शरीराला मदत करते”.\nलोहाची कमतरता असल्यास काय खावे\nलाल रंगाचे बीट लोहाची कमतरता त्वरित दूर करते. हिमोग्लोबिन वाढते. हे कोशिंबीर म्हणून दररोज खा.\nफळांमधे डाळिंब उत्तम आहे. दररोज डाळिंबाचे सेवन करा किंवा ते त्याचा जूस करून सेवन करा.\nदररोज ड्राय फ्रूट्स खाण्याची सवय लावा. ते अनेक पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असतात.\nफ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स इत्यादी बियाण्यांचे त्वरित सेवन सुरू करा.\nगुळाचे सेवन करणे हा लोहाच्या कमतरतेवर मात करण्याचा देशी मार्ग आहे. रोज जेवणानंतर गूळाचे सेवन करा.\nब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/good-news-for-ganesha-devotees-online-darshan-of-sri-siddhivinayak-ganpati-on-angarak-chaturthi/articleshow/84767796.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-09-21T08:05:51Z", "digest": "sha1:ZH2KPHDZN4U76YYZZ7ZVPSTHXWIVAX2L", "length": 12868, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणेशभक्तांसाठी खूशखबर : अंगारकीला 'असे' घेता येईल श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन\nश्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून ऑनलाईन गणेश दर्शनाची सोय करण्यात आली आहे.\nअंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशभक्तांसाठी खूशखबर\nश्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून ऑनलाईन दर्शनाची सोय\nमंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली माहिती\nमुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्यानंतर राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले होते. करोना विषाणूची ही लाट ओसरल्यानंतरही तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत निर्बंध अद्याप पूर्णपणे उठवण्यात आलेले नाहीत. हे निर्बंध मंदिर दर्शनासाठीही लागू आहेत. मात्र अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून गणेशभक्तांसाठी खूशखबर देण्यात आली असून ऑनलाईन गणेश दर्शनाची (Siddhivinayak Online Darshan) सोय करण्यात आली आहे.\n'अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना २४ तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड १९ संसर्ग निर्बंध नियमावली नुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं,' अशी विनंती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आदेश बांदेकर यांनी केली आहे.\nUddhav Thackeray: पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; दिले 'हे' आदेश\n'२७ जुलै रोजी मध्यरात्री साडेबार वाजल्यापासून गणेशभक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येईल. यासाठी श्रीसिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅप डाऊनलोड करावे आणि घरी राहून सुरक्षित दर्शन घ्यावे, मंदिर बंद असल्याने कोणीही मंदिर परिसरात गर्दी करू नये,' असं आवाहनही आदेश बांदेकर यांनी केलं आहे.\nदरम्यान, अनलॉक प्रक्रियेनंतर अनेक गोष्टींना मुभा दिल्यानंतरही मंदिर दर्शनाबाबत निर्बंध ठेवण्यात आल्याने भाजपकडून वारंवार राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण यापूर्वीच सरकारकडून देण्यात आलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nUddhav Thackeray: पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; दिले 'हे' आदेश महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाच��\nमुंबई किरीट सोमय्यांच्या दौऱ्यावरून राजकीय नाट्य\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nक्रिकेट न्यूज पाकिस्तानची लाज गेली, आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीमुळे पुन्हा एकदा मान झुकली\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nदेश तरुण साधूंचे मृत्यू नव्हे हत्या, नरेंद्र गिरींशी होता वाद, कोण आहे आनंद गिरी\nअहमदनगर राज्यातील 'या' जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना; कठोर कारवाईचा इशारा\nमुंबई 'बालमृत्यूंसाठी आदिवासींचे राहणीमान, चालीरीती कारणीभूत'\nमुंबई मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रुंदीकरणावरुन न्यायालाय संतप्त; दिले 'हे' आदेश\nमुंबई 'मुख्यमंत्र्यांनी 'त्या' प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी'\nमुंबई मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ मंगळवार : आज सूर्य आणि चंद्र समोरासमोर, कर्क सोबत 'या' राशींना होईल फायदा\nफॅशन दिव्यांकानं बोल्ड कपडे घालून मादक अदांनी घायाळ करणाऱ्या श्वेतालाही सोडलं मागे, पाहा Hot Photos\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-5-ways-to-have-honey-to-reduce-belly-fat-5195635-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:54:02Z", "digest": "sha1:HDX6SOUVXIYD2SW6573JIUGAMUPOBL2Z", "length": 3781, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 ways to have honey to reduce belly fat | अवाढव्य पोट झटपट कमी करायचे ना, वापरा मधाचे हे 5 चमत्कारी उपाय... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअवाढव्य पोट झटपट कमी करायचे ना, वापरा मधाचे हे 5 चमत्कारी उपाय...\nअनेक प्रयत्न करुन देखील जर वाढलेले पोट कमी होत नसेल तर मधाचा उपयोग करणे योग्य ठरु शकते. कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय असे करता येऊ शकते. मधाचे सेवन करुन शरीरातील फॅट बर्न करता येऊ शकतात. या पाच पध्दतींच��� वापर केल्यास तुम्ही अल्पावधीत आपले पोट कमी करु शकता.\n1. ब्राउन ब्रेड मधासोबत खा\nजर तुम्हाला खरेच पोट कमी करायचे असेल तर आपल्या डिनरमध्ये थोडे बदल करणे आवश्यक आहे. तुम्ही डिनरमध्ये ब्राउन ब्रेड आणि मधाचा वापर करु शकता. ब्राउन ब्रेडला मधाचा पातळ थर लाऊन तुम्ही खाऊ शकता. हे कॅलरी कमी आणि एनर्जी जास्त देते. तसेही रात्री हलके जेवण करणे फायदेशीर असते.\nपोटाची चरबी झटपट कमी करण्याासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा...\nझटपट दूर होईल लठ्ठपणाची समस्या, वापरा हे सोपे 5 उपाय...\n5 मिनिटात तयार होणारे चटपटीत 13 पदार्थ, झटपट वाचा आणि तयार करा...\nआंबट-गोड अननस खाण्याचे 7 मोठे आरोग्यवर्धक फायदे...\nतुम्हाला इडली आवडते ना, जाणुन घ्या इडली खाण्याचे 5 फायदे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/amitabh-bachchans-shooting-of-chehare-at-zero-temperature-shared-a-special-experience-nrst-173982/", "date_download": "2021-09-21T08:07:31Z", "digest": "sha1:WDDJ7CYTHECFI5NU6HTB4KG634N2HNRG", "length": 12919, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | शून्य तापमानात अमिताभ बच्चन यांनी केलं 'चेहरे'चं शुटींग शेअर केला खास अनुभव! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nमनोरंजनशून्य तापमानात अमिताभ बच���चन यांनी केलं ‘चेहरे’चं शुटींग शेअर केला खास अनुभव\nशून्य तापमानातही अमिताभ सर्वात आधी सेटवर हजर असायचे. त्यांची कामाप्रती कमिटमेंट आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत होती.\nकाही कलाकार आपल्या वाट्याला आलेल्या कोणत्याही व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी वाट्टेल ते कष्ट घ्यायला तयार असतात. अमिताभ बच्चन म्हणजेच एबी हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहेत. वयाच्या या टप्प्यावर लोकं जिथं आरामात जीवन जगतात तिथं एबी आजही कठीणातील कठीण भूमिका यशस्वीपणे साकारण्यासाठी धडपडत असतात. लॅाकडाऊनमुळं मागील काही दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ‘चेहरे’ या चित्रपटाशी निगडीत असलेली अमिताभ यांचा एक किस्सा निर्माते आनंद पंडीत यांनी रिव्हील केला आहे.\n‘चेहरे’साठी अमिताभ यांनी शून्य तापमानामध्ये शॅाकिंग अॅक्शन सिक्वेन्स केल्याचं पंडीत यांनी सांगितलं आहे. या चित्रपटातील अॅक्शन सिक्वेन्सेस युरोपमध्ये शूट करण्यात आले आहेत. शून्य तापमानातही अमिताभ सर्वात आधी सेटवर हजर असायचे. त्यांची कामाप्रती कमिटमेंट आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत होती. त्यांच्यासह संपूर्ण टीमनं कठीण परिस्थितही कठोर मेहनत घेतल्यानं ‘चेहरे’चं शूटिंग ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकल्याचं पंडीत यांचं म्हणणं आहे.\nअमिताभ यांना नेहमीच नवनवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात. ‘चेहरे’ या मिस्ट्री थिलर चित्रपटातही प्रेक्षकांना त्यांची नेहमीप्रमाणेच काहीशी वेगळी भूमिका पहायला मिळेल.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीव��� आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/what-exactly-happened-in-the-meeting-between-uddhav-thackeray-and-sonia-gandhi-sanjay-raut-said-that-nrdm-172109/", "date_download": "2021-09-21T07:58:18Z", "digest": "sha1:KIQ5QXE7ARBZ23LZHL7O3POCPV56YGVU", "length": 14861, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbai | उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं?, संजय राऊत म्हणाले की... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nMumbaiउद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं, संजय राऊत म्हणाले की…\nसोनिया गांधी यांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांची आणि देशातील काही वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकांसाठी भाजप विरूद्ध रणनीती तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील बैठकीत सामील झाले. दरम्यान या बैठकीत नेमकी काय चर्चा झालं यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.\nमुंबई : सोनिया गांधी यांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांची आणि देशातील काही वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकांसाठी भाजप विरूद्ध रणनीती तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील बैठकीत सामील झाले.\nदरम्यान या बैठकीत नेमकी काय चर्चा झालं यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. आपण आता सध्या एक आहोत. आता खुर्ची दिसत नाही. पण जेव्हा खुर्ची दिसेल तेव्हा ही आपण एकत्रच राहू. त्यासाठी आपण लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे असं बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.\nसुमारे अडीच तास ही बैठक पार पडली, तर बैठकीत लोकशाही आणि महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं देखील राऊतांनी सांगितलं आहे. तसेचं जेव्हा बाबरी पडण्याचा प्रकार झाला तेव्हा पण सर्व जण पळून गेले होते. आम्ही तेच लोक आहोत. 1992 साली मुंबईत बाॅम्ब ब्लास्ट झाला त्या दंगलीत देखील शिवसेना पुढे आली होती. तेव्हा हे कुठे गेले होते असा सवाल देखील संजय राऊतांनी भाजपला विचारला आहे. मुंबई दंगलीच्या वेळी हे लोकं घरात कडी लावून बसले होते आणि आज आम्हाला तालिबानी म्हणतात, अशी प्रत्यारोप देखील राऊतांनी केला आहे.\nमुख्यमंत्री साहेब आम्हांला पण काम करु द्या; लोकल प्रवासासाठी मुंबई डबेवाल्यांची मुख्यमंत्र्यांना साद\nदरम्यान, काही वर्षांपूर्वी काँग्रेससोबत युती नाही म्हणजे नाही म्हणारे उद्धव ठाकरे आता काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार आहेत, अशी टीका आता उद्धव ठाकरे यांच्यावर केली जात आहे. तर भाजपने देखील उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या बैठकीवरून शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/chief-minister-thackeray-reply-to-nitin-gadkari-letter-find-out-what-the-chief-minister-said-nrat-171584/", "date_download": "2021-09-21T07:32:42Z", "digest": "sha1:LX5XVBNUXQFKDV2PYUQACNWWRJWIWZSY", "length": 20623, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नागपूर | नितीन गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरेंचे प्रत्युत्तर; काय म्हणाले मुख्यमंत्री, जाणून घ्या! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्��ण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nनागपूरनितीन गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरेंचे प्रत्युत्तर; काय म्हणाले मुख्यमंत्री, जाणून घ्या\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नितीनजी तुम्ही गोष्टी तर खूप प्रेमाने करतात; मात्र पत्र कठोर लिहितात. तुमचं आणि आमचं नातं थोडसं वेगळं आहे. आपल्याला कल्पना आहे की, शिवसेनाप्रमुखांची जी शिकवण आहे जी आपण सुद्धा घेतलेली आहे की ......\nनागपूर (Nagpur) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत आज महामेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क उदघाटन सोहळा पार पडला. 1.6 किलोमीटर लांब या मार्गाच्या उदघाटनाअंतर्गत झिरो माईल स्टेशन आणि कस्तुरचंद पार्क स्टेशन व फ्रिडम पार्कचे देखील उदघाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रावर भाष्य करत त्यांना आपला शब्दसुद्धा दिला आहे.\nनेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नितीनजी तुम्ही गोष्टी तर खूप प्रेमाने करतात; मात्र पत्र कठोर लिहितात. तुमचं आणि आमचं नातं थोडसं वेगळं आहे. आपल्याला कल्पना आहे की, शिवसेनाप्रमुखांची जी शिकवण आहे जी आपण सुद्धा घेतलेली आहे की जनतेसोबत कधीही गद्दारी करायची नाही, विश्वासघात करायचा नाही. मी आपल्याला ग्वाही देतो कोणत्याही प्रकारे जनतेच्या विश्वासाच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही.\nनितीन गडकरींच्या पत्रात काय\nनितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्री���ी जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा देणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अलिकडेच पाठविले आहे.\nगडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत. याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे. हा अनुभव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत किंवा कसे या बद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे. ही कामे आहेत त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघातांचे प्रमाण वाढेल आणि जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.\nहे असेच चालत राहिले तर केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल.ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.\nगडकरी पत्रात काय म्हटले\nअकोला व नांदेड या 202 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज-2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (12 किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.\nया मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या ��्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.\nपुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते, अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/drone-survey-will-bring-accuracy-in-village-survey-says-dy-cm-ajit-pawar-in-baramati-nrka-177581/", "date_download": "2021-09-21T08:24:27Z", "digest": "sha1:RNWPBGWUPMFRWSYMMKX53Y2B65LAU3JT", "length": 20254, "nlines": 192, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचूकता येणार : अजित पवार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nपुणेड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचूकता येणार : अजित पवार\nबारामती तालुक्यातील गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हे कामाचा कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nबारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचूकता येईल. प्रत्येक धारकाच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या माध्यमातून सीमा निश्चित होतील, त्याचा फायदा वैयक्तिक धारकासह ग्रामपंचायतीला होईल, त्यामुळे गावच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज व्यक्त केला.\nग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त, महराष्ट्र राज्य व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तलुक्यातील गावठान भूमापन ड्रोन सर्व्हे कामाचा शुभारंभ कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्��ात आला. त्यावेळी ते बोलत होते. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य एन. सुधांशु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आयुष प्रसाद, उपसंचालक भूमि अभिलेख किशार तवरेज, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुर्यकांत मोरे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, उप अधिक्षक भूमि अभिलेख गणेश कराड, कटफळ गावचे सरपंच पुनम किरण कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.\nअजित पवार म्हणाले की, स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाणचे भूमापन ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. आज बारामतीमध्ये मौजे कटफळ येथे या योजनेचा सुभारंभ होत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. या योजनेचा फायदा सर्वच गावठानाला मिळणे आवश्यक आहे. 1890 साली ब्रिटीशांनी मोजनीची अंमलबजावणी सुरु केली. त्यांना हे काम पूर्ण करण्यास 37 वर्षे लागलीत. आजच्या काळात ड्रोनच्या सर्व्हेमुळे भूमापनामध्ये येणा-या अडचणी कमी होतील.\nगावांचा विकास वाढेल, ड्रोन सर्व्हेनंतरही अडचणी वाटल्यास ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करावा व शंकांचे निराकारण करुन घ्यावे. ग्रामस्थांनी भूमापनात अडथळा आणू नये, योग्यप्रकारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे. प्रत्येक गावाचा डिजिटल नकाशा तयार करुन घ्यावा व सर्व्हेक्षण यंत्रणेला सर्वांनीच सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nबारामती तालुक्यात एकूण 118 गावे असून यापूर्वी 47 गावांचे नगर भूमापन झालेले असून उर्वरित 71 गावांपैकी 18 गावे यांना मूळ गावठाण नाही त्यामुळे फक्त 53 गावांचे नगर भूमापन करण्यात येऊन त्यांना मिळकत पत्रिका देण्यात येतील, अशी माहिती उप अधीक्षक भूमी अभिलेख गणेश कराड यांनी दिली.\nगावठाण भूमापन ड्रोन सर्व्हेची प्रमुख वैशिष्ट्ये –\nयोजनेमुळे नागरिकांना होणारे फायदे\n• प्रत्येक धारकांच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या निमित्तानं सीमा निश्चित होतील आणि मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल.\n• प्रत्येक धारकाला मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका आणि सनद मिळेल.\n• गावठाणातील जागेच्या मिळकत पत्रिकेत शेतीच्या 7/12 प्रमाणेच धारकाच्या माल��ी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता मिळणार आहे.\n• मिळकत पत्रिके आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होऊ शकते, तारण करता येईल, जामिनीचा मालक म्हणून राहता येईल आणि विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.\n• बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी मिळकत पत्रिका उपलब्ध होणार आहे.\n• सीमा माहिती असल्यामुळे धारकांना आपल्या मिळकतींचे संरक्षण करता येईल.\n• गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्कांबाबत व हद्दींबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.\n• मिळकती संबंधी बाजारपेठेत तरलता येऊन आर्थिक पत उंचावेल.\nयोजनेमुळे ग्रामपंचायतींना होणारे फायदे\n• गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होईल.\n• ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख आणि नकाशा उपलब्ध होईल. त्यामुळे नियोजन करण्यास सुलभता येईल.\n• ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या मालमत्ताकराच्या व्याप्तीत येतील, त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल.\n• ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारणपत्रक (नमुना नोंदवही) आपोआप, स्वयंचलनाने तयार होईल. हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावत करणे सहज, पारदर्शक आणि सुलभ होईल.\n• गावठाणाच्या हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती आणि सार्वजनिक मिळकती, जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सीमा आणि क्षेत्र निश्चित होतील. ते जनतेस माहितीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे गावठाणातील मिळकतींचे हद्दी व क्षेत्राचे वाद कमी प्रमाणात उद्भवतील.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/jalgaon-ncp-changes-is-local-body/", "date_download": "2021-09-21T08:18:26Z", "digest": "sha1:422W7P4TFWTNQ2C2EBN6YODXCJS27QGF", "length": 6917, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "राष्ट्रवादीतील फेरबदल निश्चित, नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार | Jalgaon Live News", "raw_content": "\nराष्ट्रवादीतील फेरबदल निश्चित, नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jul 29, 2021\n शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असता त्यात जिल्हाध्यक्ष पदासाठी गुलाबराव देवकर आणि महानगराध्यक्ष पदासाठी अशोक लाडवंजारी यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती मिळत आहे.\nजळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची लवकरात लवकर नियुक्ती करावी यासाठी सर्वांनी एकमुखी मागणी केली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, पणनचे चेअरमन संजय पवार, विनोद देशमुख, माजी आमदार जगदीश वळवी, माजी आमदार दिलीप सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, इजाज मलिक, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, जळगाव महिला महानगर जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, प्रवक्ते योगेश देसले, उमेश नेमाडे, अरवि���द मानकरी यांचा समावेश होता.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ ते दहा दिवसांत ही मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती अशोक लाडवंजारी यांनी दिली. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आजारी असल्याने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय होईल असेही ते म्हणाले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\ngulabrao devkarNCPअशोक लाडवंजारीगुलाबराव देवकर\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nLIC ची जबरदस्त योजना : 44 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 27.60…\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ 4 बँकांनी…\n…ही जनतेच्या मनातील इच्छा, गिरीश महाजनांचा ठाकरे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/nagpur/the-man-who-was-resting-under-the-tree-died-in-front-of-his-wife-as-the-bed-was-not-found-mhmg-542994.html", "date_download": "2021-09-21T07:52:39Z", "digest": "sha1:766BOVCC2CWHAJZG7L4KP6W445TJR6Y7", "length": 18646, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली घेतला आसरा; पत्नीसमोरचं कोरोना बाधिताने सोडला जीव | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्\nOneplus Nord 2 फुटल्याने थोडक्यात बचावला,नुकसान भरपाईऐवजी कंपनीने दिलं असं उत्तर\nRaj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्\n'नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं...',सुसाइड केसमध्ये ट्विस्ट\nनाशकातील तरुणाचा 'Money Heist' स्टाइलने बँकेवर दरोडा; लुटलं साडेतीन कोटींचं सोनं\nRaj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत\nBigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी\nया बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी कमाईच्या बाबतीत आहेत त्यांच्या पेक्षाही एक पाऊल...\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nRCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय\n न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द\n'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\nPetrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव\nGold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nतूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर\n भातामुळेही होऊ शकतो कॅन्सर; बचावासाठी बदला शिजवण्याची पद्धत\nपितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत काय आहे श्राद्धपक्षामागची परंपरा\n 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर\nआधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली अशी मिळेल नुकसान भरपाई\nकाय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड' अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज\nExplainer - 86.64% नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी; मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली\nExplainer: विराट कोहलीनं टी-20चं कॅप्टनपद का सोडलं\n'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता\nकोरोनामुक्त रुग्णाला काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात\nपुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nसासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL\nहॉटेलमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेला स्टाफनं काढलं बाहेर; कारण ऐकून संतापले लोक\nबेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली घेतला आसरा; पत्नीसमोरचं कोरोना बाधिताने सोडला जीव\nCoronavirus : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता\n कोरोनाला हरवलं पण जीव वाचवण्यासाठी काढावी लागली किडनी, फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात\nपुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला पुन्हा सुरुवात\n लस घेताना तुटली सुई, तरुणाचा हात आणि पाय झाला जायबंदी\n 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस, सहाव्या लसीचीही मिळाली तारीख\nबेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली घेतला आसरा; पत्नीसमोरचं कोरोना बाधिताने सोडला जीव\nबेड उपलब्ध नसल्याने अनेक रुग्ण रुग्णालयाबाहेर जीव सोडत असल्याच्या घटना वाढल्या असून यातून आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे.\nचंद्रपूर, 22 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधित 14 हजाराच्या आसपास पोचले आहेत. त्यातच बेड, डॉक्टर, इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. या स्थितीत बेड न मिळाल्याने अत्यवस्थ स्थितीत कडुलिंबाच्या झाडाखाली आसरा घेतलेल्या बाधिताचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nशहरातील मुख्य शासकीय कोविड रुग्णालय परिसरातील या घटनेने आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी यंत्रणेला जागे केल्यावर बाधिताला बेड दिला गेला. मात्र उपचार सुरू करण्याआधीच बाधिताने प्राण सोडले. केवळ उपचारात 12 तास विलंबामुळे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील बापू कापकर या बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना उपचाराची असहाय स्थिती उघड झाली आहे. अन्य कुणावर अशी वेळ आणू नका अशी कळकळीची विनंती मयताच्या नातेवाईकांनी सरकारला केली आहे.\nहे ही वाचा-पोटावर झोपल्याने खरंच शरीरातील Oxygen पातळी वाढते का काय सांगतात तज्ज्ञ पाहा\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सोबतच सुविधांचा सुद्धा अभाव आहे. बेड अभावी मागील चार दिवसापासून रोज मृत्यू होत आहे. अशातच एक हृदयद्रावक घटना आज घडली, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातून एक वृद्ध जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील कोविड रुग्णालयमध्ये सकाळी आठ वाजता दाखल झाले. परंतू बेड मिळाला नाही. 12 तास बेडसाठी नातेवाइकांनी रुग्णालयात विनंत्या केल्या, परंतू कोणीही त्यांची हाक ऐकली नाही. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क साधला सामाजिक कार्यकर्त्या��नी बेडसाठी प्रयत्न केले. शेवटी बेड मिळाला परंतू तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्या वृद्ध रुग्णाने पत्नी समोर प्राण सोडले. बेडसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि उपचारा आधीच रुग्णाचा मृत्यू अशा घटना वाढत चालल्या आहेत. बेड संदर्भात पालकमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या प्रत्यक्षात मात्र बेड दिसत नाही आहे. जिल्हा प्रशासन सांगतं प्रयत्न सुरू आहे. परंतू हे प्रयत्न कधीपर्यंत चालणार तोपर्यंत पुन्हा किती जीव जाणार तोपर्यंत पुन्हा किती जीव जाणार आणि याला जबाबदार नेमकं कोण आणि याला जबाबदार नेमकं कोण असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्\nOneplus Nord 2 फुटल्याने थोडक्यात बचावला,नुकसान भरपाईऐवजी कंपनीने दिलं असं उत्तर\nHBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट ..\nया घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार\nIndian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी; कसं व्हाल सहभागी\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\n20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-09-21T09:04:05Z", "digest": "sha1:6WHUPY4HC2TOHPM6F2KT4IBDQQRIXFBV", "length": 2420, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आषाढ शुद्ध चतुर्दशी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआषाढ शुद्ध चतुर्दशी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौदावी तिथी आहे.\n१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्�� अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/34709.html", "date_download": "2021-09-21T07:13:55Z", "digest": "sha1:VGDQ333H67F6ZS4IS4OHBUYEQNAR3RJ4", "length": 15205, "nlines": 67, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "347.09 कोटीच्या वार्षिक आराखडयास मंजूरी", "raw_content": "\nHomeचंद्रपूर347.09 कोटीच्या वार्षिक आराखडयास मंजूरी\n347.09 कोटीच्या वार्षिक आराखडयास मंजूरी\nशिक्षण, पेयजल, रोजगार, आरोग्य विषयांना\nआराखडयात प्राधान्य देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश\n27 डिसेंबरला आराखडयाच्या सादरीकरणाची मॅराथान बैठक\nचंद्रपूर, दि.13 डिसेंबर – चंद्रपूर जिल्हयातील शिक्षण, पेयजल, रोजगार, आरोग्य या संदर्भात उत्तमोत्तम नियोजन जिल्हा आराखडयामध्ये करण्यात यावे. यासाठी 27 तारखेला 12 तासाची मॅराथान बैठक घेतली जाईल. त्यामध्ये प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण करावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्हयाच्या 2019-20 च्या 347.09 कोटीच्या वार्षिक आराखडयास मंजूरी देण्यात आली.\n2019-20 च्या योजनानिहाय विवरणपत्रानुसार अमलबजावणी अधिका-यांनी 669.84 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. त्यापैकी कमाल आर्थिक मर्यादेनुसार नियोजन विभागाने 347.09 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला होता. तर 322.75 कोटी रुपयांची अतिरीक्त मागणी शासनाकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत 347.09 कोटी रुपयाच्या प्राथमिक प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली.\nयाशिवाय चंद्रपूर जिल्हयाच्या 2018-19 मधील नोव्हेंबर अखेरपर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. 2018-19 साठी मंजूर नितयव्यय 510.76 कोटी पैकी 255.30 कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी 134.33 कोटी नोव्हेंबर अखेर खर्च झाला आहे. उर्वरीत निधी तातडीने 15 फेब्रुवारी पर्यंत करण्यात यावा, अशी सूचना यावेळी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली.\nयावेळी त्यांनी आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे व अन्य पदाधिका-यांनी सूचना केलेल्या प्रमुख बाबी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी शेनगांव निसर्ग पर्यटन, वरोरा येथील ईको पार्क, पांढरकवडा-वडा रस्ता तयार करणे, महाकाली मंदिराचे सुशोभिकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव तसेच वरोरा नाका पुलाचे काम पुर्णत्वास नेण्याची सुचना केली. जिल्हयातील विकास कामांना आराखडयामध्ये घेतांना दर्जेदार शिक्षणाला आवश्यक असणा-या सर्व पायाभूत सुविधा, शुध्द पेयजल, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रा सारख्या रोजगाराला चालना देणा-या यंत्रणा आणि गावागावातील नागरिकांना सहज उपलब्ध होईल, अशा आरोग्य यंत्रणेला बळकट करण्याचे आवाहन केले.\nचंद्रपूर जिल्हयाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती, चांदा ते बांदा योजना, मानव विकास मिशन, खनिज विकास निधी व राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतूद अशा पाच घटकांची उपलब्धता आहे. त्यामुळे सर्व अधिका-यांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने योजनांची आखणी करावी, असे अवाहनही त्यांनी केले. यासोबतच महिला व बाल कल्याण तसेच तंत्र शिक्षण विभागाच्या प्रस्तावाना देखील त्यांनी मान्यता दिली.\nआमदार विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीत मानव व वन्यजीव संघर्षाबाबत प्रश्न उपस्थित केला. जंगला शेजारी गावांना आवश्यक तारांचे कुंपण करण्याबाबतची मागणी केली. याबाबतच्या योजनेमधील 10 टक्के निधी ग्राम पंचायती भरु शकत नसल्याबद्दल माहिती दिली. संबंधीत गावांचे प्रस्ताव देण्यात यावे व आमदार निधीतून यासाठी गरज पडल्यास निधी वितरीत करावा, अशी सूचना सर्व आमदारांना पालकमंत्र्यांनी केली.\nआजच्या बैठकीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार विजय वडेट्टीवार, किर्तिकुमार भांगडिया, आमदार रामदास आंबटकर, आमदार अँड.संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांची उपस्थिती होती. या बैठकीला नवनियुक्त सदस्य श्री.शंकर साबळे, श्री.राजीव गोलीवार, श्री.अरुण मडावी, डॉ.मंगेश गुलवाडे, श्री.जयप्रकाश कांबळे या सदस्यांचे स्मृतीचिन्ह देवून स्वागत करण्यात आले.\nआजच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम जिल्हा वार्षिक ��ोजनेमध्ये 2019-20 साठी 445.33 कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित करण्यात आली. यामध्ये जिल्हा नियोजन समितीची 175.74 कोटीची शिफारस आहे. अतिरिक्त मागणी 269.59 कोटी असून यामध्ये सूक्ष्म सिंचन व कृषी विभागाच्या सर्व योजना, शाळेच्या वर्गखोल्या, अन्य बांधकामाचा योजना, मुलींच्या स्वच्छतागृहाकडे अधिकाधिक लक्ष देण्यात यावे व शैक्षणिक वातावरण राहील, अशा पध्दतीच्या बांधकामाला प्राधान्य देण्याची सूचना केली. यावेळी जिल्हा स्टेडियम दुरुस्तीसाठी आवश्यक निधी देण्याबाबत सूचना केली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी मागितलेल्या निधीलाही मंजुरी देण्यात करण्यात आली. याशिवाय पाटबंधारे व पूरनियंत्रण, पुढील वर्षीच्या नियोजनाच्या संदर्भात येणाऱ्या 27 डिसेंबर रोजी बैठक घेण्यात येणार असून या बैठकीमध्ये सविस्तर प्रस्तावांचे सादरीकरण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.\nयावेळी आदिवासी घटक कार्यक्रमावर देखील चर्चा करण्यात आली. आदिवासी विकास विभागामार्फत139.83 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला. शासनाने 100.85 कोटी रुपये केले. आतिरिक्त मागणी 38.97 कोटीची आहे. यावेळी कृषी विभागाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचत नसल्याची खंत आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी व्यक्त केली. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती व दर्शनी भागात लावण्यात येण्याची सूचना देखील यावेळी त्यांनी केली.\nअनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत 70.50 कोटीचा प्रस्ताव आहे. यामध्ये कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक व सामूहिक सेवा, उर्जा, उद्योग, नावीन्यपूर्ण योजनामध्ये प्रस्तावित करण्यात आल्या. या बैठकीमध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी आराखडयाची माहिती दिली. आभार प्रदर्शन विक्रम देशमुख यांनी केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागात���ल कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-5-things-to-avoid-weight-gain-in-winter-season-hidden-causes-of-weight-gain-5511019-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:39:04Z", "digest": "sha1:INZ7UO5W26EYEBKTWK4PQ2OUGS6X5X52", "length": 3434, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 Things To Avoid Weight Gain In Winter Season, Hidden Causes Of Weight Gain | या 5 गोष्टींवर द्या विशेष लक्ष, अन्यथा हिवाळ्यात वाढेल वजन... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया 5 गोष्टींवर द्या विशेष लक्ष, अन्यथा हिवाळ्यात वाढेल वजन...\nहिवाळ्यात डेली रुटीनमध्ये अनेक बदल होतात. याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. जर स्वतःला मेंटेन ठेवले नाही तर या वातावरणात वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. हे कंट्रोल करण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत असेच 5 कारण जे हिवाळ्यात वजन वाढण्यासाठी जबाबदार असतात...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या कोणत्या गोष्टी आहेत, 6 व्या स्लाइडवर वाचा वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स...\nपुरुषांनी चुकूनही करु नये या 12 चुका, शरीरासाठी आहेत घातक...\nतुम्ही तर करत नाही ना या 10 चुका\nसाडी नेसताना तुम्हीसुध्दा करता का या 7 चुका, बिघडतो Look\nचुकूनही करू नका या 10 चुका, केसांचे होईल नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/chandrapur-police-action-against-sand-smugglers-seizes-10-tractors-case-against-all-ns-555324.html", "date_download": "2021-09-21T08:50:31Z", "digest": "sha1:L2FOVPSHIHLFKSNHGDSDK235RQM5TXNY", "length": 8086, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रपूरमध्ये वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त, सर्वांविरोधात गुन्हे दाखल – News18 Lokmat", "raw_content": "\nचंद्रपूरमध्ये वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त, सर्वांविरोधात गुन्हे दाखल\nचंद्रपूरमध्ये वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त, सर्वांविरोधात गुन्हे दाखल\nChandrapur Action against sand smugglers शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमनी घाटातून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भिमनी घाटावरून वाळूतस्करी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पथकाला दिल्या.\nचंद्रपूर, 24 मे : चंद्रपूर जिल्ह्यातील वाळूघाटातून वाळूची तस्करी (Sand smuggler) करणाऱ्यांच्या वि���ोधात पोलिसांनी मोठी (Police Action) कारवाई केली आहे. या वाळूचे दहा ट्रॅक्टर जप्त करण्यात (10 Tractor seized) आले असून दहा जणांच्या विरोधात गुन्हेदेखिल दाखल करण्यात आले आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी (Sand Smuggling) होत असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला अवैध वाळूतस्करांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (वाचा-सुशील कुमारची चौकशी सुरू असताना, रोहतकमध्ये आणखी एका पहिलवानाची हत्या) पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेनं अवैध वाळूतस्करांवर पाळत ठेवण्यासाठी एक पथक स्थापन केलं आहे. या पथकला शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमनी घाटातून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भिमनी घाटावरून वाळूतस्करी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिमणी घाटावर धडकले. यावेळी घाटातून वाळूचा उपसा करताना दहा ट्रॅक्टर आढळून आले. (वाचा-Mumbai : दंड कमी करण्यासाठी 30 हजारांची लाच मागणारा अटकेत, CBI ची कारवाई) वाळूचा उपसा करत असलेल्या दहा ट्रॅक्टरपैकी कुणाकडेही कागदपत्रे नसल्याचं तपासणीत समोर आलं. त्यानंतर पथकानं हे सर्व दहा ट्रॅक्टर जप्त केले. तसंच विनय आलाम, तुषाल पिंपपळकर, सचिन गौरकार, विजय आत्राम, रोशन नरसपुरे, स्वप्नील पिंपपळशेंडे, गोपीनाथ सिडाम, पुरुषोत्तम पिदूरकर, दीपक शुभ्रत्कर, राजू गोंधळी, या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, खनके, साळवे, भुजाडे, बल्की, गोहोकार, जांभुळे, डांगे, जमीर, मोहुर्ले यांच्या पथकानं कारवाई केली.\nचंद्रपूरमध्ये वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त, सर्वांविरोधात गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/dhoni-the-supercaptain/", "date_download": "2021-09-21T07:31:38Z", "digest": "sha1:7R4X22ZI5YPYYXX6IA5HXKGFUCOK4KYE", "length": 12439, "nlines": 138, "source_domain": "marathinews.com", "title": "धोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक - Marathi News", "raw_content": "\n३१ मे ��र्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeSports NewsCricketधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nकोरोनाच्या संकटामुळे यंदाची आयपीएल रद्द करण्यात आली असून सर्व खेळाडू आपापल्या घरी जाण्यास सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कूल कप्तान महेंद्र सिंह धोनी नेहमीच काही ना काही गोष्टीमुळे चर्चेत असतो. भारतातील कोरोनाचा वाढत संक्रमण आणि सध्या आयपीएलमधील काही खेळाडूंमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव, यामुळं यंदाची आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल जरी रद्द झाली असली तरी पण कर्णधार धोनी मात्र अजून स्वगृही परतला नाही आहे. कप्तान म्हणून आपली संघाप्रती असलेली तो जबाबदारीने पार पाडताना दिसत आहे. धोनीच्या या अनोख्या निर्णयामुळं चाहत्यांकडून जबाबदार कर्णधार म्हणून धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nमीडियाने दिलेल्या माहिती नुसार, धोनीने सांगितलं की, जोपर्यंत चेन्नईच्या संघातील सर्व खेळाडू आपापल्या घरी सुखरुपपणे पोहोचत नाहीत, तोपर्यंत तो तर हॉटेलमध्येच थांबणार आहे, तो स्वतः घरी जाणार नाही. सध्या दिल्लीतील एका हॉटेलमध्ये चेन्नईचे सर्व खेळाडू वास्तव्यास आहेत. धोनीनं घेतलेल्या या संघाच्या निर्णयामुळे जगभरातून वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ खेळण्���ासाठी भारतात आलेले अनेक परदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशी घरी पोहोचले आहेत.\nकोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम रद्द करण्यात आला आहे. या सीझनमधील 29 सामने सुरळीतपणे कोणत्याही अडचणीशिवाय पार पडले, पण त्यानंतर मात्र कोरोनाची नजर आयपीएलकडे वळली आणि अनेक खेळाडू तसेच स्टाफना कोरोनाची बाधा झाली. यावर्षीच्या आयपीएल सीझनमध्ये धोनीच्या संघानं दमदार खेळी केल्याचं बघायला मिळालं. संघानं एकूण खेळलेल्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. यामुळे चेन्नईचा संघ आयपीएल पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर होता.\nचेन्नई संघाचे बॉलिंग कोच लक्ष्मीपति बालाजी, संघाचे सीईओ काशी विश्वनाथन आणि फलंदाजी कोच मायकल हसी यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी एयर अॅम्ब्युलन्सने मायकल हसी आणि लक्ष्मीपति बालाजी यांना दिल्लीहून चेन्नईला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या दोघेही कोरोनामुक्त झाले असून दोघांचीही प्रकृती स्थिर आणि उत्तम आहे. आयपीएल रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर गुरुवारी अनेक परदेशी खेळाडू स्वगृही मायदेशी परतले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशी खेळाडू स्वदेशी परतले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत विमानसेवा बंद ठेवल्याने या संघाचे खेळाडू मालदीवला रवाना झाले असून तिथून परवानगी मिळाल्यानंतर सर्व खेळाडू मायदेशी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत. याव्यतिरिक्त न्यूझिलंडचे अनेक खेळाडू शुक्रवारीच आपल्या मायदेशी परतले.\nपूर्वीचा लेखजगातील पहिला ट्रोपीझोडीअम विरिदुर्बिअम मेळघाटामध्ये\nपुढील लेखचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2021-09-21T09:11:10Z", "digest": "sha1:UQSK5MJKSARNN3ENMXDQB5DZLW7N4BWF", "length": 8498, "nlines": 319, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसांगकाम्याने काढले: wuu:205年 (deleted)\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ga:205, rue:205\nसांगकाम्याने वाढविले: bxr:205 жэл\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mhr:205\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:205年\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: simple:205\nसांगकाम्याने काढले: ang:205 (deleted)\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: kk:205 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:205 ел\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ang:205\nr2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 205\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:205\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: sh:205\nसांगकाम्याने वाढविले: os:205-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् २०५\nसांगकाम्याने वाढविले: gan:205年, sah:205\nसांगकाम्याने वाढविले: fa:۲۰۵ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: lt:205 m.\nसांगकाम्या वाढविले: gd:205, mk:205\nनवीन लेख; वर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/maria-c-c-beat-almighty-in-santoshkumar-ghosh-trophy-11402", "date_download": "2021-09-21T08:16:54Z", "digest": "sha1:KURV6GUOKH27DZ63DG6C7QJS6Q5OJBUW", "length": 8048, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Maria c c beat almighty in santoshkumar ghosh trophy | संतोषकुमार घोष स्पर्धेत मारिया सी. सी. अजिंक्य", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसंतोषकुमार घोष स्पर्धेत मारिया सी. सी. अजिंक्य\nसंतोषकुमार घोष स्पर्धेत मारिया सी. सी. अजिंक्य\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nओव्हल मैदानावर सोमवारी झालेल्या 'संतोषकुमार घोष ट्रॉफी' या 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मारिया सी. सी. ने अलमायटी संघावर 270 धावांनी दणदणीत विजय मिळविला. मनिष यादवचे (103) शतक आणि डावखुरा फिरकी गोलंदाज फरहान शेख याने केवळ 3 धावांत घेतलेले 6 बळी यांच्या कामगिरीमुळे हा विजय साध्य झाला.\nमारिया सी. सी. संघाचा मनिष यादव (103) आणि फरहान शेख (55) यांनी 140 धावांची सलामी दिली. त्यात मेहताब उस्मानी (35) आणि अयाझ खान (37) यांनी आणखी भर टाकत संघाला 39 षटकात 6 बाद 314 धावांचा पल्ला गाठून दिला. नंतर फरहान शेख या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने केवळ 3 धावांत 6 बळी मिळवत प्रतिस्पर्धी अलमायटी संघाला 44 धावांत गुंडाळले. अनिरुद्ध पत्की यानेही 3 धावांत 3 बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. यावेळी भारताच्या माजी महिला कसोटीवीर अरुंधती घोष, एम. सी. ए. च्या ज्युनिअर निवड समितीचे प्रशांत सावंत उपस्थित होते.\nतसेच सोमवारी झालेल्या इतर सामन्यांत रेखा स्पोर्टस् मीडिया संघाने उमर स्पोर्ट्स, नेरूळ या संघाचा 10 विकेट्स राखून धुव्वा उडवला. भोसले क्रिकेट अकादमी संघाने रायझिंग स्टार संघाला 8 विकेट्स राखून हरवले. चनावला स्पोर्ट्स अकादमीने नवयुग संघाचे कठीण असे आव्हान मोडून काढत रवीकुमार चौधरी याच्या अष्टपैलू खेळीमुळे 7 विकेटने विजय मिळविला.\nIPL2021 : राहुलची प्रभावी फिरकी आणि रासेलची दमदार गोलंदाजी; बंगळुरूकडून कोलकाता पराभूत\nश्रावण संपताच चिकन, अंडी महागली\n कोरोनाच्या दैनंदिन मृत्युसंख्येत मोठी घट\nपावसामुळं सीएसएमटी येथील हिमालय पुलाचे काम बंद\nपुढच्या महिन्यापासून भारत लस परदेशात निर्यात करणार\nबुधवारी ठाण्यातील 'या' भागात पाणी पुरवठा बंद\nऋतूराजची तुफानी फलंदाजी; पहिल्याच सामन्यात​ मुंबईचा पराभव\nटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार होणार\nIPL 2021 - प्रेक्षकांना आयपीएलचा सामना मैदानात बसून पाहायला मिळणार\nविराट कोहली कर्णधारपद सोडणार\nभारतीय क्रीडा प्राधिकरणात २२० पदांची भरती\nInd vs Eng : तिसऱ्या कसोटीला आजपासून होणार सुरुवात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/tata-trust-provides-coveted-relief-materials-to-manpala/08141757", "date_download": "2021-09-21T09:31:49Z", "digest": "sha1:PA4IEV5T2N2TEGBZ4STIDJY2RHQQJPQW", "length": 3983, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "टाटा ट्रस्टतर्फे मनपाला कोव्हिड रिलीफ साहित्य प्रदान - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » टाटा ट्रस्टतर्फे मनपाला कोव्हिड रिलीफ साहित्य प्रदान\nटाटा ट्रस्टतर्फे मनपाला कोव्हिड रिलीफ साहित्य प्रदान\nनागपूर: कोव्हिड-१९ विषाणूशी लढणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी टाटा ट्रस्टतर्फे मनपाला कोव्हिड रिलीफ साहित्य प्रदान करण्यात आले.\nटाटा ट्रस्टच्या वतीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना सदर साहित्य सोपविण्यात आले. साहित्यामध्ये सात हजार लिटर सॅनिटायझर, तीन हजार पीपीई कीट, सहा हजार एन-९५ मास्क यांचा समावेश आहे.\nनागपूर महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिड-१९ विषाणूचे संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात अनेक संस्था हातभार लावत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासोबत टाटा ट्रस्ट नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा अधिक बळकट करण्यासाठी कार्यरत आहे.\nकोव्हिडविरुद्धच्या लढाईतही टाटा ट्रस्टचे सर्व सहकारी विविध कार्यात सहभागी आहेत. टाटा ट्रस्टने कोरोना योद्ध्यांसाठी साहित्य देण्यासाठी घेतलेला पुढाकार हा निश्चितच समाजाप्रती असलेले दायित्व निभावणारा असल्याचे प्रतिपादन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.\n← आयुक्त तुकाराम मुंढे से परेशान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/virushka-raised-2cr-fund/", "date_download": "2021-09-21T09:09:59Z", "digest": "sha1:QR7QOSQ7U5HFB72EHRRQRBKAGJ2MHNRO", "length": 13177, "nlines": 142, "source_domain": "marathinews.com", "title": "कोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeEntertainmentBollywoodकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nदेशामध्ये कोरोना महामारीच्या संकटाने भयानक रूप धारण केलं असून रोजच्या वाढणाऱ्या रु���्ण संख्या आता लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकजण विविध मार्गाने कोरोना संक्रमितांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. यामध्ये सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी पुढे सरसावले असून त्या यादीत आत्ता विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचेही नाव सामिल झाले आहे. या दोघांनी मिळून कोरोनाबाधितांसाठी मदत म्हणून दोन कोटी रुपये तसेच कोरोनाबाधितांना मदत म्हणून एक फंड सुद्धा उभारायला सुरुवात केली आहे. Ketto नावाच्या प्लॅटफॉर्मवर #InThisTogether या नावाने एक फंड उभारायला सुरु केलं आहे. या फंडच्या माध्यमातून विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सात कोटी रुपये जमा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.\nतसेच विराट कोहली आणि अनुष्का शर्माने यासंदर्भातील एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये #InThisTogether या नावाने हे फंड गोळा करण्याचे अभियान पुढील सात दिवस चालणार आहे. या फंड रेझिंग अभियानाच्या माध्यमातून जी काही रक्कम जमा होइल, ती ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या एका ACT ग्रांट्स नावाच्या एका संस्थेला देण्यात येणार आहे. जेणेकरून या फंड अभियानाच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होऊन, इतर अनेक प्रकारच्या कोविड निर्बंधित साहित्याचा पुरवठा होण्यास मदत होईल.\nआपला देश एका मोठ्या महामारीमध्ये वेढला गेला असून, अशावेळी या सर्वातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी देश सर्वतर्हेने झटत असून, अशावेळी आपण एकत्र येऊन लोकांचे प्राण वाचवले पाहिजेत. त्यामुळे या फंड रेझिंग अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन विराट कोहलीने केलं आहे. तर या फंडच्या माध्यमातून कोरोनाबाधितांना लढण्यास मदत मिळेल अशी आशा अनुष्का शर्माने केली आहे.\nसोशल मीडिया अकाउंटवर अनुष्काने विराट सोबतचा एक व्हिडीओ शेअर करून, त्या व्हिडीयोमध्ये तिने म्हटले आहे कि, आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणेवर खूप मोठ्या प्रमाणात तणाव असून, रोज विविध आव्हानांचा सामोरे जावे लागत आहे. आपल्या देशातील लोकांच्या समस्या पाहून मला खूप दु:ख झाले, त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी आणि विराटने #InThisTogether हे अभियान मोहिम सुरु केले आहे.\nअनुष्का आणि विराट यांनी किट्टो या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या सहयोगाने ही मोहिम राबविण्यास सुरुवात केली ���हे. पुढील सात दिवस ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यातून जमा झालेला निधी ACT ग्रांट्सकडे सोपवला जाणार आहे, हा निधीचा वापर गरजूंसाठी ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, सोयी सुविधा आणि लसीकरण वेगवान होण्यासाठी तसेच अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.\nआरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या संख्येनुसार, गेल्या 24 तासांमध्ये भारतात 4,14,188 नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली असून 3,915 रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. तसेच यातून सकारात्मक बातमी म्हणजे 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर यशस्वीपणे मात करुन घरी परतले आहेत.\nपूर्वीचा लेखमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nपुढील लेखरेनोल्टची नवी इलेक्ट्रिक कार\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_770.html", "date_download": "2021-09-21T07:59:30Z", "digest": "sha1:GQMOWNNROOPC644E4OQGQFM6FSYT7Q57", "length": 7428, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "अकोल्यात ३० डिसेंबरला महाआरोग्य अभियान", "raw_content": "\nHomeअकोलाअकोल्यात ३० डिसेंबरला महाआरोग्य अभियान\nअकोल्यात ३० डिसेंबरला महाआरोग्य अभियान\nजनसामान्यांच्या आरोग्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी घेतली\nमहाआरोग्य अभियानाच्या पूर्वतयारीची बैठक\nअकोला,दि.17 : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी ३० डिसेंबर २०१८ रोजी अकोला शहरात महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यावतीने होणाऱ्या या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक विश्रामगृह येथे घेण्यात आली.\nयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, प्���भारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड, आयएमएचे डॉ. नरेश बजाज, डॉ. संजय धोत्रे, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. गजानन नारे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनील वाठोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिरसाम, डॉ. अश्विनी खडसे तसेच आयएएम, निमा, केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.\nअकोला शहरातील लालबहादुर शास्त्री स्टेडियमवर महाआरोग्य अभियान आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुमारे १५ हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. अभियान यशस्वीतेसाठी बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विविध सूचना दिल्या. विविध कामांसाठी वेगवेगळ्या टीम नियुक्त करण्याचे निर्देश देवून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.\nपालकमंत्री म्हणाले, शासन, प्रशासन व लोकसहभागातून महाआरोग्य अभियान यशस्वी करावयाचे आहे यासाठी शासकीय सह विविध खाजगी रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचासुध्दा अभियानात सहभाग राहणार आहे. एक्स रे, सोनोग्राफी, विविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. रूग्णासाठी औषधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. कुलवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएनशनची मदत घेतल्या जाणार आहे.\nगंभीर आजाराचे रुग्ण असल्यास त्यांना मुंबईच्या टाटा, हिंदूजा, बिचकँडी सारख्या सहा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. या रूग्णालयांची पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील स्वत: हा संपर्कात असल्याचे सांगितले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-09-21T07:32:31Z", "digest": "sha1:BFKLBQBDILWKH7QOSDWPV4S3EJN2EF5G", "length": 3854, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आंतरराष्ट्रीय राजकारण - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nबहुराष्ट्रीय संघटना‎ (१ क, ३ प)\n\"आंतरराष्ट्रीय राजकारण\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nइंग्रजी विकिहून वगळलेले वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०१८ रोजी १९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/if-bjps-policy-reservation-free-india-then-we-will-do-bjp-free-india-81063", "date_download": "2021-09-21T08:59:05Z", "digest": "sha1:VCSXNURO7ZLDHGZBAXEXXY6ZKYOBPJHH", "length": 7192, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजपचे धोरण आरक्षणमुक्त भारत असेल, तर भाजपमुक्त भारत करू...", "raw_content": "\nभाजपचे धोरण आरक्षणमुक्त भारत असेल, तर भाजपमुक्त भारत करू...\nकोविड व्हॅक्सिनच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांचा फोटो निर्ल्लजपणे छापण्यात येतो. हाच फोटो ते कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लाखो नागरिकांच्या कफनावर का नाही लावत.\nअकोला : आरक्षणमुक्त भारत हे जर भाजपचे धोरण असेल तर भाजपमुक्त भारत हे काँग्रेस ओबीसी विभागाचे धोरण राहील, If BJP's policy is reservation free india then congress's obc cell's policy will be bjp free india असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी Bhanudas Mali यांनी दिला. १५ नोव्हेंबरपर्यंत इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून न दिल्यास दिल्लीच्या जंतरमंतर वर १० लाख ओबीसी बांधव आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.\nपश्चिम विदर्भ दौऱ्यावर असताना आज विश्राम भवन येथील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भानुदास माळी यांनी सांगितले की, येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी राज्यातील काँग्रेस ओबीसी विभागामार्फत सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ओबीसीचा इम्���ेरिकल डाटा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला १५ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून न दिल्यास दिल्ली येथील जंतर मंतरवर देशातील काँग्रेस ओबीसी विभागातून दहा लाख ओबीसी बांधव आंदोलन करतील आणि यांचे नेतृत्व राहुल गांधी, प्रियंका गांधी व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले करतील. आज संपूर्ण देश अदानी, अंबानी यांसारख्या भांडवलदाराकडे विकण्याची तयारी मोदी सरकार करीत आहे.\nकोविड व्हॅक्सिनच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांचा फोटो निर्ल्लजपणे छापण्यात येतो. हाच फोटो ते कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लाखो नागरिकांच्या कफनावर का नाही लावत, असा सवाल माळी यांनी केला. ओबीसीची जातनिहाय जनगणना करून राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत विविध आंदोलने आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत ओबीसी विभाग सुरू ठेवेल, असे माळी यांनी स्पष्ट केले. पत्र परिषदेला राजेंद्र हाडोळे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सत्यनारायण घाटोळे, प्रभाकर वानखडे, भगवान कोळी, संतोष रसाळकर, मंगला भुजबळ, महादेव हुरपडे, अनंत बगाडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, जिल्हा महासचिव गोपाल चोरे, विशाल इंगळे, राज कुमार शिरसाठ, राजू वानखडे उपस्थित होते.\nहेही वाचा : परमबीर सिंग परदेशात पळून जातील; लक्ष ठेवा....\nसुधाकर गणगणे यांची घेतली भेट\nकाँग्रेस पक्षातील ओबीसीचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुधाकर गणगणे यांची अकोला येथील निवासस्थानी पश्चिम विदर्भ दौऱ्यावर असताना महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी भेट घेऊन ओबीसी संघटन जिल्ह्यात वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी, त्यांचे समवेत ओबीसीचे राजाभाऊ हाडोळे, संतोष रसाळकर, भगवान कोळी, मंगला भुजबळ, अनंत बगाडे, महादेवराव हुरपडे, संपर्क प्रमुख ॲड. प्रभाकर वानखडे, ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सत्यनारायण घाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस ओबीसी विभागाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचे स्वागत करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/02/chandrapur_21.html", "date_download": "2021-09-21T08:19:52Z", "digest": "sha1:WD24ZGQBOOVA77O5P3ZEGFAL5VQD2YQH", "length": 7274, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्च��", "raw_content": "\nHomeचंद्रपूरकेंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा\nकेंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा\nकेंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा\nकेंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा\nचंद्रपूर :- दिनचर्या न्युज\nघुग्गूस येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. अच्छे दिन आयेगे ” बहोत हुई महंगाई की मार,अब की बार मोदी सरकार असे गाजर दाखवीत सत्तेत आलेल्या श्रीमंत व उद्योगपतीच्याच विकासासाठी झटणाऱ्या या भाजप सरकारने पेट्रोल – डिजल – गॅसच्या किमतीत भंयकर अशी दरवाढ करून देशातील सर्व सामान्य नागरिकांचे जगणेच कठीण केले आहेत.कोरोना काळात रोजगार गमावलेल्या नागरिकांना छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्या ऐवजी हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करून फसविले व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाची किंमत कवडीमोल झाली असतांना नागरिकांना कमी किमतीत पेट्रोल – डिझेल देण्या ऐवजी इतिहासात कधी न झालेले पेट्रोल व डिजल दर एकसमान करून देशाच्या नागरिकांची लूट केली व दररोज पेट्रोल – डिजल, स्वयंपाक गॅसचे किमतीत वाढ करून नागरिकांच्या खिश्यावर उघड दरोडा घालणाऱ्या या सरकारचे निषेध नोंदविण्या करीता घुग्गुस काँग्रेस तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला महिलांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला बैलंबंडी त्यावर कार आणि मोटरसायकल ठेवून आणि सोबत सायकल घेऊन भव्य अशी रैल्ली डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक (पोळा मैदान) येथून काढण्यात आली याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक अध्यक्ष तौफिक शेख,युवा नेते सुरज कन्नूर,शेखर तंगडपल्ली, कल्याण सोदारी,लखन हिकरे,सुरज बहुराशी, देव भंडारी,प्रफुल हिकरे, जावेद कुरेशी,अनिरुद्ध आवळे, विशाल मादर, रोशन दंतालवर, बालकिशन कुळसंगे,साहिल सैय्यद सौ.रंजीता आगदारी,सौ.अलका पचारे, सौ.पद्मा रेड्डी,सौ.विजया बंडीवार,सौ.संगीता बोबडे,सौ.गिता सोदारी,सौ.यास्मिन सैय्यद,सौ.पदमा त्रिवेणी, सौ.मंगला बुरांडे,वंदना क्षीरसागर,\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/corona-vaccination-campaign-successful-in-satara-rmt-84-2590674/", "date_download": "2021-09-21T07:24:16Z", "digest": "sha1:HKQG6DSWK6424E7GJC7BS5HYBJCGMDYQ", "length": 14348, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "corona vaccination campaign successful in Satara", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nसाताऱ्यात कोविड महा लसीकरण मोहीम यशस्वी\nसाताऱ्यात कोविड महा लसीकरण मोहीम यशस्वी\nसाताऱ्यात बुधवारी कोविड महा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात सव्वालाख नागरिकांना लस देण्यात आली.\nWritten By विश्वास पवार\nसाताऱ्यात बुधवारी कोविड महा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात सव्वालाख नागरिकांना लस देण्यात आली. नागरिकांनी लसीकरणासाठी उत्स्फुर्त सहभाग घेतला. जिल्ह्यासाठी लसींचे एक लाख ४७ हजार ४०० डोस उपलब्ध होते व हे सर्व डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. साताऱ्यात मागील चार महिन्यांपासून लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला लसीचा डोस मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्याने एका दिवसात ६० हजाराहून अधिक लसीकरण झाले होते. त्यानंतर लसीचे डोस कमी होण्यास सुरुवात झाल्याने मोहीम थंडावली होती. मात्र मागील काही दिवसात लसींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहिमेला वेग आला आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून जिल्ह्याला आतापर्यंत सर्वात जास्त ९० हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यानंतर आज दीड लाख डोस उपलब्ध झाल्याने महा लसीकरण अभियान ठेवण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी झाली होती. दिवसभरात दुपारपर्यंत एक लाख डोस देण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सव्वा लाख डोस देण्यात आल्याची माहिती लसीकरण विभागातून देण्यात आली.\nकेंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार साताऱ्यात कोविडं -१९ अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे .या अंतर्गत सध्या सातारा जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व लोकांना मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सातारा जिल्ह्यात लसीकरण करण्यात येत असून यामध्ये अखेर सातारा जिल्ह्यातील एकूण १३ लाख ९० हजार ५७ लोकांना लसीकरणाचा प्रथम डोस देण्यात आला आहे. ५ लाख ६५ हजार ३३८ लोकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला असून आतापर्यंत एकूण १९ लाख ५५ हजार ३९५ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.\n“साताऱ्याला लसींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने महा लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेसाठी लसीकरण मात्राची संख्या वाढविण्यात आली असून नागरिकांची गोंधळ न करता या मोहिमेत यशस्वी सहभाग नोंदविल.” असं नोडल अधिकारी प्रमोद शिर्के यांनी सांगितलं.लसीकरण जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय,उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील शहरी विभाग सातारा,कराड, वाई, फलटण व कोरेगाव या ठिकाणी लसीकरणा करिता ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n“महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या”, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश\n“भ्रष्टाचार चालणारच नाही”, सरकार करणार Amazon लाच प्रकरणाची चौकशी\nअभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू\n“भारतात ज्याठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्याठिकाणी भाजपा मंदिरे बांधणार”\nभारतीयांना अपमानकारक वागणुक दिल्याचं सांगत थरुर यांची UK मधील कार्यक्रमातून माघार, संतापून म्हणाले…\n“भारतीय आणि पाकिस्तान्यांमधील फरक हा ‘भारत माता की जय’मुळे कळतो”\nआठवड्याची मुलाखत : पाणीप्रश्नावर जलनिक्षारीकरणाचा पर्याय\nनवी मुंबई : लक्ष्य तीन हजार कोटींचे; करवसुली १०७७ कोटी\nBirthday Special: …म्हणून मुलांना जन्म देण्याऐवजी करीना कपूरने केला होता सरोगसीचा विचार\nनवीन तिकीट प्रणालीमुळे बेस्टला ३५ कोटींचा भुर्दंड; भाजपाचा आरोप\nबोगस डॉक्टरांवर बडगा; गुन्हे शाखेची कारवाई, महिन्याभरात आठ जणांना अटक\nगर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…\nगणेश विसर्जनानंतर मुंबईकरांचा कौतुकास्पद उपक्रम; समुद्रकिनाऱ्यांची केली साफसफाई\nनखरेल नथीमुळे सौंदर्याला अधिक बहार; प्राजक्ताचा मराठमोळा साज\nशरद पवार आमचे नेते नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजोड; अनंत गीते यांचं वक्तव्य\n“…तर त्या काँग्रेसच्या नेत्याला दोन लाथा घाला”, सुनील केदार यांचं वक्तव्य\nVIDEO: जळगावात पत्त्यांप्रमाणे कोसळली इमारत; पाच वर्षांपूर्वी बांधलेली इमारत क्षणात जमीनदोस्त\n“ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून…”; भाजपावर शिवसेनेचा हल्लाबोल\nकांदा उत्पादनासाठी व्यवस्थापन गरजेचे\nCovid 19 : राज्यात दिवसभरात ३ हजार ८३६ जण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७.१८ टक्के", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/not-support-to-ranes-statement-but-full-support-of-narayan-rane-nrkk-173125/", "date_download": "2021-09-21T07:30:05Z", "digest": "sha1:7HLOLUTISMJNNWRE4MXE276MCUHUW3XX", "length": 13920, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Narayan Rane vs Shiv Sena | राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच, पण राणेंच्या पुर्ण पाठिशी – देवेंद्र फडणवीस | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nNarayan Rane vs Shiv Senaराणेंच्या वक्तव्या��ं समर्थन नाहीच, पण राणेंच्या पुर्ण पाठिशी – देवेंद्र फडणवीस\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या “मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती” या वक्तव्यानंतर शिवसैनिकांकडून राज्यभर भाजप कार्यालयावर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. याच संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत “आम्ही नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण, आम्ही राणेंच्या पुर्ण पाठिशी आहोत.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.\nपत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आठवत नाही, त्याचा निषेध करण्याचा दुसरा मार्ग असू शकतो. त्यामुळे, आम्ही राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा देत नाही, पण शिवसेना ज्या प्रकारे प्रतिसाद देत आहे, त्याप्रमाणे आम्ही राणेंच्या सोबत पूर्ण ताकदीने आहोत.”\nपोलिस शिवसैनिकांचे हल्ले थांबवू शकत नाहीत \n“मला संबंधित सर्व पोलिस आयुक्तांना सांगायचे आहे की, जर भाजपच्या कार्यालयावर हल्ले झाले तर आम्हीही गप्प बसणार नाही. आमच्या ज्या भागातील कार्यालयांची तोडफोड होइल भाजप त्या भागातील पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आंदोलन करेल. आम्ही राडा करत नाही, आम्ही राडेबाज नाही.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.\nपोलीस अधिकारी स्वतःला छत्रपती समजतात का\n“पोलिसांनी नोंदवलेले आरोप पत्र वाचले, जे आदेश देण्यात आले आहेत. ते पाहिल्यानंतर असे वाटते की, वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतःला छत्रपती (शिवाजी महाराज) समजतात का पोलिसांनी कलमे लावण्यापुर्वी ज्या कलमांवर गुन्हा दाखल केला जात आहे, त्यांचे जबाब घेणे देखील आवश्यक आहे. पोलिसांकडून होणारी कारवाई सरकारला खूश करण्यासाठी करण्यात आली आहे.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/the-indian-athletes-will-perform-at-the-tokyo-paralympics-find-out-the-match-schedule-nrpd-172999/", "date_download": "2021-09-21T09:06:38Z", "digest": "sha1:N4HMUJMAXF34FE2XKPCP72WXDNB77T2M", "length": 18092, "nlines": 242, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "#Tokyo Paralympics 2020 | पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 'हे' खेळाडू करणार दमदार कामगिरी ; जाणून घ्या सामन्याचे वेळापत्रक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nMS Dhoni नंतर CSKचं कर्णधारपदं कोणत्या खेळाडूकडे, ‘या’ चार खेळाडूंची नावं आली समोर\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\n#Tokyo Paralympics 2020पॅरालिम्पिकमध्ये भारताचे ‘हे’ खेळाडू करणार दमदार कामगिरी ; जाणून घ्या सामन्याचे वेळापत्रक\nआपल्या अपंगत्वावर मात करत जगभरातील खेळाडूंना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून पॅरालिम्पिककडे पाहिले जाते पॅरालिम्पिकमधील विविध २२ क्रीडा प्रकारात भारतातील एकूण ५४ पॅराअथलिटस सहभागी होत आहेत.\nटोकियो येथे आजपासून सुरू झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत (Tokyo Paralympics 2020) दमदार कामगिरी करण्यासाठी भारतीय पॅरा एथलिट्स सज्ज झाले आहेत. पॅरालिम्पिकमधील विविध २२ क्रीडा प्रकारात भारतातील एकूण ५४ पॅराअथलिटस सहभागी होत आहेत. आपल्या अपंगत्वावर मात करत जगभरातील खेळाडूंना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून पॅरालिम्पिककडे पाहिले जाते.\n‘या’ खेळांचा पॅरालिम्पिक स्पर्धेत समावेश\nतिरंदाजी, अथलेटिक्स, बॅडमिंटन, बोसिआ, सायकलिंग (रोड आणि ट्रॅक), घोडेस्वारी, फुटबॉल फाईव्ह अ साईड, गोलबॉल, ज्युडो, पॅराकनोई, पॅराट्रायलथॉन, पॉवरलिफ्टिंग, नौकानयन, नेमबाजी, सीटिंग व्हॉलीबॉल, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांडो, व्हीलचेअर बास्केटबॉल, व्हीलचेअर तलवारबाजी, व्हीलचेअर रग्बी, व्हीलचेअर टेनिस.\nभारतीय खेळाडू उद्या (२५ ऑगस्ट) पासून ,अ‍ॅथलेटिक्स, टेबल टेनिस, तिरंदाजी, पॉवरलिफ्टिंग, स्विमिंग,पुरुष भालाफेक ,नेमबाजी या क्रीडा प्रकारात आपली कामगिरी करणार आहेत.\n२५ ऑगस्ट – टेबल टेनिस\nपहिला सामना- सोनलबेन मुधभाई पटेल\nदुसरा सामना– भाविना हसमुखभाई पटेल\n२७ ऑगस्ट – तिरंदाजी\nपुरुष गट– हरविंदर सिंह, विवेक चिकारा\nपुरुष गट– राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी\nमहिला गट– ज्योती बालियान\nमहिला गट – ज्योति बालियान आणि टीबीसी\nपुरुष- ६५किलो गट– जयदीप देसवाल\nमहिला- ५० किलो गट– सकीना खातून\n२८ ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स\nपुरुष भालाफेक– रंजीत भाटी\n२९ ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स\nपुरुष थाली फेक– विनोद कुमार\nपुरुष उंच उडी – निशाद कुमार, राम पाल\n३० ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स\nपुरुष थाली फेक – योगेश कथुनिया\nपुरुष भालाफेक – सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाजरिया\nपुरुष भालाफेक – सुमित अंटिल, संदीप चौधरी\nपुरुष १० मीटर एयर रायफल – स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैन���\nमहिला १० मीटर एयर रायफल – अवनी लेखारा\n३१ ऑगस्ट – नेमबाजी\nपुरुष १० मीटर एयर पिस्टल – मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज\nमहिला १० मीटर एयर पिस्टल – रुबिना फ्रांसिस\nपुरुष उंच उडी – शरद कुमार, मारियप्पन थंगावेलू, वरूण भाटी\nमहिला १०० मीटर – सिमरन\nमहिला शॉटपुट – भाग्यश्री माधवराव जाधव\n१ सप्टेंबर – बॅडमिंटन\nपुरुष एकेरी – प्रमोद भगत, मनोज सरकार\nमहिला एकेरी– पलक कोहली\nमिश्र दुहेरी – प्रमोद भगत आणि पलक कोहली\nपुरुष क्लब थ्रो – धर्मबीर नैन, अमित कुमार सरोहा\n२ सप्टेंबर – बॅडमिंटन\nपुरुष एकेरी – सुहास लालिनाकेरे यातिराज, तरुण ढिल्लन\nपुरुष एकेरी– कृष्णा नागर\nमहिला एकेरी – पारुल परमार\nमहिला मिश्र – पारुल परमार आणि पलक कोहली\nमहिला गट– प्राची यादव\nमहिला गट – ४९ किलो- अरुणा तंवर\nमिक्स्ड – २५ मीटर पिस्टल – आकाश आणि राहूल जाखड\n3 सप्टेंबर – नेमबाजी\nपुरुष – ५० मीटर रायफल – दीपक सैनी\nमहिला – ५० मीटर रायफल – अवनी लेखारा\n३५० मीटर बटरफ्लाई– सुयश जाधव, निरंजन मुकुंदन\nपुरुष उंच उडी – प्रवीण कुमार\nपुरुष भालाफेक – टेक चंद\nपुरुष शॉटपुट – सोमन राणा\nमहिला क्लब थ्रो – एकता भ्यान, कशिश लाकडा\n४ सप्टेंबर – नेमबाजी\nमिक्स्ड राउंड – १० मीटर एयर रायफल – दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू आणि अवनी लेखारा\nमिक्स्ड राउंड – ५० मीटर पिस्टल – आकाश, मनीष नरवाल आणि सिंहराज\nपुरुष भालाफेक – नवदीप सिंह\n५ सप्टेंबर – नेमबाजी\nमिक्स्ड राउंड – ५० मीटर रायफल-दीपक सैनी, अवनि लेखारा आणि सिद्धार्थ बाबू\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जम��ल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/bjp-workers-protest-against-thackeray-government-arj90-83524", "date_download": "2021-09-21T09:08:43Z", "digest": "sha1:M24NR4DQ24AXPRNZEOLP7KHIGW7JHOYW", "length": 7918, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आता सुप्रिया सुळे आणि चाकणकर मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठवणार का?", "raw_content": "\nआता सुप्रिया सुळे आणि चाकणकर मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठवणार का\nराज्यात आठवडाभरात पुणे, मुंबई, अमरावती सारख्या शहरात लहान मुली व महिलांवर अमानवीय प्रकारे बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.\nपिंपरी : मुंबईतील निर्भयाकांडाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सोमवारी (ता.१३) पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad) या गुन्ह्यातील आरोपीच्या प्रतिमेला भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. यावेळी राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला जाग कधी येणार असा सवाल विचारला गेला. आठवड्यात चार बलात्कार झाल्याच्या घटनेकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. (BJP workers protest against Thackeray government)\nहेही वाचा : मोदी शहांचा पुन्हा धक्का; बड्या नेत्यांना मागे टाकत भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री\nहाथरस घटनेनंतर राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. आता त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठवणार का असा प्रश्न युवा मोर्चाने या आंदोलनाच्या वेळी उपस्थित केला. तसेच, महाराष्ट्रातील शक्ती कायदा हा फक्त कागदावर आहे की अंमलात आणणार आहात असा जाबही विचारण्यात आला. बलात्कारासारख्या केस ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवून त्यातील नराधमांना लवकरात लवक�� फाशीचीच शिक्षा करावी, अशी मागणी भाजयुमोने यावेळी केली. पूजा आल्हाट, प्रियांका शाह, तेजस्विनी कदम, प्रियांका देशमुख, आरती ओव्हाळ यांच्या पुढाकारात हे आंदोलन झाले. त्यात युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, युवती संयोजिका सोनम गोसावी, सोनम जांभुळकर, अर्पिता कुलकर्णी, शुभांगी कसबे, ज्योती खांडरे, सारिका माळी आदी सामील झाले होते.\nराज्यात आठवडाभरात पुणे, मुंबई, अमरावती सारख्या शहरात लहान मुली व महिलांवर अमानवीय प्रकारे बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. साकीनाका घटनेतील तरुणीवर, तर अत्यंत घृणास्पद अत्याचार करून मारण्यात आले. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विकृत नराधमाला फाशीची कठोर शिक्षा होऊन पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा. तसेच काही दिवसांपासून महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढत होत आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आघाडी सरकारने कडक पावले उचलून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी पूजा आल्हाट यांनी केली.\nतर, निर्भया कायदा हा फक्त कागदावर राहिला आहे का अशी विचारणा युवा सरचिटणीस तेजस्वी कदम यांनी केली. दिल्ली निर्भया प्रकरणात आरोपींना २०१३ ला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. मात्र, उच्च व नंतर सर्वोच्च न्यायालयात अपिल आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दया याचिका यामुळे शिक्षेला सात वर्षे विलंब झाला. मुंबईतील निर्भया केसमध्ये तसे होऊ नये. त्यासाठी कायद्यातील पळवाटा बंद झाल्या पाहिजेत. मुंबईतील निर्भयाकांडातील आरोपीला २१ दिवसांत फाशी झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. अशा घटनेत आरोपीचा चौरंग्या करणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात बलात्कार वाढल्याबद्दल भाजयुमोच्या सोशल मिडियाच्या सहसंयोजिका प्रियंका देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. या गुन्ह्यांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी हात तोडून व तळमळीने सरकारकडे करताना त्यांना अश्रू आवरले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinogases.com/mr/industrial-oxygen-gas.html", "date_download": "2021-09-21T08:40:51Z", "digest": "sha1:ITA26Y7RX6MNBH3DCPQFLZR7V664CQIR", "length": 11775, "nlines": 324, "source_domain": "www.sinogases.com", "title": "", "raw_content": "औद्योगिक ऑक्सिजन गॅस - चीन क्षियामेन उद्योग Gastec\nकार्बन फायबर सिलिंडर गुंडाळले\nद्रव नायट्रोजन जैविक कंटेनर\nमिनी cryogenic टाकी कंटेनर\nCO2 / आर मिश्र गॅस\nCO2 / आर / O2 मिश्र गॅस\n���ारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार्बन फायबर सिलिंडर गुंडाळले\nद्रव नायट्रोजन जैविक कंटेनर\nमिनी cryogenic टाकी कंटेनर\nCO2 / आर मिश्र गॅस\nCO2 / आर / O2 मिश्र गॅस\nऑक्सिजन आर्गॉन नायट्रोजन CO2, गॅस सिलेंडर बंडल\nAcetylene उत्पादन वनस्पती Acetylene गॅस जनक\nगॅस साइटसाठी ऑक्सिजन नायट्रोजन अर्गॉन गॅस भरण्याचे स्टेशन ...\nलिक्विड सीओ 2 आर्गन नायट्रोजन ऑक्सिजन एन 2 ओ आयएसओ टँक\nआम्हाला ई-मेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nऑक्सिजन वायू (ऑक्सिजन संकुचित)\nऑक्सिजन हवा separation.The पवित्रता करून उत्पादित आहे 99.5% पोस्ट प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन 99.99% शुद्ध ऑक्सिजन,.\nऑक्सिजन वायू पवित्रता आम्ही प्रदान:\nपवित्रता उच्च पवित्रता सुपर उच्च पवित्रता\nऑक्सिजन रॉकेट इंधन एक oxidizer म्हणून, वैद्यकीय अनुप्रयोग, मेटल पठाणला आणि वेल्डिंग मध्ये वापरली जाते, आणि पाणी treatment.Oxygen मध्ये खूप गरम ज्योत निर्मिती O2 सह oxyacetylene जोडणी बर्न acetylene वापरले जाते. या प्रक्रियेत, धातू 60 सेंमी जाड प्रथम एक लहान oxy-acetylene ज्योत सह गरम पाण्याची सोय आहे आणि नंतर पटकन O2 मोठ्या प्रवाह कपात.\nआम्ही आमची उत्पादने गुणवत्ता का हमी करू शकता:\nसिलेंडर राज्य विभाग तपासणी निधन झाले.\nआम्ही ओलावा, व्हॅक्यूम आणि इतर work.We काढण्यासाठी सिलिंडर हाताळणी उपकरणे, एक-वेळ गरम प्रगत आहे देखील वायू शुद्ध equipment.So ऑक्सिजन वायू पवित्रता सिलेंडर मध्ये 99,999% आहे.\nभरणे दबाव प्रत्येक cylinder.This अहवाल एकत्र गॅस चाचणी अहवाल ग्राहकाला पाठविला जाईल sufficient.We अहवाल भरून आहे.\nआम्ही सुस्पष्टता चाचणी उपकरणे आहे, आणि वितरण आधी चाचणी होईल प्रत्येक सिलेंडर आणि गॅस वचन दिले.\nआम्ही अशा GB5099, ISO9809, DOT-3AA, EN1964, आहे, KGS अनेक मानक सिलेंडर, पुरवठा करू शकता\nयेथे आमची काही उत्पादने आहेत:\nबाहेरील व्यास क्षमता गॅस क्षमता डिझाईन लांबी वजन डब्ल्यूपी टीपी साहित्य\nएम.एम. व्ही (एल) (एम 3) भिंतीची जाडी साधारण एल साधारण प एमपीए एमपीए\nएस (MM) (एमएम) (किलो)\nमागील: फॅक्टरी बेस्ट सेलिंग सीमलेस स्टील सीओ 2 गॅस\nपुढील: घाऊक 99.9% 99,999% वैद्यकीय ऑक्साईड\nकक्ष 1805, क्रमांक 20 इमारत, झोंगहाई आंतरराष्ट्रीय प्लाझा, क्र .237, वान निआनकान, लिकांग जिल्हा क़िंगदाओ चीन\nCrit ... वर क्रिटिकल हेलियमची आश्चर्यकारक शोध\nमेडिकल ऑक्सिजन इनहेलर्स मार्केट रिपोर्ट 202 ...\nझाडे येथून कमी कार्बन डाय ऑक्साईड शोषू शकतात ...\nकार्बन डीच्या आर्थिक वापरासाठी मार्गदर्शक तत्त्��े ...\nगॅस सिलिंडर बाजारात वाढ नोंदवा सी ...\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/08/coronasanman.html", "date_download": "2021-09-21T09:28:56Z", "digest": "sha1:SEBBYNPQ5WYDXOXKNOQ5ZWMWOQGROOZP", "length": 7367, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतिने समाजातील कोरोना योध्दाचा सन्मान", "raw_content": "\nHomeचंद्रपूरमहाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतिने समाजातील कोरोना योध्दाचा सन्मान\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतिने समाजातील कोरोना योध्दाचा सन्मान\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतिने समाजातील कोरोना योध्दाचा सन्मान\nचंद्रपूर :- महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर कडून स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर नाभिक समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योध्दा गौरव करण्यात आला. देशात सध्या महाभयंकर अशा कोविड 19 ह्या वायरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. काम करण्यासाठी नाभिक समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या परिवाराची व आपली पर्वा न करता. कोरोना रोखण्यासाठी काम करीत आहेत. त्यात नाभिक समाजातील कोरोना योध्दा म्हणून सौ. डॉ. श्रद्धा कमलेश बडवाईक, आरोग्य सेविका(नर्स) सौ. विद्या चौधरी, यांच्यावतीने चेतन इंगळे यांनी सन्मान स्वीकारला. आरोग्य सेविका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सौ. सुनिता किशोर जम्मपलवार,\nआरोग्य विभागात काम करणारे प्रशांत कोतपल्‍लीवार, नगर परिषद चे कर्मचारी भारत राजूरकर, श्याम दैवलकर, ग्रामीण आरोग्य विभागत काम करणारे पंजाब चौधरी, मनपाचा घरोघरी जाऊन कुठल्याही परिस्थितीत पर्वा न करता कचरा गोळा करणारी कोरोना योद्धा सौ. कुसुम देवराव जांभुळकर,पोलीस विभागात काम करणारे आपल्या परिवाराची, ऊन वारा ,पावसाची परवा न करता सदैव जनतेच्या सेवेत असणारे पोलीस बांधव गणेश प्रकाश चौधरी, सतीश वनकर, बालाजी वाटेकर, पोलीस कर्मचारी मुंडे, सतीश टोंगलकर,\nमहिला पोलीस कर्मचारी सौ. रंजना मांडवकर, सौ. शम्मा राकेश कडुकर, तसेच समाजात कीर्तनाच्या माध्यमातून समाज जनजागृती करणारे कीर्तनकार पांडुरंग जुन्नारकर महाराज, या सर्व कोरोना योध्दाचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर यांच्या नेतृत्वात, ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव बडवाईक यांच्या हस्ते, मार्गदर्शक दत्तू भाऊ कडूकर, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ राजूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष माणिकचंद चन्ने, शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार, प्रेम ज्योती नाभिक महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सरोजताई चांदेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत नगाजी महाराज, श्री संत सेना महाराज, यांची प्रतिमा, वृक्ष रोपटे, पुस्तक देऊन कोरोना योद्धाना गौरवण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/world/coronas-infatuation-with-britain-the-prime-minister-and-the-princes-of-england-also-infected-4429/", "date_download": "2021-09-21T09:07:05Z", "digest": "sha1:WDVKZIDS4QBB6RYBRJSOE5W4J7AGWYKZ", "length": 12193, "nlines": 122, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "कोरोनाचा ब्रिटनमध्ये हाहाकार; प्रधानमंत्री तसेच इंग्लंडच्या राजपुत्रांना सुद्धा लागण", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सि���ची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome आरोग्य कोरोनाचा ब्रिटनमध्ये हाहाकार; प्रधानमंत्री तसेच इंग्लंडच्या राजपुत्रांना सुद्धा लागण\nकोरोनाचा ब्रिटनमध्ये हाहाकार; प्रधानमंत्री तसेच इंग्लंडच्या राजपुत्रांना सुद्धा लागण\nब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटर वर दिली, ” मला काही दिवसांपासून सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत नुकत्याच केलेल्या चाचणी मध्ये मला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले, मी स्वतःला सर्वांपासून विलग करीत असून माझी पंतप्रधानपदाची धुरा मी या पुढे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सांभाळण्याचे प्रयत्न करेन” असे ते म्हणाले.\nबोरिस जॉन्सन सध्या कुठे राहतील याबद्दल नक्की माहिती मिळणे अवघड आहे कारण चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या पत्नी ह्या गरोदर असून त्यांची काळजी घेणे महत्वाचे राहील असे कळते. दोन दिवसांपूर्वी ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी यांना सुद्धा कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.\nब्रिटन मध्ये ११६०० कोरोना रुग्ण असून त्यातील ५७८ लोक मरण पावले आहेत. प्रधानमंत्र्यांनी पूर्ण ब्रिटन मध्ये पुढील ६ महिने पूर्णपणे लॉकडाउन करण्याची घोषणा केली असून त्यांनी नागरिकांना घरात राहण्याचे व संपर्क टाळण्याचे आवाहन केले आहे.\nPrevious article“सर्व प्रकारच्या कर्जाचे हफ्ते वसुली ३ महिन्यांसाठी स्थगित करणार” : रिझर्व्ह बँकेची घोषणा\nNext articleकोरोनाने केली जादू९० च्या दशकातील रामायण महाभारत दूरदर्शनवर परत दाखवणार\nमहिलांसाठी Sanitary Products मोफत उपलब्�� करून देणारा ‘हा’ देश जगातील पहिला देश ठरला.\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nशाळा सुरु होण्यापूर्वी शासनाकडून शिक्षकांची मोफत कोरोना चाचणी होणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/world/good-news-vaccine-found-on-corona-soon-will-be-bought-to-india-4943/", "date_download": "2021-09-21T07:44:47Z", "digest": "sha1:624XZYGJ65VK7AKOPHKIXJ6DZQNKE2KC", "length": 12704, "nlines": 120, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "आनंदाची बातमी! कोरोनावर लस सापडली, लवकरचं आपल्या देशात येणार", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ ���च्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome आरोग्य आनंदाची बातमी कोरोनावर लस सापडली, लवकरचं आपल्या देशात येणार\n कोरोनावर लस सापडली, लवकरचं आपल्या देशात येणार\nजगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नव्हता मात्र इस्रायलमधील संशोधकांना कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्यात यश आलं असल्याचा दावा त्यांच्या मंत्र्यांनी केला आहे.\nइस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफताली बेनेट यांनी सोमवारी दावा केला की देशाच्या संरक्षण जैविक संस्थेने कोरोना विषाणूची लस बनविली आहे. ते म्हणाले की कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबॉडी तयार करण्यात संस्थेने खूप मोठे यश संपादन केले आहे. तसेच कोरोना व्हायरस लसीला विकसित करण्याचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे संशोधक आता त्याच्या पेटंट आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची तयारी करत असल्याची माहिती नफताली बेनेट यांनी दिली आहे.\nनफताली बेनेट म्हणाले की, कोरोना व्हायरस लसीच्या विकासाचा टप्पा आता पूर्ण झालेला आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट आता ही लस पेटंट करण्याच्या विचारात आहे. पुढील टप्प्यात, संशोधक व्यावसायिक उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधतील.तसेच या महान यशाबद्दल मला संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान असल्याचे देखील बेनेट यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे इस्रायलमधील संशोधकांच्या या दाव्यामुळे आता संपूर्ण जगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे इस्रायलचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारत इस्रायलकडून तंत्रज्ञान लवकरचं घेईल असं सांगण्यात येत आहे.\nPrevious articleकेंद्र सरकारची लग्न समारंभांना परवानगी, मात्र वऱ्हाड ५० लोकांपेक्षा जास्त नसावे\nNext articleमहाराष्ट्���ामध्ये ४५० पोलिसांना कोरोणाची लागण, एकट्या मुंबईत १०० पोलीस पॉसिटीव्ह\nमहिलांसाठी Sanitary Products मोफत उपलब्ध करून देणारा ‘हा’ देश जगातील पहिला देश ठरला.\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nशाळा सुरु होण्यापूर्वी शासनाकडून शिक्षकांची मोफत कोरोना चाचणी होणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/women-s-rights-how-responsible-is-the-husband-if-his-wife-is-being-abused-121031200043_1.html", "date_download": "2021-09-21T07:43:16Z", "digest": "sha1:D4PP6NQS5VGG5URIUU24SXV4ZR45CQVR", "length": 22644, "nlines": 132, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "महिला हक्क : सासरी पत्नीचा छळ होत असल्यास पती किती जबाबदार?", "raw_content": "\nमहिला हक्क : सासरी पत्नीचा छळ होत असल्यास पती किती जबाबदार\nहुंड्याच्या मागणीसाठी अत्याचार केल्याच्या एका प्रकरणात पतीने केलेला जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने नुकताच फेटाळून लावला. पत्नीला सासरी झालेल्या त्रासाबद्दल पती हा प्राथमिक स्वरुपात जबाबदार असतो. अशा प्रकरणात हा त्रास नातेवाईकांकडून जरी झालेला असला तरी पतीचीही त्यामध्ये जबाबदारी असते, असं कोर्टाने म्हटलं.\nटाइम्स ऑफ इंडियमधील एका बातमीनुसार, \"या प्रकरणात एका पत्नीने आपला पती, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध हुंड्याच्या मागणीसाठी मारहाणीचा आरोप केला आहे. यासंदर्भातील तक्रार पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात जून 2020 मध्ये दाखल करण्यात आली होती.\n\"पती आणि सासऱ्याने क्रिकेट बॅटने जबर मारहाण केली. तोंडावर उशी दाबून श्वासोच्छवास रोखण्याचा प्रयत्न केला. मारहाणीनंतर आपल्याला रस्त्यावर फेकून देण्यात आलं. त्यानंतर वडील आणि भावाने आपल्याला तिथून आणलं,\" असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.\nमहिलेच्या वैद्यकीय चाचणीत तिच्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं निदर्शनास आलं आहे. यामध्ये एका मोठ्या वस्तूचा वापर झाल्याचंही अहवालात म्हटलं आहे.\nया प्रकरणात पत्नीला बॅटने मारहाण मी नव्हे तर माझ्या वडिलांनी केली, असं सांगत पतीने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.\nपण सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यासाठी पतीही जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.\n\"पत्नीला मारहाण करण्यासाठी बॅटचा वापर तुम्ही केला किंवा तुमच्या वडिलांना, हे या ठिकाणी महत्त्वाचं नाही. जर एखाद्या महिलेला तिच्या सासरी त्रास होतो, तर त्याची प्राथमिक जबाबदारी तिच्या पतीची असते,\" असं सांगत कोर्टाने पतीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.\nसासरी होणाऱ्या महिलेच्या छळाबाबत पती प्राथमिक जबाबदार असतो, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं. पण हे वक्तव्य सध्याच्या काही इतर तरतुदीही आहेत.\nत्यामुळे फक्त संबंधित प्रकरणापुरतं हे वक्तव्य होतं की अशा प्रकरणांमध्ये अशाच प्रकरणाचा पायंडा पडेल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.\nकलम 304ब अन्वये पतीची जबाबदारी\nदिल्ली हायकोर्टात कार्यरत असलेल्या वकील अॅड. सोनाली कडवासरा सांगतात, \"लग्नानंतर पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची असते, असं निश्चित करण्यात आलेलं आहे. पण पत्नीवर अत्याचार होत असेल तर त्यासाठी पती किती जबाबदार आहे, हे पाहण्यासाठी तो गुन्हा कोणत्या स्वरुपाचा आहे, ते पाहावं लागेल. कोणतं कलम लावलं आहे आणि यात सिद्ध काय झालं, या गोष्टीही महत्त्वाच्या असतात.\nहे समजावून सांगताना सोनाली कडवासरा भारतीय दंडविधान कलम 304ब या कलमाचं उदाहरण देतात.\n304ब अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला जातो. या कायद्यानुसार लग्नानंतर सात वर्षांच्या आत महिलेचा मृत्यू झाल्यास आणि त्यामागे अनैसर्गिक कारण असल्यास तसंच मृत्यूपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ झालेला असल्यास तो मृत्यू हुंडाबळी मानला जाईल.\nसोनाली कडवासरा यांच्या मते, \"कलम 304ब अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये तक्रारीत नाव लिहिलेलं असो किंवा नाही, घरात राहणाऱ्या व्यक्तीचं नाव आपोआप त्यामध्ये नोंदवलं जातं. यासाठी पतीलाही जबाबदार मानलं गेलं आहे. त्याने तो छळ केलेला असेल किंवा नसेल तरी त्याचं नाव यामध्ये घेतलं जातं.\"\nपण मृत पत्नीचे कुटुंबीय आपल्या तक्रारीत सासरच्या लोकांवर आरोप लावतात, पण पतीवर त्यांन�� आरोप केलेला नाही, अशा स्थितीत पतीला गुन्ह्यासाठी जबाबदार मानलं जात नाही.\nया कलमाअंतर्गत लग्नानंतर पत्नीच्या सुरक्षिततेची सगळी जबाबदारी पतीकडेच देण्यात आली आहे. पुरावा अधिनियम 113ब मध्येही अशीच व्याख्या करण्यात आली आहे. यामध्ये पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करणं गरजेचं असतं.\nपण भारतीय दंड विधान कलम 498-अ अंतर्गत याची व्याख्या करण्यात आलेली नाही. 1986 मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम 498-अ या कलमाची तरतूद करण्यात आली. हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.\nघरगुती हिंसाचार कायदा काय सांगतो\nमहिलांसोबत होणाऱ्या घरगुती हिंसाचाराशी संबंधित एक कायदा आहे. हा कायदा 2005 मध्ये बनवण्यात आला होता. यामध्ये शारिरीक, आर्थिक, भावनिक आणि मानसिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कायदे तयार करण्यात आले. या तक्रारी फक्त महिलाच करू शकते.\nसोनाली कडवासरा सांगतात, \"हा कायदा 304-ब पेक्षा वेगळा आहे. एखाद्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात पत्नी पतीला वगळून इतर सदस्यांवर छळाचा आरोप लावते, अशा वेळी पती या प्रकरणात कोणत्याच बाजूने नसतो.\nपण यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्टही आहे. पतीने पत्नीचा शारिरीकरित्या छळ केला नाही, पण त्याला याबाबत माहिती होती, तर अशा वेळी पतीवरसुद्धा मानसिक किंवा भावनिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.\nअॅड. जी. एस. बग्गा याबाबत सांगतात, \"घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत हा प्रकार एकाच घराच्या छताखाली झाला आहे किंवा नाही हे सर्वप्रथम पाहिलं जातं. पती-पत्नी आणि सासू-सासरे हे एकाच घरात राहत नसतील तर त्याला घरगुती हिंसाचाराचं प्रकरण म्हणता येत नाही. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात संबंध असल्याशिवाय तुम्ही या कायद्यांतर्गत येत नाही.\nपण 498-अ मध्ये असं नाही. यामध्ये तुम्ही सोबत राहत असाल किंवा नाही, पण पीडित मुलीने तुमचं नाव घेतलं तर त्या सगळ्यांवर खटला चालवला जातो.\nसुप्रीम कोर्टाच्या वक्तव्याचं महत्त्व\nसोनाली कडवासला म्हणतात, \"सुप्रीम कोर्टाच्या ज्या वक्तव्याबद्दल चर्चा केली जात आहे, त्याचा उल्लेख निकालात नाही. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं असेल, तर ते फक्त याच प्रकरणावर लागू होईल. अनेकवेळा कोर्ट प्रत्येक खटल्यादरम्य��न वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं करत असतो. पण या वक्तव्याचा एखादा व्यापक परिणाम होणार असेल तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.\"\nसोनाली कडवासरा पुढे सांगतात, \"सासरी महिलेच्या झालेल्या छळाची प्राथमिक जबाबदारी प्रत्येक प्रकरणात पतीचीच आहे, असं मानलं तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. पत्नीने फक्त कुटुंबीयांवर आरोप लावला तरी पतीलाही त्यामध्ये ओढलं जाईल. पत्नी स्वतः त्याला वाचवू शकणार नाही. कारण पत्नीच्या सुरक्षेची पहिली जबाबदारी पतीची असते म्हणून त्याला दोष दिला जाईल.\nतर याचा उपयोग म्हणजे पतीने छळ केला हे पत्नीला सिद्ध करण्याची गरज उरणार नाही. कोणत्याही प्रकाराची संपूर्ण जबाबदारी ही पतीचीच असेल. अनेक प्रकरणात पती याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सांगतात. पती आणि पत्नी दोघांनाही ही गोष्ट सिद्ध करावी लागते यातच जास्त वेळ निघून जातो.\nपतीची जबाबदारी पण अंमलबजावणी नाही\nमहिलांच्या हक्कासाठी तसंच त्यांच्याविरुद्धच्या हिंसेच्या विरोधात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कपूर यांनी याबाबत आणखी काही गोष्टी सांगितल्या.\nत्या म्हणतात, \"विवाहित महिला आपल्या पतीकडून योग्य सांभाळ आणि सुरक्षितता यांचे अधिकार मागेल.आपल्या कायद्यात पतीची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो पण कायदा लागू करण्याबाबत समस्या आहे.\"\nत्या पुढे सांगतात, \"भारतात महिलांसाठीचे कायदे तर चांगले आहेत. महिला अधिकारांच्या लांबलचक लढाईनंतर हे कायदे आले आहेत. पण यांची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही.\nम्हणजे न्यायालयाकडून योग्य प्रकारे संगोपन करण्याचे आदेश मिळाले तरी पतीने ती रक्कम देण्यास नकार दिला तर पत्नीला कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात.\nघरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये तीन दिवसांच्या आत सुनावणी करावी लागेल. 60 दिवसांच्या आत याचा अंतिम निकाल देणं बंधनकारक आहे. पण त्याची पहिली सुनावणी करण्यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी निघून जातो. वर्षानुवर्षे अंतिम निकाल येत नाही.\nत्या सांगतात, कायदेशीर पातळीवर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असूनसुद्धा महिलांना संघर्ष करावा लागतो. त्यांना वैद्यकीय चाचणीची माहिती नसते. योग्य वेळी त्या वैद्यकीय चाचणी करून घेत नाहीत. त्यामुळे हिंसाचाराच्या घटनेचा पुरावा मिळत नाही. हा खटला अनेक दिवस चालत राहतो. अखेर महिला कंटाळून स्वतःच मागे हटते.\nयामुळे कायदा कठोर बनवायला हवा. पण त्याच्या अंमलबजावणीवर जास्त लक्ष देण्यात यावं, असं कपूर यांना वाटतं.\nमिताली राजने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण\nपश्चिम बंगाल निवडणुकीविषयी भाजपला एवढा आत्मविश्वास का वाटतो\nकोरोना व्हायरस : पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध वाढवले\nकोरोना व्हायरस: नव्या व्हेरियंटच्या शोधासाठी भारताने कसली कंबर\nकोरोना लॉकडॉऊन : महाराष्ट्रात लॉकडॉऊनचा निर्णय 2 दिवसात - उद्धव ठाकरे\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55020", "date_download": "2021-09-21T07:14:03Z", "digest": "sha1:Y35TSXE24XC5UMNJ2YMNK52JJ5GGZR5N", "length": 3694, "nlines": 53, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : फेब्रुवारी २०१९ | टीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nटीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून\nव्यवस्थापकीय संपादक: सिद्धेश प्रभुगावकर\nप्रुफ रीडर: सविता कारंजकर, विश्वास पाटील\nकंटेंट ऑर्गनायझर: मीना झाल्टे\nव्यंगचित्र विभाग: सिद्धेश देवधर\nसल्लागार: अक्षर प्रभू देसाई, गौरी ठमके, अभिषेक ठमके\nकव्हर डिझाईन: अभिषेक ठमके\nटेक्निकल विभाग: सिद्धेश प्रभुगावकर\nआरंभ : फेब्रुवारी २०१९\nटीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून\nतामिळनाडू आणि अंदमान - अनुष्का मेहेर\nरहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर\n - आशिष अरुण कर्ले\nआणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\nअसाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार\nशालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर\nआरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार\nफार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले\nकविता: आयुष्याची भटकंती - संजय उपासनी\nकविता: रोज चालती पाऊले\nव्यंगचित्रे - सिद्धेश देवधर\nछायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-5-sweets-recipe-5205036-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T07:36:35Z", "digest": "sha1:OCXR3QOT7T54LLTI2EQUDJCKFHNR2S6X", "length": 6516, "nlines": 81, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 Sweets recipe | वाचा रवा-स्टॉबेरी खीरची सोपी रेसिपी, पाहा असेच 4 पदार्थ... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाचा रवा-स्टॉबेरी खीरची सोपी रेसिपी, पाहा असेच 4 पदार्थ...\nनवनवीन पदार्थ तयार करुन खाण्याची आवड तुम्हाला देखील आहे ना... खास तुमच्यासाठी आम्ही काही चविष्ट आणि खमंग अशा रेसिपी घेऊन आलो आहोत... आज आपण रवा-स्टॉबेरी खीर, नानकटाई, मावापनीर लाडू, बालूशाही आणि काजूकतलीची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत... चला तर मग वाचा रेसिपी आणि झटपट तयार करा हे चविष्ट पदार्थ...\nरवा - स्ट्रॉबेरी खीर\n- 750 मिली दूध\n- 3 टेबल स्पून रवा\n- 1 टेबल स्पून तूप\n- 3-4 कप साखर\n- काजू-बदामाचे काप -आवडीनुसार\n- 15 ते 16 काड्या केसर (१ टेबल स्पून दुधात भिजवून )\n- 1-4 टी स्पून वेलची पूड\n- 1 कप बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी\n- 1 टेबल स्पून साखर\n- 1-2 टेबल स्पून लिंबाचा रस\n- कस्टर्ड पावडर किंवा कॉर्न स्टार्च -१ टी स्पून\n- एका पातेल्यात दूध उकळण्यास ठेवावे . दुधाला उकळी येईपर्यंत एका पँनमध्ये तूप गरम करावे व रवा किंचित लालसर रंगावर भाजून घ्यावा .\n- दुधाला उकळी आल्यावर त्यात भाजलेला रवा घालावा व ढवळून घ्यावे . दूध थोडेसे घट्ट होतेय असे दिसल्यावर त्यात साखर व भिजवलेले केशर घालावे व एकजीव करून घ्यावे . वेलची पूड व काजू-बदामाचे काप घालावेत व खीर थंड करण्यास ठेवावी .\n- एका भांड्यात बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी ,साखर व लिंबाचा रस घालावा व स्ट्रॉबेरी किंचित मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावी ,कस्टर्ड पावडर 1 टेबल स्पून पाण्यात मिक्स करावे व स्ट्रॉबेरीत घालून आच बंद करावी\n- खीर पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात वरील स्ट्रॉबेरीचे मिश्रण घालून निट एकजीव करून फ्रीजमध्ये सेट करण्यास ठेवावे किंवा सर्विंग बाउलमध्ये आधी रव्याची खीर टाकावी व वरून स्ट्रॉबेरीचे मिश्रण टाकावे व पिस्त्याच्या काप घालून सजवावे .\nस्ट्रॉबेरीचे मिश्रण खीर पूर्णपणे थंड झाल्यावरच घालावे .\nस्ट्रॉबेरी शिजव���न घालायची नसेल तर ,खीर पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेले स्ट्रॉबेरीचे तुकडे घालावेत व काही वेळ फ्रीजमध्ये सेट करण्यास ठेवावे .\nमावा पनीर लाडू रेसिपी आणि अजून काही चविष्ट गोड पदार्थांच्या रेसिपी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...\nहिवाळ्यात बॉडीला हेल्दी ठेवतील 5 हॉट ड्रिंक्स, वाचा रेसिपी...\nआज तयार करा हेल्दी कांदा कचोरी, वाचा रेसिपी...\nआज तयार करा स्पेशल शेजवान फ्राइड इडली, वाचा रेसिपी...\nआज तयार करा टेस्टी मावा कचोरी, वाचा रेसिपी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/university-is-ready-to-conduct-examinations-for-medical-students-from-july-15-amit-deshmukh-had-a-discussion-with-the-governor-138788.html", "date_download": "2021-09-21T08:54:59Z", "digest": "sha1:ZEZJDA5HSIUVGMLWBSKDPNQZQZMRV65Y", "length": 32406, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी; अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nदुहेरी प्रेमकरणातून चार वर्षीय मुलाचा नाहक बळी\nसणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nपुण्यात दीराकडून वहिनीची हत्या; मृतदेह झाडाला लटकवला\nजाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा म���त्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिन���ऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी; अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा\nकोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे (Coronavirus Lockdown) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020 परिक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.\nअमित देशमुख व राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (संग्रहित संपादित प्रतिमा)\nकोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे (Coronavirus Lockdown) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020 परिक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षांबाबत, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन भेट घेतली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत अमित देशमुख व राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा झाली.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत लवकरच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. सध्या तरी 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, मात्र काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील गोष्टी निश्चित केल्या जातील, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. (हेही वाचा: निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांत सादर करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश)\n15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे. दरम्यान नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी त्याचप्रमाणे नर्सिंग परीक्षांचा समावेश आहे. मात्र लॉक डाऊनमुळे या परीक्षांबाबत निश्चित माहिती मिळत नव्हती. तसेच याआधी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील रद्द कराव्यात, अशा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या वतीने देण्यात आले होते. मात्र आता विद्यापीठाच्या निर्णयामुळे परीक्षांबाबत संभ्रम दूर झाला आहे.\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nAmrindar Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा\nCTET Exam 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या परीक्षेची तारीख\nMaharashtra Governor Bhagat Singh Koshyari यांनी पुण्यात एका भर कार्यक्रमात फोटोसेशन दरम्यान महिला सायकलपटू चा मास्क खेचला\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: ��णासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/maratha-aarakshan/bjp-harshvardhan-patil-says-udayanraje-bhosale-ready-take-initiative-maratha-reservation-movement-121060200016_1.html", "date_download": "2021-09-21T07:52:48Z", "digest": "sha1:IUHN6TBBEVCUFZBX5YBITRZDEZPRILYZ", "length": 7845, "nlines": 106, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यासाठी उदयनराजे तयार, हर्षवर्धन पाटील यांची माहिती", "raw_content": "\nमराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यासाठी उदयनराजे तयार, हर्षवर्धन पाटील यांची माहिती\nभाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.\nभाजपा नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठा समाजातील प्रमुख लोकांशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली.\nउदयनराजे यांनी ट्विट करून हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीविषयी माहिती दिली. तर हर्षवर्धन पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आपण उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास ते तयार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.\nप्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज\nपंतप्रधान मोदी यांचे पाय धरायला ही तयार- ममता बॅनर्जी\nयास' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल सज्ज\nहे 5 राशीचे लोक असतात बुद्धिमान, कठीण काळात इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असतात\nएमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा महापोर्टलवर : - महाराष्ट्र लोकसेवा आयोग\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/prakash-akolkar-writes-about-farmer-women-pjp78", "date_download": "2021-09-21T07:43:17Z", "digest": "sha1:QGWAY4R7JUXKQQHMVCRVSWELVELSYVLC", "length": 32318, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | डोंगरी शेत माझं गं....", "raw_content": "\nडोंगरी शेत माझं गं....\nअहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक रंगमहालामुळे देशाच्या इतिहासात आपली ओळख अजरामर करणारं नाशिक जिल्ह्यातील एक छोटेखानी गाव चांदवड. तेथील रेणुकदेवीच्या स्थानामुळे या गावाला मिळालेली आणखी एक ओळख. अशीच आणखी एक ओळख या गावाला १९८६ मध्ये दिली ती तिथं जमलेल्या लाखाहून अधिक शेतकरी महिलांनी....\nडोंगरी शेत माझं गं,\nहे नारायण सुर्वे यांचे काळजाला हात घालणारं गीत त्या लाखभर महिलांच्या मुखातून एकसाथ उमटलं आणि जमलेल्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. या महिलांना एकत्र आणणारा नायकही व्यासपीठावरून ते गीत गात होता... पण खरं चरचरीत वास्तव त्या गीताच्या पुढल्या दोन ओळींतून व्यक्त होत होतं...\nआलं वरीस राबून, मी मरू किती\nऐंशीच्या त्या दशकात शरद जोशी यांनी चांदवडमध्ये शेतकरी महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र करून इतिहास लिहिला होता. मात्र, त्याच दशकाच्या सुरुवातीला त्यांनी शेतमालाला खर्चावर आधारित भाव मिळाले पाहिजेत, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. शिवाय, याच आंदोलनानं ‘चक्का जाम’ असं एक नवं हत्यारही आंदोलकांना सापडलं होतं. अर्थात, तेव्हाही या जोशीचं हे आंदोलन केवळ बडे बागाईतदार आणि मुख्यत: ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हितसंबंधांतून उभं राहिल्याचे आरोप झाले होते... ‘प्रेसरूम’मध्ये या इतक्या जुन्या आठवणी सामोऱ्या येण्याचं एकमेव कारण मुझफ्फरनगर मध्ये नुकतीच पार पडलेली शेतकऱ्यांची महापंचायत.\nया महापंचायतीलाही अशीच खच्चून गर्दी लोटली होती आणि त्यानंतर गेले सात-आठ महिने दिल्लीला घातलेल्या वेढ्यापाठोपाठ शेतकऱ्यांनी करनाल येथे ‘ठिय्या आंदोलन’ सुरू केलंय... आणि आताही या आंदोलनाच्या नेत्यांवर ���ोच आरोप होतोय आणि तो आहे अर्थातच केवळ श्रीमंत शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्यासाठीच हे आंदोलन सुरू झाल्याचा. त्यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसंच पंजाब या तीन राज्यांत अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागात पडू पाहणारं हे आंदोलन मोडून कसं काढता येईल वा किमान त्यात फूट तरी कशी पाडता येईल, या विचारात सध्या भारतीय जनता पक्षाची मंडळं गर्क आहेत. त्यासाठीच हे आंदोलन केवळ श्रीमंत शेतकऱ्यांचं आहे आणि गोरगरीब, अल्प-भूधारक तसंच कोरडवाहू शेतकरी यांच्याशी या आंदोलनाच्या नेत्यांना काही घेणं-देणं नसल्याचं सांगितलं जाऊ लागलंय.\nपण खरा प्रश्न त्यापलीकडचा आहे. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनास तत्कालीन अंतुले सरकारच्या विरोधात, काँग्रेसचेच एक बलदंड नेते वसंतदादा पाटील यांची फूस असल्याचा आरोप तेव्हाही झाला होताच. त्यामुळेच नाशकातील आंदोलनाच्या वर्षपूर्तीस पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या एका भव्य मेळाव्यात शरद जोशी यांनी ‘मी कधी राजकारणात गेलो वा निवडणुका लढवल्या तर मला जोड्यानं मारा’ असे जाज्ज्वल्य उद्‍गार काढून टाळ्या घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या काही वर्षांतच शेतकऱ्यांची ही लढाई राजकीय आहे आणि त्यासाठी अन्य राजकीय पक्षांच्या कुबड्या न घेता आपलाच राजकीय आवाज संसद वा विधिमंडळात उठवला गेला पाहिजे, असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ‘स्वतंत्र भारत पक्ष’ स्थापन करत थेट राजकारणात उडी घेतली. एवढंच नव्हे तर पुढे मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या आपल्या धोरणांचाच पुरस्कार करणाऱ्या भाजपच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेतही गेले...\nआताही उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद बघता, या आंदोलनाच्या नेत्यांनाही राजकीय महत्त्वाकांक्षेचं वारं लागलेलं असू शकतं. मात्र, मुझफ्फरनगर येथील आंदोलनात त्यावरूनच काही मतभेद असल्याचं अप्रत्यक्षरीत्या दिसून आलं होतं. त्याचं प्रमुख कारण म्हणजे एकीकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात ‘एल्गार’ पुकारल्यावरही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही, तोपावेतो मतदान न करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. या दोन्ही गोष्टी परस्परांशी विसंगत आहेत. अर्थात, अद्याप विधानसभा निवडणुकांना सहा महिने बाकी असल्यानं यासंबंधातील आदेश बदललेलेही जाऊ शकतात.\nशरद जोशी यांना असेच शहाणपण नंतर आले होते आणि तेही सक्रीय राजकारणात सहभागी झाले होतेच की जोशी यांच्या आंदोलनाचं सर्वात मोठं यश हे शेतकरी महिलांना चांदवड येथील आंदोलनातून त्यांनी आणून दिलेलं आत्मभान हेच आहे. पंचायत राज पातळीवर फक्त महिलाच निवडल्या जाव्यात आणि त्या तळाच्या स्तरापासून महिलांनी राजकारणाचा श्रीगणेशा करायला हवा, असं त्यांचं ठाम मत होतं. चांदवड येथील महिला शेतकरी मेळाव्याला लाभलेलं हे मोठं यश बघून सरकारपक्षातही चलबिचल झाली होतीच... -आणि बहुधा त्यामुळेच पंचायत समित्यांच्या निवडणुकाच मग महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारनं पुढं ढकलल्या होत्या.\nमहिलांना संसदीय राजकारणात केवळ आरक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांनी तळाच्या पातळीपासून आपली राजकीय कारकीर्द आणि तीदेखील निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून, असं ते कायम सांगत. त्यामुळेच ते राज्यसभा सदस्य असताना, महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी आलं, तेव्हा त्याविरोधात मतदान करणारे ते एकमेव खासदार होते आणि त्यावरून त्यांना मोठ्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं.\nमुझफ्फरनगर येथील शेतकरी पंचायतीसही महिलांची उपस्थिती होतीच... मात्र, महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र मेळावा भरवण्याचं शरद जोशी यांनी केलेलं काम हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या शेतकरी आंदोलनातील एक अत्यंत महत्त्वाचं काम होतं. या मेळाव्याच्या निमित्ताने लावलेल्या पोस्टर्सवरचं एक वाक्य अद्यापही स्मरणात आहे आणि ते होतं : ‘स्त्री शक्तीच्या जागरात, स्त्री-पुरुष मुक्ती’ ते आज तीस-बत्तीस वर्षं उलटून गेल्यावरही लागू पडतं. अशा प्रकारच्या चटपटीत पण समर्पक घोषणा करण्यात जोशी माहीर होते... शेतकरी आंदोलनातील त्यांची अशीच एक घोषणा होती ‘भीक नको; घामाचे दाम हवे’ ते आज तीस-बत्तीस वर्षं उलटून गेल्यावरही लागू पडतं. अशा प्रकारच्या चटपटीत पण समर्पक घोषणा करण्यात जोशी माहीर होते... शेतकरी आंदोलनातील त्यांची अशीच एक घोषणा होती ‘भीक नको; घामाचे दाम हवे’ ही घोषणा खरे तर आजचे शेतकरी आंदोलक जशीच्या तशी देऊ शकतात... -आणि त्यामुळेच शेतकऱ्यांकडे सर्वपक्षीय सरकारे नेमक्या कोणत्या भूमिकेतून बघतात, यावरही झगझगीत प्रकाश पडतो..\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोज�� ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद���योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jobmarathi.com/icg/", "date_download": "2021-09-21T09:14:20Z", "digest": "sha1:FNUFXTWLMXCW5K42DCFVJHLDOTAGK22I", "length": 10209, "nlines": 196, "source_domain": "www.jobmarathi.com", "title": "(ICG) भारतीय तटरक्षक दलामध्ये 358 जागांची भर्ती Indian Coast Guard Bharti 2021 - Job Marathi | MajhiNaukri | Marathi Job | Majhi Naukari I Latest Government Job Alerts", "raw_content": "\n(ICG) भारतीय तटरक्षक दलामध्ये 358 जागांची भर्ती Indian Coast Guard Bharti 2021\n(ICG) भारतीय तटरक्षक दलामध्ये 358 जागांची भर्ती\nएकूण जागा : 383 जागा\nपदाचे नाम व माहिती :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)\nनाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)\nनाविक (DB): 10 वी उत्तीर्ण\nयांत्रिक: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nउंची: किमान 157 सेमी.\nछाती: फुगवून 5 सेमी जास्त.\nनाविक (GD) : जन्म 01 ऑगस्ट 1999 ते 31 जुलै 2003 च्या दरम्यान झालेला असावा.\nनाविक (DB): जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2003 च्या दरम्यान झालेला असावा.\nयांत्रिक: जन्म 01 ऑगस्ट 1999 ते 31 जुलै 2003 च्या दरम्यान झालेला असावा.\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nअर्ज भरण्यासाठी शेवटचा दिनांक: 19 जानेवारी 2021 (06:00 PM)\nपदाचे:- नाव स्टेज-१ स्टेज-२ स्टेज-३ आणि ४\nअर्ज भरण्याचा दिनांक : Apply Online 05 जानेवारी 2021 पासून अर्ज भरणे शुरू.\nPrevious articleप्रवेश प्रक्रिया 2020-21 अर्ज भरण्यास मुदतवाढ | Admission\nNext article📣 MBAच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, ‘सीसीआय’मध्ये 95 पदांसाठी भरती | CCI Bharti 2020\n[Rojgar Melava] महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021\n[Rojgar Melava] महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021\nMaharashtra HSC Result 2021 l बारावीचा निकाल कुठे, कसा चेक कराल संपूर्ण माहिती एका क्लिकवर\nMahagovjobs on ब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा\nMahagovjobs on ब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा\nOmesh Nagpure on ONGC recruitment 2021 अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती\nGanesh Khedkar on ONGC recruitment 2021 अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती\nNeha on [Indian Navy] भारतीय नौदलात 1159 पदांसाठी बंपरभरती\nadmin on 512 आर्मी बेस वर्कशॉप; 325 जागांसाठी भरती जाहीर jobmarathi.com\nArshad shaikh on 512 आर्मी बेस वर्कशॉप; 325 जागांसाठी भरती जाहीर jobmarathi.com\nUnknown on पोलिस दलात होणार 12500 जागांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा\nUnknown on पुणे मेट्रोमध्ये ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना नोकरीची मोठी संधी; भरती प्रकिया सुरु\n[Rojgar Melava] महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=101&page=2", "date_download": "2021-09-21T09:33:16Z", "digest": "sha1:DKQGQLJK5G653KZTFURQMHZPU4YQS5YJ", "length": 6061, "nlines": 87, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Abhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन", "raw_content": "\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\nअरुण जाखडे यांनी ‘पाचरुट’ या घटीतनिष्ठ कादंबरीत कृषीसंस्कतीतील उत्कट शोकांतिका अतितळमळीने व पोटतिडि..\nआयुष्याच्या एका उदात्त क्षणी भेट होते , तिचे रुपांतर जन्मोजन्मीचा सोबतीपणाच्या निश्चयात होते ...\nPriya Tatya | प्रिय तात्या\nकुसुमाग्रजांचे सन्यस्त जीवन व त्यातही सामावलेली पितृभावना हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणि शांताबाई श..\nवाचकाला पुढे नेत नेत ही कादंबरी अचानक धक्कातंत्राकडे वळते. कादंबरीतील पात्रांनाच नव्हे, तर वाचकांनाह..\nनचिकेतहर्षनभगकुंभमेळाभक्त दासोपातालकेतूचे कपटभक्त कबीरउत्तमतमिळनाडूतील संत तिरुवल्लुवरनांबिकानडा पां..\nया कादंबरीत .वैशाली. या आधुनिक स्त्रीचे उत्कट चित्रण आहे. कॉलेजमधील ही प्राध्यापिका. आपले सुरक्षित ..\nविल्यम कॅक्स्टनगॅलिलिओ गॅलिलीविल्यम हार्वीसर आयझॅक न्यूटनजेम्स वॅटडॉ. एडवर्ड जेनरचार्ल्स रॉबर्ट डार्..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-know-more-about-kamakhya-temple-guwahati-4987037-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T09:02:52Z", "digest": "sha1:JZHKQMBHQSEATQZIGQ5NRRFETEXRKPVQ", "length": 4981, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Know More About Kamakhya Temple Guwahati | गुवाहाटी शहरापासून थोड्याच अंतरावर वसले आहे आत्मिक शांती देणारे हे मंदिर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुवाहाटी शहरापासून थोड्याच अंतरावर वसले आहे आत्मिक शांती देणारे हे मंदिर\nआसाममधील गुवाहाटी शहरापासून थोड्याच अंतरावर कामाख्या मंदिर आहे. देवींच्या शक्तिपीठापैकी येथील मंदिराला विशेष महत्त्व आहे. कामाख्या मंदिराचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. सहकुटुंब सुट्या घालवण्यासाठी हे शांत, निसर्गरम्य ठिकाण आहे.\nहिंदू धर्मात देवांचे जेवढे स्थान आहे, तेवढेच स्थान देवींचे आहे. त्यामुळेच प्राचीन काळापासून “शक्तिपीठां'चे खूप महत्त्व राहिले आहे. आसामस्थित कामाख्या मंदिर सर्व शक्तिपीठांमध्ये अद्वितीय आहे. हे मंदिर गुवाहाटीच्या निलांचल पर्वतरांगेच्या शिखरावर आहे. मंदिरावरून संपूर्ण शहराचे मनोहारी दृश्य दिसते. परिसरात कालभैरव, भगवान शिव आणि श्री गणेशासह अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. धार्मिक स्थळांच्या व्यतिरिक्त कामाख्या मंदिराच्या जवळपास अनेक सुंदर नैसर्गिक स्थळे आहेत. येथे आपणास वन्यजीवन आणि आदिवासींची जीवनशैलीही खूप जवळून पाहता येईल.\n८ व्या ते १७ व्या शतकादरम्यान या मंदिराच्या तंत्र साधनेला खूप महत्त्व आहे. पावसाळ्यात मंदिरात एक वार्षिक पर्व अंबुवाची यात्रेचे आयोजन केले जाते. ही यात्रा चार दिवस चालते. यादरम्यान येथे सामान्य भक्तांशिवाय भारत, बांगलादेश, तिबेट आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे लोक ज्योतिषविद्या शिक्षणासाठी येत असतात.\nराजम्याच्या सेवनामुळे अनेक आजार राहतात दूर, हे आहेत 12 फायदे\n5 Home Made टिप्स...नाकाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी\nयोगा सुरू करण्याआधी अवश्य पाळा या 5 गोष्टी, होईल फायदा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36311", "date_download": "2021-09-21T09:05:10Z", "digest": "sha1:EGIFK6T3I4MHY3LKLWNDWAZA5BK7OUGC", "length": 2689, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारताच्या वीरांगना - भाग १ | मदर तेरेसा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमदर तेरेसा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१० रोजी युगोस्लाविया मध्ये झाला होता. त्यांना बेघर आणि गरीब लोकांची मैत्रीण आणि बहिण मानलं जायचं. मदार तेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब, आजारी आणि मरणाला टेकलेल्या लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. त्यांच्या या कार्याने जगातील अनेक लोकांना असे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. मदर तेरेसा एक रोमन नन होत्या. वयाच्या २८ व्या वर्षी त्या एका धार्मिक संस्थानात सामील झाल्या.\nभारताच्या वीरांगना - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55022", "date_download": "2021-09-21T08:21:08Z", "digest": "sha1:QTBJLN7QOR3JOKQL3QUWQPUH2ITW7W4R", "length": 12897, "nlines": 74, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : फेब्रुवारी २०१९ | रहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर\nकपाट आवरत होते आणि अचानक एक पत्र हाती आलं...जुनं दिसत होतं...\nकवी गिरीश यांनी माझे सासरे कै.श्रीधर कारंजकर गुरूजी यांना लिहिलेलं..\nमला ही गोष्ट आधीही माहिती होती..तरीही मला अलीबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला..\nसध्या रहिमतपूरमधे कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे...तिथे त्यांच्या काही वस्तू आठवणी जपलेल्या आहेत...विचार केला...माझे सासरे रहिमतपूर पंचक्रोशीत नि:स्वार्थी भावनेने तळमळीने काम करणारे साम��जिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते..आणि आहेत ही..\nतर कवी गिरीश आणि गुरुजींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते हे स्पष्ट करणारं पत्र रहिमतपूरच्या संग्रहालयात असावं..म्हणून संबंधितांना फोन केला..तर या पत्राची एक झेरॉक्स कॉपी आम्ही आधीच संग्रहालयात लावली आहे..असं समजलं..\nहे सगळं आमच्या लहान मुलांना नव्याने समजलं.त्यांची उत्सुकता वाढली..आणि आमची सहल ठरली...रहिमतपूर..\nखरंतर रहिमतपूर आमचं गाव..पण नोकरीनिमित्त सगळेच आम्ही बाहेर पडलेलो..तसं कुलदेवतेच्या दर्शनाला..काही मित्रपरिवारांच्या सोहळ्याचे निमित्ताने..आणि काहीबाही कारणाने जाणं होतंच...\nपण यावेळी वेगळं कारण होतं..\nएक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास आम्ही निघालो..\nसातारा शहरापासून जेमतेम ३५ किमीचा प्रवास..\nया प्रवासात कवी गिरीश यांच्याबद्दल काही जुजबी माहिती आम्ही मुलांना सांगितली..त्यांची शालेय जीवनातील पहिली कविताही वाचून दाखवली.मुलांची उत्सुकता शिगेला पोचली..कधी एकदा रहिमतपूर येतंय असं त्यांना झालं...\nरहिमतपूरच्या वेशीत आम्ही प्रवेश केला..\nसातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कृष्णा नदीच्या परिसरात वसलेली रहिमतपूर नगरी...पूर्वेला देवदरीचा डोंगर आणि शेतीला व शहराला पाणीपुरवठा करणारं धरण..धरणाच्या भिंतीला सांडव्याच्या दोन्ही बाजूला दगडामधे हत्तीची डोकी कोरण्यात आली आहेत..त्यामुळे हे धरण गजधरण म्हणून ओळखलं जातं हे ऐकून पाहून मुलं हरखली...\nरहिमतपूरच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या काठावर “पुण्यधाम” म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील पंढरपूरनंतर विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर असणारे वारक-यांचे तीर्थक्षेत्र प्रतिकाशी म्हणजेच ब्रम्हपूरी या तीर्थक्षेत्राबद्दल असं म्हणतात...\n\"ज्यांना घडेना पंढरी..त्यांनी जावे ब्रम्हपूरी\"..\nब्रम्हपूरीचा घाट आजही सुस्थितीत आहे. संत गाडगे महाराज या ब्रम्हपूरी परिसरात अनेक दिवस वास्तव्यास होते.आता त्यांच्या स्मरणार्थ गाडगेमहाराज मिशनच्या वतीने आश्रमशाळा चालवली जाते..\nगाडगेमहाराजांबद्दल मुलांनी पुस्तकात वाचलेले होते...त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ठिकाण पाहून मुलं भारावून गेली.\nरहिमतपूरच्या पूर्वेला कार्तिक स्वामींचे पुरातन मंदीर आहे..कमंडलू नदीचे उगमस्थान हेच...\nइथे बाराही महिने वाहणारे झरे आहेत.अतिशय आल्हाददायक असे ह�� ठिकाण विविध औषधी वनस्पतींनी,गर्द झाडीने वेढलेली देवदरी घनदाट जंगलासारखी दिसते.हे ठिकाण प्रसिद्ध आहे.\nदक्षिणेकडे ग्रामदैवत चौंडेश्वरी देवीचे स्वयंभू स्थान, संत मीरा सय्यद कब्रस्तान, रणदुल्लाखान दर्गाह, मायलेकीचा घुमट, राममंदीर, चंद्रगिरी टेकडी अशी बरीच प्रेक्षणीय स्थळं शहर व परिसरात आहेत.\nआध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकिय, क्रीडा व शैक्षणिक वारसा जपणाऱ्या रहिमतपूर नगरीत नाटककार गो.पु.देशपांडे, प्रा.वसंत कानेटकर, बेबी शकुंतला, अभिनेत्री ज्योती सुभाष, गायिका बेला शेंडे सावनी शेंडे यासारखे अनेक साहित्यिक व कलाकार दिले यापैकी काहींचे निवासस्थान आजही पहायला मिळते.\nडॉ.राजेंद्र शेंडे हे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रहिमतपूरच्याच मातीतले...\nही सगळी माहिती ऐकून मुलांना अगदीच भरून आले..\nआपले आजीआजोबा,बाबा- काका अशा नगरात जन्मले, वाढले, घडले..हे पाहून मुलं खूप खुश झाली..अभिमानाने त्यांची छाती भरून आली..\nशेवटी कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रात आम्ही गेलो..तिथली संपत्ती वैभव पाहून मुलांसह आम्हालाही नवल वाटलं..\nकार्तिक योगी उलंडती निज कमण्डलू पिवळा...\nरहिमतपूरला वळसा घालून आले सेवा या...\nअसं वर्णन कवी गिरीश यांनी रहिमतपूर नगरीचे केलेले आहे..हेही आमच्या वाचनात आले..\nएकूणच खूप काही नवं ,वेगळं..पाहिल्याचं समाधान मुलांना मिळालं.आपल्या गावच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आपण आपल्या पुढच्या पिढीला करून दिली याचा आभाळभर आनंद आम्हाला मिळाला..\nसातारा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची कुणी विचारणा केली तर त्यात रहिमतपूरचे नाव आम्ही अग्रक्रमाने घेऊ..असं वचनही मुलांनी आम्हाला दिलं..आणि आमचा तो प्रवास अवर्णनीय ठरला.\n(लेखिकेचा पत्ता: सातारा, मोबाईल नंबर - ९९२२८१४१८३)\nआरंभ : फेब्रुवारी २०१९\nटीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून\nतामिळनाडू आणि अंदमान - अनुष्का मेहेर\nरहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर\n - आशिष अरुण कर्ले\nआणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\nअसाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार\nशालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर\nआरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार\nफार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले\nकविता: आयुष्याची भटकंती - संजय उपासनी\nकविता: रोज चालती पाऊले\nव्यंगचित्रे - सिद्धेश देवधर\nछायाचित्रे १: तामिळनाडू आ���ि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/will-bjp-shivsena-come-together-narayan-rane-said-79577", "date_download": "2021-09-21T08:52:20Z", "digest": "sha1:O3D66JPIEENEXMA7FTAJKKLBHI3254Q2", "length": 7351, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजप शिवसेना एकत्र येणार का?, त्यावर नारायण राणे म्हणाले...", "raw_content": "\nभाजप शिवसेना एकत्र येणार का, त्यावर नारायण राणे म्हणाले...\nआमचा पक्ष जे ठरवेल, तो आदेश मी शिरसावंद्य मानेल. भविष्यात भाजप-सेना युती करायची की नाही, हा निर्णय श्रेष्ठी घेतील.शिवसेनेत मी ३९ वर्षे काढली आणि येवढा प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कॅबिनेट मंत्री बनलो.\nनागपूर : मी आजही बाळासाहेब ठाकरेंचा Balasaheb Thackeray सन्मान करतो. ते आजही मला गुरुस्थानी आहेत. माझी राजकीय कारकीर्दच त्यांनी घडवलेली आहे. बाळासाहेब असेपर्यंत मी पूर्णवेळ शिवसेनेत काम केले. नंतर नंतर माझे उद्धव ठाकरेंसोबत Uddhav Thackeray जमत नव्हते. उद्धव ठाकरेंमुळेच मी शिवसेना सोडली I left shivsena because of Uddhav Thackerayआणि त्यानंतर येथपर्यंतचा राजकीय प्रवास केला. समजा उद्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झालीही तरी भाजपचे श्रेष्ठी जे सांगतील, त्याप्रमाणे मी काम करतच राहणार आहे, असे एमएसएमई मंत्री नारायण राणे MSME Minister Narayan Rane म्हणाले.\nएका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राणे म्हणाले, आमचा पक्ष जे ठरवेल, तो आदेश मी शिरसावंद्य मानेल. भविष्यात भाजप-सेना युती करायची की नाही, हा निर्णय श्रेष्ठी घेतील. शिवसेनेत मी ३९ वर्षे काढली आणि येवढा प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कॅबिनेट मंत्री बनलो. त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो. मी कुणालाही म्हटले नव्हेत की, मला मुख्यमंत्री बनवा. पण बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री बनवले. आजही मी कुणाला म्हटलेलं नव्हतं की, केंद्रात मला कॅबिनेट मंत्री बनवा. तरीही पक्षश्रेष्ठींनी मला मंत्रिपद दिले. ज्या पक्षात मी असतो त्या पक्षासाठी काम करतो आणि त्या कामाची दखल त्या त्या पक्षांचे श्रेष्ठी घेत असतात. मला जी पदे मिळाली, ती माझ्या कामाच्या बळावर मिळालेली आहेत.\nएमएसएमही हे फार मोठे मंत्रालय आहे. याआधी हे मंत्रालय भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी सांभाळत होते. मी नुकत��च या खात्याचा पदभार सांभाळलेला आहे. त्यामुळे आजच या खात्याबद्दल आणि नियोजनाबद्दल काही सांगता येणार नाही. किमान १५ दिवस काम केल्यानंतर या खात्याअंतर्गतच्या योजना आणि त्यासाठी भविष्यातील नियोजन काय असेल, त्याबद्दल सांगेन. लगेच काही प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे नारायण राणे म्हणाले.\nहेही वाचा : सीईओंनी केवळ कारवाईचा बडगाच उगारला नाही, तर समस्याही सोडवल्या...\nकोरोनाच्या परिस्थितीत ८० टक्क्याच्या वर लघुउद्योग बंद पडले, तर बव्हंशी उद्योग अजूनही संकटात सुरू आहेत. या उद्योगांना कशी उभारी देता येईल, यावर काम सुरू केले आहे. लवकरच एमएसएमई अंतर्गतच्या उद्योग व्यवसायांची भरभराट होईल, यासाठी मोठे काम करण्याचा मानस आहे. हे खाते चांगल्या पद्धतीने चालवणार आहे आणि याअंतर्गत येणाऱ्या उद्योगांतील सर्वांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. आतापर्यंत राज्यात कामे केले आणि आता केंद्रात करायचे आहे. पक्षाने देशपातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करणार आहे. शेवटी काम करणाऱ्याला काही फरक पडत नाही की, राज्य आहे की देश आणि मी सतत काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे येथेही पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवून दाखवेन, असे नारायण राणे म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://chinarsjoshi.wordpress.com/2014/05/15/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-21T08:18:42Z", "digest": "sha1:DYYNUA2TNZSMJNVYZKBXKVZMGJVC3OD6", "length": 18899, "nlines": 75, "source_domain": "chinarsjoshi.wordpress.com", "title": "आलिया निवडणूक असावे सादर !! | chinarsjoshi", "raw_content": "\nआलिया निवडणूक असावे सादर \nगेले कित्येक दिवस ज्याची वाट बघत होतो तो मतदानाचा दिवस आता चोवीस तासांवर आला होता. ” उद्या मतदान करायचं ” एवढा एकच विचार मनात घोळत होता . याआधी दोन -तीन वेळा मतदान केलं असलं तरी यावेळचा मतदानाचा उत्साह काही संपता संपत नव्हता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. मला आज सकाळपासूनच माझ्या लहानपणीचं निवडणुकीच्या वेळेस चं वातावरण आठवत होत. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो क��ंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो. अर्थात त्यावेळी पक्ष कोणता , उमेदवार कोणता ह्याचा विचार आम्ही करत नव्हतो. पंजा, कमळ, धनुष्यबाण, नांगर, शिलाई मशीन , टीव्ही ,दगड ,माती-धोंडे …. इ. सगळ्या निवडणूक चिन्हांची पत्रकं आम्ही जमवली होती. (” साहेब, त्यावेळी घड्याळ अस्तित्वात यायचं होतं म्हणून ते आणू शकलो नाही. कृपया आमच्या गावातील धरणांवर याचा राग काढू नका “. आणि हो त्यावेळी “झाडू” चा जन्म देखील व्हायचा होता हे देखील सांगायला हवं नाहीतर आम्ही सगळे अंबानीचे एजंट आहोत असे आरोप “सामान्य माणूस” करेल. त्याकाळात रेल्वे इंजिन सुद्धा रस्त्यावरील टोलनाक्यावरून न धावता रुळावरूनचं धावायचं म्हणून ते सुद्धा घरी आणू शकलो नाही \nत्यावेळी मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान केलं जायचं. मतमोजणीला २-३ दिवस लागायचे. मतपत्रिका वापरून मतदान करण्याची माझी फार इच्छा होती. पण आम्ही एकविसाव्या शतकातले मतदार असल्यामुळे हे शक्य झालं नाही. आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला तेंव्हा electronic मतदानाच युग सुरु झालं होतं. तसा आधुनिकीकरणाला किंवा संगणक युगाला माझा विरोध नाहीये. पण तरी कोणतीही गोष्ट electronic झाली ना की मला जरा भीतीचं वाटते. नेमकी आपल्याच वेळी ती व्होटिंग मशीन बंद पडली किंवा खराब झाली तर काय असा प्रश्न हजार वेळा माझ्या मनात येउन गेला . पण माझी ही शंका लगेच दूर झाली. आजकाल व्होटिंग मशीन व्यवस्थित काम करते आहे कि नाही हे बघायला उमेदवार स्वत: मतदान कक्षात येउन जातात म्हणे. इतकचं काय तर आपल्या पक्षाचं चिन्ह पाचपन्नास वेळा दाबून ते खात्री सुद्धा करून घेतात. मग काळजीचं कारण नाही \nसगळी तयारी झाली पण आपलं अमुल्य मत कोणाला द्यायचं याचा निर्णय अजून होत नव्हता. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या नेत्यांची भाषणं ऐकून दमायला झालं होतं पण यातला नेमका कोण खरा हे कळत नव्हतं. एका नेत्याला तर देशातील महिलांची इतकी काळजी वाटत होती कि त्याच्या प्रत्येक भाषणात , ” महिला सक्षम झाल्याच पाहिजे” हाच मुद्दा वारंवार येत होता. म्हणजे त्याला देशातील वीजप्रश्न , पाणीप्रश्न, अर्थव्यवस्था, जातीयवाद वगैरे काहीही प्रश्न विचारले तरी , “महिला सक्षम झाल्याशिवाय हा देश सुधारणार नाही ” असंच उत्तर यायचं. आता महिला सक्षम करणार म्हणजे काय प्रत्येकीच्या हातात बंदूक देणार का असा प्रश्न मला प��ला. (खरंच असं झालं तर घरातल्या मोलकरणीला सुद्धा ,” मावशी ,उद्या जरा लवकर याल का असा प्रश्न मला पडला. (खरंच असं झालं तर घरातल्या मोलकरणीला सुद्धा ,” मावशी ,उद्या जरा लवकर याल का असं विचारताना आधी चिलखत घालावं लागेल ). कदाचित त्या नेत्याने लहानपणापासूनच त्याच्या घरी आजी,आई, बहिण यांचाच हुकुम चालतो असं बघितलं असेल. त्यामुळे देशातील सगळ्या पुरुषांचा रोल फक्त स्वत: च्या कुटुंबांना “आडनाव” देण्यापुरताच मर्यादित असावा असं त्याला वाटत होतं. पण एका गोष्टीत मात्र या नेत्याच खूप आश्चर्य वाटायचं. स्वत: अज्ञान निरागसतेच्या नावाखाली लपवायचा प्रयत्न करताना बाकी सगळ्या जगात सुद्धा अज्ञान पसरलं आहे अशी त्याची ठाम समजूत होती. त्याला बघितलं कि ‘ दिवार ‘ सिनेमातला एक प्रसंग आठवतो. नोकरीच्या शोधात असलेला रवि (शशी कपूर) आपल्या मैत्रिणीच्या पोलिस कमिशनर असलेल्या वडिलांना भेटायला जातो.\nते विचारतात ,” रवि बेटा, आजकल क्या करते हो \nस्वत:च्या बेरोजगारीची लाज वाटून रवि म्हणतो ,” जी क्या बताऊ , मैं आजकल कुछ नही करता “.\nयावर पोलिस कमिशनर म्हणतात , “अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ \nतसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. ” कुछ नही करते तो राजनीती में आजाओ. हमारे देश को प्रधानमंत्री कि बहोत जरुरत हैं \nदुसरीकडे एका नेत्यांनी देशभर सभा घेण्याचा सपाटा लावला होता. ते सतत काहीतरी “model” दाखवायचे. त्यांनी स्वत: च्या निवडणूक चिन्ह बरोबरचं चहाचा इतका प्रचार केला की ते निवडून आल्यावर बहुतेक चहाला “राष्ट्रीय पेय” म्हणून जाहीर करतील. ते बघून करन जोहर सुद्धा आपल्या “कॉफी विथ करन” कार्यक्रमांच नाव बदलून “चहा विथ करन” करणार असल्याच ऐकलं होतं. राष्ट्रीय स्तरावरील पक्षाचा प्रचार करण्यासाठी या नेत्याला पक्षातील इतर कोणताही नेत्याची गरज नाही असं जाणवत होतं. या नेत्याला बघून ‘दिवार’ मधला दुसरा प्रसंग आठवतो.\nएका अशक्यप्राय कामाची रणनीती आखताना विजयचा (अमिताभ बच्चन) बॉस त्याला म्हणतो , ” विजय, तुम्हारा वहा अकेले जाना ठीक नही. क्या तुम्हे लगता हैं के ये काम तुम अकेले कर सकते हो \nत्यावर विजय म्हणतो ,” नही…..मैं जानता हू के ये काम मैं अकेले कर सकता हू \nया पक्षाची प्रचार नीती ठरवताना असंच काहीसं संभाषण झालं असावं \nहे सगळं सुरु असताना एक सामान्य माणूस सुद्धा यावेळी निवडणुकीच्या ���िंगणात उतरला होता. या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. ” “चट मंगनी पट बिहा ” त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. ” “चट मंगनी पट बिहा ” एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी “तात्त्विक” कारणांमुळे घटस्फोट एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी “तात्त्विक” कारणांमुळे घटस्फोट मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी…. दुसऱ्या लग्नानंतर तीन – चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी…. दुसऱ्या लग्नानंतर तीन – चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न मग त्या पोरांना शिक्षण फुकट मग त्या पोरांना शिक्षण फुकट वीज फुकट अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात * conditions apply असं लिहायला तो विसरायचा नाही. क्रिकेटच्या भाषेत सांगायचा तर हा नेता जर खेळायला आला तर पुढीलप्रमाणे नियम असतील .\n१. मी सामान्य माणूस असल्याने मलाच पहिली ब्याटींग मिळाली पाहिजे\n२. माझ्या बॅटनी चेंडूला नुसता स्पर्श जरी केला तरी सहा रन देण्यात यावे आणि स्पर्श न झाल्यास गोलंदाजावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात यावा\n३. मी सामान्य माणूस असल्याने प्रायोजकांनी माझ्यावर कोणताही दबाव टाकू नये आणि याआधी च्या सामन्यात कमावलेल्या पैशांचा हिशोब द्यावा\n४. अम्पायरने सगळे निर्णय मला विचारून घ्यावेत अन्यथा तो प्रायोजकांचा एजंट असल्याचे मी जाहीर करेल\n५. मी सुद्धा प्रेक्षकांसाराखाच सामान्य माणूस असल्याने माझा संघ हरल्यास प्रेक्षकांनी माझ्यासोबत पीचवरचं “धरणे ” द्यायला बसावे.\nकाही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा जोरात प्रचार सुरु होता . निवडणुकीच्या घौडदौडीत एक महिला नेता आपला हत्ती पुढे दामटवत होती . आता फक्त हत्तीवरून साखर वाटायचीच बाकी राहिली होती. मला तर स्वप्नात तिरंग्यात अशोकचक्र ऐवजी हत्ती दिसायला लागला होता. एका राज्यातल्या राजकारणात “चिकन सूप आणि वडा” असा नवीन पदार्थ तयार झालं होता. प्रादेशिक पक्षांची एक गोष्ट अनाकलनीय असते. दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये जरा काही झालं कि यांना ��ायरेक्ट पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागतात. आणि अशी मोठी स्वप्न बघितली कि रेल्वे मंत्री किंवा कृषी मंत्रिपद तरी मिळूनच जाते \nअसो. तर या सगळ्या गोंधळातून कोणाला निवडून द्यावा हा निर्णय होत नाहीये . म्हणजे आमचा स्वत: च असं काहीच मत नाही असं नव्हे. पण आमच्या मनासारखा नेता निवडून जरी आला तरी एकशे वीस कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं सोप नाहीये. मुळात सामान्य माणसाच्या अपेक्षा फार कमी असतात . पण वर्षानुवर्षे त्या कोणीच पूर्ण न केल्याने आता त्या डोंगर एवढ्या वाटतायेत. थोडा विचार केला तर सामान्य माणसाच्या अपेक्षा पुढील दोन ओळीत सांगता येतील आणि थोडा प्रयत्न केला तर त्या पूर्ण देखील करता येतील \nथोडाहैं थोडे की जरुरत हैं\nजिंदगी फिर भी यहा खुबसुरत हैं \nआलिया निवडणूक असावे सादर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/9268-te-dudh-tuzya-tya-ghatatale-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T07:19:00Z", "digest": "sha1:Q3D5VB2NNOMZ7WHFRZAHSJ4S3ACY56IB", "length": 2117, "nlines": 52, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Te Dudh Tuzya Tya Ghatatale / ते दूध तुझ्या त्या घटातले - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nते दूध तुझ्या त्या घटातले\nका अधिक गोड लागे न कळे\nसाईहुनी मऊमऊ बोटे ती\nझुरुमुरू झुरुमुरू धार काढती\nरुणुझुणु कंकण करिती गीती\nका गान मनातील त्यात मिळे\nअंधुक शामल वेळ टेकडी\nझरा शेत तरू मध्ये झोपडी\nत्यांची देवी धार हि काढी\nका स्वप्नभूमी बिंबूनी मिसळे\nया दृष्याचा मोह अनावर\nपाय ओढुनी आणी सत्वर\nजादू येथची पसरे मजवर\nका दूध गोडही त्याचमुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/mosquitoes-repellent-plants/", "date_download": "2021-09-21T07:27:10Z", "digest": "sha1:CV3FB2KMETXVJB6QK2WXOFA64RANMVVT", "length": 10569, "nlines": 138, "source_domain": "marathinews.com", "title": "घरी लावा ही झाडे ! मच्छर जवळपास पण येणार नाहीत - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक ���स्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeNatureघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nडेंग्यू, मलेरियाचे डास वेळोवेळी त्यांचा प्रादुर्भाव पसरवतात. डेंग्यू ताप आणि मलेरिया सारखे प्राणघातक रोग कधीकधी जीवघेणे ठरतात. अशा स्थितीत वेळीच रक्त पिणाऱ्या या शत्रूंना सामोरे जाण्याची गरज आहे. चला आज तुम्हाला अशा ५ वनस्पतींबद्दल सांगू जे तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य राखण्याबरोबरच डासांना घरापासून दूर ठेवतील.\nसिट्रोनेला गवत डासांना दूर ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. या गवतातून काढलेले सिट्रोनेला तेल मेणबत्त्या, परफ्यूम, दिवे इत्यादी हर्बल उत्पादनांमध्ये वापरले जाते. विशेष गोष्ट म्हणजे सिट्रोनेला गवत डासांना तुमच्यापासून दूर ठेवण्यास मदत करते ज्यामुळे डेंग्यू ताप आणि मलेरिया होतो.\nपिवळ्या रंगाची झेंडूची फुले तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच पण माशांना आणि डासांना सुगंधामुळे घरापासून दूर ठेवतात. फार कमी लोकांना हे माहित आहे.अफ्रीकन आणि फ्रेंच – झेंडू वनस्पतीचे दोन प्रकार आहेत. या दोन्ही वनस्पती डास सहनशील आहेत. झेंडूची फुले पिवळ्या ते गडद केशरी आणि लाल रंगाची असू शकतात.\nतुम्ही ज्या तुळशीच्या रोपाची दररोज घरात पूजा करता ती देखील डास दूर करण्यासारखे काम करते. आपल्या आरोग्यापासून डासांना दूर नेण्यापर्यंत तुळशी खूप फायदेशीर आहे. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुळशीचे रोप एका भांड्यात ठेवा.\nलॅव्हेंडर वनस्पती डासांचा शत्रू मानली जाते. बाजारात आढळणारे हानिकारक डास प्रतिबंधक त्वचा आणि आरोग्यास हानी पोहोचवतात. परंतु डासांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी या वनस्पतीचा वापर हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. रासायनिक मुक्त डासांचे द्रावण तयार करण्यासाठी, लैव्हेंडर तेल पाण्यात मिसळून थेट त्वचेवर लावले जाऊ शकते.\nसुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुप – रोझमेरी फुलाचा रंग निळा असतो. झेंडू आणि सुवासिक फुलांची वनस्पती सारखे, हे देखील एक नैसर्गिक डास निवारक आहे. डास टाळण्यासाठी, रोझमेरी मॉस्किटो रिपेलेंटचे ४ थेंब १/४ ऑलिव्ह ऑइल सोबत त्वचेवर लावा.\nपूर्वीचा लेखआंतरराष्ट्रीय चहा दिवस\nपुढील लेखआज दहीहंडीवर बंदी \nजगातील पहिला ट्रोपीझोडीअम विरिदुर्बिअम मेळघाटामध्ये\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/47301", "date_download": "2021-09-21T09:03:50Z", "digest": "sha1:ZT647IJHFSTLD5VC6YYPJ7NMS4R62HFU", "length": 6179, "nlines": 52, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भुते आणि अयुर्वेद | भुतांच्या जाती | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभूतांच्या असंख्य जाती आहेत. यांचे अधिपतीही असंख्य आहेत. त्यांचे आकार-लक्षणे नाना प्रकारांची असतात; पण त्यांच्या स्वभावावरून उन्मादकर भूतांचे प्रकार आठ होतात :\nइंद्रसभेत गायनवादन करणारा अतिमानवी योनीतील एक वर्ग. गंधर्व हे ब्रह्मदेवाच्या शिंकेतून निर्माण झाले, असे हरिवंशात म्हटले आहे, तर कश्यप व अरिष्टा यांपासून ते उत्पन्न झाल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे. चित्ररथ हा गंधर्वांचा अधिपती आणि इंद्र हा सर्व गंधर्वांचा स्वामी असल्याचे महाभारतात म्हटले आहे. गंधर्व हे सर्वांगसुंदर असून त्यांची वेशभूषाही आकर्षक असते. त्यांची शस्त्रे तेजस्वी व घोडे वाऱ्याहूनही वेगवान असतात. ते पाण्यात राहू शकतात व प्रसंगी शेवाळही खातात. त्यांना फुलांचे, विशेषतः कुंदफुलांचे, वेड आहे.अप्सरा त्यांच्या स्त्रिया असल्या, तरी भूलोकीच्या लावण्यवतींचेही त्यांना फार आकर्षण आहे. त्यांना हस्तगत करण्यासाठी ते तऱ्हेतऱ्हेचे इंद्रजाल व कपट अवलंबितात. ते विमानातून अप्सरांसहित संचार करतात. मानवांना भुरळ पाडून फसविण्याची व संकटात पाडण्याची त्यांना खोड आहे. तशी भुरळ पडू नये म्हणून लोकांनी अजशृंगी नावाची वनस्पती, अथर्ववेदातील एका मंत्राने सिद्ध करून स्वतःजवळ बाळगावी असे म्हणतात.\nपितृपूजा न केल्यामुळे रागावलेले पितर वंशजांच्या अग्नीत ढकलून, पाण्यात बुडवून वा विजेच्या तडाख्याने मारतात किंवा आत्मतत्व पळवून नेऊन आजारी पाडतात, असे मानले जाई. एकाकीपणाची भावना, जिवंत व्यक्तीचा मत्सर, वंशजांकडून सेवा करून घेण्याची इच्छा, नवीन वंशज मरेपर्यंत कराव्या लागणार्‍या पहार्‍यातून सुटका करून घेण्याची इच्छा इत्यादींमुळेही ते बळी घेतात, अशी समजूत असते.\nयांखेरीज ओजोशन भूते चरकांनी सांगितली आहेत. यांना वरील आठांना जसे रक्तमांसादि शारीर धातू प्रिय आहेत, तसे यांना शारीर धातू प्रिय नाहीत. वरील दैत्य व भुजंग भूते चरकांनी सांगितलेली नाहीत. गुरू, वृद्ध, सिद्ध आणि महर्षी ही चार उन्मादकर भूते सांगितली आहेत. वाग्भटांनी अठरा सांगितली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-neeraj-deo-writes-article-about-keshav-sut-poetry-tutari-saptarang-ppj97", "date_download": "2021-09-21T08:12:16Z", "digest": "sha1:GRD5FAVYCM6TPGMJ65F74CZ2RZJ3DAP5", "length": 27157, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वक्रकोटि महाकाय : 'तुतारी'", "raw_content": "\nवक्रकोटि महाकाय : 'तुतारी'\n- डॉ. नीरज देव\nकेशवसुतांच्या गाजलेल्या कवितांतील सर्वाधिक गाजलेली कविता म्हणजे ‘तुतारी’ होय. या कवितेच्या नावाने एक मंडळ स्थापन करण्यात आले. अनेकानेक कवींनी या कवितेचे अनुकरण करण्याचा प्रयास केला पण ‘तुतारी’ची उंची कुणालाच गाठता आली नाही. तुतारीच्या रूपाने केशवसुतांनी सुधारणेचे बंडच पुकारले होते अशी अनेकांची साक्ष आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी नव्या प्रकारची पद्यरचनाही तुतारीतूनच वापरली. यात प्रत्येक कडव्यात पाच चरण असून, पहिल्यात वाक्यार्थाचा उपन्यास, मधल्या तीन चरणांत वाक्यार्थाचा विस्तार आणि पाचव्यात समारोप अशी रचना केली.\nलोकांना जे सांगायचे आहे ते तत्कालीन रूढी-परंपरांना धक्का देणारे असल्याने केशवसुतांनी कर्कश आवाज करणारी तुतारी वापरली. पहिल्याच कडव्यात कवी गातो,\nएक तुतारी द्या मज आणुनि,\nफुंकिन मी जी स्वप्राणाने,\nभेदुनि टाकिन सगळी गगने\nदीर्घ जिच्या त्या किंकाळीने\nअशी तुतारी द्या मजलागुनि,\nकाही जणां���ा प्रश्न पडतो, की केशवसुत तुतारी इतरांना का मागतात त्याचे मुख्य कारण येथे कवी सुधारक कर्त्याच्या भूमिकेत नसून केवळ सुधारणा करणाऱ्यांचा दूत बनून आलेला असावा किंवा ही सुधारणा प्रत्यक्ष लोकांना करावी लागणार आहे हे कवीला सुचवायचे असावे. आजवर ज्यांना बोलताच येत नव्हते किंवा आपले म्हणणे मांडता येत नव्हते त्यांना बोलायला लावायला मंजूळ नाद करणारी सारंगी, सतार, वीणा, मृदंग, सनई इत्यादी कामाचे नाही तर कर्कश नाद करणारी ही तुतारीच उपयोगी आहे, असे कवीला वाटते.\nअन्यायी रूढी मानव्याला फाडून खातात हे योग्य आहे का तुमच्याच मनाला विचारा. पुराणातील चमत्कार खरे अन् आताचे सर्व खोटे असे जे ढेरपोटे सांगतात त्यांचा धिक्कार, असो अशी गर्जना करत ते गर्जतात,\nहेही वाचा: 700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव\nजुने जाऊ द्या मरणालागुनी;\nजाळुनि किंवा पुरुनी टाका\nजुने ते सोने नसून ते मृत झालेले आहे हा अत्यंत विद्रोही विचार मांडत जुन्याला जाळून किंवा पुरून टाकण्याचा सल्ला ते देतात, मात्र हे काम एकांगी वा ध्वसंक राहू नये तर सर्जक असावे असे त्यांना वाटते म्हणून लगेच पुढील कडव्यात ते गातात,\nप्राप्तकाल हा विशाल भूधर,\nसुंदर लेणी तयात खोदा\nबसुनी का वाढविता मेदा\nविक्रम काही करा, चला तर\nखरीच गोष्ट आहे ही. मिळालेला काळ वापरून, कालानुरूप आपल्यावर आलेले दायित्व आपण पार पाडायचे असते त्यालाच कवी विक्रम संबोधतो. त्यासाठी विसंगत अन् निरुपयोगी रूढी बाजूला सारायच्या असतात. धर्माचे तथाकथित अवडंबर कवीला बौद्धिकदृष्ट्या विचार करता अडथळे वाटतात. नीती अन् समता यासाठी ते दूर सारणारे, नाकारणारे कवीला बंडखोर अन् शूर वाटतात. त्यामुळे कवी पुढील एका कडव्यात महान सत्य सांगतो की,\nहेही वाचा: आफ्रिका खंडातील सुदान देशामध्ये गणेशोत्सवाची धूम\nमानवाच्या गरजा पाहून नियमांची निर्मिती होत असते पण कालौघात तेच नियम धर्म, रूढी-परंपरा या रूपाने मानव्यापेक्षा श्रेष्ठ ठरायला लागतात. त्यामुळे कळत-नकळत नियम केंद्रस्थानी पोचतात कवी स्पष्ट शब्दांत सांगतो की माणूस, माणुसकी महत्त्वाची आहे. शेष साऱ्या बाबी गौण होत.\nकेशवसुतांनी ही कविता २८ मार्च १८९३ ला लिहिली होती. या पहिल्या आवृत्तीत आर्थिक विषमता, स्त्रियांतील अज्ञान, पुनविर्वाह नि अस्पृश्यता इत्यादी सुधारणांचा विचार होता. त्यासाठी कवीने योजलेली कडवी काव्यदृष्ट्या पण सरस होती, मात्र सुमारे आठ वर्षांनी जानेवारी १९०१ च्या ‘मौज’मध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीत ती स्वतः कवीनेच गाळलेली होती. कवीने केलेला विचार योग्यच होता, असेच बहुतेक समीक्षकांचे मत आहे. असो एकंदर कवितेतील विचार नि कवितेचा काळ ध्यानात घेता केशवसुत काळाच्या खूप पुढे होते हे सहजी मान्य करावे लागते.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालु��्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/chief-minister-uddhav-thackerays-reply-to-pankaja-munde-2831/", "date_download": "2021-09-21T07:30:50Z", "digest": "sha1:XSA4XRLVQQBOJHDM5KL4QU7NWVT7AGQA", "length": 14161, "nlines": 125, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल उत्तर…", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवाव���\nHome महाराष्ट्र पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल उत्तर…\nपंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल उत्तर…\nकाल पासून राज्यात एकच चर्चेला उधाण आलं आहे ‘भाजप नेत्या पंकजा मुंडे येत्या 12 डिसेंबरला गोपिनाथगडावर काय भूमिका घेणार’ ताची सर्वस्त्र चर्चा होत आहे. पणकाज मुंडेंनी फेसबुकवर ऐकलेली लांबलचक पोस्ट आणि ट्विटर वरून ‘माजी मंत्री’ ही ओळख पंकजा यांनी हटवली आहे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करून महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या, पंकजा मुंडे यांचं ट्विट खालील प्रमाणे\nआदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे 'राज्याचे हित प्रथम ' महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे 'राज्याचे हित प्रथम ' राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा\nपरिणामी आता पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का अशी राजकीय वर्तुळात चर्च रंगली व भाजप नेत्यांनी ही केवळ अफवा आहे सांगत पंकजा मुंडें भाजप सोडणार नाही असा खुलासा केला. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा यांच्या ट्वीट ऊत्तर देत धन्यवाद दिले आहेत. नंतर पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले होते. या ट्वीटला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऊत्तर पुढील प्रमाणे\nआपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे 'राज्याचे हित प्रथम' याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो. https://t.co/qUgKjue3G9\nया उत्तरामुळे महाराष्ट्रात अजूनच चाचा पेटली शेवटी चंद्रकांत पाटील यांनी ‘पंकजा मुंडे भाजपाच्याच होत्या आहे व यानंतरही कायम राहतील’ आस विशेष पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. मात्र पंकजा मिडे यांनी उपवर अद्याप काहीही सांगितलेल�� नाही.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऊत्तर पुढील प्रमाणे\nआपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो.\nPrevious articleहैद्राबात प्रकरणातील आरोपींना तुरुंगात मटनकरी…\nNext articleविक्रम लॅण्डरचे अवशेष मिळाले : भारतीय इंजिनियरने लावला शोध\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/everyone-should-resign-and-go-home-ajit-pawar-was-upset-2912/", "date_download": "2021-09-21T07:52:48Z", "digest": "sha1:6PTAZ5XNWLD23CKOVTXPOGHKLPVMANIK", "length": 10713, "nlines": 117, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "“सर्वांनी राजीनामे द्या आणि घरी जा” : अजित पवार संतापले", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र “सर्वांनी राजीनामे द्या आणि घरी जा” : अजित पवार संतापले\n“सर्वांनी राजीनामे द्या आणि घरी जा” : अजित पवार संतापले\nअजित पवारांच्या रोखठोक स्वभावाची कल्पना सबंध महाराष्ट्राला आहे. याचीच अनुभूती परत एकदा पाहायला मिळाली. बारामतीच्या शासकीय विश्राम गृहात नगरपालिकेच्या नगर सेवकांची बैठक बोलावण्यात आली होती, या सभेला स्वतः अजित पवार देखील हजर होते. चर्चेत बारामतीच्या विकासावर बोलणी होणार होती. मात्र मूळ विषय राहिला बाजूला आणि नगरसेवक एकमेकांच्या तक्रारी पवारांना सांगू लागले, आरोप प्रत्यारोपाने भांडणाची जागा घेतली. परिणामी अजित पवार संतापले.\nसंतापून अजित पवार म्हणाले “एक दिलाने, मिळून मिसळून काम करायचं नसेल तर राजीनामे द्या आणि घरी जा. मी प्रशासक आणून बारामतीची विकासकामे करून घेतो” पवारांचा असा चिडलेला सूर ऐकून सभेत शांतता पसरली व काही वेळेने पुढील चर्चेला सुरवात झाली.\nPrevious articleएकही झाड न तोडता बाळासाहेबांचं स्मारक उभारणार…\nNext articleसना मरीन ठरली जगातली सर्वात कमी वयाची पंतप्रधान \nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यां���ी आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/national/we-will-take-pakistans-revenge-for-martyers-in-handwada-attack-4931/", "date_download": "2021-09-21T07:20:19Z", "digest": "sha1:J6I54S6RDEWCSXGYGRSTYFM2CH4DYD3Y", "length": 12312, "nlines": 119, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "हंदवाडा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचा बदला घेणार, पाकिस्तान विरुद्ध लवकरच मोठी मोहीम: लष्करप्रमुख", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झ��कणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome राष्ट्रीय हंदवाडा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचा बदला घेणार, पाकिस्तान विरुद्ध लवकरच मोठी मोहीम:...\nहंदवाडा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचा बदला घेणार, पाकिस्तान विरुद्ध लवकरच मोठी मोहीम: लष्करप्रमुख\n“हंदवाडामध्ये दहशतवाद्यांपासून नागरिकांना वाचवत असताना आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या पाचही सुरक्षा कर्मचाऱ्यांचा भारताला सार्थ अभिमान आहे”, असं लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटलं आहे. “शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या प्रत्येक विकृतीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल”, असंही लष्करप्रमुखांनी सांगितलं आहे.\n“पाकिस्तानकडे दूरदृष्टीचा अभाव असून दहशतवादी भारतात पाठवण्याचा त्यांचा अजेंडा कायम आहे. पाकिस्तान जो पर्यंत दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद करत नाही, तो पर्यंत आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देतचं राहणार”, असं नरवणे यांनी सांगितलं.\n“घुसखोरीच्या घटनांवरुन पाकिस्तानला कोरोना विरोधात लढा देण्यात कुठलाही रस नसल्याचं दिसतं”, असं नरवणे म्हणाले.\nहंदवाडा एन्काऊंटरमध्ये कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह मेजर अनुज सूद, नायक राजेश कुमार, लान्स नायक दिनेश सिंह आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सब इन्सपेक्टर सागीर पठान शहीद झाले.\nदरम्यान, 21 राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा हे या चार जणांसह दहशतवादी लपलेल्या घरामध्ये घुसले होते.\nPrevious articleआरोग्य खाते सोडून या वर्षी कुठलीच नोकरभरती होणार नाही, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांंना धक्का\nNext articleलोकांच्या खात्यात खर्चासाठी पैसे जमा करा,खर्चासाठी पैसा असेल तरच अर्थव्यवस्था वाचेल: नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायद��� उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/47302", "date_download": "2021-09-21T08:28:42Z", "digest": "sha1:TISVEAZ55F6VKXQJAAZB4TRRM2Q5OSH7", "length": 2152, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भुते आणि अयुर्वेद | साथीचे रोग | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nवायू, पाणी, देश व काल हे त्या त्या प्रदेशातील लोकांना समान आहेत. यांपैकी एकही दूषित झाले, तरी अनेक लोकांना एकाच वेळी एकच रोग उत्पन्न होऊ शकतो. यांपैकी एक वा अनेक भूतांनी दुष्ट झाला वा न झाला तरी अशा रोगाची साथ उत्पन्न होते. यावर स्थान त्याग हा एक उपाय सांगितला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/1274", "date_download": "2021-09-21T09:17:55Z", "digest": "sha1:Y5LEF3HV4CX2W66ZEKM36SCRNHQPAXNG", "length": 2544, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आशिष कर्ले यांचे लेख| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआशिष कर्ले यांचे लेख (Marathi)\nआशिष कर्ले यांचे लेख READ ON NEW WEBSITE\nपोलिसांच्या जीवनाची दुसरी बाजू\nमराठा क्रांती (मूक) मोर्चा\nइतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का\nधर्म शब्दाचा खरा अर्थ\nधर्म शब्दाचा खरा अर्थ...\nडॉक्टरांनी थोडं समजून घ्यावे\n*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*\nमराठी असे आमुची मायबोली...\nआग्रह मराठीचा सन्मान मायबोलीचा\nस्वभाषेची अभिवृद्धी, आपले योगदान...\nडिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत\nमातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे\nआशिष कर्ले यांचे लेख\nअभिजीत मस्कर यांच्या कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/public-protest-against-the-state-governments-attack-on-freedom-of-expression/11021252", "date_download": "2021-09-21T09:21:33Z", "digest": "sha1:ED7GKEYPFW5N42DZOJIPMES2OOJXRWPA", "length": 6870, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्यसरकारचा जाहीर निषेध. - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्यसरकारचा जाहीर निषेध.\nअभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्यसरकारचा जाहीर निषेध.\nआज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या नेत्रृत्वात राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. अभियाक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा समित ठक्कर याच्या वाक्तव्याचे समर्थन करत नाही. तो दोषी आहे की नाही हे न्यायालयाचं ठरवेल. पण ज्या प्रकारची वागणूक त्याला राज्य सरकारतर्फे देण्यात आली ही अतिशय निंदनीय आहे. त्याला न्यायालयात अतिरेख्यासारखे पकडून नेण्यात आले. हे अतिशय चुकीचे आहे आणि कदापि सहन केले जाणार नाही.\nआज युवा मोर्चाने पेंग्विनची प्रतिकृती गळ्यात घालून निदर्शने केली. शेकडो युवा मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी पेंग्विनची प्रतिकृती घालून होते. कारण की बेबी पेंग्विन म्हंटल्यावर जर कोणाला राग येतोय तर याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी म्हंटल्या आहेत पण तेव्हा त्यांचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य होते आणि तेच जर का दुसरे कुणी व्यक्त करतो आणि स्वतःवर गोष्टी येत आहेत तर वेगळे नियम लावता वेगळे निकष लावता हे की अतिशय चुकीचे आहे, सत्तेचे दुरुपयोग ह्या राज्य सरकारने करू नये, राज्य सरकारने सत्तेचा माज आला आहे, हा माज आणि सत्तेचा दूर- उपयोग केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची जनता बघते आहे. आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे उत्तर आपणाला मिळेलच.\nया कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल खंगार, कमलेश पांडे, योगी पाचपोर, दीपांशु लिगायत, अलोक पांडे, सचिन करारे, वैभव चौधरी, नेहल खानोरकर, हर्षल तिजारे, बबलू बकसारिया, पुष्कर पोरशेट्टीवार, अमर धरमारे, पियुष बोईनवार, राकेश भोयर, रितेश रहाटे,आशिष पांडे, यश सातपुते, प्रसाद मुजुमदार, आरती पांडे, राकेश पटले, अंकुर थेरे, मनमीत पिल्लारे, संक���त कुकडे, क्रितेश दुबे, मनीष गंगवाणी, शौनक जहागीरदार, आशुतोष भगत, अक्षय दाणी, आकाश भेदे, विजय मोघे, मोहित भिवनकर, गुड्डू पांडे, एजाज शेख, शैलेश नेताम, शंकर विश्वकर्मा, असिफ पठाण, समीर मांडले, पवन खंडेलवाल, अथर्व त्रिवेदी, बबलू बकसारिया, पुष्कर पोरशेट्टीवार, रोहित त्रिवेदी, ईशान जैन, सागर घाटोळे, अक्षय शर्मा संदीपान शुक्ला, अनिकेत ढोले, सोनू डकाहा उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/meet-kirit-somaiya-director-jarandeshwar-demand-action-against-banks-including", "date_download": "2021-09-21T08:31:55Z", "digest": "sha1:WWA2I3EOFNBPLUCAWVY7JYSD4O4B6EUG", "length": 5811, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "जरंडेश्वरचे संचालक किरीट सोमय्यांच्या भेटीला; गुरू कमोडिटीसह बँकांवर कारवाईची केली मागणी", "raw_content": "\nजरंडेश्वरचे संचालक किरीट सोमय्यांच्या भेटीला; गुरू कमोडिटीसह बँकांवर कारवाईची केली मागणी\nजरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असणाऱ्या गुरु कमोडिटी प्रा.लि. ,जरंडेश्वर शुगर प्रा.लि. ,राज्य सहकारी बँकेच्या ,इतर जिल्हा सहकारी बँकांच्या पदाधिकारी व अधिकारी वर्गावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या संचालकांनी केली आहे.\nसातारा : जरंडेश्वर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असलेल्या गुरू कमोडिटी प्रा. लि., जरेंडेश्वर शुगर प्रा. लि. राज्य सहकारी बँकेसह इतर जिल्हा बँकांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. तसेच कारखाना सभासदांच्या मालकीचा होऊन तो तातडीने सुरू व्हावा, या मागणीसाठी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी राज्यसभेचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. To meet Kirit Somaiya, Director, Jarandeshwar; Demand for action against banks including Guru Commodity\nउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर साखर कारखान्यावर केंद्र शासनाने ई. डी. च्या माध्यमातून जप्ती कारवाई केली आहे. ई. डी.च्या माध्यमातून जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असणाऱ्या गुरु कमोडिटी प्रा.लि. ,जरंडेश्वर शुगर प्रा.लि. ,राज्य सहकारी बँकेच्या ,इतर जिल्हा सहकारी बँकांच्या पदाधिकारी व अधिकारी वर्गावर लवकरात लवकर कायदेशीर ���ारवाई करण्यात यावी, अशी मागणी या संचालकांनी केली आहे.\nहेही वाचा : सरकार पडणार नसल्याने चंद्रकांतदादांकडून अशी विधाने\nतसेच जरंडेश्वर साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा होऊन तो तातडीने सुरु व्हावा. या मागणीसाठी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी राज्य सभेचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोम्मया यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी जावून समक्ष भेट घेतली. यावेळी जरंडेश्वर बाबतीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी किरीट सोम्मया यांच्यासोबत जरंडेश्वरचे उपाध्यक्ष सापतेभाऊ, शंकरराव भोसले, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक पोपटराव जगदाळे उपस्थित होते.\nआवश्य वाचा : बलात्काऱ्यांना भरचौकात फाशीची कायद्यात तरतूद करता येणार नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-alert-in-rajasthan-after-threatening-email-from-im-4853174-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:55:48Z", "digest": "sha1:S7JZC7LYSGGSC2YDSGDOFGVPVCZPPO3F", "length": 4054, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajasthan ministers get email threat warning of terror attack on Republic Day | राजस्थानच्या १६ मंत्र्यांना अतिरेक्यांची धमकी, लष्कर आणि हाफिज सईदकडून अपहरणाचा कट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजस्थानच्या १६ मंत्र्यांना अतिरेक्यांची धमकी, लष्कर आणि हाफिज सईदकडून अपहरणाचा कट\nनवी दिल्ली - राजस्थानमध्ये भाजप सरकारच्या १६ मंत्र्यांना इंडियन मुजाहिदीनच्या नावाने धमकी देणारे ई-मेल मिळाले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. २६ जानेवारीला बाॅम्बस्फोट करण्याची धमकीही त्यात देण्यात आली आहे. नेत्यांचे अपहरण करण्याच्या कटाला अंतिम स्वरूप दिले जात असल्याची गुप्तचर यंत्रणेची माहिती आहे.\nभाजप सरकारचे मंत्री गुलाबचंद कटारिया, राजेंद्र राठोड, अरुण चतुर्वेदी, प्रभुलाल सैनी, किरण माहेश्वरी, गजेंद्रसिंह अनिता भदेल, कालिचरण सराफ, राजपाल सिंह, सुरेंद्रपाल आणि पुष्पेंद्रसिंह यांच्यासह १६ कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना सरकारी मेलवरून धमकी मिळाली होती. ही धमकी इंडियन मुजाहिदीनकडूनच आली आहे का, याची खातरजमा करण्याचे काम तपास यंत्रणा करत आहेत.\nगृहमंत्रालय व राजस्थान सरकारने ही धमकी गांभीर्याने घ्यावी, असा सल्ला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. धमकी मिळालेल्या नेत्यांची यादी गृहखात्याला पाठवण्यात आली असून त्यांची सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/coronavirus/69-710-people-discharged-in-the-state-recovery-rate-at-84-04-per-cent-121050100004_1.html", "date_download": "2021-09-21T08:16:28Z", "digest": "sha1:DIUCU5JYAG6GX43HRMZEHTVL766CF6HY", "length": 8098, "nlines": 106, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "राज्यात 69,710 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 84.04 टक्क्यांवर", "raw_content": "\nराज्यात 69,710 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 84.04 टक्क्यांवर\nराज्यात शुक्रवारी नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शुक्रवारी 69 हजार 710 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 38 लाख 68 हजार 976 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 84.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.\nआरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार शुक्रवारी 62 हजार 919 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 46 लाख 02 हजार 472 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 6 लाख 62 हजार 640 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nशुक्रवारी 985 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 68 हजार 813 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 41 लाख 93 हजार 686 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 26 हजार 462 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 71 लाख 06 हजार 282 नमूने तपासण्यात आले आहेत.महाराष्ट्रात 29 एप्रिलपर्यंत 1 कोटी 58 लाख 88 हजार 121 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.\nराज्यात ६१ हजार ६९५ नवीन करोनाबाधित\nमहाराष्ट्रात कोरोनामुळे दर 5 मिनिटांत एक मृत्यू; 24 तासांत जवळजवळ 300 लोकांचा जीव गमावला; 55 हजारांहून अधिक प्रकरणे\nलग्नाला निघालेले वऱ्हाड पोहोचले पोलीस ठाण्यात,\nराज्यात रविवारी ६९७१ कोरोना रुग्णांची भर\n2020 ची सर्वात धमाकेदार डिस्काउंट, 5000mAh बॅटरीसह हा सुंदर स्मार्टफोन केवळ 6,999 रुपयांमध्ये खरेदी करा\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांच��� महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55025", "date_download": "2021-09-21T09:02:38Z", "digest": "sha1:4QPWP5IW4EXRDMBLMFQP4NARRQMXGJAN", "length": 8438, "nlines": 65, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : फेब्रुवारी २०१९ | असाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअसाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार\nप्रवास हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवास करावाच लागतो. आजवर कित्येक प्रवास केलेत, पण तो एक प्रवास थरकाप उडवणारा होता. मी आणि माझा मित्र 'मंगेश' दोघे सैलानी यात्रेत लिंबूविक्री करण्याकरिता गेलो होतो. तिथून परततांनाचा हा प्रवास\nबुलढाणा हाईवे पर्यंत एका तीन चाकी मालवाहू वाहनाने आम्हाला सोडून दिलं. रात्रीचे बारा वाजले होते.\nआता आम्ही बाळापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवाल्यांना थांबवायाचा प्रयत्न करत होतो, कुणीही थांबत नव्हतं..\nतेवढ्यात एक जुनाट ट्रक आला, त्यातला ड्राइवरने स्वतःहून आमच्याजवळ ट्रक उभा करून, \"कुठे जायचं आहे\" म्हणून विचारणा करू लागला.\n\"बाळापूर\" (मी आणि मित्र दोघेही एकाचवेळी बोलून गेलो.)\n\"चला बसा, या केबिनमध्ये मी सोडतो तुम्हाला, मला अकोल्याला जायचं आहे\"\n(मी आणि मंगेश ट्रकच्या केबिनमध्ये बसलो.)\nट्रक चालकाचं वर्णन सांगायचं तर सावळा, धिप्पाड, चेहऱ्यावर चाकूचा व्रण होता..त्यामुळे त्याला बघून भीती वाटत होती. अर्धा तास ट्रक धावत होता, नंतर ड्राईव्हरने हाईवेला लागून असलेल्या एका छोट्या गावाला ट्रक उभा केला.\n\"माझं घर इथे जवळच आहे. चला, चहा घेऊन येऊ\" ड्राइव्हर मला आणि मित्राला म्हणाला.\n मी चहा घेत नाही. आणि याला पण नकोय.\" (मंगेश बोलला.)\n\"चहा तर घ्यावाच लागेल. एक काम करतो. इथेच चहा घेऊन येतो.\" आमचं होकाराची वाट न बघता ड्राईव्ह�� एवढं बोलून निघून गेला. आता मात्र आमच्या मनात नको ते विचार येऊ लागले.\nट्रक ड्राईव्हर गुंगीचं औषध तर नाही ना घालून आणणार चहामध्ये\nमी आणि मित्राने प्लॅन केला की, मी एकट्यानेच चहा घ्यायचा. मंगेशने घ्यायचा नाही\nथोड्या वेळाने ट्रक चालक चहा घेऊन आला. ठरल्याप्रमाणे मी चहा घेतला आणि माझा मित्र चहा घेत नाही, असं सांगितलं..\nट्रक चालक परत एकदा त्याच्या घरी जाऊन आला.\n\"चला. आता थेट बाळापूर नाक्याशिवाय थांबवायचं नाही.\"\nट्रक भरधाव वेगाने पळत होता, मला डुलक्या येऊ लागल्या.\nअधूनमधून हळूच मंगेश विचारणा करीत होता की गुंगी तर येत नाही ना\nत्याला डुलक्या येऊ लागल्या की मी त्याला हाताने झटका द्यायचो.\nमला झोप आली तर तो मला चिमटा घ्यायचा.\nअखेर आम्ही दोघेही झोपी गेलो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा ट्रक बाळापूर नाक्यावर थांबलेला होता. ट्रक चालक आम्हाला हलवून उठवत होता. आम्हाला बाळापूर नाक्यावर सोडून ट्रक चालक अकोल्याच्या दिशेने निघून गेला.\nआम्ही अजून घरी पोहोचलेलो नव्हतो, प्रवास अजून बराच बाकी होता, पण त्या ट्रक चालकाबाबतचे आमचे गैरसमज दूर झाले होते. लय चांगला माणूस होता तो\nआरंभ : फेब्रुवारी २०१९\nटीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून\nतामिळनाडू आणि अंदमान - अनुष्का मेहेर\nरहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर\n - आशिष अरुण कर्ले\nआणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\nअसाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार\nशालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर\nआरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार\nफार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले\nकविता: आयुष्याची भटकंती - संजय उपासनी\nकविता: रोज चालती पाऊले\nव्यंगचित्रे - सिद्धेश देवधर\nछायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/wade-lagale-released/", "date_download": "2021-09-21T07:16:43Z", "digest": "sha1:XNOK4VS5MUYSST7ONY4PZ6MSK3PYYIU5", "length": 5347, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "'वेड लागले' साँग झाले रिलीज | Jalgaon Live News", "raw_content": "\n‘वेड लागले’ साँग झाले रिलीज\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Sep 4, 2021\nजळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२१ अरविंद एंटरटेनमेंट प्रेझेंट ‘वेड लागले’ हे मराठी ऑफिशियल अल्बम सॉंग गेल्या महिन्यात शूट झाले आहे. याचे दिग्दर्शन प्रदिप भोई यांनी केले आहे. चित्रीकरण पाल व मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले आहे.\n‘तुझे पैंजण’ या मराठी रोमॅंटिक सॉंग नंतर अरविंद इंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एक धडाकेबाज रोमँटिक सोंग घेऊन आले आहे. नुकतेच इंटरटेनमेंटच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला ‘वेड लागले’ हे फुल साँग रिलीज झाल.\nबंधन प्रोडक्शन आणि भाग्यदीप म्युझिक हे या गीतामध्ये असोसिएट पाहणार असून प्रवीण लाड , पायल राऊत आणि शुभम चिंचोले यांनी गाण्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे सोबतच नेहा वंदना सुनील, खुशबू शिंदे, ऋतिका पाटील, रितेश इंगळे आणि अजय सोनवणे यांनी सह कलाकाराची भूमिका निभावली आहे. गाण्याचे बोल हे प्रवीण लाड यांचे असून, कम्पोसिंग मध्ये प्रवीण लाड आणि कुणाल पवार यांनी काम केलं आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55026", "date_download": "2021-09-21T08:25:54Z", "digest": "sha1:OQXCNWZIBFQ4PSN2AKAWPXHCSDNFT4PF", "length": 6384, "nlines": 52, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : फेब्रुवारी २०१९ | शालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर\nदिनांक २४ नोव्हेंबर २०११ रोजी हा प्रवास सुरु केला. माझ्या लग्नाला फक्त ९महिने झाले होते. सलग ४ दिवसाची सुट्टी नवऱ्याला होती. त्यामुळे आम्ही व माझ्या नवऱ्याच्या मित्र व त्यांच्या परिवारांनी फिरायला जाण्याचे ठरवले.\nआम्ही एका मारूती व्हॅनने प्रवास सुरु केला.\nपहिला मुक्काम आम्ही पठाणकोट व जम्मूच्या सीमेवर असलेले पत्नीटाँपला केला. तेथे आम्ही संध्याकाळी पोहचलो. सकाळी उठून आम्ही तेथील सफरचंदच्या बागेत गेलो. नंतर आम्ही सरळ श्रीनगरला डललेकला थांबलो. तेथे जवळ असलेले शालिमार गार्डन पाहिले.\nशालिमार गार्डनची माहीती पुढील��्रमाणे:\nते श्रीनगरमधील मुघल सम्राट जहांगीर यांनी बांधले.त्याचे क्षेत्रफळ १२.४ हेक्टर आहे. ही बाग डललेक जवळ आहे. या बागेत वाहत्या पाण्याचे प्रवाहाचे ४ स्तर आहेत. उन्हाळ्यात व शरद ऋतूत ही बाग सर्वोत्तम मानली जाते. या हंगामात पानाचा रंग बदलतो. अनेक फुले फुलतात. हे उद्यान अनेक बागेचे प्रेरणास्थान मानले जाते. या बागेचा पाणी पुरवठा जवळील हरवन बागेतून येतो. जहांगीरने आपली प्रिय पत्नी मेहरुनिसाकरिता ही बाग बांधली होती. ज्यांना नूरजहाँचे पद देण्यात आले होते. काश्मीर भागात श्रीनगर उष्ण मानले जाते. त्यामुळे या बागेला खूप महत्त्व दिले जाते कारण येथे खूप थंडावा असतो.\nपूर्ण झाल्यावर जहांगीर म्हणाले होते की, \"पृथ्वीवर कुठेतरी स्वर्ग असल्यास, येथे आहे, येथे आहे, तो येथे आहे.\"\nखूप छान प्रवास होता. खूप अल्हाददायक वातावरण होते.\nअशा प्रकारे आम्ही ४ दिवस पूर्ण काश्मीर पाहिले व आनंदाने घरी परतलो.\n[ लेखिकेचा मोबाईल नंबर - ७०४५९४८९६१ ]\nआरंभ : फेब्रुवारी २०१९\nटीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून\nतामिळनाडू आणि अंदमान - अनुष्का मेहेर\nरहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर\n - आशिष अरुण कर्ले\nआणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\nअसाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार\nशालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर\nआरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार\nफार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले\nकविता: आयुष्याची भटकंती - संजय उपासनी\nकविता: रोज चालती पाऊले\nव्यंगचित्रे - सिद्धेश देवधर\nछायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/house-lifting-jack-bharadwaj-bunglow-129989", "date_download": "2021-09-21T07:42:32Z", "digest": "sha1:XDN36EL7J5323YYJFKP3AKFQSGDQFXHT", "length": 23496, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘जॅक’ लावून उचलला बंगला", "raw_content": "\n‘जॅक’ लावून उचलला बंगला\nपुणे - पंक्‍चर किंवा दुरुस्तीसाठी ‘जॅक’ लावून चारचाकी गाडी वर उचलण्यात आल्याचे आपण नेहमी पाहतो. परंतु, बी. टी. कवडे रस्त्यावरील ताराचंद कॉलनीत पावसाचे पाणी घरात शिरून नये; म्हणून अडीचशे जॅक लावून एक बंगला जमिनीपासून चार फूट वर उचलण्य���त आला आहे. नागरिकांमध्ये हा विषय चर्चेचा आणि कुतूहलाचा बनला आहे.\nया बंगल्याचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौरस फूट असून, त्याचे नाव ‘भारद्वाज’ असे आहे. याबाबत माहिती देताना बंगल्याचे मालक शिवकुमार म्हणाले, की महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत या बंगल्याजवळील रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. यामुळे बंगल्यापेक्षा रस्त्याची उंची वाढली आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पावसाचे पाणी घरात शिरत होते. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंटरनेटवर ‘हाउस लिफ्टिंग’ तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्यानंतर घराच्या तळात जॅक लावून त्याची उंची वाढविण्याचे काम मी हरियानातील बांधकाम व्यावसायिक बलवान सिसोदिया यांना दिले. येत्या पंधरा दिवसांमध्ये घराची उंची वाढविण्याचे काम पूर्ण होईल.\nसिसोदिया म्हणाले, ‘‘सध्या काम सुरू असलेले घर सिमेंट-काँक्रीटचे आहे. घराच्या चारही बाजूला काही फुटांपर्यंत खोदकाम करून सुमारे २५० स्टीलचे जॅक लावून हे घर सुरक्षित जमिनीपासून वर उचलले आहे. यामुळे मूळ बांधकामाला कोणत्याही प्रकारचा धोका पोचणार नाही. यावर आणखी एक मजल्याचे बांधकामदेखील सहज पेलू शकेल, इतकी क्षमता या जॅकमध्ये आहे. दिल्ली आणि हरियानात ‘हाउस लिफ्टिंग’ची कामे केली जातात. पुण्यामध्ये बहुतेक हे पहिलेच असावे.’’\nनेटवर सापडले समस्येचे समाधान\nरस्त्याची उंची वाढल्यामुळे दर वर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट घरामध्ये शिरण्याचा त्रास शिवकुमार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत होता. त्याला वैतागून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा शोधण्यासाठी शिवकुमार यांना इंटरनेटची मदत घेतली. ‘हाउस लिफ्टिंग’ तंत्रज्ञानाद्वारे या समस्येवर मात करणात येणार असल्याचे समाधान शिवकुमार यांनी व्यक्त केले आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात ���िरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलां��्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा द��खल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-rain-students-in-flood-hit-areas-will-be-able-to-take-exams-later-education-minister-uday-samant-announces/articleshow/84709127.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-09-21T08:20:50Z", "digest": "sha1:OLFGW4GDR2PI53GW65UJ5V4BFTR33I5B", "length": 16781, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा दिलासा, ऑगस्टमध्ये देता येणार परीक्षा\nराज्यात उद्भवलेल्या पूरग्रस्त परि��्थितीत अनेकांचे बळी गेले आहेत. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले असून विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशावेळी ज्यांना परीक्षा देता आल्या नाहीत त्यांना नंतर संधी दिली जाईल असे आश्वासन शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.\nपूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा दिलासा, ऑगस्टमध्ये परीक्षा देता येणार\nअतिवृष्टीमुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्राचे नुकसान\nविद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळणार\nशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन\nmaharashtra rain affect on student Exam: राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह कोकण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.\nकोकणात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पूर परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली.\nमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सुरु असलेल्या परीक्षेकरिता जे विद्यार्थी अतिवृष्टीमुळे बसू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. राज्य तंत्र शिक्षण परीक्षा संपल्यानंतर म्हणजे ३ ऑगस्टनंतर फेर परीक्षेचे आयोजन करण्यात येईल असे ते म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.\nराज्यात पावसाने हाहाकार माजवला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून थैमान घालणाऱ्या महापुरात आतापर्यंत ७६ जणांचा बळी गेला आहे. एकूण ५९ लोक बेपत्ता झाले असून ७५ जनावरे दगावली आहेत. अतिवृष्टीनंतर घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत ४० नागरिकांचे प्राण गेले. येथे दरडीखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे सुरूच असून आज रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली. मात्र यात मनुष्यहानी किंवा घरांचे नुकसान झालेले नाही. सांगली जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ (Sangali Flood) झाली आहे. परिणामी आज २४ जुलैपर्यंत शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व कडेगाव तालुक्यांमधील ५७ रस्ते पाण्याखाली गेले आहेत.\nNEET PG 2021: नीट पीजी, एमडीएससहीत विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nIRCTC: बेरोजगारांना रेल्वेतर्फे व्यवसायाची संधी, जाणून घ्या\nआयडॉलच्या परीक्षा पावसामुळे स्थगित\nमुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग (IDOL)च्या परीक्षा पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सेमिस्टर १ आणि सेमिस्टर २ च्या परीक्षा ३० जुलै २०२१ पासून सुरू होणार होत्या. मात्र त्या आता १८ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होतील.\n-एफवाय बीए, एफवाय बीकॉम, एम.ए., एम.कॉम. सेमिस्टर १ - जानेवारी-डिसेंबर २०२१\n- एफवाय बीए, एफवाय बीकॉम, एफ.वाय. बीएससी. आयटी. एमएससी मॅथ्स, एसएससी आयटी आणि एफ.वाय.एमसीए. - जुलै २०२० सेमिस्टर २\n- बी.एससी. आयटी (सेमिस्टर ४,६), एमसीए (सेमिस्टर ४, ६) आणि पीजीडीएफएम आणि पीजीडीओआरएम (सेमिस्टर २)\nया लांबणीवर पडलेल्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.\nUPSC CMS Exam 2021: विविध पदांच्या ८३८ जागांवर भरती\nICSE Results 2021: महाराष्ट्राचा आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल १०० टक्के\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nNEET PG 2021: नीट पीजी, एमडीएससहीत विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान ३,५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच लाँच, फीचर्स आहे जबरदस्त\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nविज्ञान-तंत्रज्ञान अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २१ सप्टेंबर २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० हजार रुपये\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nरिलेशनशिप 'माझी पत्नी मला देव मानते' रितेश व जेनेलियाचा 'हा' व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरेना\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ मंगळवार : आज सूर्य आणि चंद्र समोरासमोर, कर्क सोबत 'या' राशींना होईल फायदा\nकार-बाइक Ford च्या कर्मचारी-डीलर्ससाठी मोठा दिलासा, Raft Motors देणार संधी\nमोबाइल ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन फक्त ६९९ रुपयात खरेदीची संधी, कमी किंमतीत मिळतात शानदार फीचर्स\nब्युटी अशा हॉट-बोल्ड अभिनेत्री ज्यांच्या मादकतेवर पूर्ण जग आहे घायाळ, ट्रान्सपरंट ड्रेस व स्कर्टमधील सुंदरींनाही टाकलं मागे\nकरिअर न्यूज मुंबईतील ६७ टक्के पालक मुलांना परत शाळेत पाठवण्‍यास राजी: सर्वेक्षण\nक्रिकेट न्यूज भारतीय क्रिकेट संघ चौदा टी-२० खेळणार; असे आहे वेळापत्रक\nमुंबई 'चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न'\nमुंबई 'चंद्रकांत पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला\nपुणे आधी हाताची नस कापली नंतर गळफास; मिस पिंपरी चिंचवडच्या आत्महत्येने खळबळ\nदेश विरोधकांनो, २.५ कोटी मात्रांवरही बोला, भाजपाध्यक्षांचं विरोधकांना प्रत्यूत्तर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6", "date_download": "2021-09-21T08:41:34Z", "digest": "sha1:ADIUZEQKOJZR3WRKJHZLZHMOA7KNSHTA", "length": 7964, "nlines": 294, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎हळदीचे दुधाचे फायदे: या विभागात हळदीच्या दुधाचे फायदे सांगितले आहेत.\n→‎हळद लागवड: दुवे जोडले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n→‎शिरीष कुलकर्णी (27/02/2017) वैयक्तिक ज्ञानातून\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pam:Ange\nr2.7.3) (सांगकाम्याने बदलले: id:Kunyit\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ହଳଦୀ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ku:Zerdeçal\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: af:Borrie\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: su:Konéng\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: el:Κουρκουμάς\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hr:Kurkuma\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: am:እርድ, lv:Kurkuma, sa:हरिद्रा\nसांगकाम्याने वाढविले: koi:Curcuma longa\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: si:කහ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:ہلدی\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Uzun kurkuma\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/ardhamatsyendrasana-should-be-done-to-cure-stomach-disorders-121061300017_1.html", "date_download": "2021-09-21T07:23:42Z", "digest": "sha1:OM6SJET232EY4OADIBKAML666GRO6R5V", "length": 6435, "nlines": 113, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे", "raw_content": "\nपोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे\nअर्द्धमत्स्येन्द्रासन करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या.\nदोन्ही पाय समोर पसरवून बसावे.डावा पाय दुमडून टाचा कुल्ह्याजवळ आणा.डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्या जवळ आणून बाहेरच्या बाजूस जमिनीवर ठेवा.\nडाव्या हाताला गुडघ्याच्या जवळ बाहेरच्या बाजूस ठेवत उजव्या पंज्याची बोटे धरा.\nउजवा हात पाठीच्या मागून न्या आणि मागे वळून घ्या.\nयाच प्रकारे हे आसन दुसऱ्या बाजेने देखील करा.\n* मधुमेह आणि पाठदुखीमध्ये फायदेशीर आहे.\n* रक्त विसरणं सहज करते.\n* पोटाचे विकार दूर करून डोळ्यांना सामर्थ्य देत.\nGiloy Benefits गुळवेलचे आयुर्वेदिक फायदे\nतिन्ही कंपन्यांनी स्पुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली\nपोटात मुरडा येत असल्यास हे घरगुती उपचार अवलंबवा\nसलग दुसऱ्या दिवशी राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक\nएका दिवसात कोरोना बरा करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nसगळं सुरळीत असूनही अपसेट वाटतं असेल तर हे करा\nअल्झायमर हा आजार आहे तरी काय\nजर तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर उभे राहून फॅट बर्न करा\nखरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती\nक्षण भरांच्या मिलनाची वाट पाहते युगांन पासूनी\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/47306", "date_download": "2021-09-21T08:34:37Z", "digest": "sha1:C3CCPKITQML3ZILACJN3XEOEGMWJ54FC", "length": 3126, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भुते आणि अयुर्वेद | युक्तिव्यपाश्रयाचे प्रकार | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n(१) सात्त्विक आहार : उदा., गाईचे दूध, रक्तशाली (तांबडे भात), तुपासारखे स्निग्ध पदार्थ.\n(२) औषधे घेणे आयुर्वेदीय औषधांचे चार वर्ग आहेत .\n(अ) मेध्य : बुद्धिवर्धक व कार्य सुरळित करणारी. उदा., शंख-पुष्पी व ज्योतिष्मती.\n(आ) संज्ञास्थापक : ज्ञान (शुद्ध जाणीव) पूर्वस्थितीत आणणारी (पुनरुज्जीवी). उदा., हिंग, महानिंब, जटामांशी, ब्राह्मी, नस्य व अंजने, सर्पगंधा व अश्वगंधा.\n(इ) निद्राजनक मदकारी (मादक) : अहिफेत-भंगा व विजया.\n(ई) निद्रानाशक उपाय (उद्दीपनी द्रव्ये) : लंघन व रक्तमोक्ष. याशिवाय सुवर्ण, रौप्य वगैरे धातूंची औषधे, वेखंड, स्निग्ध पदार्थ वगैरे कुठल्याही खास वर्गात न बसणारी अशी औषधेही मानसिक विकारांवर सांगितलेली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/nagpur-vidarbh-news-41-1067652/", "date_download": "2021-09-21T09:03:07Z", "digest": "sha1:KNEERE6WF3KF25XABAJV36PNR4NCGQGZ", "length": 13168, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अपहरणकर्त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलगा निसटला – Loksatta", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nअपहरणकर्त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलगा निसटला\nअपहरणकर्त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलगा निसटला\nएका अल्पवयीन मुलाचे चारचाकी वाहनातून आलेल्यांनी अपहरण केले. मात्र, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तो मुलगा धाडसाने निसटला.\nएका अल्पवयीन मुलाचे चारचाकी वाहनातून आलेल्यांनी अपहरण केले. मात्र, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तो मुलगा धाडसाने निसटला. अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.\nसमीरखान इसूबखान (रा. पेंशननगर) हे त्या चौदा वर्षांच्या मुलाचे नाव आहे. तो काल दुपारी त्याच्या मित्राला भेटण्यासाठी सायकलने जात होता. जाफरनगरातून जात असताना मागून एक पांढऱ्या रंगाची टाटा मॅजिक जीप आली नि आडवी उभी झाली. त्यातून उतरलेल्या तिघांपैकी एकाने समीरच्या चेहऱ्यावर कापड टाकून तोंडालाही बांधले. जबरदस्तीने गाडीत टाकले. काही अंतरावर गेल्यानंतर गाडी थांबली. त्यातून उतरवले. चेहऱ्यावरून कापड काढल्यानंतर ते एक शेत असल्याचे त्याला दिसले. काहीवेळानंतर तो तेथून निसटला. धावत रस्त्यावर गेला. तेथून जात असलेल्या एका मोटारसायकलवाल्याला थांबवले. त्याला पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली असता त्याने त्या मुलाला कळमेश्वर पोलीस ठाण्यात सोडले.\nकळमेश्वर पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथील पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना तसेच गिट्टीखदान पोलिसांना कळविले. मुलाच्या नातेवाईकांनी कळमेश्वरला जाऊन मुलाला ताब्यात घेतले. मुलाला घेऊन ते गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी अनोळखी अपहरणकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nदरम्यान, शासकीय बालगृहातील तीन मुले बेपत्ता झाल्याचे उघड झाले आहे. कार्तिक देवा भोसले (नायर), संदीप मोतीराम धुर्वे व मोहम्मद रजी अब्दुल अजीम हे अनुक्रमे १३, ११ व १० वर्षांची मुले शासकीय बालगृहात रहातात.\nशनिवारी नेहमीप्रमाणे त्यांना नागसेननगरातील वैशाली उच्च प्राथमिक शाळेत ऑटो रिक्षाने सोडण्यात आले होते. शाळा सुटल्यावर त्यांना घेण्यासाठी गेले असता ही मुले शाळेतून शिक्षकांची नजर चुकवून निघून गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/why-ketaki-flower-is-not-offered-to-lord-shiva-or-why-lord-shiva-cursed-ketaki-flower-read-here-katha-121030400009_1.html", "date_download": "2021-09-21T07:36:43Z", "digest": "sha1:SSDA6FFOJGSYBHU7UGKEDJRJV6GULPVD", "length": 10262, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "महाशिवरात्री 2021 : केतकीचे फूल भगवान शिवच्या पूजेमध्ये वापरले जात नाही, अशी पौराणिक कथा विष्णू आणि ब्रह्माजीशी संबंधित आहे", "raw_content": "\nमहाशिवरात्री 2021 : केतकीचे फूल भगवान शिवच्या पूजेमध्ये वापरले जात नाही, अशी पौराणिक कथा विष्णू आणि ब्रह्माजीशी संबंधित आहे\nभगवान शिव यांना पांढरा रंग आवडतो. परंतु पांढर्‍या रंगाचे प्रत्येक फूल भगवान शिवांना अर्पण करू नये. शिवपुराणानुसार भगवान शिवच्या पूजेमध्ये केतकी फुले वापरण्यास मनाई आहे. असे म्हटले जाते की पूजेमध्ये केतकी फुलांचा उपयोग करून भगवान शिव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होऊ शकतात. भगवान शिवच्या पूजेमध्ये केतकी फुलांच्या वर्जित होण्यामागे एक पौराणिक कथा आहे. ही आख्यायिका वाचा-\nशिवपुराणानुसार, या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे याविषयी ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात एकदा वाद झाला होता. भगवान शिव यांना वादाचा निर्णय घेण्यासाठी न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. त्याच वेळी भोलेनाथ अखंड ज्योती लिंग म्हणून दिसू लागले आणि म्हणाले की, जो ज्योतिर्लिंगाचा आरंभ आणि शेवट सांगेल, तेच मोठे म्हटले जाईल. ज्योतिर्लिंग धारण करून भगवान ब्रह्मा सुरवातीचा शोध घेण्यासाठी खाली सरकले आणि विष्णू भगवान ज्योतिर्लिंगाचा अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेने गेले.\nकाही काळानंतरही ज्योतिर्लिंगाचा आरंभ व शेवट माहीत पडले नाही. तर ब्रह्माजींनी पाहिले की केतकीचे फूलही त्याच्याबरोबर खाली येत आहे. ब्रह्माने केतकीच्या फुलांना खोटे बोलण्यासाठी आमिष दाखविला आणि त्याला तयार करून भगवान शंकराजवळ पोहोचले आणि सांगितले की ज्योतिर्लिंगाचा उगम कोठून झाला आहे हे मला कळले आहे. परंतु भगवान विष्णू म्हणाले की ज्योतिर्लिंगाचा शेवट मला माहीत नाही.\nआपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी भगवान ब्रह्मा यांनी केतकीच्या फुलाची साक्षही दिली. केतकी पुष्प यांनीही ब्रह्माला होकार दिला आणि विष्णूची बाजू असत्य असल्याचे जाहीर केले. परंतु भगवान शिव यांना ब्रह्माची लबाडी कळली. या वेळी भगवान शिव तेथे प्रकट झाले. त्यांना केतकीच्या खोट्या गोष्टीवर राग आला आणि त्याला कायमचे सोडून दिले. केतकीच्या फुलांनी खोटे बोलले होते, म्हणूनच भगवान शिवाने त्याला त्याची उपासना करण्यास बंदी वर्जित केले आणि त्याच दिवसापासून भगवान शंकरांच्या पूजेमध्ये केतकीचे फूल अर्पण न केल्याचे मानले जाते.\nया महिन्यात Renault च्या या 3 कारवर 65000 रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट मिळवा, डिटेल जाणून घ्या\nमला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती : शशिकांत शिंदे\nभगवान शिव आणि राम यांच्या टिप्पण्यांमुळे तांडव वेब सीरिज वादात, काय मुद्दा जाणून घ्या\nहे आहे भगवान शिवाचे रहस्यमय मंदिर, ते पाहिल्यानंतर समुद्रात नाहीसे होते\nबुधवारी गणपतीची पूजा केल्यास मिळतील हे 5 फायदे\nAnant Chaturdashi 2021 अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा, हातात 14 गाठी बांधतात, जाणून घ्या 14 गाठींचे रहस्य\nनिरोप गौराई ला ....\nशास्त्रोक्त पद्धतीने 20 मिनिटात करा गणपती विसर्जन पूजा\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mumbai-news/refuse-to-pay-gst-narendra-modi-s-brother-appeals-to-traders-mahrashtra-news-mumbai-news-121080100008_1.html", "date_download": "2021-09-21T07:40:24Z", "digest": "sha1:5BJMZKN3D7QJEZX6AK2GS7X3YYZ3QNYT", "length": 7017, "nlines": 106, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "GST भरायला नकार द्या, नरेंद्र मोदींच्या भावाचं व्यापाऱ्यांना आवाहन", "raw_content": "\nGST भरायला नकार द्या, नरेंद्र मोदींच्या भावाचं व्यापाऱ्यांना आवाहन\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी व्या���ाऱ्यांना आवाहन करत म्हटलं की,\"वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी भरायला नकार द्या,पंतप्रधानांसह मुख्यमंत्री तुमच्याकडे येतील.\"\nमुंबईजवळील उल्हासनगर इथं व्यापाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं प्रल्हाद मोदी बोलत होते.\n\"रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील,\" असं प्रल्हाद मोदी म्हणाले.प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्षही आहेत.\nपंत प्रधान मोदी 'चहावाले' नाही\nमास्टरशेफ संजीव कंपूर पूरग्रस्तांना दररोज एकूण १५,००० थाळी ताजे जेवण पुरवणार\n'या 'मागणीवर अंमलबजावणी न झाल्यास मनसे रेलभरो आंदोलन करणार\nपरमबीर सिंह यांच्याविरोधात अजून एक गुन्हा दाखल\nमुंबईत काही भागात पाणीपुरवठा बंद, वाचा का आणि कधी\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ssy-sukanya-samriddhi-yojana-rules-and-required-documents-for-opening-account-check-details-samp/", "date_download": "2021-09-21T08:44:33Z", "digest": "sha1:TVHGCOBDICHBO7JDWOYTLC5DABZU7KSI", "length": 12969, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "SSY | तुम्हाला सुद्धा उघडायचे असेल सुकन्या समृद्धी योजनेत खाते तर 'या' कागदपत्रांची", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म��हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \nSSY | तुम्हाला सुद्धा उघडायचे असेल सुकन्या समृद्धी योजनेत खाते तर ‘या’ कागदपत्रांची आहे आवश्यकता, जाणून घ्या नियम\nSSY | तुम्हाला सुद्धा उघडायचे असेल सुकन्या समृद्धी योजनेत खाते तर ‘या’ कागदपत्रांची आहे आवश्यकता, जाणून घ्या नियम\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSY |आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी स्कीमबाबत सांगण्यार आहोत जिथे तुम्ही अतिशय कमी पैसे साठवून मोठी रक्कम तयार करू शकता. या सरकारी स्कीमचे नाव सुकन्या समृद्धी योजना (SSY) आहे. या योजनेत तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित होऊ शकते. सोबतच गुंतवणुकीच्या चांगल्या पर्यायामध्ये पैसे लावल्याने तुम्हाला पैसे वाचण्यात सुद्धा मदत होते. जाणून घेवूयात या योजनेबाबत सर्व काही.\nजर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे.\nतुम्ही पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता.\nद्यावी लागतील ही कागदपत्र\nमुलीचा जन्मदाखला, आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.\nकधीपर्यंत चालवता येते खाते\nयामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता.\nहे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.\nरक्कम जमा न केल्यास किती पेनल्टी\nसुकन्या समृद्धी खात्यात एका आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा न केल्यास 15 वर्षाच्या कालावधी दरम्यान ती कधीही रेग्युलर करता येणार नाही.\nयासाठी प्रत्येक वर्षाच्या हिशेबाने 50 रुपये दंड भरावा लागेल.\nSSC Exam Results | पुण्यातील शाळांमध्ये 10 वीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून मिळणार\nCoronavirus | नोट आणि नाण्यांद्वारे पसरू शकतो का कोरोना संसर्ग, शास्त्रज्ञांनी दिले उत्तर; तुम्ही सुद्धा जाणून घ्या\nParambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ठाण्यात तिसरा FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण\nRape Case | 18 वर्षीय मुलीला दारू पाजून बाथरुममध्ये नेऊन केले अत्याचार; आरोपीला 9 वर्षांचा तुरुंगवास\nVacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त; संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप��ती तुपे समोर BIG B नं…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\n जळगाव जिल्ह्यात 4 जणांचा बुडून…\nRajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली…\nFD मध्ये Investment करताना ‘या’ 10 गोष्टी जाणून घेणे…\n जळगाव जिल्ह्यात 4 जणांचा बुडून मृत्यू;…\nNashik Crime | 5 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू;…\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या खंडणीची…\nPune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा\n जळगाव जिल्ह्यात 4 जणांचा बुडून मृत्यू; सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ-बहिणीचा समावेश\nChandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले – ‘…त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/06/blog-post_97.html", "date_download": "2021-09-21T08:14:01Z", "digest": "sha1:FDQATJQGLLPXNN5HBCLZUFKLERGSSVSU", "length": 9060, "nlines": 79, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा पालकमंत्री यशोमती ठाकूर", "raw_content": "\nग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा पालकमंत्री यशोमती ठाकूर\n, ऑक्सिजन प्रणाली, आवश्यक मनुष्यबळाची तरतूद\nग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा\nअमरावती, दि. ४ : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदी कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.\nकोरोना प्रतिबंध उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. दिलीप रणमले, डॉ. अनिल रोहणकर यांच्यासह आरोग्य यंत्रणा, डॉक्टर आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना रोखण्यासाठी गत एका वर्षात विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली, आवश्यक मनुष्यबळाचे अचूक नियोजन करून ते उपलब्ध करून घ्यावे. कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण वेळेत पूर्ण करावे. तालुका रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशनचे नियोजन आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.\nसंभाव्य लाटेचा लहान मुलांना धोका असण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात बालकांसाठी १० व तालुका रुग्णालयात ५ खाटा राखीव असणे आवश्यक आहे.\nया पार्श्वभूमीवर लसीकरण कार्यक्रम नियोजनपूर्वक राबवावा. लस उपलब्धतेबाबत गावात सरपंच, पोलीस पाटील यांना माहिती असणे आवश्यक आहे. मेळघाटात लसीकरण वाढवावे, असेही निर्देश त्यांनी दिले.\nसध्या रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट थोपवून धरण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावे. नागरीकांनीही दक्षता पाळून साथ नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/husband-pour-boiling-water-on-wife-in-shahjahanpur-nrsr-171189/", "date_download": "2021-09-21T07:35:17Z", "digest": "sha1:UM23CIZFOCUWQ5PP4S5VT43JMKZ4TU24", "length": 13270, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Husband Pour Boiling Water On Wife | नवऱ्याने केला भयानक प्रकार, बायकोच्या अंगावर उकळतं पाणी टाकून झाला फरार - कारण ऐकून तुमचाही होईल संताप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nHusband Pour Boiling Water On Wifeनवऱ्याने केला भयानक प्रकार, बायकोच्या अंगावर उकळतं पाणी टाकून झाला फरार – कारण ऐकून तुमचाही होईल संताप\nएका माणसाने आपल्या पत्नीवर उकळतं ��ाणी टाकल्याची(Husband Thrown Boiling Water On Wife) माहिती समोर आली आहे.\nलखनऊ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक भयानक घटना घडली आहे. शाहजहांपूर (Shahjahanpur) इथल्या एका माणसाने आपल्या पत्नीवर उकळतं पाणी टाकल्याची(Husband Throws Boiling Water On Wife) माहिती समोर आली आहे. हे क्रूर कृत्य करण्यामागचे कारणही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला लगेगच रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आलं आहे. उकळतं पाणी तिच्या शरीरावर पडल्याने महिला जळाली असून तिची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.\nअफगाणिस्तानामध्ये कोरोना आणि पोलिओ रुग्णवाढीचे संकट \nशाहजहांपूर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं २०१३ मध्ये लग्न झालं असून तिला तीन मुली आहेत.एक वर्षापूर्वी तिसऱ्या मुलीचा जन्म झाला होता. मुलगा होत नसल्याने आरोपी सत्यपालचा पत्नीवर राग होता. तो पत्नीचा वेगवेगळ्या प्रकाराने छळ करायचा. पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकण्यामागे मुलगा होत नसल्याचा राग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला अनेकदा तो जेवणही देत नसे. तसेच माहेरहून ५०००० रुपये आणण्यासाठीही नवरा दबावही आणत होता.\nपीडित महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवण��रपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bncmc.gov.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A5%A8/", "date_download": "2021-09-21T07:18:26Z", "digest": "sha1:TY6OXMVOX7QVBWP7JWQCU7CG47Q4VQPA", "length": 3600, "nlines": 81, "source_domain": "bncmc.gov.in", "title": "प्रभाग समिती क्र. २ – BNCMC", "raw_content": "\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका\nप्रभाग समिती क्र. १\nप्रभाग समिती क्र. २\nप्रभाग समिती क्र. ३\nप्रभाग समिती क्र. ४\nप्रभाग समिती क्र. ५\nमहिला व बालकल्याण विभाग\nअपंग कल्याण कक्ष विभाग\nमनपा शिक्षण मंडळ विभाग\nआरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालय\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया\nपद - सहाय्यक आयुक्त, प्र.स.क्र.२\nप्रभाग समिती क्र. २\nप्रभाग समिती क्र. २\nधोकादायक / अति-धोकादायक इमारतींची माहिती\nदुकाने व बाजारपेठा उघडण्याबाबत मार्गदर्शक सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/jalgaon-district-corona-active-patients-halved/", "date_download": "2021-09-21T07:19:03Z", "digest": "sha1:Z37JKXEF7T4CEQQ45VI5QANASX3BGRT3", "length": 9359, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर | Jalgaon Live News", "raw_content": "\nदिलासादायक : जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर\n कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 813 वरुन 5 हजार 915 पर्यत म्हणजेच निम्म्याने घटली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब असली तरी नागरीकांनी गाफील न राहता यापुढेही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.\nजिल्ह्यात पहिल्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजारांच्या आसपास गेली होती. मात्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने लावलेले कडक निर्बध, जिल्हा प���रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व संशयित रुग्ण शोध माहिमेसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले होते. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजारांवरुन 304 (6 फेब्रुवारी, 2021 रोजी) पर्यंत खाली आणण्यात यंत्रणेला यश आले होते.\nमात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली होती. या लाटेत जिल्ह्यात दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत होते. 1 एप्रिल, 2021 रोजी जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या 11 हजार 813 या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र शासनाच्या ब्रेक द चेन अतंर्गत जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बध अधिक कडक करण्यात आले. शिवाय बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच शिवाय मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले. सध्या जिल्ह्यात 5 हजार 915 इतके सक्रीय रुग्ण आहेत.\nजिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 50 हजार 783 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. असून त्यापैकी 1 लाख 39 हजार 827 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 10 लाख 7 हजार 925 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या 4 हजार 722 रुग्ण होम क्वारंटाईन असून 212 रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 5 हजार 915 सक्रीय रुग्णांपैकी 4 हजार 906 रुग्ण लक्षणे नसलेले तर 1 हजार 9 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती कोविड-19 चे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nमोठा दिलासा ; जळगाव जिल्ह्यात आज बाधित संख्या शून्यावर\n��िल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची घंटा : एकाच दिवशी आढळले…\nआज जिल्ह्यात इतके कोरोना बाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80._%E0%A4%97._%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-09-21T09:15:46Z", "digest": "sha1:XB6H3K6DJ54XR6MSZLZTV7XHHJTPVVXL", "length": 12333, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्री.ग. माजगावकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(श्री. ग. माजगावकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nश्री.ग. माजगांवकर (१९२९ - १९९७) - श्रीकान्त माजगावकर (शिरुभाऊ वा, श्री-ग-मा वा) हे एक पत्रकार, लेखक, प्रकाशक आणि, 'माणूस' या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक. ते ’माणूसकार श्रीगमा’ या नावाने प्रसिद्ध होते. राजहंस प्रकाशन ही त्यांची मराठी पुस्तक प्रकाशन संस्था.\nजन्म - ०१ अगस्त १९२९ (आषाढ कृष्ण एकादशी, शके १८५१)\nमृत्यु - पुणे, २० फेब्रुवारी १९९७ (माघ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १९१८)\nदिलीप माजगावकर - श्रीगमांचे धाकटे बंधू\nअलका गोडे, निर्मलाताई पुरंदरे (आधीच्या कुमुद माजगावकर) - बहिणी. निर्मलाताई पुरंदरे (१९३२/३३ - २०१९) या बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या पत्‍नी. या स्वत: मोठ्या समाजसेविका होत्या.\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे - मेव्हणे\nवासुदेव गोडे - बहिणीचे यजमान\nकै बाळासाहेब केतकर - बहिणीचे पति, \"फ्रेंडस्‌ म्युझिक सेंटर\" या सदाशिवपेठेतील दुकानाचे मालक (जुनी गाणी आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम संग्रह)\nश्री. ग. माजगावकर यांनी आपल्या लेखणीद्वारे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा श्रीगमा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार २०१९ ते २०२९ असा ११ वर्षे दिला जाईल, आणि शिरुभाऊंच्या जन्मशताब्दि वर्षात त्याची सांगता होईल.\nअलका गोडे यांनी त्यांच्या ’धाकट्या नजरेतून’ या आत्मकथनात्मक पुस्तकातून श्रीगमांच्या आठवणी सांगितल्या आहेत.\n२ श्रीगमांनी लिहिलेली पुस्तके\n‘माणूस’चा पहिला अंक १ जून १९६१ रोजी प्रसिद्ध झाला. काही काळ मासिक असलेले ‘माणूस’ नंतर साप्ताहिक करावे लागले, इतकी त्याची आवश्यकता भासू लागली होती. काही काळाने ‘माणूस’ने स्वत:चे मुद्रणालयही चालू केले. ‘माणूस’ने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक जाणिवा समृद्ध केल्या; महाराष्ट्राच्या ���दसद्‌विवेकबुद्धी आणि संवेदनशीलतेला सतत टोचणी लावली. आजच्या अर्थपूर्ण लेखन करणार्‍या कित्येक लेखक-लेखिकांनी केव्हा ना केव्हा ‘माणूस’मध्ये लेखन केलेले आहे. ‘माणूस’ म्हणजे कसलातरी ध्यास असलेले लेखक, तसेच वाचकांना तयार करण्याचे विद्यापीठच होते. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या ‘माणूस’ने सातत्याने रोज नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचा चंगच बांधला होता. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना आपापली मते मांडण्याची हक्काची जागा ‘माणूस’ने दिली होती. नेते मंडळींना ‘माणूस’चा धाक वाटायचा. यशवंतराव चव्हाणांनी तर ‘माणूस’चा प्रत्येक अंक मिळालाच पाहिजे, असा आदेश आपल्या खासगी सचिवांना देऊन ठेवला होता. आणीबाणीचा काळ हा तर सर्वच पत्रकारांच्या अत्यंत कसोटीचा काळ होता. सगळ्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या होत्या. ‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध नि:शब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा. तत्कालीन ज्वलंत राजकीय-सामाजिक विषयांवरील खास पुरवण्या किंवा विशेषांक हे ’माणूस’चे वेगळेपण होते.\n’माणूस’मध्ये स्तंभलेखन करणारे लेखक: वि.ग. कानिटकर, कुमार केतकर, अशोक जैन, विजय तेंडुलकर, रवींद्र पिंगे, अनंत भावे, दि.बा. मोकाशी, अरुण साधू, वगैरे.\n’माणूस’ साप्ताहिक इ.स. १९८६साली बंद करावे लागले. त्यापूर्वी त्याचा निरोप समारंभ पुण्याच्या पूनम हॉटेलच्या हॉलमध्ये झाला होता.\nश्री.ग. माजगावकर यांचे २० फेब्रुवारी इ.स. १९९७ रोजी पुणे येथे निधन झाले.\nशेतकी मंत्री शरद पवारांच्या हस्ते मिळालेला ‘अ‍ॅग्रोफॉरेस्ट्री’ पुरस्कार\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मिळालेला उत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार\nइ.स. १९९७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०२१ रोजी ०८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51764", "date_download": "2021-09-21T08:37:57Z", "digest": "sha1:2E3XKT2VA4UBJKI6C47W3R36QZX4QI57", "length": 2805, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रावण | श्रावण| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.\nआधुनिक काळत नागपंचमीचे व्रत कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vikramwalawalkar.blogspot.com/2018/11/blog-post.html", "date_download": "2021-09-21T09:10:47Z", "digest": "sha1:KCTSIYXD3NHZT34DBLS6X5GMRP6WCELD", "length": 21589, "nlines": 127, "source_domain": "vikramwalawalkar.blogspot.com", "title": "विक्रम वालावलकर: अनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई", "raw_content": "\nअनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई\n७. वीर सुरेंद्र साई\nपारतंत्र्यातील हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सर्वच प्रांतांतील क्रांतिकारक आपापल्या शक्तीनुसार क्रांतिकार्य करत होते. आपण आजवर अनामवीरा या मालिकेतून प्रामुख्याने महाराष्ट्र आणि बंगाल प्रांतातील अल्पख्यात क्रांतिकारक पाहिले आहेत. आज जरा ओरिसाकडे जाऊ. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले एक राज्य. मोठ्या राज्यांच्या भाऊगर्दीत दुर्लक्षित राहिलेले राज्य. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत म्हणजे १९४७ ते २०१८ या कालावधीत संपूर्ण राज्यात केवळ एकच विमानतळ होता. सप्टेंबर २०१८ ला झरसुगुडा इथे राज्यातला दुसरा विमानतळ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केला. त्याला वीर सुरेंद्र साई विमानतळ हे नाव देण्यात आले आहे. केवळ आपणच नव्हे तर भारतातील अनेकजणांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले. त्यामुळे आजचे आपले अनामवीर तेच आहेत – वीर सुरेंद्र साई.\nइंग्रज जेव्हा आपला जम भारतात ब��वू पाहत होते तेव्हा सामान्य जनता तर यथाशक्ती प्रतिकार करत होतीच पण भारतातील आधीपासून अस्तित्वात असलेली काही राजघराणीसुद्धा इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा सोपा मार्ग अव्हेरून इंग्रजांना जशी जमेल तशी टक्कर देत होते. ओरिसातील चौहान राजघराणे इंग्रजांना सामील झालेले नव्हते, पण त्यांचे संबंध तेवढेही ताणले गेले नव्हते. या घराण्यातील चौथे राजे मधुकर साई १८२७ ला निपुत्रिक म्हणून निवर्तले. इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईच्या बाबतीत जे केले तसेच याही प्रकारात झाले. त्यांनी मोहन कुमारी या राणीला राज्यपदी बसवले. या साऱ्या प्रकाराला सुरेंद्र साईचा प्रखर विरोध होता. स्वतः राजघराण्यातील असल्याने डावलले जाणे त्याला मान्य नव्हते. इंग्रजांच्या कुटील नीतीचा त्याला पूर्ण अंदाज आला होता. राज्य खालसा करण्याच्या दृष्टीने इंग्रजांनी उचललेल्या पावलांना वेळीच प्रतिरोध केला नाही तर ते आपले राज्य गिळंकृत करणार याबद्दल सुरेंद्रच्या मनात तिळमात्र संशय नव्हता.\nराणी मोहन कुमारीच्या जमीन महसूलविषयक धोरणाचा गोंडी, बिन्झाल अशा जनजातीतील, वनवासी लोकांना आणि जमीनदारांना जाच होऊ लागला. इंग्रजांनी मोहन कुमारीची उचलबांगडी केली आणि तिच्या जागी नारायण सिंगाची नेमणूक केली. सुरेंद्रच्या जखमेवर मीठच चोळले गेले. त्याचा अधिकार पुन्हा एकदा नाकारला गेला होता. सुरेंद्रने जनजातीतील लोकांना संघटित करायला आणि त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष भडकवायला सुरुवात केली. नारायण सिंगाच्या राजवटीत बंड झाले. इंग्रज फौजांविरुद्ध लढत असताना सुरेंद्र, त्याचा भाऊ उद्यंत साई आणि त्यांचे काका बलराम सिंह यांना पकडण्यात आले. त्यांची रवानगी हजारीबाग तुरुंगात करण्यात आली. बलराम सिंहाचा तिथेच कारावासात मृत्यू झाला. इथे नारायण सिंग सुद्धा १८४९ मध्ये मरण पावला. तोही निपुत्रिक मरण पावल्याने पुन्हा सुरेंद्रचा अधिकार निर्माण झाला. लॉर्ड डलहौसी ने १८४९ ला संबलपूर चे राज्य इंग्रजी साम्राज्याचा भाग बनवले.\nसुरेंद्र कारावासात असल्याने काही करू शकला नाही, पण लवकरच संधी चालून आली आणि १८५७ चा उठाव झाला. या उठावाचा भाग म्हणून उठावात भाग घेणाऱ्या लोकांनी हजारीबाग चा तुरुंग फोडला आणि त्यातून सुरेंद्र आणि उद्यंत या दोघांचीही सुटका झाली. त्यांच्याबरोबर जवळपास ३२ ��णांची सुटका करण्यात आली. सुरेंद्रने संबळपूर च्या सामान्य जनतेला इंग्रजांविरुद्ध संघटित करायला पुन्हा एकदा सुरुवात केली. वनवासींची भाषा, भूषा, रीतीरिवाज यावर इंग्रज घाला घालतच होते. सुरेंद्रने त्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करायला सुरुवात केली. जनता संघटित होऊ लागल्याचे पाहून इंग्रजांनी आपले कुशल सेनाधिकारी संबळपूर ला पाठवायला सुरुवात केली. मेजर फॉर्स्टर, कॅप्टन एल. स्मिथ हे असे अधिकारी होते ज्यांच्या नावावर भारतातील इतर ठिकाणचे उठाव यशस्वीरित्या मोडून काढण्याचे यश जमा होते. हे अधिकारी इंग्रजी सैन्यासह संबळपूर ला येऊन डेरेदाखल झाले. मेजर फॉर्स्टर ला पूर्ण लष्करी व मुलकी अधिकारी देऊन त्या भागाचा कमिशनर बनवण्यात आले होते. पण सुरेंद्रने त्याच्या हाती काहीच लागू दिले नाही. शेवटी १८६१ ला मेजर फॉर्स्टर ला हलवण्यात आले. नंतर आलेल्या मेजर इम्पे ने सुद्धा खूप प्रयत्न करून पाहिला, पण स्थानिकांची मजबूत साथ असेलला सुरेंद्र इंग्रजांना चकवतच राहिला. मेजर इम्पे ने आधीच्या धोरणात बदल केला. त्याने रसद तर तोडलीच पण त्याचबरोबर हिंसक लढाई सोडून संवाद आणि वार्तालाप सुरु केला. हे अर्थातच त्याने इंग्रज सरकारच्या संमतीने सुरु केले. हा लष्करी डावपेचाचा एक भाग म्हणून तो करत होता हे सुरेंद्र च्या लक्षात आले नाही. तो एक सच्चा वनवासी होता. निसर्गपूजक, निसर्गात रममाण होणाऱ्या सुरेंद्र ला हे कुटील डावपेच कळले नाहीत ह्यात फारसे नवल काही नाही. इम्पे च्या आश्वासनांवर विसंबून सुरेंद्र ने लढाई थांबवली. उत्तम तलवार चालवणारा सुरेंद्र शांततेत राहू लागला. मेजर इम्पेच्या मृत्यूपर्यंत हे चालू राहिले. पण इम्पेचा मृत्यू झाला आणि ताबडतोब सरकारने पुन्हा लढाई तीव्र केली. नव्याने तयार केल्या गेलेल्या मध्य प्रांतात (Central Province) ३० एप्रिल १८६२ ला संबळपूर चा समावेश करण्यात आला. गाफील आणि बेसावध असलेल्या सुरेंद्र ला, त्याच्या साथीदारांना आणि नातेवाईकांना इंग्रज सेनेने अगदी सहज पकडले. विश्वासघात करून त्यांना असीरगड च्या तुरुंगात पाठवण्यात आले. २३ मे १८८४ ला सुरेंद्र साई चा मृत्यू असीरगड च्या तुरुंगातच झाला. संबळपूर हा शेवटी शेवटी इंग्रजांच्या अधिपत्याखाली आलेला भारताचा भाग. त्याचे कारण म्हणजे वीर सुरेंद्र साई ने चेतवलेले जनमानस.\nसा��� ला संबळपूरच्या प्रदेशातील लोक ‘बीरा’ या नामाभिधानानेच ओळखतात. बीरा म्हणजेच वीर ओदिशाच्या जनतेचा हा नेहमीच आरोप आहे की इतिहासकार, प्रशासन, लेखक इत्यादींनी वीर सुरेंद्र साईवर नेहमीच अन्याय केलाय. त्याच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी प्रसिद्धी त्याला कधीच मिळाली नाही. ओडिशा सरकारने २००९ मध्ये राज्यातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नामकरण वीर सुरेंद्र साई युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी असे केले. २००५ मध्ये त्यांचा पुतळा संसद भवन आवारात बसवण्याचे ठरविण्यात आले. त्यांच्या नावे पोस्टाचे तिकीट काढण्यात आले आहे. आणि लेखाच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे ओरिसामधील दुसऱ्या विमानतळाला वीर सुरेंद्र साई चे नाव देण्यात आले आहे.\n१. वीर सुरेंद्र साई – एन.के.साहू\n२. पश्चिम ओरिसा अग्रणी संगठन प्रकाशित वीर सुरेंद्र साई – सी. पसायत\nहे वाचेपर्यंत वीर सुरेंद्र साईंबद्दल खरोखरच काहीहि माहीत नव्हते. पण आपल्याला खरेहि वाटणार नाही, आपले श्री शिवाजी महाराजहि अन्य प्रांतियांना ऐकूनहि माहीत नसतात. सैन्यातील कित्येकांना त्यांचे नावहि माहीत नसते हे सर्व कोठेतरी थांबायला हवे. आपण आपल्या या माहिती-स्थळावरून अशा अनेक अनाम वीरांच्या वारगाथा वरचेवर प्रसिद्ध कराव्या अशी आपणास नम्र पण अत्यंत आग्रहाची पोट तिडिकेने विनंती करीत आहे.\nस्वदेशी चा विचार ही संकल्पना नवी नाही. परंतु अजूनही तिचा म्हणावा तसा प्रचार-प्रसार झालेला नाही. स्वदेशी म्हटल्यानंतर बर्याच जणांच्या डोळ्यास...\nमहाराष्ट्र टाईम्स : नैतिकतेचा बुरखा...\nमराठी वृत्तपत्रांची स्थिती आजघडीला काही विशेष चांगली नाही. नाव घेण्यासारखी वृत्तपत्रे अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढी. त्यातही...\nमालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात\nवाचता-वाचता येणारी झोप ही सर्वोत्तम असते हे तर खरेच; पण झोपच उडवणारे पुस्तक म्हणजेच उत्तम पुस्तक हेही तितकेच खरे गेल्या आठवड्यात मी ह...\nअनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई\n७. वीर सुरेंद्र साई पारतंत्र्यातील हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सर्वच प्रांतांतील क्रांतिकारक आपापल्या शक्तीनुसार क्रांतिकार्य कर...\nसप्रेम नमस्कार, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ब्लॉग सुरु केला आहे. सहाजिकच विचार येतो की ब्लॉग लिहिण्यामागचे कारण काय ही व्यक्तिगत दैनंदिनी नव्हे..कारण ती ह्या 'वैश्विक चव्हाट्यावर\" (internet) मांडण्याची काहीच गरज नाही. मग हे लेखन नक्की काय असेल ही व्यक्तिगत दैनंदिनी नव्हे..कारण ती ह्या 'वैश्विक चव्हाट्यावर\" (internet) मांडण्याची काहीच गरज नाही. मग हे लेखन नक्की काय असेल दैनंदिन आयुष्यात घडत असलेल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक अशा विविध पैलूंचं आपल्याला जे दर्शन होतं आणि त्याने आपल्या मनात जे तरंग उठतात त्याचं प्रकटीकरण असेल. नियमित सातत्याने लेखन करण्याचा प्रयत्न राहील..मसालेदार लेखनापेक्षा मासलेवाईक आणि खुसखुशीत वाचनासाठी जरूर भेट द्या.. ..ब्लॉगला दैनंदिन आयुष्यात घडत असलेल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक अशा विविध पैलूंचं आपल्याला जे दर्शन होतं आणि त्याने आपल्या मनात जे तरंग उठतात त्याचं प्रकटीकरण असेल. नियमित सातत्याने लेखन करण्याचा प्रयत्न राहील..मसालेदार लेखनापेक्षा मासलेवाईक आणि खुसखुशीत वाचनासाठी जरूर भेट द्या.. ..ब्लॉगला प्रतिक्रियांचे स्वागत आहे. ब्लॉग सुरु करण्यामागे ज्या २ मित्रांची प्रेरणा आहे त्या वेधस आणि शतानंद ह्यांचेही आभार. आपला, विक्रम\nअनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/alfredo-talavera-horoscope-2018.asp", "date_download": "2021-09-21T09:38:13Z", "digest": "sha1:ELOAFOPLOXS6BMQULHM3IWDF74ALRDNU", "length": 21245, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "अल्फ्रेडो ताल्व्हरा 2021 जन्मपत्रिका | अल्फ्रेडो ताल्व्हरा 2021 जन्मपत्रिका Sport, Football", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » अल्फ्रेडो ताल्व्हरा जन्मपत्रिका\nअल्फ्रेडो ताल्व्हरा 2021 जन्मपत्रिका\nज्योतिष अक्षांश: 20 N 16\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nअल्फ्रेडो ताल्व्हरा प्रेम जन्मपत्रिका\nअल्फ्रेडो ताल्व्हरा व्यवसाय जन्मपत्रिका\nअल्फ्रेडो ताल्व्हरा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nअल्फ्रेडो ताल्व्हरा 2021 जन्मपत्रिका\nअल्फ्रेडो ताल्व्हरा ज्योतिष अहवाल\nअल्फ्रेडो ताल्व्हरा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आह��. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.\nतुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमच्या लायकीनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख मिळेल. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होईल. बाह्यरूपातील बदलापेक्षा व्यक्तिमत्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते.\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nभागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.\nया काळात तुम्ही चैनीच्या वस्तु आणि ऐषआरामात दिवस घालवाल, पण ते व्यवस्थित आहे अथवा नाही यांची काळजी घ्या. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आय़ुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. आर्थिक दृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या स्वत:च्या प्रकृतीला जपा.\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nहा तुमच्यासाठी समृद्धीचा काळ आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्याच असतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंदाचा प्रसाद मिळेल. न्यायालयीन खडले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.\nवरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती कराल. कारकीर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालयीन कर्तव्याच्या/ प्रवासाच्या दरम्यान तुमची ज्या व्यक्तींशी भेट होईल, त्यांच्यातर्फे तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम���ही अगदी मौल्यवान हिऱ्यांसारखे असाल. तुमच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात ती फार नाजूक असतील.\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDUB-MEDI-indias-best-medical-colleges-2015-5052257-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:04:03Z", "digest": "sha1:CVYRBN73QIE7VNJWLTPDETZHJNOB6NHB", "length": 3963, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India's Best Medical Colleges 2015 | युथ कट्टा: पाहा, भारतातील टॉप मेडिकल महाविद्यालये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयुथ कट्टा: पाहा, भारतातील टॉप मेडिकल महाविद्यालये\nइंडिया टुडे या नियतकालिकेने नुकतेच भारतातील टॉप मेडिकल महाविद्यालयांची यादी प्रसिध्‍द केली आहे. निवडीसाठी नियतकालिकेने काही दंडके निश्चित केली होती. यात दर्जा, शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्‍यांची काळजी, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, पर्सेपच्युल रँक आणि फॅकच्युल रँक या पॅरामीटरनुसार टॉप मेडिकल महाविद्यालये निवडली गेली आहे. इंडिया टुडेची टॉप मेडिकलची यादी बरीच मोठी आहे. मात्र येथे आम्ही फक्त पहिल्या 10 महाविद्यालयांची माहिती देत आहोत. यात पहिल्या क्रमांकावर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायनसेस, नवी दिल्ली आहे.\n* ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायनसेस ( एम्स), नवी दिल्ली\n>आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचा काळजीपूर्वक अभ्‍यास एम्स केला जातो.\n>तसेच अध्‍यापन, संशोधन आणि रुग्णांची काळजी घेतली जाते.\nपुढील स्लाइड्सवर पाहा इतर टॉप 9 मेडिकल कॉलजेस\nयुथ कट्टा: पाहा, भारतातील टॉप इंजिनिअरिंग महाविद्यालये\nयुथ कट्टा: वि���ारपूर्वक निवडा एमबीए संस्था, वाचा\nJobs Alert: स्टाफ सिलेक्शन, बँक आणि रेल्वेत नोकरी करण्‍याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/distribution-of-digital-card-of-ayushman-bharat-yojana-at-dongarkathora/", "date_download": "2021-09-21T08:59:51Z", "digest": "sha1:JEQZ4XBFZDKGYSANIIHGJ23O5GKMSKML", "length": 6331, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "डोंगरकठोरा येथे आयुष्मान भारत योजनेचे डिजिटल कार्ड वाटप | Jalgaon Live News", "raw_content": "\nडोंगरकठोरा येथे आयुष्मान भारत योजनेचे डिजिटल कार्ड वाटप\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jul 31, 2021\n यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत योजना)अंतर्गत आयुष्मान डिजिटल कार्डचे लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.\nकार्यक्रमा प्रासंगी डों. कठोरा गावचे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गोविंदराव पवार, सरपंच नवाज बिस्मिल्ला तडवी, उपसरपंच धनराज देविदास पाटील ग्रामपंचायत सदस्य गणेश जावळे व आशा वर्कर दिपाली जावळे आणि जयश्री जंगले यांच्या हस्ते आयुष्मान भारत योजनाचे डिजीटल कार्ड वाटप करण्यात आले.\nआयुष्यमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना हि केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दिनांक २३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेमधील देशातील १० कोटी कुटुंबांना प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये ५ लाखापर्यंत सर्जिकल व मेडिकल उपचाराच्या माध्यमातून मान्यता प्राप्त खाजगी व शासकीय रुग्णालयातील सेवा देण्यात येत आहे. त्यात राज्यातील ८३.७२ लक्ष कुटुंबाचा समावेश असून यामध्ये शहरी भागातील २४.८१ लक्ष कुटुंब व ग्रामीण भागातील ५८.९१ लक्ष कुटुंबांचा समावेश आहे.\nसदर कैम्पचे आयोजन स्वप्निल धनगर, कांचन फिरके, शुभम जावळे, यांची डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या अनमोल सहकार्यानी केले होते.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\n१० लाख ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त\nबोदवमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवले\nकृतज्ञता हाच गुरुजनांचा मोठा सन्मान – प्रकाश मुजुमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/shocking-use-masks-to-create-a-mattresses-filed-case/", "date_download": "2021-09-21T09:14:31Z", "digest": "sha1:OUWH7XMVTX5C5XKQ2ZS5XOGHDQPP4XXN", "length": 7035, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "धक्कादायक : वापरलेल्या मास्कचा चक्क गादी तयार करण्यासाठी वापर | Jalgaon Live News", "raw_content": "\nधक्कादायक : वापरलेल्या मास्कचा चक्क गादी तयार करण्यासाठी वापर\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Apr 12, 2021\nजिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दररोज हजाराहून अधिक रुग्ण संख्या आढळून येत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन लाॅकडाऊन लागू करीत असून मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. असे असतानाही लोकांनी वापरुन फेकून दिलेल्या मास्कचा चक्क गादीसाठी वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी कुसुंबा नाका येथे उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र गादी भांडारचा मालक अमजद अहमद मन्सुरी (रा. आझादनगर) यास अटक केली आहे.\nयाबाबत असे की, कुसुंबा नाक्याजवळ हॉटेल कृष्णा गार्डनच्या मागे महाराष्ट्र गादी भांडार येथे या मास्कपासून गादी बनविण्यात येत असल्याची माहिती कुसूंबा येथील पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्‍वर डापकर, शांताराम पाटील यांनी महाराष्ट्र गादी भांडार गाठले. याठिकाणी पाहणी केली असता, मिळालेल्या माहितीनुसार गादी भांडार येथे नागरिकांनी वापरलेल्या मास्क पासून गादी बनविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मास्क पडलेले दिसून आले. याबाबत गादी भांडारचे मालक अमजद अहमद मन्सुरी यास विचारले असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली.\nमालक अमजद मन्सुरी यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कोरोनाचा संसर्ग वाढवून नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सिध्देश्‍वर डापकर यांनीच सरकारकडून फिर्याद दिली. तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे हे करीत आहेत\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटी�� यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/sangit-nibandh/", "date_download": "2021-09-21T07:34:26Z", "digest": "sha1:SS4MSNM7LZ347PB5SQZ62RAPKE4CYBO2", "length": 7034, "nlines": 44, "source_domain": "marathilekh.com", "title": "संगीत | Marathi Nibandh | मराठी निबंध - मराठी लेख", "raw_content": "\nसंगीत | Marathi Nibandh | मराठी निबंध\nसंगीत माझ्यासाठी आशीर्वाद आहे कारण याने माझ्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावली आहे. हे नेहमीच कोणतीही सीमा आणि मार्गदर्शक तत्त्वे पाळल्याशिवाय देतो आणि कधीच घेत नाही. माझ्यासाठी संगीत ऑक्सिजनसारखे आहे ज्याचा मी श्वास घेतो. हे मला आनंदी करते आणि निरोगी ठेवते. असे म्हटले जाते की संगीताशिवाय जीवनाची कल्पनाही कोणी करू शकत नाही. संगीताशिवाय आयुष्य हे सूर्य-चंद्र नसलेल्या पृथ्वीसारखे आहे.\nमला नेहमीच अभ्यासात व्यस्त राहणे किंवा एकटे राहणे आवडते. निसर्गामुळे कोणीही माझ्याशी बोलत नव्हते. एक दिवस मी कंटाळलो होतो आणि माझ्या वडिलांनी माझ्याकडे लक्ष देऊन माझ्या समस्या विचारल्या. संगीत शाळेत प्रवेश घेण्यास आणि दररोज एक तास काही संगीत शिकण्याची प्रेरणा त्यांनी दिली. मी त्याच्यामागे गेलो आणि ते करत राहिलो, त्यानंतर काही महिन्यांनंतर माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आणि जवळजवळ माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी पूर्वी संगीत शिकत होतो तसा मी राहिला नाही.\nसंगीताने मला शांततापूर्ण मन, मानसिक समाधान, मानसिक आरोग्य दिले, माझी एकाग्रता पातळी वाढविली, माझे मन बरेच सकारात्मक विचारांनी भरले आणि मुख्य म्हणजे माझ्या संगीतामुळे माझे मित्र माझ्याकडे आकर्षित होऊ लागले. माझ्या वडिलांनी मला सांगितले आहे की, जीवनात जेव्हा तुम्ही कंटाळता तेव्हा नेहमीच या संगीताची मदत घ्या, ते तुम्हाला नक्कीच बाहेर नेईल आणि तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. तोपर्यंत मी संगीत ऐकतो आणि जेव्हा मी एकटा किंवा मित्रांबरोबर असतो तेव्हा मी संगीत सादर करतो.\nसंगीत हे ध्यानासारखे आहे, जर तो दररोज उत्कटतेने आणि भक्तीने केला गेला तर त्यात एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारते. आम्ही संगीताबद्दलचे सत्य टाळू शकतो; ही खूप सामर्थ्यवान आणि संभाव्य गोष्ट आहे जी कोणाच्याही भावनांना उधळते. हे आत्म्याला स्पर्श करते आणि विश्वापासून कधीही नाहीसा होऊ शकत नाही.\nजर मी करोडपती झालो तर | Marathi Nibandh | मराठी निबंध\nवर्तमानपत्र | Marathi Nibandh | मराठी निबंध\nDr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | मराठी निबंध\nGuru Purnima Marathi Nibandh | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | मराठी निबंध\nजगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-21T07:50:20Z", "digest": "sha1:O3PDLV4BD4TLIOSNSO5V5N2K3QFJ4JLR", "length": 10790, "nlines": 111, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "दोन नवीन Appleपल संगीत जाहिराती: \"सर्वोत्कृष्ट ब्रिटिश नर\" आणि \"सर्वोत्कृष्ट ब्रिटिश महिला\" | आयफोन बातम्या", "raw_content": "\nअ‍ॅपल संगीताचे दोन नवीन जाहिराती\nजोर्डी गिमेनेझ | | ऍपल संगीत\nAppleपलच्या यूके यूट्यूब चॅनेलवर नुकत्याच काही नवीन जाहिराती दिसल्या आणि त्या directlyपलच्या संगीत सेवा ,पल म्युझिकशी थेट संबंधित आहेत. या प्रकरणात, कंपनी या जाहिरातीद्वारे जे काही शोधत आहे ते हे देशातील अधिक वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी आहे आणि अशा प्रकारच्या जाहिरातींद्वारे ते त्यास प्राप्त करतील हे शक्य आहे. देशातील Appleपलच्या वेगवेगळ्या घोषणांमध्ये अधिकृत आवाजाच्या व्हॉईसओव्हरसह रेकॉर्ड केलेल्या या दोन घोषणा आहेत, ज्युली अडेनुगा आणि याद्वारे रेडिओसारख्या सेवेच्या पर्यायांवर प्रकाश टाकला बीट्स 1 आणि तीन महिने पूर्णपणे विनामूल्य सेवा वापरण्याचा पर्याय.\nप्रकाशित केलेल्या घोषणेपैकी ही पहिलीच घोषणा आहे, \"सर्वोत्कृष्ट ब्रिटीश नर\":\nआणि हीच समान जाहिरात असलेली इतर जाहिरात आहे, \"सर्वोत्कृष्ट ब्रिटिश महिला\":\nदोन्ही जाहिराती उर्जेने भडकत आहेत, नवीन एअरपॉड्स सारखी उत्पादने दर्शवित आहेत आणि ब्रिटीश संगीताचे सर्वोत्कृष्ट कार्य संभाव्यता दर्शविण्यासाठी केंद्रित आहेत, त्यांनी शेवटच्या मुख्य भाषणात आम्हाला दिलेल्या ग्राहकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, सुमारे 20 लाखो वापरकर्ते तेव्हापासून त्या नक्कीच वाढल्या आहेत. Usersपलला वापरकर्त्यांची संख्या वाढवि���्यात प्रथम रस आहे आणि म्हणून Appleपल संगीत सेवेबद्दल वेळोवेळी काही घोषणा केल्या जातात.\nदुसरीकडे, असे म्हणणे आवश्यक आहे की Appleपल संगीत Appleपल उत्पादनांच्या त्या सर्व वापरकर्त्यांसाठी एक मनोरंजक पर्याय आहे, म्हणूनच कंपनी जोर देत आहे की ब्रँडच्या वापरकर्त्यांसाठी त्याची सेवा सर्वोत्कृष्ट आहे आणि या अर्थाने जे अपेक्षित आहे ते यूके मधील संगीत प्रेमी आहे, Appleपल संगीत नियुक्त करण्यासाठी निश्चितपणे लाँच केले गेले आहेत.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » ऍपल संगीत » अ‍ॅपल संगीताचे दोन नवीन जाहिराती\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n2019 मध्ये सर्व आयफोनसाठी ओएलईडी स्क्रीन असतील\nवेगवान चार्जिंग आणि तीन वेळा जास्त, पुढील आयफोनची बॅटरी अशी असेल\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/music%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-radio%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-1-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-09-21T08:42:13Z", "digest": "sha1:DPQK6ONPDN43ASKJCVTIWM34T5UC2ZZU", "length": 12085, "nlines": 119, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Musicपल म्युझिक रेडिओचा जन्म झाला आणि दोन नवीन स्टेशन जोडली गेली | आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपल संगीत रेडिओ तीन स्थानकांसह जन्माला आलाः \"\"पल संगीत 1\", \"हिट्स\" आणि \"देश\"\nटोनी कोर्टेस | | ऍपल संगीत\nआतापर्यंत, आपण Appleपल संगीत गेला असल्यास, आपण फक्त एक आढळले Appleपलचे स्वतःचे रेडिओ स्टेशन, \"बीट्स 1 रेडिओ स्टेशन\". त्यामध्ये आपणास सध्याचे संगीत, मैफिली आणि संगीताचे मेळावे आढळले जे सर्व शैलींना व्यापत आहे. त्याच्याकडे फक्त एक रेडिओ स्टेशन आहे हे आश्चर्यकारक होते.\nआता गोष्टी बदलू लागल्या आहेत. या एकल स्थानकाने त्याचे नाव बदलले आहे आणि आणखी दोन नवीन विशिष्ट चॅनेल जोडल्या गेल्या आहेत, एक देशी संगीत आणि दुसरे चालू हिटसाठी. एकूणच, नवीन Appleपल म्युझिक रेडिओ तीन उपलब्ध चॅनेलसह रीलिज झाला आहे.\nAppleपलने आपल्या प्रवाहित संगीत चॅनेलचे नाव \"बीट्स 1 रेडिओ स्टेशन\" असे केले आहेAppleपल संगीत 1»,« रेडिओ Appleपल संगीत »च्या प्रीमिअरच्या पुनर्प्राप्तीचा एक भाग म्हणून. त्यांची सुटकाही झाली आहे 'हिट्स' आणि 'कंट्री' ही दोन इतर स्टेशनAppleपलने आज जाहीर केले.\n1 \"बीट्स 1\" \"Appleपल संगीत 1\" होते\n2 दोन नवीन चॅनेल: «हिट» आणि «देश»\n\"बीट्स 1\" \"Appleपल संगीत 1\" होते\nमुख्य अॅप, म्युझिक अॅपद्वारे उपलब्ध असलेले आता स्टेशन म्हणून ओळखले जाईल Appleपल संगीत रेडिओ 1, आत्तापर्यंत \"बीट्स 1\" चे स्थान बदलत आहे. स्टेशन त्याचे कार्यक्रम दिग्दर्शित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रेझेंटर्स आणि संगीताचे तारे आणण्यात माहिर आहे.\nसंगीतकार जसे बिली आयलिश, एल्टन जॉन, लिल वेन, लेडी गागा आणि नाईल रॉजर्स, उदाहरणार्थ. Appleपल म्युझिकचे ग्लोबल क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करणारे झेन लोव आणि नुकतेच ब्रिटनमध्ये बीबीसी रेडिओ १ एक्स्ट्रा सोडलेल्या डॉटीसारखे प्रसिद्ध प्रेझेंटर्स देखील आहेत.\nदोन नवीन चॅनेल: «हिट» आणि «देश»\nTwoपल संगीत रेडिओवर या दोन नवीन चॅनेल प्रीमियर आहेत\nउपरोक्त नाव बदलासह दोन नवीन स्थानके आज पदार्पण: «Appleपल संगीत हिट»आणि«Appleपल संगीत देश«. या चित्रपटात '80, '90 आणि 2000 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय गाणी सादर केली जातील. यामध्ये जयदे डोनोव्हन, एस्टेल आणि लोकी यासारख्या अव्वल स्थानांच्या प्रेझेंटर्स देखील दिसतील.\nयाव्यतिरिक्त, तरुण लोकांसाठी संगीतकार आहेत बॅकस्ट्रिट बॉईज, स्नूप डॉग आणि शानिया ट्वेन. Shपल म्यूझिक कंट्री अमेरिकन कंट्री म्युझिकवर लक्ष केंद्रित करणारी तत्सम स्वरुपाचे अनुसरण करते, ज्यात द शायर्स, कॅरी अंडरवुड आणि केल्ली बॅन्नेन यांचे कार्यक्रम आहेत.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » ऍपल संगीत » Appleपल संगीत रेडिओ तीन स्थानकांसह जन्माला आलाः \"\"पल संगीत 1\", \"हिट्स\" आणि \"देश\"\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nविकसकांसाठी आयओएस 14 / आयपॅडओएसचा पाचवा बीटा आता उपलब्ध आहे\nबीटा अनुप्रयोगांची चाचणी घेण्यासाठी अॅप टेस्टफ्लाइटने आपल्या लोगोचे नूतनीकरण केले\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/ola-electric-scooter-s1-s1pr0-sale-starts-from-today-check-its-price-and-featuresr-rak94", "date_download": "2021-09-21T07:15:15Z", "digest": "sha1:W2WR4HOLFKBIU6XK6ZBGRSZO7P7AQB3L", "length": 23544, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री पुन्हा सुरु; पाहा बुकिंग प्रोसेस", "raw_content": "\nओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री पुन्हा सुरु; पाहा बुकिंग प्रोसेस\nओला इलेक्ट्रिकने ग्र��हकांसाठी S1 श्रेणीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ही विक्री सुरू होणार होती, पण काही तांत्रिक अडचणींमुळे कंपनीला 15 सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवावी लागली होती. दरम्यान ओला इलेक्ट्रिकने आपल्या ई-स्कूटरचे दोन प्रकार-S 1 आणि हाय-एंड S 1 Pro लाँच केले आहेत. ओला S1 ची किंमत 99,999 रुपये आहे, तर S 1 Proची किंमत 1,29,999 रुपये आहे. FAME II सबसिडी आणि राज्य सबसिडी वगळता हे एक्स-शोरूम किंमती आहेत. याचा अर्थ तुम्ही ज्या राज्यात ई-स्कूटर खरेदी करता त्यानुसार हे दर बदलू शकतात.\nओला इलेक्ट्रिक स्कूटर हे डीलरशिपवर उपलब्ध नाहीत, म्हणून आपण ते ऑनलाइन खरेदी करू शकता. हे बुक करण्यासाठी, खरेदीदारांना 499 रुपयांची टोकन रक्कम भरावी लागेल. हे स्कूटर 8 सप्टेंबरपासून खरेदी खरेदी करता, त्यामुळे ग्राहक उरलेली रक्कम भरून आणि कलर ऑप्शन फायनल करुन लगेच खरेदी करू शकतात.\nएकदा आपल्या खरेदीची कन्फर्म झाल्यावर, कंपनी खरेदीदारास त्याबद्दल अपडेट करेल आणि वेटींग लिस्टमध्ये ठेवेल. यानंतर, तुमच्या नंबर आल्यावर तुम्हाला हे स्कुटर डिलिव्हर केले जाईल. ही डिलीव्हरी ऑगस्टमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.\nहेही वाचा: iPhone 13 सीरीज नंतर स्वस्त झाले iPhone 11, iPhone 12\nओला एस 1 चे फीचर्स\nओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3.9 3.9 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आले आहे, जे 11 बीएचपी इलेक्ट्रिक मोटरला पावर देते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड्स नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर देण्यात आले आहेत. चार्जिंगच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, रेग्युलर एसी चार्जरने 6 तासात बॅटरी चार्ज करता येते. तसेच हे स्कुटर 115 किमी प्रतितासाच्या स्पीडने चालवले जाऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड्स नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर दिले आहेत. हे रिव्हर्स गियर, सेगमेंट-बेस्ट अंडर-सीट स्टोरेज, नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोल सारख्या फीचरसह येते.\nहेही वाचा: MG Astor SUV भारतात लाँचिंगसाठी सज्ज; काय आहेत फीचर्स\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव ���हे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झा���ा असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/bhaskar-jadhav-songadya-dashavatara-he-insulted-chair-assembly-president-79213", "date_download": "2021-09-21T08:08:36Z", "digest": "sha1:AEE6IQV4SI7554KC3Y4MK4UIKYPYVZQG", "length": 6010, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भास्कर जाधव दशावतारातील सोंगाड्या; त्याने तालिका अध्यक्षांच्या खूर्चीचा अपमान केलाय....", "raw_content": "\nभास्कर जाधव दशावतारातील सोंगाड्या; त्याने तालिका अध्यक्षांच्या खूर्चीचा अपमान केलाय....\nमाझे तर म्हणणे आहे की, ते रडले का नाहीत, त्यांनी स्वतःचे कपडे का फाडून घेतले नाहीत. मुळात सत्ताधाऱ्यांनी अशा सोंगाड्यावर माणसावर विश्वास ठेऊ नये.\nमुंबई : कोकणात दशावतारात नरकासूर असतो, तो वेगवेगळे सोंग बदलतो. त्यापध्दतीने भास्कर जाधव सोंगाड्या असून त्याला कोणीही शिव्या दिलेल्या नाहीत. तालिका अध्यक्षांच्या खूर्चीचा अपमान या सोंगाड्या माणसाने केलेला आहे. उलट आमचे १२ आमदार ओबीसींच्या प्रश्नासाठी सैनिकांप्रमाणे लढले आहेत, अशी सडेतोड टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. Bhaskar Jadhav Songadya in Dashavatara; He insulted the chair of the assembly president ....\nओबीसी आरक्षणावरून सभागृहात झालेल्या गदारोळावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. यावरून आमदार नितेश राणे संतप्त झाले असून त्यांनी विधानसभा तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आम्ही कोकणातील असून भास्कर जाधवही कोकणातील आहेत. कोकणात दशावतार नाटक असते.\nहेही वाचा : तालिका अध्यक्षपदी सोंगाड्याला बसवून खुर्चीचा अपमान जाधवांवर नितेश राणे घसरले\nत्यामध्ये नरकासूर असतो, तो वेगवेगळी सोंग बदलतो. ज्या प्रमाणे तमाशात सोंगाड्या असतो. त्याप्रमोण जे जे भास्कर जाधव यांना ओळखतात त्यांना माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. तो नरकासूरासारखी सोंग बदलतो. काल सभागृहात त्याला कोणीही शिवी दिलेली नाही. त्यामुळे सोंग करताना तो कुठला विषय करतो हे आम्ही ओळखून आहे. तालिका अध्यक्षांच्या खूर्चीचा या सोंगाड्या माणसाने अपमान केला आहे.\nआवश्य वाचा : केलं तुका झालं माका अन् बॉम्ब शेवटी विरोधकांच्या हातातच फुटला\nमाझे तर म्हणणे आहे की, ते रडले का नाहीत, त्यांनी स्वतःचे कपडे का फाडून घेतले नाहीत. मुळात सत्ताधाऱ्यांनी अशा सोंगाड्यावर माणसावर विश्वास न ठेवता ते १२ आमदार सैनिकांसारखे ओबीसींसाठी लढले. स्वतःला त्यांनी निलंबित करून घेतले नाही. ओबीसी समाजावर अन्याय होत असताना ते लढले.\nमुळात मुख्यमंत्री सुद्धा सोंगाड्या आहे. हे नरकासूर व सोंगाड्याचे सरकार आहे, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेऊ नयेत. हे असेच वागणार १२ आमदार निलंबित नाही तर ते जनतेच्या विषयी लढलेत. सध्या याचे कोकणात पडसाद उमटत आहेत, यावर नितेश राणे म्हणाले, आम्ही भास्कर जाधवला ओळखतो, तो सोंगाड्या आणि नरकासूर आहेत. हे नवे काहीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-leader-chitra-wagh-slams-sanjay-raut-and-shiv-sena-over-breakfast-diplomacy-at-rahul-gandhi-residence/articleshow/85030658.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-09-21T08:11:08Z", "digest": "sha1:2WHSG4353U2K3BWD6224YCHZKZ27ACMW", "length": 13944, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर; भाजपकडून 'ही' प्रतिक्रिया\nकाँग्रेस नेते राहुल गांधी हे संजय राऊतांच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी बोलत असल्याचा फोटो व्हायरल होत असून त्यावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी कडवट प्रतिक्रिया दिली आहे.\nसंजय राऊत - राहुल गांधी\nराहुल गांधींच्या 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'ची राजकीय वर्तुळात चर्चा\nसंजय राऊत-राहुल गांधी यांचे फोटो व्हायरल\nभाजपच्या चित्रा वाघ यांची राऊतांवर शेलक्या शब्दांत टीका\nमुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी' बैठकीला विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांसोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही हजेरी लावली होती. या बैठकीतील राहुल गांधी व संजय राऊत यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरून भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कोणाचंही नाव न घेता शिवसेनेवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.\nवाघ यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यातून त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 'सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळं त्यांचा केंद्र सरकारबद्दलचा द्वेष उफाळून आला आहे. आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय,' असा आरोप वाघ यांनी केला आहे.\nठाकरे सरकारच्या कारभारावरही वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. 'मागील दोन वर्षात ठाकरे सरकारनं ‘फटे लेकीन हटे नही’चं धोरण अवलंबलं आहे. 'औरंगाबादच नाव संभाजी नगर करणारच... कोविडमध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना पन्नास लाख देणार... MPSC च्या सर्व पदांची भरती ३१ जुलैपर्यंत करणार... लॉकडाऊन काळातील वीजबील माफ करणार... अशी आश्वासनं ठाकरे सरकारनं दिली होती. मात्र, त्याचं पुढं काहीच झालं नाही. 'जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते वारी बंद करण्याचं कृत्य मात्र या सरकारनं केलं,' असा संताप वाघ यांनी ���्यक्त केला आहे.\nवाचा: '...त्याचा शोध घेतला तर धागेदोरे भाजपपर्यंत पोहोचतात'\n'ठाकरे सरकारची ही ‘फटे लेकीन हटे नही’ची वृत्ती खूपच कौतुकास्पद आहे. त्याचा सार्थ अभिमान दिल्लीच्या युवराजांना वाटल्यामुळंच त्यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिली,' असा टोला वाघ यांनी संजय राऊतांना हाणला आहे.\nखांद्यावर हात टाकला त्यात वाईट काय\nराहुल गांधी हे संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असल्याचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्याबाबत राऊत यांना विचारलं असता, 'शिवसेना आणि काँग्रेस हातात हात घालून काम करत आहेत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच. त्यात वाईट काय आहे,' असं राऊत यांनी म्हटलंय.\nवाचा: सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पहिला मोठा दिलासा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमहापुराचा बहणा सांगत ६२ वर्षीय महिलेला घातला गंडा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरायगड आघाडी ही तडजोड; काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत; अनंत गीतेंचा 'बॉम्बगोळा'\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nअहमदनगर एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nसिनेमॅजिक BBM 3 - खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली स्नेहा, पहिला नवराही घरात\nपरभणी CCTV मधल्या अज्ञाताने दुकानाबाहेर ठेवलेल्या चिठ्ठीने खळबळ, असं काही लिहलं की व्यापाऱ्यांमध्ये भीती\nमुंबई कंगना म्हणते, या न्यायालयावर माझा विश्वास नाही...\nविदेश वृत्त भारतात अमेरिकन गुप्तचरांवर रहस्यमय हल्ला; सीआयए प्रमुखांच्या दौऱ्यातील घटना\nक्रिकेट न्यूज भारतीय क्रिकेटपटूने घेतली पाकिस्तानची बाजू; असे आहे संपूर्ण प्रकरण\nमुंबई 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nबातम्या या वर्षी नवरात्रीला देवी पालखीतून येत आहे, जाणून घ्या याचे महत्व\nमोबाइल ४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-crime-murder-attack-on-suspended-police-parmeshwar-sonke-in-pune-two-in-custody-and-fir-against-9-others/", "date_download": "2021-09-21T08:24:45Z", "digest": "sha1:66AY7SBARUZAKGLTYFFL7K7KDXZHMIM5", "length": 14220, "nlines": 170, "source_domain": "policenama.com", "title": "Pune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल;…\nPune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9 जणांविरूध्द FIR\nPune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9 जणांविरूध्द FIR\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर पोलीस दलातील एका निलंबित पोलीसावर (Suspended Police) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात 9 जणांच्या टोळक्याने खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूर्वी गुन्ह्यात अटक केल्याने हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, घटनेपूर्वी रस्त्यात आरडा ओरडा करत असलेल्या टोळक्याला हटकले असल्याने हा प्रकार घडला (Pune Crime) आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याला एका मोठया ‘मॅटर’मध्ये काही महिन्यापुर्वी निलंबित करण्यात आलेले आहे.\nपरमेश्वर तुकाराम सोनके parmeshwar Tukaram Sonke (41, रा. अनुसया निवास, आदर्शनगर पोलिस कॉलनी, दिघी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अनिकेत हेमराज वाणी (21, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी), सुरज खिलारे, अनिल चव्हाण, भगत उर्फ धर्मेश सिंग, गणेश साबळे, राहुल आघाम, राहुल जाधव आणि इतर अशा एकुण 9 जणांविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिकेत वाणी आणि सुरज खिलारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर सोनके पुणे पोलीस दलात कर्तव्यास आहेत. चंदननगर पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक होती. दरम्यान एका प्रकरणात त्यांन��� व आणखी एकावर कारवाई करत त्यांना पुणे पोलिस दलातून निलंबित केले आहे.\nदरम्यान, दिघीत राहण्यास असून, मंगळवारी सायंकाळी मित्राचे घरघुती कार्यक्रम करून निघाले होते.\nयावेळी ममता चौकात आल्यानंतर रस्त्याच्यामध्ये उभा राहून काही मुलं गोंधळ घालत होते. यावेळी\nत्यांनी या मुलांना समजावून सांगितले व परत कारमधून निघाले. दिघी जकात नाक्यावर आल्यानंतर\nमात्र अनिकेत व त्याच्या 8 साथीदारांनी दगडफेक करत दगडाने मारहाण केली. तर यापूर्वी एका\nगुन्ह्यात अनिकेतला पकडले होते. याचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादीचा पाठलाग करत गाडीवर\nदगड मारले व तोडफोड केली. तर ड्रायव्हरच्या बाजूने येत दगफेक करत तुला संपवून टाकतो म्हणत\nशिवीगाळ केली. त्यानंतर दुचाकीवर हे टोळके दहशत माजवत पसार झाले आहे, असे या तक्रारीत\nम्हंटले आहे. याप्रकरणी दिघी पोलीस (dighi police) तपास करत आहेत.\nViral Video | रस्ता ओलांडताना करू लागले छेडछाड, हत्तीने तरूणांला चिरडून मारून टाकले (व्हिडीओ)\nCoronavirus in India | देशात गेल्या 24 तासात 43 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण, 3 आठवड्यातील सर्वाधिक प्रकरणं\nट्विटर ला देखील फॉलो करा\nफेसबुक ला लाईक करा\nViral Video | रस्ता ओलांडताना करू लागले छेडछाड, हत्तीने तरूणांला चिरडून मारून टाकले (व्हिडीओ)\nGold Silver Price Today | सोनं 210 रुपये तर चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nRajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली…\nDelhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मधून…\nIPL 2021 | पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजनं केली…\nBJP Former Minister Suicide | भाजपच्या माजी मंत्र्यानं गळफास…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अ��्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nतुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का, जाणून घ्या काही मिनिटात…\nPune Crime | किरकोळ वादातून निगडीत 5 जणांकडून एकाचा खून\nDelhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मधून केंद्राला…\nGold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीचा ‘कल’ कायम \nChandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद करावा’ – चंद्रकांत पाटील\nPune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच \nBJP vs NCP | चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून जो झटका मिळेल, तो पचविण्याची तयारी ठेवावी –…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51767", "date_download": "2021-09-21T09:13:50Z", "digest": "sha1:TM7IKT2JMBAUKR3AQTCFBKZRACQY72UQ", "length": 2583, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रावण | नागपंचमी: प्रस्तावना| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात.\nआधुनिक काळत नागपंचमीचे व्रत कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-adhikari/dont-be-afraid-there-will-be-permanent-rehabilitation-prithviraj-chavan-gave", "date_download": "2021-09-21T08:05:02Z", "digest": "sha1:NDILF3Y3WEM7NXSAVAZV5JH45AZCTAKQ", "length": 5855, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "घाबरू नका, कायमस्वरूपी पुनर्वसन होणारच; पृथ्वीराज चव्हाणांचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा", "raw_content": "\nघाबरू नका, कायमस्वरूपी पुनर्वसन होणारच; पृथ्वीराज चव्हाणांचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा\nश्री. चव्हाण म्हणाले, ''जिंती येथील वाड्यावस्त्याचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करु.\nढेबेवाडी : ''खचलेले डोंगर व दरडींमुळे अडचणीत आलेल्या गावांच्या मागणीनुसार कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, आलेल्या संकटाला आपण धैर्याने सामोरे जावू या.'' अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल रात्री जिंती व ढेबेवाडी येथे स्थलांतर केलेल्या विविध वाड्यावस्त्यातील पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. Don't be afraid, there will be permanent rehabilitation; Prithviraj Chavan gave relief to the flood victims\nअतिवृष्टीमुळे ढेबेवाडी विभागात झालेल्या नुकसानीची माहिती घेवून श्री. चव्हाण यांनी धोकादायक दरडींमुळे गाव सोडून सुरक्षितस्थळी आश्रय घेतलेल्या धनावडेवाडी, शिंदेवाडी, जितकरवाडी, भातडेवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा केली व त्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.\nहेही वाचा : अन् तृणमूल नेते व माजी केंद्रीय मंत्र्यांनी केला चक्क भाजपच्या विजयाचा दावा\nमहिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, मनोहर शिंदे, निलम येडगे,धनश्री महाडिक, अभिजित पाटील, नरेश देसाई, सौ. मंदाकिनी पाटील, वंदनाताई आचरे, अमोल पाटील, सतीश कापसे, संगिता तिवारी, अशोकराव पाटील, दादासाहेब साळुंखे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.\nआवश्य वाचा : दोन कोटी भरले; मिळाले फक्त २२ लाख, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट\nश्री. चव्हाण म्हणाले, ''जिंती येथील वाड्यावस्त्याचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करु, मात्र या ठिकाणच्या लोकांनी त्याबाबत ठाम निर्णय घेवून आवश्यक कागदोपत्री पाठपुरावा करावा''. हिंदुराव पाटील म्हणाले, ''धोकादायक दरडी, वन्य श्वापदांचा उपद्रव व मराठवाडीचा जलाशय यामुळे चोहोबाजुनी अडचणीत आलेल्या या गावांच्या पुनर्वसनासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा'. शंकरराव पवार यांनी प्रास्ताविक केले. उमेश चव्हाण यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor-in-haryana/", "date_download": "2021-09-21T08:29:53Z", "digest": "sha1:B5RR5LVS4T57NNQVF5CMTVNKPVVYYIK7", "length": 23747, "nlines": 317, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "विक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर हरियाणा, सेकंड हँड ट्रॅक्टर्स इन इन हरियाणा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा ��वीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nवापरलेले ट्रॅक्टर यात हरियाणा\nवापरलेले ट्रॅक्टर यात हरियाणा\n2117 यात वापरलेले ट्रॅक्टर हरियाणा. चांगल्या स्थितीतील सेकंड हैंड ट्रॅक्टर शोधा हरियाणा केवळ ट्रॅक्टर जंक्शनवर. येथे, आपण विक्रीसाठी जुने ट्रॅक्टर मिळवू शकता हरियाणा सर्वोत्तम किंमतीला. वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत हरियाणा रुपये पासून सुरू होते.फक्त 66,000.\nजुने ट्रॅक्टर क्रमवारी लावा किंमत - कमी ते उच्च किंमत - उच्च ते कमी\nपॉवरट्रॅक यूरो ५० नेक्स्ट\nमॅसी फर्ग्युसन 241 डीआय टोनर\nन्यू हॉलंड 3600-2 टीएक्स ऑल राउंडर प्लस +\nसोनालिका 35 डीआय सिकंदर\nजॉन डियर 5050 D\nमहिंद्रा NOVO 755 DI\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोल्क्स 55\nमहिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी\nअधिक ट्रॅक्टर लोड करा\nयात वापरलेले ट्रॅक्टर शोधा हरियाणा - विक्रीसाठी सेकंड हँड ट्रॅक्टर हरियाणा\nयात एक वापरलेला ट्रॅक्टर शोधा हरियाणा\nआपण यात सेकंड हँड ट्रॅक्टर शोधत आहात हरियाणा\nजर होय, तर आपण योग्य ठिकाणी आहात. ट्रॅक्टर जंक्शन 100% प्रमाणित वापरलेले ट्रॅक्टर येथे प्रदान करते हरियाणा.\nयेथे सर्व जुने ट्रॅक्टर वाजवी बाजारभावाने येथे उपलब्ध आहेत हरियाणा वैशिष्ट्ये आणि संपूर्ण कागदपत्रांसह स्थान.\nकिती वापरलेले ट्रॅक्टर उपलब्ध आहेत हरियाणा\nसध्याः: pictures 2117 सेकंड सेकंद हँड ट्रॅक्टर चित्रे असलेले हरियाणा आणि सत्यापित खरेदीदार तपशील उपलब्ध आहेत.\nयामध्ये वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत हरियाणा\nयेथे हरियाणा प्रदेशात वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत श्रेणी रुपये पासून सुरू होत आहे. 66,000 ते रू. 12,50,000 तुमच्या बजेटमध्ये येथे एक योग्य जुने ट्रॅक्टर विकत घ्या हरियाणा.\nट्रॅक्टर जंक्शनवर, जुन्या ट्रॅक्टर विक्रीसाठी मिळवा त्यांच्या सर्वोत्तम योग्य किंमतीत हरियाणा.\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर सिरसा\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर रेवाडी\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर फातेहाबाद\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर सोनीपत\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर हिसार\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर भिवानी\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर करनाल\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर झज्जर\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर पलवाल\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर जींद\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर महेंद्रगड\nविक्रीसाठी वापरलेले ट्रॅक्टर रोहतक\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/gold-silver-price-05-june-2021/", "date_download": "2021-09-21T09:09:26Z", "digest": "sha1:BKBXIZRXDPBNX7N6PJRNDSRN4PQTB5GT", "length": 5923, "nlines": 93, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "सोने-चांदीच्या भावात मोठी घट ; तपासा आजचे जळगावातील नवे दर | Jalgaon Live News", "raw_content": "\nसोने-चांदीच्या भावात मोठी घट ; तपासा आजचे जळगावातील नवे दर\nसोने - चांदीचा भाव\n सोने आणि चांदीमध्ये होत असलेल्या नफावसुलीने दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात आज शनिवार�� सोन्याच्या भावात तब्बल ८४० रुपयांची घसरण झाली आहे.. तर चांदीमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. आज चांदी २१०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्याआधी शुक्रवारी सोने २१० रुपयांनी तर चांदीमध्ये १००० रुपयांने महागली होती.\nजळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार दिसून आले. आज तर दोन्ही धातूंमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळालं आहे.\n२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.\nतर चांदीत गेल्या आठवड्यात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. आज चांदीच्या भावात २१०० रुपयाची घट झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ किलोचा भाव ७०,८०० रुपये आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\n९००० रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने ; काय आहे आजचा १० ग्रॅम…\n सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण ; वाचा…\nसोने-चांदीच्या भावात जबरदस्त घसरण सोनं हाय रेकॉर्डपेक्षा ९…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/aishwarya-rai-bachchan-shiny-and-silky-hair-and-glowing-skin-secret-tips/articleshow/84631821.cms", "date_download": "2021-09-21T07:34:22Z", "digest": "sha1:P5M5QNEM7PQ4ELEKMYCZQDU7UPKAM4FY", "length": 21136, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Aishwarya Rai Bachchan Shiny And Silky Hair And Glowing Skin Secret Tips - Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने इंटरव्यूमध्ये सांगितलेली सिक्रेट्स ऐकून व्हाल थक्क, वयाच्या 47शी मध्येही मनमोहक सौंदर्याने करतीये तरुणांना घायाळ\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने इंटरव्यूमध्ये सांगितलेली सिक्रेट्स ऐकून व्हाल थक्क, वयाच्या 47शी मध्येही मनमोहक सौंदर्याने करतीये तरुणांना घायाळ\nतुमचीही वयाची ५०शी ओलांडल्यानंतरही केस शाईनी व सिल्की असावेत अशी इच्छा आहे मग जाणून घ्या ऐश्वर्या राय बच्चन या मिस वर्ल्डच्या केसांशी निगडीत काही घरगुती उपाय जे तुमची भरपूर मदत करू शकतात.\nAishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने इंटरव्यूमध्ये सांगितलेली सिक्रेट्स ऐकून व्हाल थक्क, वयाच्या 47शी मध्येही मनमोहक सौंदर्याने करतीये तरुणांना घायाळ\nआज 50 वर्षे वय असून देखील 20 वर्षांच्या तरुणीलाही भुरळ पाडेल असं जिचं सौंदर्य आहे ती सौंदर्यवती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai bachchan beauty secrets) होय. तिच्या त्वचेचे तर जगभरात आकर्षण आहेच, पण तिच्या केसांची सुद्धा नेहमी चर्चा असते. ज्या प्रमाणे ती आपल्या केसांची काळजी घेते वा त्यांना मेंटेन करते ते पाहून नक्कीच तिच्या कडून टिप्स मिळवण्यात असे तुम्हालाही वाटत असेलच ना, तर मग तुमची हि इच्छा आज आम्ही पूर्ण करत आहोत असे समजा.\nकारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा खास लेख, ज्यातून आम्ही तुम्हाला ऐश्वर्याच्या सुंदर केसांचे रहस्य आणि टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचे केस तिच्यासारखे सुंदर बनवू शकता आणि आपल्या केसांची योग्य काळजी घेऊ शकता. चला तर जाणून घेऊ.\nघरच्या घरी बनवते मास्क\nअनेकांना वाटत असेल की ऐश्वर्या आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी महागडे उपाय करत असेल. पण नाही मंडळी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ती घरच्या घरीच आपल्या केसांसाठी मास्क बनवते आणि रोज न चुकता ती तो मास्क आपल्या केसांना लावते. याच मास्कमुळे ऐश्वर्याचे केस केमिकल बेस्ड स्टाइलिंग मटिरियल, स्ट्रेटनर, कर्लर, ड्रायर यांसारख्या गोष्टींच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचावतात आणि तिचे केस अगदी निरोगी आणि नैसर्गिकरित्या सुंदर राहतात. यातून हेच दिसून येते की तुम्ही जेवढे साधे सोपे घरगुती उपाय केसांवर कराल तेवढेच ते तुमच्यासाठी फायद्याचे आहेत.\n(वाचा :- Tara Sutaria Makeup : हॉट स्टाइल ड्रेसमधील तारा सुतारियाला बघून लोकांचं हरपलं होतं भान पण मेकअप बघून हसू आवरेना, म्हणाले तुझ्यापेक्षा भूत बरं\nएका मुलाखतीत सांगितले रहस्य\nऐश्वर्या राय बच्चनने आपल्या एका मुलाखती मध्ये हेअर केअर टिप्स शेअर केल्या. तिने सल्ला दिला की आठवड्यातून एकदा तरी नारळ तेल गरम करून त्याने टाळूला चांगला मसाज द्यावा. शिवाय तिने हे सुद्धा सांगितले की ती नारळ तेल, ऑलिव्ह ऑईल, अंड, आवळा पावडर यांचे मिश्रण एकत्र करून मास्क बनवते आणि ते केसांवर लावते. यामुळे तिचे केस शाईनी आणि हेल्दी तर होतातच पण तिची टाळू अर्थात स्कॅल्प सुद्धा उत्तम स्थिती मध्ये राहते. त्यामुळे मंडळी तुम्ही सुद्धा आवर्जुन हा उपाय वापरून पहा.\n(वाचा :- Skin Whitening : जपानी तरूणींच्या क्युटनेसने जगातील लाखो तरुण घायाळ, प्रत्येक गोष्टीत दडलंय एक सिक्रेट\nया मास्कचा सुद्धा करते वापर\nएका मासिकाला दिलेल्या मुलाखती मध्ये ऐश्वर्याने सांगितले की ती कधी कधी आपल्या केसांवर अ‍ॅव्होकाडो आणि मायो पेस्ट लावते. या दोघांचे थिक ऐंड ऑइली टेक्सचर तिच्या केसांना स्मूद बनवते. याशिवाय ती दूध आणि मध मिक्स करून सुद्धा लावते. या दोन्ही गोष्टी सुद्धा हेअर शाईनी करण्यास मदत करतात आणि त्यांना सिल्की टेक्स्चर देतात.जर तुम्हाला सुद्धा तुमचे केस ऐश्वर्या राय सारखे शाईनी व रेशमी दिसावेत असे वाटत असेल तर आवर्जून हा मास्क वापरून पहा, तुम्हाला फरक नक्की दिसेल.\n(वाचा :- Acne Home Remedies : आलिया भट्ट, मलायकापासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्री आहेत ‘या’ समस्येच्या शिकार, बचावासाठी वापरतात हे मार्ग\nडाएटवर लक्ष आणि तणावापासून दूर\nऐश्वर्या राय आपल्या डाएटवर सुद्धा खूप लक्ष ठेवते. ती बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा घरातील पौष्टिक व सात्विक पदार्थ शिजवून खाणे पसंत करते. शिवाय ती आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करते. याचा फायदा तिच्या स्कीन आणि स्कॅल्प अर्थात टाळू दोन्हींना होतो. केस गळण्याचे अजून एक कारण आहे ते म्हणजे ताणतणाव यापासून बचाव म्हणून ऐश्वर्या स्पा ट्रिटमेंट घेते. ज्यात अनेक प्रकारच्या तेलांचा वापर केला जातो. यामुळे तिला ताणतणाव आणि नैराश्यापासून संरक्षण मिळते. तुम्हाला जर तुमच्या केसांचे आरोग्य उत्तम राखायचे असेल तर तुम्हाला ताण तणावापासून शक्य तितके दूर राहणे अनिवार्य आहे.\n(वाचा :- Priyanka Chopra Beauty : अमेरिकेमध्ये सध्या आहे एकाच भारतीय नावाची चर्चा.. ती म्हणजे प्रियांका चोप्रा, देशीच नाही तर विदेशी लोकंही झालेत सौंदर्याचे फॅन\nऋतूनुसार हेअर कलर शेड्स\nऐश्वर्या प्रमाणे अनेक अभिनेत्री हे रुटीन फॉलो करतात. त्या हिवाळ्यात आपल्या केसांवर डार्क शेड लावणे पसंत करतात आणि उन्हाळ्यात हायलाईटचा वापर करायला करतात. “हेअर कलरिंग बाबत मी थोडी लेझी देखील आहे पण कलर करणे तर गरजेचे आहेच. खरंत��� वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळे हेअर शेड वापरल्याने आपले लुक्स आणि मूड दोन्ही वर खूप प्रभाव पडतो, ज्या प्रकारे हिवाळ्यात डार्क कलर चांगले वाटतात तर उन्हाळ्यात लाईट कलर्स” असे ऐश्वर्या कबूल करते. त्यामुळे मैत्रीणींनो तुम्ही सुद्धा हेअर कलर करत असाल तर हे रुटीन नक्की फॉलो करा.\n(वाचा :- Jawed Habib : हेअर स्टाइल बादशाह जावेद हबीबचा केसांबाबत धक्कादायक खुलासा, सुंदर केसांशी जोडलेल्या ‘या’ अंधश्रद्धांचे शिकार आहोत आपण भारतीय लोक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCurd Hair Care : अशाप्रकारे लावा केसांना दही, लांबसडक, घनदाट केसांबरोबरच केस गळतीपासून मिळेल कायमची सुटका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nकंप्युटर Nokia चा धमाका ६ ऑक्टोबरला लाँच करणार Nokia T20 Tablet, फीचर आणि स्मार्टफोनवरुनही उठणार पडदा, पाहा डिटेल्स\nबातम्या या वर्षी नवरात्रीला देवी पालखीतून येत आहे, जाणून घ्या याचे महत्व\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nकार-बाइक क्लासिक-350 नाही, अचानक खूप वाढली Royal Enfield च्या 'या' बाइकची डिमांड; विक्रीत थेट ४२२ टक्क्यांची वाढ\nमोबाइल ४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल\nकरिअर न्यूज शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, तपशील जाणून घ्या\nअहमदनगर एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले\nमुंबई कंगना म्हणते, या न्यायालयावर माझा विश्वास नाही...\nरायगड आघाडी ही तडजोड; काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत; अनंत गीतेंचा 'बॉम्बगोळा'\n सानपाडा रेल्वे स्थानकावर ४ वर्षाच्या मुलाची हत्या, बापानेच फलाटावर डोकं आपटून संपवलं\nयवतमाळ ह��� चाललंय काय; दोन डॉक्टरांच्या वादात उपचार न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%80.%E0%A4%AC%E0%A5%80._%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-09-21T08:20:56Z", "digest": "sha1:OK2PK3CED3PMEXWETOEITQCBF6OVPTHE", "length": 5704, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डी.बी. चंद्रेगौडा - विकिपीडिया", "raw_content": "\nडी.बी. चंद्रेगौडा (ऑगस्ट २६, इ.स. १९३६-हयात) हे भारतातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ आणि इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील चिकमागळूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nभारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला होता.त्यांना लोकसभेत पुन:प्रवेश करणे शक्य व्हावे म्हणून डी.बी. चंद्रेगौडांनी आपल्या चिकमागळूरच्या खासदारपदाचा राजीनामा इ.स. १९७७ मध्ये दिला.त्या जागी पुढे पोटनिवडणुक होऊन त्यात इंदिरा गांधींनी विजय मिळवला. नंतरच्या काळात डी.बी. चंद्रेगौडांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातीलच उत्तर बंगलोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\n५ वी लोकसभा सदस्य\n६ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९३६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-09-21T09:16:31Z", "digest": "sha1:LYJY4VE67OZRZNUVIER4CPAEESUOXXDY", "length": 4107, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वरण - विकिपीडिया", "raw_content": "\nवरण हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.\n[[तूर डाळ] शिजवल्यावर हा पदार्थ तयार होतो. सहसा डाळ प्रेशर कूकरमध्ये शिजवली जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०२१ रोजी १५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/49365", "date_download": "2021-09-21T07:54:53Z", "digest": "sha1:CW6IKBQUDZTQG4DLQ6OPJRH5HPSLPDZH", "length": 9272, "nlines": 56, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आशिष कर्ले यांचे लेख | *औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*\nफार्मसिस्ट हा आरोग्यविषयक सेवा पुरवणाऱ्या प्रोफेशन पैकी एक महत्वाचा भाग आहे.औषध निर्मिती व वितरण,औषधवापराबाबत रुग्णांना मार्गदर्शन करणे हे फार्मासिस्टचे काम असते. वाढते आजार, औषधसंशोधन क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी, देशांतर्गत व देशाबाहेर वाढलेली औषधांची मागणी यामुळे या क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी व करिअर साठी चांगला पर्याय बनला आहे.\nया लेखामध्ये आपण तुम्ही या क्षेत्रात कसे येऊ शकता त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे व इतर अनेक गोष्टींचा आढावा घेणार आहोत.\nफार्मसी क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही दहावी + बारावी विज्ञान शाखा आणि महाराष्ट्र राज्य सामाईक (MH CET) परीक्षा देणं अनिवार्य आहे. बारावीमध्ये PCB (Physic Chemistr Biology), PCM (Physic Chemistry Maths), PCMB (Physics Chemistry Maths Bioloy) यांपैकी कोणताही गृप असलेले विद्यार्थी फार्मसीला प्रवेश घेऊ शकतात यासाठी तुम्ही गृप पात्रता फेरी निकष पूर्ण करणे (Group Qualifier) म्हणजेच ग्रुपच्या प्रत्येक विषयात 50 गुण असणे आवश्यक आहे (हा नियम खुल्या प्रवर्गासाठी आहे इतर प्रवर्गास��ठी सवलत आहे) तुम्ही जर आता बारावीत आसल तर तुम्ही दोन्ही विषय Biology आणि Maths ठेवलेला फायदेशीर ठरते हे क्षेत्र पूर्णपणे आरोग्यविषयक आहे त्यामुळे Human anatomy Pathology Biochemistry Pharmacology Microbiology Biotechnology या विषयांच्या दृष्टीने Biology हा विषय महत्वाचा आहे तर दुसऱ्या बाजूला पदवी अभ्यासक्रमात दुसऱ्य वर्षी Math हा विषय असतो त्यामुळे दोन्ही विषय असलेले फायदेशीर ठरते. Maths पेक्षाही Biology विषय जास्त महत्वाचा ठरतो कारण वरती नमूद केल्याप्रमाणे फार्मसीमधिल बरेचसे विषय याच्याशी संबंधित आहेत.\nतुम्ही या क्षेत्रात तीन प्रकारे येऊ शकता कोणत्याही प्रकारे या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला वर नमूद केलेली शैक्षणिक पात्रता परम असणे गरजेचे आहे.\nपहिला पर्याय म्हणजे तुम्ही बारावी विज्ञान शाखेनंतर डिप्लोमा (D Pharmacy) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात येऊ शकता. डिप्लोमा नंतर तुम्हाला थेट द्वितीय वर्षात पदवी (B Pharmacy) साठी प्रवेश मिळतो. यासाठी तुम्हाला डिप्लोमाला किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे.\nदुसरा पर्याय म्हणजे तुम्ही बारावी विज्ञान शाखेनंतर पदवी (B Pharmacy) या चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. B Pharmacy नंतर M Pharmacy, MBA, PhD, Doctorate of Pharmacy (Pharma D) या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.\nतिसरा पर्याय म्हणजे बारावी विज्ञान शाखेतनंतर तुम्ही डॉक्टरेट ऑफ फार्मसी (Pharma D) या सहा वर्षांच्या अभ्यासक्रमला प्रवेश घेऊ शकता. जत तुम्ही B Pharmacy ही पदवी पूर्ण केली असेल तर तुम्हाला डॉक्टरेट ऑफ फार्मसी(Pharma D) या अभ्यासक्रमात थेट तृतीय वर्षात प्रवेश मिळू शकतो.\nवरती नमूद केलेल्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने https://www.dtemaharashtra.gov.in या तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (Directorate of Technical Education, Maharashtra State) यांच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे केली जाते. यासंदर्भात सर्व निकष,अटी,नियम,सूचना या संकेतस्थळावर महितीपुस्तकात उपलब्ध आहे.\nगेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)\nआशिष कर्ले यांचे लेख\nपोलिसांच्या जीवनाची दुसरी बाजू\nमराठा क्रांती (मूक) मोर्चा\nइतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का\nधर्म शब्दाचा खरा अर्थ\nधर्म शब्दाचा खरा अर्थ...\nडॉक्टरांनी थोडं समजून घ्यावे\n*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*\nमराठी असे आमुची मायबोली...\nआग्रह मराठीचा सन्मान मायबोलीचा\nस्वभाषेची अभिवृद्ध��, आपले योगदान...\nडिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत\nमातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51768", "date_download": "2021-09-21T08:44:45Z", "digest": "sha1:U4UVCH24NRBZ2QBEYZ7JZTEUOJQ7D3WJ", "length": 3389, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रावण | नागपंचमी: आख्यायिका| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nएका शेतक-याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. [२]कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.\nअनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.\nवासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः\nऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥\n-- (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)\nआधुनिक काळत नागपंचमीचे व्रत कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/07/blog-post_8179.html", "date_download": "2021-09-21T07:15:42Z", "digest": "sha1:HAFRKAZ2S3W6KMKTFP55V7U3CSS7GEUR", "length": 11270, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "अकोला अपडेट...", "raw_content": "\n1) प्रकाश पोहरे यांनी अकोला आवृत्तीच्या संपादकीय विभागाची बैठक घेतली. माणसं नसल्याने आवृत्तीची झालेली दयनीय अवस्था पाहून पोहरेंनी कपाळावर हात मारून घेतला. गणेश मापारी पाच ते सहा दिवसांपासून का येत नाही, याचीही विचारणा केली. मापारींकडून ग्रूप सिमकार्ड परत घेत ते पोहरेंनी स्वतःकडे घेऊन ठेवले.\n२) प्रकाश पोहरे हे कान्हेरी सरप येथील फार्महाऊसवर राहतात. छोटे मालक ऋषी पोहरे यांच्याकडे देशोन्नतीचा कारभार आला आहे.\nछोटे मालक निशांत टॉवरवरील एसी कॅबिनमधून बाहेर पडतच नाही. त्यामुळे तब्बल दहा आवृत्यांचा कारभार स्थानिक आवृत्तीप्रमुखांच्या हाती गेला. बातम्या मिसिंग, सर्क्युलेशन घसरले तरी त्यांना जाब विचारणारा खमक्या संपादकच आता देशोन्नतीकडे नाही.\n३) देशोन्नती प्रेसवर माणसांचा नुसता तुटवडा निर्माण झालेला आहे. मेन डेस्कवरील माणसे बातम्या भाषांतरित न करता ई-सकाळ, महारा��्ट्र टाईम्स, एबीपी माझा, प्रहार, लोकमत, लोकसत्ता, तरुण भारत यांच्या संकेतस्थळावरून बातम्या कॉपी-पेस्ट करत आहेत. हेडिंग-एण्ट्रो बदलून बातम्या चोरायच्या व दिवस साजरा करायचा, असा दिनक्रम सुरु आहे.\n४) बेरक्याच्या देधडक वृत्तामुळे देशोन्नती व्यवस्थापन हादरले. कोण बेरक्याला इत्यंभूत माहिती देत आहे, याचा शोध सुरु.\n५) रवी टाले मुंबई, औरंगाबाद येथील लोकमत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे प्रशिक्षण घेऊन उद्या अकोला कार्यालयात येणार असल्याचे कळते.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशे���ण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-leader-rakesh-singh-arrested-in-pamela-goswami-cocaine-case-bmh-90-2407205/", "date_download": "2021-09-21T08:46:12Z", "digest": "sha1:VBZQD7X5LEDON7V4F672L5TAMZJ2Z7AX", "length": 13943, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP leader Rakesh Singh arrested in Pamela Goswami cocaine case bmh 90 । पामेला गोस्वामी प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; फरार होण्याच्या तयारीत असताना कारवाई", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nपामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात भाजपा नेत्यासह दोन्ही मुलांना अटक\nपामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात भाजपा नेत्यासह दोन्ही मुलांना अटक\nफरार होण्याच्या तयारीत असताना कारवाई\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nपोलिसांनी दोन्ही मुलांना राहत्या घरातून घेतलं ताब्यात. (छायाचित्र/एएनआय)\nपामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपा नेते रा���ेश सिंह यांना अटक केली आहे. राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलांना घरातून अटक करण्यात आली आहे. ते पश्चिम बंगालमधून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.\nभाजपा युवा मोर्चाची कार्यकर्ता पामेला गोस्वामी हिला पोलिसांनी कोकेन आणि १० लाख रुपयांसह पकडले होते. पोलिसांनी याप्रकरणी पामेला गोस्वामी हिच्यासह दोन जणांना अटक केली होती. या प्रकरणात भाजपाचे नेते राकेश सिंह यांचं नाव समोर आलं होतं. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी आणि भाजपाचे महासचिव असलेल्या कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय असलेल्या राकेश सिंह यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती.\nनोटीस बजावल्यानंतर राकेश सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांच्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पोलीस राकेश सिंह यांच्या घरी पोहोचले. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलामध्ये बाचाबाची झाली.\nकोलकाता पोलिसांनी त्यानंतर घराची झाडाझडती घेतली. राकेश सिंह यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांना ४ वाजेपर्यंत हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते बंगालमधून फरार होण्याच्या प्रयत्नात असल्याच्या माहितीनंतर कोलकाता पोलिसांनी राकेश सिंह यांना पूर्व वर्धमान जिल्ह्यात अटक केली. त्याचबरोबर पोलिसांच्या कारवाई व्यत्यय आणल्याबद्दल राकेस सिंह यांच्या दोन्ही मुलानांही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या मुलांना राहत्या घरी पोलिसांनी ताब्यात घेतलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\n“राज्यपाल भाजपाच्या सुरात सूर मिसळत आहेत “, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीच्या सरकारचे ‘मी आणि माझे कुटुंब’ या उद्देशाने काम – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\nआता न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; इंग्लंडमध्ये सुरक्षेत वाढ\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nजम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट जखमी\n“भ्रष्टाचार चालणारच नाही”, सरकार करणार Amazon लाच प्रकरणाची चौकशी\n“भारतात ज्याठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्याठिकाणी भाजपा मंदिरे बांधणार”\nभारतीयांना अपमानकारक वागणुक दिल्याचं सांगत थरुर यांची UK मधील कार्यक्रमातून माघार, संतापून म्हणाले…\n“भारतीय आणि पाकिस्तान्यांमधील फरक हा ‘भारत माता की जय’मुळे कळतो”\n“जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तिथे…”; मोहन भागवत यांचं वक्तव्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51769", "date_download": "2021-09-21T08:09:51Z", "digest": "sha1:PGWEZZ3IQMD54EEONWSK5YOTX4VDHACX", "length": 3778, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रावण | नागपंचमी: सांस्कृतिक महत्व| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले. नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते.. दूध- लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे . पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे.अ��ंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.\nनागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.\nआधुनिक काळत नागपंचमीचे व्रत कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=69&product_id=601", "date_download": "2021-09-21T09:46:23Z", "digest": "sha1:JPE2A3Q6LGN4Q3UONBRFGNKZGM72TBAC", "length": 2990, "nlines": 65, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Akher Nyay Milala | अखेर न्याय मिळाला", "raw_content": "\nAkher Nyay Milala | अखेर न्याय मिळाला\nAkher Nyay Milala | अखेर न्याय मिळाला\nमूळ भू-धारकांनी संघटित होऊन न्याय्य मार्गाने हे आंदोलन जवळजवळ साठ वर्षे चालवले, त्या भू-धारकांच्या नेत्यांची, त्यांना साथ देणार्‍या भूमिपुत्रांच्या लढ्याची ही कथा आहे.\nह्या सगळ्या दीर्घ लढ्याची संपूर्ण माहिती मिळविणे, कागदपत्रे तपासणे, मुलाखती घेणे, तपशील मिळवणे अशा विविध प्रकारचे क्षेत्रीय कार्य करून लेखिकेने हा लढा चित्रित केला आहे.\nएका सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी न्यायाच्या प्रतीक्षेत असणार्‍या अनेकांचे मनोबल वाढवणारी आहे.\nएका दीर्घ संघर्षाची ही कहाणी ग्रामजीवनातील अलक्षित राहिलेल्या प्रश्‍नांची दखल घेते. हा संघर्ष स्थानिक असला तरी इतरत्रही शासन वा शासनमान्य संस्थांकडून संपादित केल्या जाणार्‍या शेतीची व त्यात होरपळणार्‍या भूमिपुत्रांची ही प्रातिनिधिक कादंबरी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/jitendra-joshi-gets-angry-over-social-media-hacking-he-said-talk-about-sharad-pawar-respectfully-2222/", "date_download": "2021-09-21T08:10:29Z", "digest": "sha1:7GTEPXPDRPBKLSLZ4WMIBUV5EXMFHBUR", "length": 11774, "nlines": 118, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "जितेंद्र जोशी सोशल मीडियावरील हेकेखोरीवर संतापले; म्हणाले, “शरद पवारांविषयी तरी आदराने बोला”", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र जितेंद्र जोशी सोशल मीडियावरील हेकेखोरीवर संतापले; म्हणाले, “शरद पवारांविषयी तरी आदराने बोला”\nजितेंद्र जोशी सोशल मीडियावरील हेकेखोरीवर संतापले; म्हणाले, “शरद पवारांविषयी तरी आदराने बोला”\nकलर्स मराठीवर जितेंद्र जोशीचा ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जातो. याच कार्यक्रमाचा एक एपिसोड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या कार्यक्रमात एखाद्या व्यक्तीची कुणालाही ठाऊक नसणारी व जगासमोर नसलेली दुसरी बाजू दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.\nया कार्यक्रमात अनेक दिग्गज येऊन आपली मतं आणि भावना प्रकट करत असतात. दरम्यान या कार्यक्रमात जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि मोठ्यांचा सन्मान न करणे याबाबत चीड व्यक्त केली आहे. त्यांनी ट्रोलर्समुळे आलेले वाईट अनुभवही सांगितले व सोबतच शरद पवार यांचा पावसात भिजून भाषण देतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी चुकी���ी भाषा वापरून त्यांना ट्रोल केले याबाबत निंदा व्यक्त केली.\nजितेंद्र जोशी म्हणतात, ‘मी शरद पवार यांचा पावसात भिजत भाषण देतांनाचा फोटो पाहिला. त्याच्यावर लोकांनी खाली आरे, तुरे लिहित कमेंट्स केल्या होत्या. अनेक वर्षे एका माणसाने काही काळ त्या क्षेत्रात घालवला आहे; त्याच्या विषयी आदराने तरी बोला.’\nPrevious articleशिवसेना सोबत न आल्यास केवळ भाजप सरकारचा शपथविधी होणार\nNext articleमोदींना धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा न्यूड व्हिडीओ व्हायरल…\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-09-21T09:10:48Z", "digest": "sha1:KCRRBIUKWT6V7NMIFSCZCMYL5QKROL4Y", "length": 4080, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छप्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nछपारा याच्याशी गल्लत करू नका.\nछप्रा भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर सरन जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/sharad-pawar-unhappy-with-bhima-koregaon-case-transferred-to-nia-120021400013_1.html", "date_download": "2021-09-21T08:27:18Z", "digest": "sha1:3ZK25Z3QCG4IAC3AT7V4WP4N7U5TYVXK", "length": 8265, "nlines": 106, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "भीमा कोरेगावचा तपास NIA कडे, शरद पवार नाराज", "raw_content": "\nभीमा कोरेगावचा तपास NIA कडे, शरद पवार नाराज\nशुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:15 IST)\nभीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी तपास एनआयएकडे सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याचे दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले परंतू सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nभीमा-कोरेगावचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडं देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. 'भीमा-कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु, भीमा कोरेगावबाबत इथल्या राज्याच्या गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक अक्षेपार्ह आहे, अशी तक्रार आमच्याकडं अनेकांनी विशेषत: जैन समाजाच्या लोकांनी केली आहे. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल चौकशीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होताच केंद्रानं हा तपास राज्याकडून काढून घेतला होता. घटनेनुसार कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे. असं असताना आपला अधिकार त्यांनी काढून घेणं योग्य नाही. तो अधिकार कुणी काढत असेल तर त्यास पाठिंबा देणं योग्य नाही,' असं शरद पवार म्हणाले.\nमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याने महाआघाडी सरकारमध्ये या मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे.\nभाजपा ही आपत्ती दूर करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं\nसोनिया गांधींना रुग्णालातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा\nशरद पवार 2024 साली पंतप्रधान होऊ शकतात - रोहित पवार\n'शरद पवार' सरकारचे मार्गदर्शक आहेत : मुख्यमंत्री\nसोनिया गांधी रुग्णालात दाखल\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.qiannafood.com/mr/gluten-free-rice-noodles-6.html", "date_download": "2021-09-21T08:29:24Z", "digest": "sha1:535XGQMGPTDTNOF6WGD7IAOVY6SBYRSZ", "length": 2457, "nlines": 39, "source_domain": "www.qiannafood.com", "title": "मुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन - Qianna", "raw_content": "\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nमुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\nघर » उत्पादने » मुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन मुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\nमुक्त तपकिरी तांदूळ नूडल्स ग्लूटेन\nमुक्त प्राण्यापासून तयार झालेले काहीही पांढरा तांदूळ नूडल्स ग्लूटेन\nघर मागील 1 पुढे गेल्या - Total 2 1 रेकॉर्ड �एकूण्तमान पृष्ठ / Total 1 20 प्रति पृष्ठ\nटिॅंजिन QianNa कृषी उत्पादने इंडस्ट्रीज.& ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड.\nप्रथम आमच्या नवीनतम उत्पादने बद्दल माहित व्हा\nई-मेल पत्ता पहिले नाव\nकॉपीराइट © 2018 टिॅंजिन QianNa कृषी उत्पादने इंडस्ट्रीज.& ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड.\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nमुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/sudden-entry-of-shiv-sena-mp-shrikant-shinde-in-bjp-leaders-program-mhas-516573.html", "date_download": "2021-09-21T08:03:23Z", "digest": "sha1:CGZ4567CH533UAYRAS44BOBCX3IN7ML3", "length": 8622, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक शिवसेना खासदाराची एण्ट्री, शहरात युतीच्या शक्यतेची चर्चा – News18 Lokmat", "raw_content": "\nभाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक शिवसेना खासदाराची एण्ट्री, शहरात युतीच्या शक्यतेची चर्चा\nभाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक शिवसेना खासदाराची एण्ट्री, शहरात युतीच्या शक्यतेची चर्चा\nया कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी केलेलं एक वक्तवही चर्चेचा विषय ठरत आहे.\nकल्याण, 26 जानेवारी : कल्याणमध्ये भाजप नेत्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अचानक एण्ट्री करत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व���ंनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसंच या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी केलेलं एक वक्तवही चर्चेचा विषय ठरत आहे. 'आता सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढलं नाही पाहिजे असे,' असे वक्तव्य खासदार शिंदे यांनी भाजपच्या कार्यक्रमात केले असल्याने आता एकच चर्चा रंगू लागली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये हे युतीचे संकेत तर नाही ना असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे. पत्रीपुलाजवळील पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाचे आज नामकरण करण्यात आले. सदर कार्यक्रम भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाला डोंबिवली भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रम ठिकाणाच्या परिसरातूनच खासदार शिंदे हे जात होते. या कार्यक्रमाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपली गाडी थांबवित कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. भाजपच्या या कार्यक्रमामध्ये खरे तर खासदार शिंदे यांना निमंत्रण नव्हते, मात्र तरीही तेथून न थांबता निघून जाणं त्यांना योग्य वाटले नसल्याचं सांगत ते या कार्यक्रमात सहभागी झाले. हेही वाचा - धनंजय मुंडे झाले भावुक, मोठ्या वादंगानंतर पहिल्यांदाच साधला मनमोकळा संवाद यावेळी स्थानिक नागरिकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधताना आता कितीही सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढलं नाही पाहिजे असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये परत युती होते का असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे. पत्रीपुलाजवळील पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाचे आज नामकरण करण्यात आले. सदर कार्यक्रम भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाला डोंबिवली भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रम ठिकाणाच्या परिसरातूनच खासदार शिंदे हे जात होते. या कार्यक्रमाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपली गाडी थांबवित कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. भाजपच्या या कार्यक्रमामध्ये खरे तर खासदार शिंदे यांना निमंत्रण नव्हते, मात्र तरीही तेथून न थांबता निघून जाणं त्यांना योग्य वाटले नसल्याचं सांगत ते या कार्यक्रमात सहभागी झाले. हेही वाचा - धनंजय मुंडे झाले भावुक, मोठ्या वादंगानंतर पहिल्यांदा�� साधला मनमोकळा संवाद यावेळी स्थानिक नागरिकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधताना आता कितीही सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढलं नाही पाहिजे असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये परत युती होते का अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेक वर्षे शिवसेना भाजपची सत्ता आहे. मागच्या निवडणुकीध्ये सेना भाजप हे भले एकमेकांविरोधात लढले असले तरी निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवला. गेल्या वर्षभरापासून चित्र बदललेले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्रित लढणार का अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेक वर्षे शिवसेना भाजपची सत्ता आहे. मागच्या निवडणुकीध्ये सेना भाजप हे भले एकमेकांविरोधात लढले असले तरी निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवला. गेल्या वर्षभरापासून चित्र बदललेले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्रित लढणार का हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कल्याण डोंबिवलीत काँग्रेस राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. तरीही राष्ट्रवादीकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना काय भूमिका घेते आणि आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.\nभाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक शिवसेना खासदाराची एण्ट्री, शहरात युतीच्या शक्यतेची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/shahid-kapoor-wife-mira-rajput-wore-strapless-black-bralette-and-pink-satin-bottom-see-her-hot-and-bold-look/articleshow/84915403.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-09-21T07:20:55Z", "digest": "sha1:YGHS6FOW3RNDDZ27GXN4W7WGKPTFCG6H", "length": 18977, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया त���मचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nबॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) आपल्या ग्लॅमरस स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर बोल्ड अवतारातील फोटो शेअर केला होता.\nशाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nबॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) आपल्या ग्लॅमरस स्टाइल स्टेटमेंटने मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही तगडी स्पर्धा देते. तिचे एकापेक्षा एक स्टायलिश अवतारातील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. इतकंच नव्हे तर मीराची फॅशन फॉलो करणाऱ्या तरुणी-महिलांची संख्या देखील भलीमोठी आहे.\nमीरा राजपूत - कपूर भलेही बी-टाउन अभिनेत्री नाहीय पण निश्चितच ती एक सोशल मीडिया स्टार आहे. फॉर्मल पँट-सूट असो किंवा ट्रेंडी को-ऑर्ड्स; मीरा सर्वच पॅटर्नमधील आउटफिट्समध्ये कमाल दिसते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या ‘स्टार वाइफ’चा बोल्ड अवतार इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता. पाहुया त्याचीच झलक…\n बालपणीच्या मैत्रिणीचं वहिनी म्हणून स्वागत करण्यासाठी ईशा अंबानीनं घातला इतका सुंदर लेहंगा)\nमीरा राजपूत आणि शाहिद कपूरने काही दिवसांपूर्वी गोव्याला भेट दिली होती. येथील कित्येक फोटो तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले होते. यादरम्यान मीराने नाइट आउट पार्टीतील देखील काही सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. या फोटोपैकी तिचा मादक अवतार काही सेकंदातच तुफान व्हायरल झाला. एका पार्टीसाठी मीराने काळ्या रंगाचे ब्रालेट परिधान केले होते. या आउटफिटमध्ये तिचा लुक खूप बोल्ड दिसत होता.\n(अभिनेत्रीचा अति बोल्ड व हॉट लुक पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…)\n​कोणी डिझाइन केले होते आउटफिट\nमीराने परिधान केलेले हे आउटफिट फॅशन लेबल ‘Summer Somewhere’ ने डिझाइन केले आहे. सॅटन फॅब्रिकपासून तयार केलेल्या गुलाबी रंगाच्या फ्लेअर्ड पँटसह तिने हे काळ्या रंगाचं ब्रालेट टॉप घातलं होतं. या आउटफिटमध्ये पुढील बाजूस नॉट पॅटर्न डिझाइन आपण पाहू शकता. टॉपच्या मागील बाजूस डीपकट डिझाइनचाही समावेश होता. या कस्टम हँडमेड टॉपमध्ये लिनन आणि लायोसेन यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकचाही वापर क��ण्यात आला होता. दरम्यान मीराने परिधान केलेल्या साइड सीम प्लीटेड टॉपची किंमत ४ हजार ७९० रूपये तर फ्लेअर्ड पँटची किंमत ४ हजार ४९० रूपये एवढी आहे.\n(मलायका अरोरा इतक्या हॉट लुकमध्ये पडली घराबाहेर, फोटो पाहून म्हणाल ‘हो मुन्नी रे,तेरा गली-गली में चर्चा रे’)\nस्टायलिश लुक मिळावा यासाठी मीराने ‘AllSaints’ ने डिझाइन केलेला शीर फॅब्रिकचा ओव्हर-ले परिधान केलं होतं. जे तिच्या आउटफिटवर शोभून दिसतेय. कानामध्ये 'MISHO' ब्रँडने डिझाइन केलेले गोल्डन हूप्स घातले होते. तसंच या आउटफिटसाठी तिनं मिनिमल मेकअप, लाइट टोन लिपस्टिक आणि साधी हेअरस्टाइल असा परफेक्ट लुक कॅरी केला होता. यासह तिनं मेटॅलिक फॅशन डिझाइनर रिमझिम दादूनं डिझाइन केलेली बकेट बॅगही कॅरी केली होती. या बॅगची किंमत जवळपास २२ हजार ४०० रूपये असल्याची माहिती आहे.\n(लाल रंगाच्या बांगड्या-मंगळसूत्र घालून शॉपिंगसाठी निघाली दिशा परमार, राहुल वैद्यचा लुकही होता स्टायलिश)\n​मीराचा आणखी एक स्टायलिश लुक\nमीराच्या स्टायलिश अवताराची झलक आपण या फोटोमध्येही पाहू शकता. तिनं परिधान केलेलं मोनोक्रोमॅटिक सिल्क फ्लोरल पँट-सूट ‘Suket Dhir’ने डिझाइन केलेले आहे. हा ड्रेस सिल्क आणि ब्रोकेड फॅब्रिकपासून तयार करण्यात आलाय. मीराने आपलं हे डिझाइनर आउटफिट साध्या काळ्या रंगाच्या टँक टॉपसह परिधान केलं होतं. कमीत कमी मेकअपसह ब्लो ड्राय हेअर, कोल्ड आईज आणि लाइट टोन लिपस्टिकसह तिनं हा लुक स्टाइल केला होता. या ड्रेसची किंमत जवळपास ४६ हजार रूपये एवढी होती.\n(सासूनं दिलेले महागडे दागिने घालून ऐश्वर्या राय पोहोचली कार्यक्रमात, मोहक सौंदर्यावर कौतुकाचा चौफेर वर्षाव)\n​मीराने परिधान केला गिंगम ड्रेस\nरिद्धि मेहरानं डिझाइन केलेली फ्युशिया रंगाची जंपसूट-साडी असो किंवा APPAPOP फॅशन लेबलचा डिझाइनर पिवळ्या रंगाचा गिंगम ड्रेस; मीरा राजपूत प्रत्येक प्रकारच्या कपड्यांमध्ये सुंदरच दिसते. एका जाहिरातीच्या चित्रिकरणासाठी मीराने APPAPOPनं डिझाइन केलेला कॉटन फॅब्रिकचा पिवळ्या रंगाचा गिंगम ड्रेस परिधान केला होता. यामध्ये पफी स्लीव्ह्जसह ड्रास्टिंग्स वेस्टलाइन डिझाइन आपण पाहू शकता. ऑफ शोल्डर पॅटर्नमध्ये डिझाइन करण्यात आलेला हा ड्रेसमध्ये स्लीव्ह्ज आणि कटआउट स्लीव्ह्ज या दोन्ही लुकचा समावेश होता. जे पूर्णतः आपण आपल्या आवडीनुसार परिधान क��ू शकता. या ड्रेसची किंमत ६ हजार रूपयांपर्यंत होती.\n(बोल्ड ड्रेस घालणाऱ्या हॉट तारकाही या अभिनेत्रीपुढे फिक्या, फोटो पाहून म्हणाल ‘हेच खरं सौंदर्य’)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n बालपणीच्या मैत्रिणीचं वहिनी म्हणून स्वागत करण्यासाठी ईशा अंबानीनं घातला इतका सुंदर लेहंगा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकार-बाइक फक्त १२,००० रुपयांत घेऊन जा Yamaha ची शानदार स्पोर्ट्स बाइक, बघा EMI किती\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nअंक ज्योतिष साप्ताहिक अंकज्योतिष २० ते २६ सप्टेंबर २०२१ : मुलांकांवरून आठवडा कसा असेल जाणून घ्या\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nमोबाइल iPhone 12 आणि 12 mini आयफोनवर मोठा डिस्काउंट, पाहा किंमत आणि फीचर्स\nफॅशन दिव्यांकानं बोल्ड कपडे घालून मादक अदांनी घायाळ करणाऱ्या श्वेतालाही सोडलं मागे, पाहा Hot Photos\nकरिअर न्यूज सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यंदापासून: उदय सामंत\nसिनेमॅजिक BBM3:आविष्कारच्या येण्याने उडाला स्नेहा वाघच्या चेहऱ्याचा रंग, नेटकरी म्हणाले...\nपरभणी परभणीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार: पीडितेनं केली आत्महत्या\nमुंबई 'मुख्यमंत्र्यांनी 'त्या' प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी'\nसांगली सांगली: जत शहरात भरदिवसा घडलेल्या 'या' घटनेने सगळेच हादरले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B7%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2021-09-21T08:33:09Z", "digest": "sha1:IYIX3VGAW4CTXVY3P3A2JTGRTLASKXVJ", "length": 2516, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आषाढ शुद्ध षष्ठी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआषाढ शुद्ध षष्ठी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील सहावी तिथी आहे.\n१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका\nसाजरे केले जाणारे सण व उत्सवसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी १६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/nigeria/christmas-day?year=2021&language=mr", "date_download": "2021-09-21T07:57:33Z", "digest": "sha1:5EOCSVOAUYUXPAPM5SRM5SP3TPGWR6OX", "length": 2377, "nlines": 52, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Christmas Day 2021 in Nigeria", "raw_content": "\n2019 बुध 25 डिसेंबर Christmas Day सार्वजनिक सुट्टी\n2020 शुक्र 25 डिसेंबर Christmas Day सार्वजनिक सुट्टी\n2021 शनि 25 डिसेंबर Christmas Day सार्वजनिक सुट्टी\n2022 रवि 25 डिसेंबर Christmas Day सार्वजनिक सुट्टी\n2023 सोम 25 डिसेंबर Christmas Day सार्वजनिक सुट्टी\n2024 बुध 25 डिसेंबर Christmas Day सार्वजनिक सुट्टी\n2025 गुरु 25 डिसेंबर Christmas Day सार्वजनिक सुट्टी\nशनि, 25 डिसेंबर 2021\nरवि, 25 डिसेंबर 2022\nशुक्र, 25 डिसेंबर 2020\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/check-payment-method-to-be-changed-from-september-1-positive-pay-system-to-be-implemented-nrat-174824/", "date_download": "2021-09-21T08:35:38Z", "digest": "sha1:2K5XCIHOB4DUON742QRDHXJQOCURSWIF", "length": 15539, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bank Cheque Issuing New Rules | ०१ सप्टेंबरपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत; लागू होणार 'पॉझिटिव्ह पे सिस्टिम' | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक ��ाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nBank Cheque Issuing New Rules०१ सप्टेंबरपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत; लागू होणार ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’\nनियमानुसार, बँकेच्या सर्व खातेधारकांना 50 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. बँकेने चेक पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.\nदिल्ली (Delhi) : ०१ सप्टेंबरपासून 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीचा चेक (Bank Check) जारी करण्यासाठी तुम्हाला काही जास्त नियमांचे पालन करावे (to follow a few more rules) लागणार आहे. बहुतांश बँकांनी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ (Positive Pay System) (पीपीएस) लागू करण्यास सुरुवात केली आहे. अधिकतर बँकांमध्ये ०१ सप्टेंबरपासून ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू होणार आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (The Reserve Bank of India) चेक ट्रंकेशन सिस्टमसाठी (सीटीएस) (Cheque Truncation System) (CTS) ऑगस्ट 2020 मध्ये ‘पॉझिटिव्ह पे’ प्रणालीची घोषणा केली होती. या नियमानुसार, बँकेच्या सर्व खातेधारकांना 50 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. बँकेने चेक पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.\n१) आरबीआयच्या नियमानुसार, चेक जारी करण्याआधी तुम्हाला बँकेला याबाबत सूचित करावे लागेल; अन्यथा चेक स्वीकार केला जाणार नाही.\n२) या सिस्टममध्ये 50 हजारहून अधिकच्या चेक पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावे लागेल.\n३) या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल.\n४) त्याद्वारे चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील.\n५) चेकचे पेमेंट करण्याआधी हा तपशील पुन्हा तपासला जाईल. जर यामध्ये काही गोंधळ असल्यास चेक रिजेक्ट होईल. ही सुविधा पूर्णपणे ऐच्छिक असेल.\n६) दरम्यान या नियमामुळे वरिष्ठ नागरिकांवर विशेष प्रभाव पडेल, खासकरून जे अद्याप नेट बँकिंग वापरत नाहीत.\n७) पॉझिटिव्ह पे सिस्टिम चेक ट्रंकेशन सिस्टिम अंतर्गत चेक क्लिअरिंगमध्ये फ्रॉडपासून सुरक्षा उपलब्ध करण्यासाठी आहे. चेक ट्रंकेशन सिस्टिम चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया आहे.\nAxis Bankसह काही बँकांनी 50 हजारांपेक्षा जास्त धनादेशांसाठी पीपीएस अनिवार्य केले आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना नेट/मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेला भेट देऊन बँकेला चेक तपशील द्यावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टिम 50000 किंवा त्यापेक्षा मोठ्या रकमेच्या चेक पेमेंटसाठी असणार आहे. मात्र Axis बँकेत पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेसाठी पीपीएस अनिवार्य असणार आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्�� योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/distribution-of-ppe-kits-to-relatives-of-patients-in-civil-hospital-by-bharari-foundation-and-kk-kans/", "date_download": "2021-09-21T08:35:58Z", "digest": "sha1:F6UQ7UJAAOESP5I4RDZ557GGHFWRU6EC", "length": 5580, "nlines": 88, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "भरारी फाऊंडेशन व के.के.कँन्सतर्फे सीव्हील हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई कीटचे वाटप | Jalgaon Live News", "raw_content": "\nभरारी फाऊंडेशन व के.के.कँन्सतर्फे सीव्हील हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई कीटचे वाटप\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On May 20, 2021\n पद्मावती मंगल कार्यालयात रुग्णांच्या 60 नातेवाईकांना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, उद्योजक रजनीकांत कोठारी,उद्योजक अमित भाटीया यांच्या हातून देण्यात आले. या प्रसंगी भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी, रितेश लिमडा, दिपक विधाते, सचिन महाजन उपस्थित होते.\nसीव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पिपिई कीट घातल्याशिवाय हॉस्पिटलच्या आवारात यायला परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे रुग्ण नातेवाईकांच्या इमर्जन्सी कामासाठी जाणे शक्य नव्हते. ही गैरसोय दूर करत ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची हलाकिची परिस्थिती आहे किवा ते पिपिई कीट विकत घेऊ शकत नाही अशा रुग्नाच्या 60 नातेवाईकांनाभरारी फाऊंडेशन व के के कॅन्स मार्फत पिपिई कीट वितरित करण्यात आले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/whatsapp-will-stop-from-15-may/", "date_download": "2021-09-21T08:01:01Z", "digest": "sha1:2PLGEVZY2KE4SI4CVMYJ2JXZN46PGL5Q", "length": 12077, "nlines": 136, "source_domain": "marathinews.com", "title": "तर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन ���ॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeTech Newsतर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद\nतर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद\nव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. 15 मे पूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा जर स्वीकार केला नाही तर भविष्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास समस्या निर्माण होऊ शकते किंवा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंदही होऊ शकत. कंपनीने जानेवारी 2021 सालामध्ये आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले होते. परंतु, या पॉलिसी अंतर्गत ग्राहकांसाठी नवे नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या. या पॉलिसीमध्ये ही पॉलिसी रिजेक्ट करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. 8 फेब्रुवारी पासून व्हॉट्सअ‍ॅप नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू होणार होती, परंतु त्यावरून निर्माण झालेल्या वादावरून त्या तारखेमध्ये वाढ करुन ती 15 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक वादांनंतर, तसंच ग्राहकांमधील गोंधळाने ही प्रायव्हसी पॉलिसी तीन महिन्यांसाठी स्थगीत करण्यात आली होती.\n15 मे रोजी व्हॉट्सअ‍ॅप नवी प्रायवसी पॉलिसी लागू करणार असून, जर एखाद्या युजरने त्या कालावधीमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केला नाही, तर युजर 15 मेनंतर व्हॉट्सअ‍ॅप संदर्भात कोणतेही अपडेट मिळणार नाहीत, कोणताही मेसेज पाठवू अथवा मेसेज मिळणारही नाहीत. जर ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बंद करायचे असेळ तर 15 मे पूर्वी युजर्स अँड्रॉईड आणि आयफोनमधून आपली चॅट हिस्ट्री बककप कर��न घेऊ शकतात. मात्र अ‍ॅक्टिव्ह नसणाऱ्या अकाउंट्सची 120 दिवसांनंतर सर्व चॅट रेकॉर्ड, कॉल्स, फोटो, व्हिडीओ सर्व आपोआप डिलीट होईल.\nव्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायवसी पॉलिसीबाबत संपूर्ण देशभरातून विरोध करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स भारतात आहेत. नव्या पॉलिसीबाबत ग्राहकांमध्ये शंकेचे वादळ उठलेले आणि पसरलेल्या अफवांमुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, जर व्हॉट्सअ‍ॅप सुरु ठेवायचे असेल तर, व्हॉट्सअ‍ॅपची नवीन पॉलिसी आहे त्या स्वरूपामध्ये सर्व युजर्सना मान्य करावी लागणार आहे. आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपला इतर पर्यायही शोधण्यात आले आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने याचं पसरलेल्या अफवांबद्दल खंडन करून, प्रायव्हेट चॅट कुठेही इतरत्र शेअर होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. संपूर्ण चॅट हिस्ट्री ही एंड टू एंड एन्क्रिप्शन ने प्रोटेक्टेड असणार आहेत. त्यामुळे कोणत्याही युजरचा पर्सनल चॅट अथवा काहीही माहिती इतर कोणीही अ‍ॅक्सेस करू शकत नसल्याचा दावा व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे. तसंच प्रत्येक चॅटमध्ये व्हॉट्सअ‍ॅप एंड टू एंड एन्क्रिप्शन चं लेबल देतं, जेणेकरुन युजर्सला त्यांचं चॅट सुरक्षित असल्याचं समजेल.\nपूर्वीचा लेखसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nपुढील लेखकोरोनापासून बचाव करण्यासाठी काही नुस्के\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/08/blog-post_3.html", "date_download": "2021-09-21T07:51:45Z", "digest": "sha1:IXXIPEFCAG2NGFROLB67VU63MJ3LQ7GA", "length": 6991, "nlines": 73, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "सत्यपाल महाराज यांना \"शौर्यरत्न पुरस्कार\" प्रदान", "raw_content": "\nसत्यपाल महाराज यांना \"शौर्यरत्न पुरस्कार\" प्रदान\nअकोट: अकोट येथिल सप्तखंजेरी वादक, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांन��� अकोला येथे शौर्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nजम्मू कश्मीर सीमा रेषेवर १९४७ ते १९४८ या कालावधीत भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपले शौर्य गाजविणाऱ्या प्रथम बटालियन महार मशिनगन रेजिमेंट चे १९४६ पासून कार्यरत शूर सैनिक स्मृतिशेष दौलतराव विठोबाजी जाधव यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त बहुजन विकास मंडळ अकोला या समाजसेवी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. दिनांक ३१जुलै ला सम्यक संबोधी संस्था सभागृह रणपिसे नगर अकोला येथे राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजेरीचे जनक फुले - शाहू - आंबेडकर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या विचारांची गेली ५४ वर्षांपासून आपल्या किर्तनांच्या माध्यमातून समाजात पेरणी करणारे सत्यपाल महाराज यांना \"शौर्यरत्न पुरस्कार\" २०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप गौरवचिन्ह,शाल व रोख रक्कम दहा हजार रुपये आयोजकांच्या वतीने यावेळी सत्यपाल महाराजांना प्रदान करण्यात आले.यावेळी बहुजन विकास मंडळ संस्था अध्यक्ष भास्कर दौलतराव जाधव,सचिव अँड.मनीषा भास्करराव जाधव,कोषाध्यक्ष मनोहर ना.गिरी यांच्या सह सुगत वाघमारे, अँड.चंद्रकांत वानखडे,भारत वानखडे, अंबादास मानकर,प्रल्हाद इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यासह इतर सत्कारमूर्ती कार्यक्रमात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मनोज जयस्वाल यांनी केले.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.wpnoobs.in/2021/04/how-to-watch-live-vivo-ipl-2021-free.html", "date_download": "2021-09-21T07:53:54Z", "digest": "sha1:RW5LHLZPVK3WRIIS2NQEBLEJFH34ZTQQ", "length": 4359, "nlines": 94, "source_domain": "www.wpnoobs.in", "title": "How to watch Live VIVO IPL 2021 Free Without Hotstar. -->", "raw_content": "\nघरी बसून पैसे कसे कमवावे\nब्लॉग कसा सुरु करावा\nब्लॉगसाठी डोमेन कोठून घ्यावे\nनमस्कार मित्रानो आज आपण पाहणार आहोत की आपण आपल्या मोबाईल वर VIVO IPL 2021 कशी मोफत पाहू शकतो तेही बिना Hotstar चे, चला तर मग पाहूया.\nहो हे शक्य आहे मित्रांनो,तर जसं की तुम्हाला पण माहित आहे की आहे खूप ॲप आहेत जे तुम्हाला मोफत मध्ये live TV आणि live sports पाहण्यासाठी देतात परंतु ते सगळ्यांचं दिसेन असे नाही त्यामुळे मी खूप शोधून काढलेली वेबसाइट बद्दल तुम्हाला सांगतो तिथे तुम्हाला कसले ही पैसे भरायची गरज नाही आणि जाहिराती पण दिसणार नाहीत पण त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट चां स्पीड जास्त पाहिजे.\nVIVO IPL 2021 मोफत कशी बघायची\nतर Vivo IPL 2021 पाहण्या साठी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये एक वेबसाइट उघडायची आहे parimatch.com या वेबसाईट वर जी\nमॅच पहायची आहे ती मॅच निवडून तुम्ही ती मॅच मोफत मध्ये पाहू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/detergents-soaps-hikes-prices/", "date_download": "2021-09-21T08:49:13Z", "digest": "sha1:NB7F3FWUMMLDWT2OCSXJMQBQSE5LABYZ", "length": 7012, "nlines": 95, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका ; साबण, सर्फसह 'या' गोष्टी महागल्या | Jalgaon Live News", "raw_content": "\nसर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका ; साबण, सर्फसह ‘या’ गोष्टी महागल्या\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Sep 8, 2021\nजळगाव लाईव्ह न्युज | ८ सप्टेंबर २०२१ | आधी पेट्रोल आणि डिझेलसह एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली गेली आहे. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. आता आंघोळ आणि धुणे देखील सामान्य लोकांना महाग होईल. कारण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे साबणसह डिटर्जंटही महाग झाले आहेत.\nवाढत्या खर्चामुळे कंपनीने आपल्या अनेक उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत. HUL ने सर्फ व्हील पावडरची किंमत 3.5 टक्क्यांनी वाढली आहे, तर लक्स साबणाची किंमत 12 टक्क्यांनी वाढली आहे. लक्स साबण हिंदुस्थान युनिलिव्हरचा सर्वात लोकप्रिय ब्रँड आहे. व्हील पावडर, सर्फ एक्सेल, रिन यासारख्या वॉशिंग पावडरच्या किंमती वाढतील.\nजाणून घ्या कोणत्या उत्पादनाची क���ंमत वाढली आहे\n1. व्हील पावडरची किंमत 3.5 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच, आता अर्धा किलो (500 किलो) च्या पॅकवर किंमत 1-2 ने वाढेल.\n2. सर्फ एक्सेल इजी वॉश व्हेरिएंट 1 किलो पॅकेटची किंमत 100 रुपयांवरून 114 रुपये होईल.\n3. रिनच्या 1 किलो पॅकेटची किंमत 77 रुपयांवरून 82 रुपये होईल. अर्धा किलो (500 किलो) ची किंमत 37 रुपयांवरून 40 रुपये होईल.\n4. लक्स साबणाची किंमत 12 टक्क्यांनी वाढेल.\n5. लाईफबॉय साबणाची किंमत 8 टक्क्यांपर्यंत वाढेल.\nकंपनीचे म्हणणे आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे किंमत वाढवावी लागली आहे. त्याच वेळी, कंपनीच्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर, एचयूएलच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nLIC ची जबरदस्त योजना : 44 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 27.60…\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ 4 बँकांनी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/coronavirus/the-number-of-coronamuktas-increased-7242-new-patients-throughout-the-day-maharashtra-news-coronavirus-news-121073000006_1.html", "date_download": "2021-09-21T07:18:16Z", "digest": "sha1:W3WMNVJUAKGFK44T3J64QHNELCSJL7BW", "length": 7344, "nlines": 106, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "कोरोनामुक्तांची संख्या वाढली; दिवसभरात 7242 नवे रुग्ण", "raw_content": "\nकोरोनामुक्तांची संख्या वाढली; दिवसभरात 7242 नवे रुग्ण\nराज्यात कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याची नोंद झाली तसेच मृत्यूची संख्या देखील गुरुवारी तुलनेने घटली.त्यामुळे दिलासा मिळाला.राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 7 हजार 242 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर एकूण 11 हजार 124 इतके रुग्ण बरे झाले आहेत.\nराज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,एकूण 190 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर2.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 60 लाख 75 हजार 888 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्के एवढे झाले आहे.\nआतापर्यंत तपासण्या��� आलेल्या 4 कोटी 75 लाख 59 हजार 938 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 90 हजार156 (13.23 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.सध्या राज्यात 4 लाख 78 हजार 704 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत.तर, 3 हजार 245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.\n२५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार : टोपे\nदुकांनाच्या वेळ तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता\nघरच्या घरी अशी करा corona test\nCorona Vaccine : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी नवीन दर\nराज्यात 6,857 नवे रुग्ण, 6,105 जणांना डिस्चार्ज\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nकेरळ:एका रिक्षा चालकाचं उजळलं नशीब, 12 कोटीची लॉटरी लागली\nPSG vs Lyon: संघाने मैदानाबाहेर बोलावल्यानंतर लिओनेल मेस्सी चिडला, त्याला असा राग आला\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/lewis-hamilton-takes-his-first-monaco-gp-pole-position-1106101/", "date_download": "2021-09-21T09:00:39Z", "digest": "sha1:QKXEYPGTWOGTBWAIAPR53MFATQLDSPLO", "length": 11631, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हॅमिल्टनला पोल पोझिशन – Loksatta", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nमर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने तिसऱ्या पात्रता फेरीत १ मिनिट १५.०९८ सेंकदांची वेळ नोंदवून रविवारी होणाऱ्या मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीत पोल पोझिशन मिळवली.\nमर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने तिसऱ्या पात्रता फेरीत १ मिनिट १५.०९८ सेंकदांची वेळ नोंदवून रविवारी होणाऱ्या मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीत पोल पोझिशन मिळवली. दोन वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या हॅमिल्टनने संघ सहकारी निको रोसबर्गला ०.३४२ सेकंदांच्या फरकाने पिछाडीवर टाकले. रोसबर्ग मुख्य शर्यतीत दुसऱ्या, तर फेरारीचा सेबेस्टियन वेटेल तिसऱ्या स्थानावरून सुरुवात करणार आहेत.\n‘‘येथे पोल पो���िशन मिळवण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. किती आनंद झाला, हे शब्दात सांगणे कठीण आहे,’’ अशी प्रतिक्रिया हॅमिल्टनने पात्रता फेरीनंतर दिली. यंदाच्या सत्रात पाचपैकी तीन शर्यतींत बाजी मारणाऱ्या हॅमिल्टनसमोर रविवारी रोसबर्ग आणि वेटेल यांचे कडवे आव्हान असणार आहे. ‘‘मुख्य शर्यतीत आम्हाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता आहे. तसे झाल्यास मर्सिडीजच्या शर्यतपटूंना नमवणे सहज शक्य होईल,’’ असे मत वेटेलने व्यक्त केले.\nरेड बुल रेसिंग रेनॉल्टच्या डॅनिएल रिकीआडरे आणि डॅनील क्वीट हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या, तर फोर्स इंडियाच्या सेर्गिओ पेरेज सातव्या स्थानावरून सुरुवात करणार आहे. त्यामुळे फोर्स इंडिया संघाला गुण मिळवण्याची संधी आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nआता न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; इंग्लंडमध्ये सुरक्षेत वाढ\nAUS W vs IND W: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिताली ��ाजने रचला इतिहास; कारकिर्दीतील २०,००० धावा पूर्ण\nRCB vs KKR : हा खेळाडू भारतीय संघाचं भविष्य आहे; दारुण पराभव झाल्यानंतर विराटचं वक्तव्य\nसुरक्षेमुळे इंग्लंडचाही पाकिस्तान दौरा रद्द\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : चक्रवर्तीची प्रभावी फिरकी; कोलकाताकडून बेंगळूरुचा धुव्वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/mha-vitaran.html", "date_download": "2021-09-21T09:17:59Z", "digest": "sha1:U4VUMQANAWVIWMX6GYPYGEA6GD35R3AR", "length": 8979, "nlines": 72, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "महावितरण चंद्रपुर परिमंडळात "वेबिनार" व्दारे ग्राहकांशी संवाद, सुचना तसेच समस्या मांडण्यासाठी ग्राहकांना सहभागी होण्याचे आवाहन", "raw_content": "\nHomeचंद्रपूरमहावितरण चंद्रपुर परिमंडळात \"वेबिनार\" व्दारे ग्राहकांशी संवाद, सुचना तसेच समस्या मांडण्यासाठी ग्राहकांना सहभागी होण्याचे आवाहन\nमहावितरण चंद्रपुर परिमंडळात \"वेबिनार\" व्दारे ग्राहकांशी संवाद, सुचना तसेच समस्या मांडण्यासाठी ग्राहकांना सहभागी होण्याचे आवाहन\nमहावितरण चंद्रपुर परिमंडळात \"वेबिनार\" व्दारे ग्राहकांशी संवाद*\n• *सुचना तसेच समस्या मा़ंडण्यासाठी* *ग्राहकांना सहभागी होण्याचे आवाहन*\nचंद्रपुर ,दि. २५ मे २०२०,\nदिनचर्या न्युज चंद्रपूर :-\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० नंतर सुरू झालेल्या संपूर्ण बंदच्या परिस्थितीत महावितरणच्या विविध वर्गवारितील सर्व ग्राहकांच्या वीज पुरवठ्याविषयी समस्या जाणून घेण्यासाठी महावितरण चंद्रपुर परिमंडळाच्यावतिने वेबिनारव्दारे ग्राहकांशी संवाद साधण्याचे आयोजन केले आहे. गुरुवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत होणाऱ्या या ' वेबिनार ' संवादात परिमंडळातील वीज ग्राहकांनी सहभागी होऊन आपल्या वीज विषयक समस्यांचे निराकरण करून घेण्याचे आवाहन चंद्रपुर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भावमुळे सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने विविध तक्रार निवारण्यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी 'वेबिनार' किंवा व्हिडीवो कॉन्फरंन्सचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री. ना. डॉ. नितिन राऊत यांनी दिले आहे. या आदेशाची नागपुर प्रादेशिक विभागात ताबडतोब अंमलबजाणी करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी यांनी दि��्यानंतर चंद्रपुर परिमंडळाच्यावतिने सोशल डिस्टंन्सिंग काटेकोरपणे पाळत ऑनलाईनच्या माध्यमातून या 'वेबिनार 'संवादाचे आयोजन केले आहे.\nवेबिनार संवादात थेट ग्राहकांशी संवाद होणार असल्याने यावेळी ग्राहकांचा विजपुरवठा,विजबिल, वीज यंत्रणेची देखभाल दुरूस्ती आदीबाबत गाऱ्हाणी,प्रश्न ,अपेक्षा व अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच यावेळी महावितरणच्या विविध सेवांची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nग्राहकांनी मांडलेल्या तक्रारीचे तात्काळ निरसन करण्यासाठी मुख्य अभियंतासोबत चंद्रपुर व गडचिरोली जिल्हा कार्यालयाचे अधिक्षक अभियंता यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते ,सर्व उपविभागीय अभियंते या वेबिनार संवादात सहभागी होणार आहेत.\n*'वेबिनार' संवादात असे सहभागी व्हावे:-*\n' वेबिनार ' संवांद हा सर्व वीज ग्राहक ,ग्राहक प्रतिनिधी ,\nपत्रकार अशा सर्वांसाठी असल्याने ज्यांना वीज समस्या किंवा सुचना मांडायच्या आहे त्या सर्वांना महावितरण चंद्रपुर परिमंडळाच्यावतीने गुरुवार दि २८ मे २०२० रोजी आयोजित या वेबिनारमधे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून\nसहभागी होता येईल. ही लिंक आहे.\nGoogle meet app डाऊनलोड केलेले नसेल त्यांनी सदर ऐप गुगल प्ले स्टोअरमधुन डाऊनलोड करुन सदर लिंकवर क्लिक करुन या 'वेबिनार' सवांदात सहभागी व्हावे असे चंद्रपुर परिमंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/devendra-fadnavis-criticizes-maha-vikas-aghadi-government-maharashtra-budget-2021-22-230053.html", "date_download": "2021-09-21T09:35:43Z", "digest": "sha1:CR7OKO3465GGUTE4KVMAAS3FSZ5762GP", "length": 33276, "nlines": 231, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Maharashtra Budget 2021-22: ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प एक रडगाणे, कोणालाच काही मिळाले नाही- देवेंद्र फडणवीस | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nThane: अंगातील काकाचे भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर स्वयंघोषित बाबाचा बलात्कार\nAnant Geete यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी त्यांची अवस्था- सुनिल तटकरे\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nअंगातील काकाचे भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर स्वयंघोषित बाबाचा बलात्कार\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर\nदुहेरी प्रेमकरणातून चार वर्षीय मुलाचा नाहक बळी\nसणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nThane: अंगातील काकाचे भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर स्वयंघोषित बाबाचा बलात्कार\nAnant Geete यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी त्या��ची अवस्था- सुनिल तटकरे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र ���िरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nMaharashtra Budget 2021-22: ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प एक रडगाणे, कोणालाच काही मिळाले नाही- देवेंद्र फडणवीस\nअर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल दरवाढीवरुन राज्यातील जनतेला दिलासा मिळेल. इंधन दरात काहीशी कपात केली जाईल अशी अपेक्षा होती. परंतू, या करात एक नया पैसा सरकारने कापला नाही. त्यामुळे सतत केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या महाविकासआघडी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे एक रडगाणे असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Mar 08, 2021 03:44 PM IST\nअर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकासआघाडी सरकारचा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आपला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021-22) जाहीर केला. या अर्थसंकल्पावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प राज्याचा होता की राज्यातील काही भागांचा आणि मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प होता असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. या अर्थसंकल्पातून कोणालाच काही मिळाले नाही, शेतकरी, महिला, तरुण आणि नोकरदार वर्गांसह सर्वांनाच निराश केले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा केवळ लिखापोती करणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे एक रडगाणे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nराज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतीही तरतूद केली नाही. ठाकरे सरकारने दिलेली कर्जमाफी ही आजवरची सर्वात फसवी कर्जमाफी आहे. या सरकारने अर्थसंकल्पात 3 लाख रुपये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला शून टक्के व्याजदराने कर्ज देण्यची भाषा केली आहे. परंतू, या राज्यातील 80% शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. ते कोरडवाहू शेती करतात. त्यामुळे त्यांना केवळ 50 ते 80 हजार इतकेच कर्ज मिळते किंवा तेवढेच कर्ज ते घेतात. त्यामुळे या योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना निटसा मिळणार नाही. (हेही वाचा, Maharashtra Budget 2021-22: अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांच्याकडून महिलांसाठी मोठी घोषणा)\nया अर्थसंकल्पात आगोदरच्या सरकारने जाहीर केलेल्या आणि सुरु केलेल्या योजनाच पुन्हा नव्याने जाहीर करण्या आल्या. खरे तर आगोदरच्या सरकारने या योजनांसाठी आधीच्या सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरदूत करुन निधीही दिला आहे. त्यामुळे या सरकारने एकही नवी योजना अपवाद वगळता सुरु केली नाही. ज्या केल्या आहेत त्या आगोदरच्या सरकारनेच सुरु केल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल दरवाढीवरुन राज्यातील जनतेला दिलासा मिळेल. इंधन दरात काहीशी कपात केली जाईल अशी अपेक्षा होती. परंतू, या करात एक नया पैसा सरकारने कापला नाही. त्यामुळे सतत केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या महाविकासआघडी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे एक रडगाणे असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nKirit Somaiya मुंबईत स्थानबद्ध तर, कोल्हापुरात नो एन्ट्री; Devendra Fadnavis यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया\nAshish Shelar Criticizes Sanjay Raut: महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार, हे वारंवार बोलावे का लागते आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना सवाल\nOBC Reservation: ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया\nOBC Reservation: ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला 'हा' निर्णय\nThane: अंगातील काकाचे भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर स्वयंघोषित बाबाचा बलात्कार\nAnant Geete यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी त्यांची अवस्था- सुनिल तटकरे\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुर��षांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nThane: अंगातील काकाचे भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर स्वयंघोषित बाबाचा बलात्कार\nAnant Geete यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी त्यांची अवस्था- सुनिल तटकरे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/bcci-to-hold-auction-for-two-new-ipl-teams-on-october-17-through-closed-bids-reports-sbj86", "date_download": "2021-09-21T07:50:53Z", "digest": "sha1:W3LIS6YKT2K2WJTB5K4OP4LKVLOJO62U", "length": 23649, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | IPL च्या 2 नव्या टीमसाठी मेगा लिलाव; तारीखही ठरली?", "raw_content": "\nIPL च्या 2 नव्या टीमसाठी मेगा लिलाव; तारीखही ठरली\nक्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा ठरलेल्या आयपीएल स्पर्धेत आणखी रंगत येणार आहे. 2022 च्या हंगामात दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होतील. दोन संघाच्या समावेशासाठी बीसीसीआयची तयारी पूर्ण झाली असून दोन नव्या टीमसाठी होणाऱ्या मेगा लिलावाची तारीखही पक्की झाल्याचे समोर येत आहे.\nएएनआयच्या वृत्तानुसार, 17 आक्टोबर रोजी आयपीएलमध्ये सहभागी करण्यात येणाऱ्या नव्या संघासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या दोन टीममुळे बीसीसीआयला जवळपास 5000 ते 6000 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचेही बोलले जात आहे. 2008 पासून बीसीसीआयच्या अंतर्गत रंगणाऱ्या स्पर्धेत सध्याच्या घडीला 8 संघाचा सहभाग आहे. यात दोन संघांची भर पडणार आहे. नव्या संघाच्या समावेशसाठी आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने 31 ऑगस्ट रोजी निविदा काढली होती.\nहेही वाचा: जुन्या फोटोवरून गंभीर-युवराजमध्ये ट्विटरवर रंगला मजेशीर संवाद\nबीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, लिलावात सहभागी होण्यासाठी कोणत्याही कंपनीला 10 लाख रुपये खर्च करावे लागतील. बोलीच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी भरलेली ही रक्कम नापरतावा स्वरुपाची असेल. सुरुवातीला नव्या टीमची मूळ किंमत 1700 कोटी होती. यात वाढ करण्यात आली असून टीमची मूळ किंमत 2000 कोटी इतकी करण्यात आली आहे.\nहेही वाचा: VIDEO : पाकिस्तानच्या महिला बॉलरमुळे शेन वॉर्न पुन्हा चर्चेत\nलिलावासंदर्भातील काही खास गोष्टी\n# वर्षाला 3000 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्याच या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.\n# जर 2-3 कंपन्या मिळून एक टीम खरेदी करणार असतील तर त्यातील एका कंपनीची उलाढाल ही 2500 कोटींच्या घरात असण्याची अटही घालण्यात आली आहेय\n# टीमची मूळ किंमत\nआयपीएलमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या टीमची किंमत 2000 कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.\n#या तीन संघाचा होऊ शकतो समावेश\nअहमदाबाद, लखनऊ आणि पुण्याच्या आधारावर दोन संघांची एन्ट्री होऊ शकते. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमसह लखनऊच्या इकाना स्टेडियमवर प्रेक्षक क्षमता अधिक आहे. त्यामुळे या दोन स्थळांना फ्रेंचाइजीची अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅ��्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमा��ास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mazhi-vatchal/now-days-i-also-spoke-lie-sule-22793", "date_download": "2021-09-21T08:19:16Z", "digest": "sha1:CMFAUIWG3I3JKQ2YQXJ3D4J6P6CSHENM", "length": 5416, "nlines": 20, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आता थोडा \"खोटारडेपणा' मी पण करते : सुप्रिया सुळे", "raw_content": "\nआता थोडा \"खोटारडेपणा' मी पण करते : सुप्रिया सुळे\nपुणे : ``ताई तुम्ही \"इन्स्टाग्राम'वर का नाही'' असा प्रश्न मला मुंबईत अपेक्षित होता. पण दौंड, इंदापूरसारख्या भागातील तरुण-तरुणींकडून तो आल्यानंतर मला सोशल मिडियावर असण्याची गरज पटली. त्यातून फायदा शून्य आहे पण तरीही मी आता दररोज \"इन्स्टा'वर एक फोटो टाकते. आता थोडा \"खोटारडेपणा' मी पण करते..'..'\nखासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली ही \"कबुली' आहे. \"\"तुम्हाला खोटं वाटेल, पण मी इन्स्टाग्रामच्या पूर्णतः विरोधात होते. आता माझं ओव्हर अॅक्टिव्ह इन्स्टा अकाउंट झाले आहे,'' असे त्यांनी खचाखच भरलेल्या एस. एम. जोशी सभागृहातील तरुण-तरुणींसमोर सांगितले आणि उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.\nसुळे म्हणाल्या, \"सोशल मिडिया वगैरे हे सगळे मला उथळ वाटते. त्यातून कोणाचा काय फायदा होतो \"इन्स्टा'मुळे माझ्या मतदारसंघातील किती प्रश्न सुटतात \"इन्स्टा'मुळे माझ्या मतदारसंघातील किती प्रश्न सुटतात पण आता मीसुद्धा हा \"खोटारडेपणा' करते. ही काळाची गरज आहे. त्यामुळे मी फेसबुक, ट्‌वीटर, इन्स्टा सर्व माध्यमांवर सक्रीय आहे.''\nपरिवर्तन युवा परिषदेमध्ये भूषण राऊत या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नांवर सुप्रियाताईंनी \"सिक्सर' मारला. \"\"ताईंना अनेकजण किती घाबरतात हे मला माहिती आहे. मी पण त्यांना घाबरतो. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. बारा वर्षांपूर्वी बालाजीनगर येथील एका दौऱ्यात ताईंशी संपर्कात आलो,'' अशी सुरवात करत भूषण याने पहिला प्रश्न विचारला. गेल्या दहा बारा वर्षांत खूप काही बदलले आहे. आतापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये तुम्ही काय शिकलात, असा प्रश्न त्याने विचारला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, \"खरंतर मला न घाबरणाऱ्या आणि माझ्या पक्षात नसलेल्या व्यक्तीने ही मुलाखत घेतली असती तर मला आवडले असते. पण तुम्ही महिलेला घाबरता याचा मला अभिमान आहे. कार्यक्रमाचे \"रेकॉर्डिंग' सुरू नसते तर अजून एक गंमत सांगितली असती.''\nकोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात असलेलं वातावरण पवार कुटुंबात आहे. जस प्रत्येक घरात वडील-मुलीचं नातं असत तसच माझं आणि पवार साहेबांचं आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा आदर्श असतात तसे माझेही आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pimpri-chinchwad/covid-jumbo-hospital-pimpri-will-be-completed-20-august-59719", "date_download": "2021-09-21T07:55:42Z", "digest": "sha1:5TEJG2VKCYONYECJR6KVHXZUWYYI226D", "length": 7525, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पिंपरीतील कोविडचे जंबो रुग्णालय 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार", "raw_content": "\nपिंपरीतील कोविडचे जंबो रुग्णालय 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कोविडची दोन जंबो रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक रुग्णालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये उभारण्यात येत आहे. येत्या 20 ऑगस्टपर्यंत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 7 ऑगस्ट) पाहणी केली.\nपुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कोविडची दोन जंबो रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक रुग्णालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये उभारण्यात येत आहे. येत्या 20 ऑगस्टपर्यंत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 7 ऑगस्ट) पाहणी केली.\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये कोविडचे एक जंबो रुग्णालयात उभारण्यात येत आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राज्य सरकार, पीएमआरडीए, पीसीएमसी आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यात कोविड संदर्भातील दोन जंबो रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील एकाचे काम पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे. या रुग्णालयात 616 ऑक्‍सिजन बेड, तर 200 आयसीयू बेड, असे एकूण 816 बेडची व्यवस्था असणार आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या जंबो रुग्णालय उभारणी कामाचा आढावा घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. या रुग्णालयात लागणारे मनुष्यबळ म्हणजे डॉक्‍टर, परिचारिका व सहाय्यक याबाबतचे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा रुग्णालयासारखे हे 816 खाटांचे कोविडचे जंबो रुग्णालय असणार आहे. या ठिकाणी डायलिसेसची सुविधा देण्यात येणार असून आयसीयू बेडही मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांनी आरोग्य सुविधेबाबत कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आपल्याला शून्यावर आणायची आहे. नागरिकांनीही दक्षता घेऊन कोरोनापासून दूर राहावे, त्यासाठीच्या प्राथमिक उपाय योजना अंमलात आणाव्यात. यामध्ये ठराविक काळाच्या अंतराने हात धुणे, सॅनिटायझेशन करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचविण्यास आपले प्राधान्य असणार आहे.\nमगर स्टेडियममध्ये उभारण्यात येणाऱ्या या जंबो कोविड रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह आयसीयूच्या दोनशे बेडचा समावेश असणार आहे. त्यात व्हेंटीलेटर व इतर सुविधा असतील. आधुनिक आरोग्य यंत्रणांनी सज्ज अशा जंबो कोविड रुग्णालयाचे काम येत्या 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%AC%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%AE.", "date_download": "2021-09-21T07:21:19Z", "digest": "sha1:R7SAK32MYUFDCJR7ZTYX5EBMHNO6JWZB", "length": 8755, "nlines": 315, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎top: शुद्धलेखन, replaced: हार्डवेअर → हार्डवेर using AWB\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: cv:IBM\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ki:IBM\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: or:ଆଇ.ବି.ଏମ.\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:IBM\nr2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:IBM\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: pl:IBM\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਆਈ:ਬੀ:ਏਮ:\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sq:IBM\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: he:IBM\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:IBM\nसांगकाम्याने काढले: te:ఐ బి ఎం\nसांगकाम्याने वाढविले: ckb:ئای بی ئێم\nसांगकाम्याने बदलले: ar:آي‌ بي‌ إم\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/accident-news-bus-and-truck-collision-in-barabanki-18-passengers-killed-and-25-injured/", "date_download": "2021-09-21T09:13:44Z", "digest": "sha1:DMBGDAL3PJJLQQ3NUSQ5XNFZLESXQMZA", "length": 12331, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "Accident News | युपीच्या बाराबंकीत भीषण अपघातात 18 ठार...", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत…\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nAccident News | युपीच्या बाराबंकीत भीषण अपघातात 18 ठार; थांबलेल्या बसला ट्रकने मागून धडक दिल्याने 25 जखमी\nAccident News | युपीच्या ���ाराबंकीत भीषण अपघातात 18 ठार; थांबलेल्या बसला ट्रकने मागून धडक दिल्याने 25 जखमी\nलखनौ : वृत्त संस्था – Accident News | बाराबंकी येथील रामसनेही घाटजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात १८ जण ठार झाले. हा अपघात लखनौ – अयोध्या महामार्गावर झाला. बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या डबल डेकर बसला पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकने जोरात धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. हरियाणाहून बिहारकडे ही डबल डेकर बस जात होती.\nत्यात बहुतांशी कामगार प्रवास करीत होते. बसचा एक्सेल तुटल्याने ती लखनौ – अयोध्या महामार्गावरील कल्याणी नदीच्या पुलावर थांबली होती. त्यामुळे या बसमध्ये तसेच बसचा खाली प्रवासी झोपले होते. पाठीमागून आलेल्या ट्रकचालकाला ही बस दिसली नाही. त्याने बसला जोरात धडक दिली. त्यात पाठीमागे झोपलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यु झाला. जखमींना रुग्णालयात नेताना वाटेत ७ जणांचा मृत्यु झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. त्यांना बाराबंकी तसेच लखनौमधील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.\nहा अपघात इतका भीषण होता की, बसमध्ये झोपलेले अनेक जण आत अडकून पडले होते. त्यात अपघात झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येत होत्या.\nभरपावसात भिजत पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकांमधून हॉस्पिटलमध्ये पोहचविले.\nTokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,\n2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)\nPune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;\n7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया\nPune – Shirur Road | पुणे- शिरुर रस्त्यावरील दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7200 कोटी मंजूर\nPune Crime | पुणे कॅन्टोंमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर ‘मोक्का’; रचला होता ‘बबलु गवळी’च्या खुनाचा कट\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nChandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद…\nCrime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार \nBJP vs NCP | चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या शंभर…\nIPL 2021 | पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजनं केली…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न…\nKirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफांच्या तिसर्‍या घोटाळ्याचा देखील…\nDelhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मधून केंद्राला…\nParambir Singh | परमबीर सिंह बेपत्ता, CID कडून शोध सुरु, नेपाळमार्गे…\nNagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण…\nNagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; पिता-पुत्रासह 4 जण जागीच ठार\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत हल्लेखोर पसार\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; पीडितेने उचलले ‘हे’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/05/blog-post_89.html", "date_download": "2021-09-21T07:38:39Z", "digest": "sha1:D7S4NRP7HOY4JV2XADBGJRGCI32FPSMA", "length": 9749, "nlines": 75, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा - म.न.वि.से .विदर्भ अध्यक्ष भुषण फरतोडे यांच्या नेतृत्व निवेदन", "raw_content": "\nदहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा - म.न.वि.से .विदर्भ अध्यक्ष भुषण फरतोडे यांच्या नेतृत्व निवेदन\nमहाराष्ट्र सरकारने तसेच शिक्षण मंत्री यांनी काही महिन्या आधी दहावी व बारावीच्या परीक्षा या कोरोना महामारी मुळे ऑफलाइन होणार असे जाहीर केले होते. या निर्णयावर काही पालक तसेच विद्यार्थी यांनी निषेध व्यक्त केला होता कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना सर्व विद्यार्थी एका ठिकाणी येऊन परीक्षा कसे देतील हा एक प्रश्न सर्वांनी मनात उपस्थित होतात तसेच वर्षभर ऑनलाइन शिक्षण दिल्यावर परीक्षा ऑफलाईन घेणार हा पण प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित झाला होता. काही दिवसातच सरकार व प्रशासन यांना कळले की कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे व अशा परिस्थितीत परीक्षा घेणे कठीण होणार. महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एकंदरीत महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महाराष्ट्र सरकारच्या निर्णयास सोबत सर्व विद्यार्थी व पालक सकारात्मक आहे असे निदर्शनास येते महाराष्ट्रात तसेच जगभर असे प्रथमच घडत असावे, परंतू आजची परिस्थिती लक्षात घेता या कठोर निर्णयाबाबत आपले आभार. परंतु हा निर्णय घेत असताना अनेक बाबींचा विचार राज्य सरकारने करायला पाहिजे होता. त्यामुळे आज विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.\nमहोदय निर्णय योग्य जरी असला तरी कोरोणा च्या प्रादुर्भावामुळे मोठे आर्थिक संकट सर्वांसमोर उभा आहे. परीक्षा रद्द झाली तर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केला तर नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल. या विषयात राज्य सरकार तसेच प्रशासनाने योग्य ते लक्ष देऊन विद्यार्थी व पालकांना योग्य निर्णय घ्यावा. आज अमरावती तसेच ग्रामीण भागात कित्येक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यात कोरोणा सारख्या महामारीत काहींच्या घरी इतके खराब परिस्थिती होती की दोन टाइमचे जेवण नसतानाही त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देणे योग्य समजले अशा सर्व विद्यार्थी व पालकांना आपण योग्य तो निर्णय घेऊन मदत करावी.\nमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती जिल्हा आपणास विनंती करतो की हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा व परीक्षा शुल्क परत करावा. तसेच परीक्षा शुल्क परत करता येत नसेल तर आज अमरावती जिल्ह्यातील हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे काय होणार याचे तरी उत्तर पालकांना द्यावे.\nयावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पश्‍चिम विदर्भ अध्यक्ष भूषण फरतोडे, जिल्हाध्यक्ष धिरज तायडे, शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, उपाध्यक्ष ऋतुज डायलकर, पवन लेंडे, मयत तांबुसकर, आदेश इंगळे, पवन बोंडे, अमन मडावी, सागर शानदार आदी उपस्थित होते\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/congress-ncp-allegations-against-bjp-over-road-widening-55926", "date_download": "2021-09-21T09:10:28Z", "digest": "sha1:TEVTMWCUGKLJSCGTSE6C3GOMHLDWYJ5J", "length": 8160, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पुणेकर संकटात; भाजप नेते आर्थिक व्यवहरात : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप", "raw_content": "\nपुणेकर संकटात; भाजप नेते आर्थिक व्यवहरात : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप\nकोरोनाचे गंभीर संकट असताना पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी रस्ते रूंदीकरणाच्या प्रस्तावावरून आर्थिक व्यवहार करीत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. या विषयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, नगरसेवक विशाल तांबे आणि कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आदींनी भाजपवर शरसंधान केले आहे.\nपुणे : कोरोनाचे गंभीर संकट असताना पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी रस्ते रूंदीकरणाच्या प्रस्तावावरून आर्थिक व्यवहार करीत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. या विषयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, नगरसेवक विशाल तांबे आणि कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आदींनी भाजपवर शरसंधान केले आहे.\nशहरातील सहा मीटरचे 323 रस्ते नऊ मीटर करण्यावररून कोरोनाच्या संकट काळातही जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर करण्याची भाजपची व्यूहरचना आहे. मात्र, या प्रस्तावाला विरोध करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशिष्ट रस्त्यांचाच प्रस्ताव का आणण्यात येत आहे, असा आरोप या संदर्भात करण्यात य���त आहे. शहरातील 323 रस्त्यांच्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या आजच्या (ता. 9) बैठकीत निर्णय होणार आहे. दरम्यान, बैठकीला हजर राहण्याबाबत भाजपने सर्व सदस्यांना \"व्हीप' काढला आहे.\nरस्त्याच्या मुद्यावरून पालकमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करीत निर्णय एकतर्फी न घेण्याची सूचना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दोन दिवसांपूर्वी केली आहे. ठराविक रस्ते रुंदीचा प्रस्ताव मंजूर केल्यास राज्य सरकार हस्तक्षेप करेल, असा इशाराही पवार यांनी दिला होता. तरीही संबंधित प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आणून तो मंजूर करण्याच्या हालचाली भाजपने केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर बंगल्यावर बैठक घेऊन प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी समितीचे सर्व सदस्य उपस्थितीत राहावेत, यासाठी भाजपने \"व्हीप'ही काढल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nरस्ते रूंदीकरणाच्या विषयात एकतर्फी निर्णय घेतल्यास राज्य सरकार हस्तक्षेप करील, असा इशारा पालकमंत्री पवार यांनी दिलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी जपून निर्णय घेतील, असे सांगण्यात महापालिकेतील पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. महापालिका चुकीचे निर्णय घेऊ लागली, तर राज्य सरकारला आम्ही पुण्याच्या विषयात लक्ष घालण्यासाठी आग्रह करू, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले\nपुणेकरांवर कोरोनाचे संकट असताना सत्ताधारी भाजप नेते आर्थिक व्यवहारात दंग असल्याचा आरोप सर्वच पक्षांनी सुरू केल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे व शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनीही भाजपवर आरोप केला आहे.\nसध्याची परिस्थिती लोकांचे जीव वाचवले पाहिजेत. रूग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, केवळ स्वत:च्या फायद्यासाठी भाजपचे पदाधिकारी या साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ रस्त्यांच्या विषयाला सर्वाधिक महत्व देत असल्याची टीका नगरसेवक तांबे यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/monsoon-arrives-in-kerala/", "date_download": "2021-09-21T09:11:22Z", "digest": "sha1:NB76FCH6K252NLZ7WTAMVB46CEGVUJDM", "length": 7248, "nlines": 105, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "खुशखबर ! मॉन्सूनची अखेर केरळात एन्ट्री, महाराष्ट्रात कधी? | Jalgaon Live News", "raw_content": "\n मॉन्सूनची अखेर केरळात एन्ट्री, महाराष्ट्रात कधी\n आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनची अखेर केरळात एन्ट्री झाली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. तो १० ते ११ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीचं वर्तवला आहे.\nगेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण – पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा थोड्या उशिरानं दाखल होत असल्याचं, भारतीय हवामान विज्ञान विभागाचं (IMD) म्हणणं आहे. दोन दिवस उशिरानं दाखल होत असला तरी आता येत्या काही तासांत केरळमध्ये रिमझिम पावसाला सुरूवात होऊ शकते.\nयंदाचे पर्जन्यमान कसे असेल\nस्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nतुमच्या राज्यात कधी दाखल होणार\nहवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून पुढे सरकत इतर राज्यांत या तारखांना दाखल होऊ शकतो…\nकेरळ : ३ जून\nमहाराष्ट्र : ११ जून\nतेलंगणा : ११ जून\nपश्चिम बंगाल : १२ जून\nओडिशा : १३ जून\nझारखंड : १४ जून\nबिहार आणि छत्तीसगड : १६ जून\nउत्तराखंड – मध्य प्रदेश : २० जून\nउत्तर प्रदेश : २३ जून\nगुजरात : २६ जून\nदिल्ली – हरयाणा : २७ जून\nपंजाब : २८ मे\nराजस्थान : २९ जून\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार ; कुठे कुठे पाऊस पडणार\nउत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता ; IMD कडून अ��र्ट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/05/blog-post_99.html", "date_download": "2021-09-21T07:37:54Z", "digest": "sha1:NUQS6Y5ZHNHLDA77PTAXPNWLTK5SG7JT", "length": 11340, "nlines": 83, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढविण्यासाठी लगतच्या दोन गावांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवन विभागाची आढावा बैठक\nमानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा\nपर्यटकांना आकर्षित करू शकतील अशी ठिकाणे निवडून तेथील नैसर्गिक स्थळांचा विकास करावा.\nमुंबई दि.24 :-अलीकडील काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात सध्या 312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने लगतच्या दोन गावांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत वनविभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.\nराज्यातील वाघांची संख्या आणखी वाढणार हे गृहीत धरून आतापासूनच त्यावर मार्ग काढणे,उपाय योजना करणे गरजेचे आहे तरच पुढील काळात आपण हा संघर्ष टाळू शकतो.त्यासाठी व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यांच्या जवळच्या गावांचे आवश्यकतेनुसार पुनर्वसन करण्यात यावे .शक्यतो गावकऱ्यांना रोखीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.\nनैसर्गिक स्थळांचा विकास करावा\nपर्यटकांना आकर्षित करू शकतील अशीच ठिकाणी निवडून त्यामध्ये जाणीवपूर्वक नैसर्गिक वाढतील व दिसतील अशा स्थळांचा विकास करावा तसेच तेथे जंगलाचा अनुभव आला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nवाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करा\nउघड्या विहिरीत वाघ तसेच अन्य प्राणी पडून त्या���चे मृत्यू झाल्याच्या घटना अलीकडील काळात घडल्या आहेत.अशा घटना रोखण्यासाठी त्या भागातील विहिरींना संरक्षण भिंत बांधणे व अन्य उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nयावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील संरक्षित क्षेत्र व वन्यजीव व्यवस्थापन, व्याघ्र संवर्धन, राज्यातील अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांचा विकास, कांदळवन संरक्षण व उपजिविका योजना, पावसाळ्यातील वृक्ष लागवड,हवाई बीज पेरणी,सामाजिक वनीकरण,पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरण आदी कामांचा आढावा घेतला. वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी विभागाच्या कामांचे सादरीकरण केले.\nयावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढवण्याची गरज आहे.तसेच अलीकडील काळात नव्याने घोषित झालेल्या तीन संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसूचना येणे बाकी आहे. त्याचा पाठपुरावा करावा व अधिसूचना काढावी.विहिरीत पडून होणारे वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचनाही त्यांनी केली.\nयावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर,मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड आदि मान्यवर उपस्थित होते.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/35-girls-disappeared-within-last-2-months-from-akola-4054/", "date_download": "2021-09-21T08:36:53Z", "digest": "sha1:ILD2D7UUNYQ4ZCUNCURIVPQ7H5E3XSZC", "length": 12101, "nlines": 116, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "अकोल्यात २ महिन्यात ३५ मुली बेपत्ता, जिल्हा पोलिस अध्यक्षांची तडकाफडकी बदली", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र अकोल्यात २ महिन्यात ३५ मुली बेपत्ता, जिल्हा पोलिस अध्यक्षांची तडकाफडकी बदली\nअकोल्यात २ महिन्यात ३५ मुली बेपत्ता, जि��्हा पोलिस अध्यक्षांची तडकाफडकी बदली\nअकोला जिल्ह्यामधील बेपत्ता मुलींचा तपास प्रकरणात निष्काळजीपणा केल्यामुळे २ पोलीस अधिकारी निलंबित केले असून पोलीस अध्यक्षांची बदली करण्यात आली आहे असे राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संचार माध्यमांना सांगितले. अकोल्याचे रहिवासी किरण ठाकूर यांची मुलगी सहा महिन्यांपासून बेपत्ता असून, त्यांनी पोलिसात धाव घेतली असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. नंतर तपास करण्यास सुद्धा टाळाटाळ केली. या संदर्भात किरण ठाकूर यांनी नागपूर खंडपीठात तक्रार दाखल केली व मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला तात्काळ हजर करावे अशी मागणी मागितली. त्यांना पोलीस अध्यक्षांच्या धमक्या सुद्धा येत होत्या असे ठाकूर म्हणाले. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अकोला सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी भानूप्रसाद मढावी आणि श्रीमती कराळे यांना आज निलंबित केले आहे. या दोघांवर तपासकामात हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच या दोघांवर लक्ष न ठेवल्यामुळे पोलीस अध्यक्षांची बदली केली.\nमहाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात मागील २ महिन्यात दरम्यान तब्बल ३५ मुली बेपत्ता झाल्या असून त्यापैकी एकाही मुलीचा शोध पोलिसांना लागलेला नाही.\nPrevious article“स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेबांचे योगदान काय ” – निलेश राणे\nNext articleआम्ही औरंगजेबाचे वंशज नाहीत, औरंगाबादचे संभाजी नगर झालेचं पाहिजे- चंद्रकांत पाटील\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोध��तील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_357.html", "date_download": "2021-09-21T09:29:54Z", "digest": "sha1:GJMIX7A5GIUT363VBSMPCT7YW46DYK3J", "length": 6208, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "जाळ्यात अडकून चार सोनेरी कमळ पक्ष्याचा मृत्यू", "raw_content": "\nHomeचंद्रपूरजाळ्यात अडकून चार सोनेरी कमळ पक्ष्याचा मृत्यू\nजाळ्यात अडकून चार सोनेरी कमळ पक्ष्याचा मृत्यू\nजुनोना तलावात मासोळी पकडण्याच्या जाळ्यात अडकला\nचंद्रपूर - निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जुनोना तलावात पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे गंभीर चित्र जुनोना तलाव मध्ये सध्या दिसत आहे, स्तलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनोना ची ओळख आहे, ह्या तलावात आता शिंगाळ्याची वेळ लावण्यात आले आहे, तलावाचा काही भाग हा वनविभाग व सिंचन विभागाचा आहे, शिंगाळ्याचे वेल वाचविण्यासाठी मासोळ्यांचे जाळे लावण्यात आले आहे, त्या जाळ्यात ब्रॉन्झ विंग जकाना मराठीत त्याला सोनेरी पंखाचा कमलपक्षी, पाणमोर असे म्हणतात .\nपक्षी निरीक्षणाला गेले असता दूरवर मासोळ्यांचे जाळे हे थोड्या थोड्या वेळाने हलताना दिसत होते, शहानिशा करण्यासाठी जवळ गेले असता एक पक्षी अडकलेला दिसला तो ब्रॉन्झ विंग जकाना असल्याचे निष्पन्न झाले, असे दोन जाळे होते त्याला वाचवण्यासाठी हॅबिटॅट कॉन्सर्व्हेशन सोसायटी चे शशांक मोहरकर, करण तोगट्टीवार पाण्यात उतरले, पण पाणी खोल असल्याने पोहून जावे लागणार होते, तसा प्रयत्न करण तोगट्टीवार यांनी केला पण वेल व कचरा जास्त असल्याने ते शक्य नव्हते, नाईलाजाने परत जावे लागले, पण पाण्यात उतरल्यावर जाळ्यात आणखी ३ पक्षी अडकल्याचे दिसले, आणि ते पाण्याच्या जवळ अडकलेले असल्याने त्या पक्ष्यांना तग धरून राहता आले नाही परिणामी त्यांचा मृत्यू झाला, जुनोना तलाव भरपूर प्रमाणावर परदेशी पक्षी स्थलांतर करून येतात तिथे चांगल्या प्रमाणात खाद्य असल्याने पक्षी उतरतात पण जर अश्या मासोळींच्या जाळ्यात अडकून पक्ष्याचा मृत्यू होत असेल तर हा अधिवास धोक्यात असलेच दिसते, जुनोना तलावात जिह्यात एकच असलेल्या सारस चे अस्तित्व आहे, ते पण धोक्यात आहे जर असेच जाळे लागत राहिले तर पक्ष्यांचे अस्तित्व कायमचे धोक्यात येईल. हॅबिटॅट कॉन्सर्व्हेशन सोसायटी चे रोहित बेलसरे, ओंकार मत्ते उपस्थित होते .\n♥ # Welcome : दिनचर��या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/stand-alone.html", "date_download": "2021-09-21T07:49:29Z", "digest": "sha1:KPEKAFYDUYW2A3RFLHBBWGI7F6BMKLD5", "length": 9044, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मोठा दिलासा: मुंबई, पुणे वगळता अन्यत्र एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी", "raw_content": "\nHomeमुंबईमोठा दिलासा: मुंबई, पुणे वगळता अन्यत्र एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी\nमोठा दिलासा: मुंबई, पुणे वगळता अन्यत्र एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी\nमोठा दिलासा: मुंबई, पुणे वगळता अन्यत्र एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी\nमुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.\nमुंबई : मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने असा आहे. कोणते दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन करील. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील.\nयासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनाकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. त्याशिवाय कोविड 19 लागण प्रमाणानुसार स्थानिक प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रात कंटेन्मेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड, पोलिस ठाण्याचे क्षेत्र आदी) तयार केले आहेत. दुकानांबाबत सवलती देताना या भागांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची एकल दुकाने सुरू करण्याची सवलत देताना ती दुकाने कंटेन्टमेंट झोनमध्ये नसतील. यात मद्याच्या दुका���ांना हाच नियम लागू असेल.\nनव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नसेल. ज्या रेड झोन भागात बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच (इन सिटू) राहण्याची सोय असणे बंधनकारक असणार आहे. कोवीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविल्यानंतर काल राज्य शासनाच्या वतीने सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात नमूद केले आहे की, केंद्र शासनाने राज्यातील 14 जिल्हे हे रेडझोनमध्ये समाविष्ट केले आहेत. याशिवाय राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका हद्द, पुणे महानगरप्रदेशातील सर्व महानगरपालिका व मालेगाव महापालिका हद्दीचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. केंद्र शासनाने ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, मुंबई व पुणे प्रदेशात कोरोनाचा प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नसल्यामुळे तेथील सवलतींवर मर्यादा घालाव्या लागत आहेत. मुंबई प्रदेशातील महानगरपालिका (एमएमआर रिजन), पुणे, पिंपरी चिंचवड व मालेगाव महानगरपालिका हद्दी या रेडझोनमध्ये येत असून येथील उद्योग सुरू करण्यास अद्याप परवानगी दिली नाही. तसेच या झोनमध्ये खासगी कार्यालयेही बंदच राहणार आहेत. मात्र, या व्यक्तिरिक्त असलेल्या रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अटींवर खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/with-the-demise-of-manohar-parrikar-we-lost-one-of-the-best-leaders-says-maharashtra-cm/", "date_download": "2021-09-21T09:14:23Z", "digest": "sha1:B2DDOR2PKES6NXC555JSU3DERHK5KMRH", "length": 12786, "nlines": 223, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने आश्वासक चेहरा हरपला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - ChiniMandi", "raw_content": "\nHome All News मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने आश्वासक चेहरा हरपला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमनोहर पर्रिकर यांच्या निधनाने आश्वासक चेहरा हरपला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपणजी, गोवा, दि. 19: आधुनिक गोव्याचे शिल्पकार असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे फक्त गोव्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातील एक आश्वासक चेहरा हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पणजी येथे श्रद्धांजली अर्पण केली.\nदेशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी सकाळी पणजी येथील कला अकादमीमध्ये ठेवण्यात आले होते. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी येथे अंत्यदर्शन घेतले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अत्यंत साधी राहणी असलेल्या श्री. पर्रिकर यांची निर्णय क्षमता उच्च दर्जाची होती. त्यासोबतच पारदर्शी कारभारामुळे त्यांचे राजकारणातील वेगळेपण अधोरेखित झाले होते. गोव्याच्या राजकारणात त्यांनी पारदर्शकता आणली. सर्वांनाच मोठ्या व्यक्तीसारखे आणि मोठ्या मित्रासारखे असे ते होते. आज देशाने एक सच्चा सुपूत्र गमावला आहे. त्यांची कमतरता आम्हाला कायमच जाणवेल.\nपणजी येथील मिरामार किनाऱ्यावर सायंकाळी स्व. मनोहर पर्रिकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी कला अकादमीपासून मिरामार किनाऱ्यापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह गोव्याचे सर्व मंत्री व हजारो नागरिक सहभागी झाले होते.\nडाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात सब्सिडी को मंजूरी: रिपोर्ट\nकेंद्र सरकार निर्यातकों के लिए जल्द ही 24X7 हेल्पलाइन शुरू करेगी: मंत्री पीयूष गोयल\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात सब्सिडी को मंजूरी:...\nनई दिल्ली: केंद्र सरकार ने 2020-21 सीजन में 6 मिलियन ���न चीनी निर्यात के लिए अब तक मिलो को सब्सिडी में 1,800 करोड़ रूपये...\nकेंद्र सरकार निर्यातकों के लिए जल्द ही 24X7 हेल्पलाइन शुरू करेगी: मंत्री पीयूष गोयल\nनई दिल्ली : वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने नोएडा स्पेशल इकनोमिक जोन में 'नेशनल वाणिज्य सप्ताह' (National Vanijya Saptah) का शुभारंभ करते...\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nगोरौल, हाजीपुर: अब चीनी मिल से भी चोरियों की वारदातें सामने आ रही है अब गोरौल चीनी मिल से दो लोगों को चोरी कर...\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nलखनौ : राज्य सरकारने उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे मिळवून देणे आणि बंद साखर कारखान्यांना पु्न्हा सुरू करणे या दोन...\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nगुरुग्राम : मतांसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण केले जाऊ नये. तसे झाल्यास देशाचे विभाजन होऊ शकते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. देशाच्या...\nबांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल\nढाका : देशभरात तोट्यामध्ये सुरू असलेल्या पबना शुगर मिल, सेताबगंज शुगर मिल्स, कुश्तिया शुगर मिल्स, पंचगर शुगर मिल्स लिमिटेड, श्यामपुर शुगर मिल आणि रंगपूर...\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/tag/nasa/", "date_download": "2021-09-21T08:40:29Z", "digest": "sha1:KSZYD4HKDNUOHVQNXIMTG7PNXPX4HWRB", "length": 2277, "nlines": 30, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "NASA – Smart Tech Guruji", "raw_content": "\nजिल्हा परिषद गोपाळवाडी ,ता राहुरीची शाळा भरणार थेट मंगळावर\n“या वाऱ्याच्या बसुनी विमान सहल करूया गगनाची ,चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची …” वाऱ्याच्या विमानी बसून ,आकाशाच्या वर्गात भरणाऱ्या ‘चांदोबा गुरुजींच्या शाळेचे’ हे गीत आपल्या बालपणी ऐकले नसेल असा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात तरी विराळाच ,पण आता अहमदनगर जिल्ह्यातील ,राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी...\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/02/mumbai.html", "date_download": "2021-09-21T08:45:51Z", "digest": "sha1:BBP6Q5NI4Q7UZ54A5D3TDDTNKLPBPGF7", "length": 8780, "nlines": 66, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मा.विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा", "raw_content": "\nHomeचंद्रपूरमहाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मा.विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा\nमहाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मा.विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा\nमहाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मा.विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा\nजातीने लक्ष घालून शासनाच्या वतीने पुढील निर्णय लवकरच जाहीर...\nदि.१८ फेब्रुवारी २०२१ रोजी *मा.श्री. कल्याणराव दळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघ) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मा.विजय वडेट्टीवार कॅबिनेट मंत्री (इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण खार जमीन विकास, भुकंप व पुनर्वसन खाते) यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाला माननीय मंत्री महोदयांनी देखील स्वत: जातीने बलुतेदार महासंघाच्या प्रत्येक मागणीबाबत सविस्तरपणे शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. सर्व मागण्या विचारात लक्षात घेऊन लवकरच शासनाच्या वतीने पुढील निर्णय जाहीर केले जातील असे सांगितले.\n१) बारा बलुतेदारांचा आर्थिक दर्जा उंच व्हावा यासाठी *बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ* लवकरच घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहेत.\n२) *बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ* करिता २०२१-२२ या आर्थिक वर्षातील *अंदाज-पत्रकात शंभर (१००) कोटीची आर्थिक तरतूद* करण्याचे विचाराधीन आहे.\n३) *बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ* करिता *अंदाज-प्रत्रकातील प्रस्तावित १०० कोटीची आर्थिक तरतूद* इतर आर्थिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आली होती, परंतु संबंधित आर्थिक विकास महामंडळाकडून खर्च न झाल्या���े निधी वाया गेला. *मात्र या आर्थिक वर्षात पुन्हा अशी गलत होणार नाही, याबद्दल सर्व आवश्यक खबरदारी घेतली जाईल*. असे मा मंत्री महोदयांनी शिष्टमंडळाला सांगितले.\n४) बलुतेदारांच्या पाल्यांना *उच्च शिक्षणांतर्गत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील* राखीव १९% राखीव कोट्यातील *स्वतंत्र ४% जागा राखीव* ठेवण्याची तरतूद केली जाईल, असे आश्वासन देखील दिले.\n५) करोना काळात *आर्थिक कारणास्तव आत्महत्या* केलेल्या बारा बलुतेदार समाज बांधवांच्या कुटुंबियांना *शासनाकडून चार लाखांपर्यंत आर्थिक मदतीची* तरतूद केली जाईल, असे आश्वासित केले.\n६) *बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाच्या* शासनाकडून दरवर्षी होणाऱ्या *आर्थिक तरतुदीपैकी ७०% निधी ग्रामीण भागातील लोकांना व ३०% निघी शहरी भागातील* लोकांसाठी तरतूद प्रस्तावित केली जाईल, असे देखील सांगितले.\nवरिल मागण्या प्रमाणेच इतर मागण्यांवर देखील मा.मंत्री महोदयांशी गांभीर्याने चर्चा करण्यात आली.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/maharashtra-state-development-loan-2021-will-be-repaid/", "date_download": "2021-09-21T08:25:45Z", "digest": "sha1:W3SHDZEDAWALD3EDACBCILSWHGSIUP73", "length": 11593, "nlines": 111, "source_domain": "analysernews.com", "title": "महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे २०२१ ची परतफेड करणार", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे २०२१ ची परतफेड करणार\n“परक्राम्य संलेख अधिनियम, 1881″ अन्वये महाराष्ट्र शासनाने विकास कर्जरोखे २०२१ ची परतफेड १० ऑगस्ट २०२१ रोजी\nमुंबईः महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ -10.11/प्र.क्र.2/ अर्थोपाय दि. 5 ऑगस्ट 2011 अनुसार 8.56% महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे, 2021 अदत्त शिल्लक रकमेची दि. 9 ऑगस्ट 2021 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 10 ऑगस्ट, 2021 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल.\n“परक्राम्य संलेख अधिनियम, 1881″ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 10 ऑगस्ट, 2021 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.\nसरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24 (2) व 24 (3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बॅकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप – कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास / त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.\nतथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या / इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.56% महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्जरोखे, 2021 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.\n‘प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली’\nभारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.\nरोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोवितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भा��तीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात / उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, अशी माहिती वित्त विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.\nराज्यातील मंजूर पोलीस ठाणे व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम वेळेत पूर्ण करा- अजित पवार\nशिक्षण सेवक भरतीला राज्य शासनाचा हिरवा कंदिल-वर्षा गायकवाड\nचिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी –सामंत\nआलिया भट्ट कन्यादानच्या जाहिरातीमुळे ट्रोल\nतिसऱ्या लाटेसाठी नागपुर प्रशासन सज्ज-राऊत\nभाजप नेत्यांना दिवसाच सत्तेची स्वप्नं पडत आहेत- नाना पटोले\nराज्यसभेसाठी काॅग्रेसकडुन रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा\nराजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला\nभाजपला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवक शिवबंधनात\nअधिवेशनाबाबत केंद्राचा नियम राज्याला लागू होणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-09-21T07:48:10Z", "digest": "sha1:KA47UPPZANVIXBG6B7SQPVNKMYWDIZIQ", "length": 2420, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आषाढ शुद्ध त्रयोदशी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआषाढ शुद्ध त्रयोदशी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील तेरावी तिथी आहे.\n१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/lonavala-news-municipal-school-beautification-brought-residents-to-the-streets/", "date_download": "2021-09-21T07:27:35Z", "digest": "sha1:UN7JPK54PMLYKDBTU3K7BPM2EOVWDGHQ", "length": 17584, "nlines": 172, "source_domain": "policenama.com", "title": "Lonavala News | नगरपालिका शाळेच्या सुशोभीकरणाने ���हिवाशांना आणले रस्त्यावर", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल;…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ;…\nLonavala News | नगरपालिका शाळेच्या सुशोभीकरणाने रहिवाशांना आणले रस्त्यावर\nLonavala News | नगरपालिका शाळेच्या सुशोभीकरणाने रहिवाशांना आणले रस्त्यावर\nलोणावळा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Lonavala News |लोणावळा नगरपालिकेच्या (lonavala municipal council) गवळीवाडा येथील प्राथमिक शाळेच्या सुशोभीकरणाने गवळीवाडा परिसरातील अनेक कुटुंबांना गेल्या आठवड्यात रस्त्यावर आणले. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने गवळीवाडा परिसरातील अनेक घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या रहिवाशांवर ही आपत्ती ओढवली शाळेच्या सुशोभीकरणाने. नगरपालिकेने (lonavala municipal council) गेल्या वर्षी गवळीवाडा शाळेचे सुशोभीकरण केले. शाळेला कॉम्पाऊंड वॉल घालण्याबरोबरच शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहाचे नुतनीकरण केले. मैदानावर चकचकीत रंगीबेरंगी टाईल्स बसविल्या गेल्या. सुशोभीकरणावर लाखो रुपयांची उधळपट्टी करताना या शाळेच्या मैदानातून जाणाऱ्या भूमिगत रिलिफ गटाराचे भले मोठे पाईप संबंधित कंत्राटदाराने व अभियंत्याने उखडून शाळेबाहेर टाकून दिले. इतकेच नव्हे तर पावसाळी पाण्याचा निचरा करणारी ही वाट सिमेंट कॉक्रिटने बंद करून टाकली.\nलोणावळ्यात दरवर्षी सरासरी 175 इंच पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात लोणावळा परिसरातील सर्वच डोंगरदऱ्यातून धबधबे सुरु होतात. साहजिकच या डोंगरावरील पाणी सखल भागाच्या दिशेने वाहून येथील पावसाळी गटारे व नाले आपल्या सिमाभिंती ओलांडून वाहू लागतात. अशा परिस्थितीत सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरण्याचे धोके संभवतात. हे विचारात घेऊनच 16-17 वर्षापूर्वी गवळीवाडा भागातील लोकप्रतिनिधींनी शाळे जवळून जाणाऱ्या गटारालगत हे भूमिगत रिलिफ गटार तयार करवून घेतले होते. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात पावसामुळे अशी आपत्ती येथील रहिवाशांवर ओढविली नव्हती, असे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव गवळी यांनी सांगितले.\nगेल्या शुक्रवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने मारुती अप्पा गवळी ( घर. नं. 14बी वॉर्ड), अजय पहिलवान (घर. नं. 18, बी वॉर्ड), अर्जून दिगंबर बिडकर (��र नं. 18, बी वॉर्ड) आणि अनिल वामन कडूसकर (घर नं. 16 व 17, बी वॉर्ड) यांच्या घराला नदीचे स्वरुप प्राप्त झाले. चहु बाजूने घरात शिरणाऱ्या या पाण्याकडे हताशपणे पाहण्यापलिकडे ते काहीही करू शकले नाहीत. पहाटेच्या वेळी झोपेत असताना आलेल्या आस्मानी संकटाने या सर्वांचे संसार वाहून गेले. फर्निचर व मालमत्तेचे नुकसान झाले. हे सर्व झाले ते घरालगत असलेल्या शाळेच्या सुशोभीकरणाने असे या सर्वांनी सांगितले.\nबिडकर, कडूसकर, पहिलवान व गवळी यांची घरे गवळीवाडा परिसरातून जाणाऱ्या पुणे- मुंबई रस्त्यालगत सखल भागात आहे.\nपाण्याचा निचरा करण्यासाठी येथे गेल्या 70 वर्षापासून गटार बांधलेले आहे.\nचार ते पाच फूट उंचीच्या या गटाराला एसटी स्टँड, तसेच तुंगार्ली परिसरातून येणारी गटारे जोडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सर्व भागातून येथे पाण्याचे लोंढे येतात.\nशाळेच्या सीमाभिंतीलगत तर गटारातील पाण्याची पातळी चार- पाच फूटावर जाते.\nरिलिफ गटारामुळे वाढलेल्या या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत असे.\nगेल्या वर्षी हे रिलिफ गटारच बंद करण्यात आले. शुक्रवारी (दि. 22 जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे वाढलेल्या या पाण्याला पुढे सरकण्यास पुरेशी जागाच मिळाली नाही.\nपरिणामी अडून राहिलेल्या या पाण्याला फुगवटा निर्माण झाला व गटारातील पाण्याची पातळी वाढून ते भिंतींवरून नागरिकांच्या घरात शिरले, असेही गवळी यांनी स्पष्ट केले.\nशाळेच्या सुशोभीकरणाचे काम सुरु असताना कंत्राटदाराने रिलिफ गटाराचे पाईप उखडलेले दिसताच, या कामाला आपण जोरदार विऱोध केला होता.\nपरंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत संबंधित कंत्राटदार, त्याचे पाठीराखे व प्रशासनाने विरोध डावलून हे काम रेटून पूढे नेले, असेही गवळी यांनी सांगितले.\nभविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने हे रिलिफ गटार पूर्ववत बांधून द्यावे,\nअशी रहिवाशांची मागणी आहे.\nPune Crime | पैशाच्या वादातून 5 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर खुनी हल्ला, हडपसरमधील ससाणे नगरमधील घटना\nWakad Police | सराईत 3 वाहन चोरटे गजाआड, 2.5 लाखांच्या 7 दुचाकी जप्त\nVishwajeet Kadam | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी\nPune Crime | पैशाच्या वादातून 5 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर खुनी हल्ला, हडपसरमधील ससाणे नगरमधील घटना\nBank Holiday in August | ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बँका राहणा�� बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nKirit Somaiya | ‘हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nChandrakant Patil | ‘माजी मंत्री म्हणू नका’…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या…\nPune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून\nMP Supriya Sule | किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \nUP Assembly Speaker | युपी विधानसभा अध्यक्षांचं खळबळजनक वक्तव्य;…\nPune Crime | कमी किंमतीत UAE चे ‘चलन’ घेण्याचा प्रयत्न, मिळाला…\n घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्यासाठी 18…\nCrime News | मुंबईत गणपती विसर्जनदिनी 5 मुले बुडाली; पुण्यात इंद्रायणी…\nMaharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस ‘कोसळणार’ \nSolapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी\nIndian Railways Rules | ट्रेनच्या प्रवासात तिकिटासोबत रेल्वे देते ‘या’ 5 जबरदस्त सुविधा, जाणून घ्या कोणत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-changes-suggested-by-pmrdas-dp-srs97", "date_download": "2021-09-21T08:06:53Z", "digest": "sha1:ZS2I35BCFWMKIUCBY6DXUTQJYXJWIBVM", "length": 23434, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे: पीएमआरडीएच्या डीपीत महापालिकेने सुचविले बदल", "raw_content": "\nपुणे: पीएमआरडीएच्या डीपीत महापालिकेने सुचविले बदल\nपुणे: पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने महापालिका हद्दितील समाविष्ट २३ गावांसह उर्वरित हद्दीचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यावर महापालिकेने २३ गावात योग्य पद्धतीने विकास करता यावा यासाठी महत्त्वाचे २८ बदल सुचविले आहेत. प्रशासनातर्फे या सूचना पीएमआरडीएकडे नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये पायाभूत सुविधा व रस्त्यांबाबत जास्त सूचना आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.\n मोबाईल वापरावर निर्बंध लावल्याने 17 वर्षीय मुलीची आत्महत्या\nमहापालिकेने मांजरी येथे राहुरी कृषी विद्यापीठाच्या जागेवर ४.६० हेक्टरचे मैला शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. तर कदम वस्ती येथे पंपिंग स्टेशन आहे, त्यामुळे या जागा विकास आराखड्यात आरक्षीत करण्यात याव्यात. प्रारूप आराखड्यात निळी व लाल पूररेषा दाखवलेली नाही. त्यामुळे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, शिवाजी बांधकाम परवानगी देताना अडचण होऊ शकते. त्यामुळे पूररेषाच निश्‍चीत करावी. मांजरीकडून साडे सतरा निळी येथे येणारा रस्ता व पूल आराखड्यात दर्शविलेला नाही, त्याचा समावेश करावा.\nतसेच उंड्री, शेवाळवाडी, फुरसुंगी, हांडेवाडी, औताडवाडी, उरळी देवाची या भागातील रस्त्याच्या रुंदीमध्ये तफावत आहे, भविष्यात त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यात बदल करावा. धायरी व नऱ्हे येथील रस्त्याच्या आखणीतील तफावत दूर करावी. धायरी-किरकटवाडी रस्त्यावर अनेक वळणे असल्याने हा रस्ता १८ मीटरचा दर्शविणे आवश्‍यक आहे. कोंढवे धावडे मधील नदीकाठचा रस्ता व उत्तमनगर-शिवणे रस्ता एक सलगतेने २४ मिटरचा होणे आवश्‍यक आहे.\n२३ गावातील कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी प्रकल्प, कचरा डेपो, कचरा हस्तांतरण केंद्र आदी साठी आरक्षणे टाकावीत. होळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, सणसनगर, शेवाळेवाडी येथे पाणी पुरवठा प्रकल्पासाठी विकार आराखड्यात आरक्षणे आहेत, पण उर्वरित गावात देखील ही आरक्षणे टाकावीत अशा सूचना महापालिकेने पीएमआरडीएला केल्या आहेत.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या ��ुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/indigo-indigo-special-offer-on-15th-anniversary-sale-only-in-915-rupees-check-details/", "date_download": "2021-09-21T09:10:59Z", "digest": "sha1:ZJJNEWODQALIHOYUNLUG7KS3MNPFW5UT", "length": 13136, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "Indigo ची शानदार ऑफर ! केवळ 915 रुपयात करा मुंबई, पुणे, औरंगाबाद,...", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत…\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nIndigo ची शानदार ऑफर केवळ 915 रुपयात करा मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डीसह 63 शहरांचा विमान प्रवास, चेक करा तारीख\nIndigo ची शानदार ऑफर केवळ 915 रुपयात करा मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डीसह 63 शहरांचा विमान प्रवास, चेक करा तारीख\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडिगो (Indigo) ने 15 व्या वर्धापन दिनानिमित्त (15th anniversary sale) विशेष ऑफर आणली आहे. या ऑफरचा फायदा आज 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत घेवू शकता. Indigo कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या ऑफर अंतर्गत केवळ 915 रुपयात विमान प्रवास (Air travel at Rs. 915) करू शकता. प्रवाशी 1 सप्टेंबर 2021 ते 26 मार्च 2022 च्या दरम्यान स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतात.\nHSBC कार्डवर मिळेल एक्स्ट्रा डिस्काऊंट\nया ऑफरमध्ये ग्राहकांना HSBC क्रेडिट कार्डवर एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळेल. ग्राहकांना 5 टक्केचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल जो 3000 रुपयांच्या मिनिमम ट्रांजक्शनवर आहे आणि हा कॅशबॅक 750 रुपयांपर्यंत असेल.\nफास्ट फॉरवर्डची सुद्धा मिळेल सुविधा\nया ऑफरसह फास्ट फॉरवर्ड 6E Flex, 6E Bagport सारखी सुविधा केवळ 315 रुपयांच्या अतिरिक्त पेमेन्टवर मिळेल. तसेच 315 रुपये अतिरिक्त भरल्यास कार रेंटल सुविधा सुद्धा मिळेल.\nया 63 शहरातून करू शकता प्रवास\nप्रवासासाठी आगरताळ, आग्रा, अहमदाबाद, आइजवाल, अमृतसर, औरंगाबाद, बगडोरा, बेंगळुरू, बेलगाम, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगढ, चेन्नई, कोईमतूर, देहरादून, दिल्ली, डिब्रूगढ, दीमापुर, गया, गोवा, गोरखपुर, गुवाहटी, हुवली, हैद्राबाद, इम्फाळ, इंदौर, जयपुर, जम्मू, जोधपुर, जोरहट, कन्नूर, कोच्ची, कोल्हापुर, कोलकाता, कोझिकोडे, लेह, लखनऊ, मदुरई, मंगलौर, मुंबई, मैसूर, नागपुर, पाटणा, पोर्टब्लेअर, प्रयागराज, पुणे, रायपुर, राजमुंदरी, रांची, शिलाँग, शिर्डी, सिलचर, श्रीनगर, सूरत, त्रिचुरापल्ली, तिरुपती, त्रिवेंद्रम, तूतीकोरिन, उदयपुर, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा आणि विशापट्टन येथून तिकिट बुकिंग करू शकता.\nIT Recruitment 2021 | आयटी क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ कंपनीत 10 हजार जागांसाठी भरती होणार\nVasai Crime | वसई किनाऱ्यावर आढळला आणखी एका तरुणीचा मृतदेह; परिसरात खळबळ; आठवड्याभरातील दुसरी घटना\nPune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा; नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी (VIDEO)\n ‘या’ दिवशी येतील शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2,000 रुपये, तात्काळ चेक करा डेट\nPune Rural Lockdown | …तर पुणे जिल्ह्यातील तब्बल 42 गावात कडक लॉकडाऊन\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nChandrakant Patil | भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी,…\nJayant Patil | जयंत पाटलांचे मोठे विधान; म्हणाले –…\nNashik Crime | 5 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न…\n7th pay commission | राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठा…\nFD मध्ये Investment करताना ‘या’ 10 गोष्टी जाणून घेणे…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल…\nPune Tourists Died | पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू\nPune Crime | पुण्यातील डोंगरावर फिरायला गेलेल्या दीरानं 25 वर्षीय वहिनीकडं केली ‘ती’ मागणी, विरोध करताच केलं…\nPune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा\nKirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफांच्या तिसर्‍या घोटाळ्याचा देखील पर्दाफाश करणार – किरीट सोमय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/10-positive-again-in-ramtek-taluka/08222051", "date_download": "2021-09-21T09:29:34Z", "digest": "sha1:ORWT6DH5BME7WRBCP4JLMXKRCHV26Q5H", "length": 4955, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "रामटेक तालुक्यात निघाले पुन्हा १० पाजिटिव. - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » रामटेक तालुक्यात निघाले पुन्हा १० पाजिटिव.\nरामटेक तालुक्यात निघाले पुन्हा १० पाजिटिव.\nरामटेक -अपेक्षे प्रमाणे कोरोणाची साखळी अध्यापही तुटू शकली नाही. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे . आता रामटेक तालुक्यातील पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. संक्रमिता कोरोना रूग्ण संख्या १०० वर पोहचली आहे.\n४५वर्षाचे ३ तरूण तर ३५ वर्षाची महीला १९ वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह निघाले.\nरामटेक शहर मधील त्या कुटू���बातील त्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या राजाजी वॉर्ड येथील पती पत्नी आणि मुलगा निघाला कोरोना सक्रमित. ५३ वर्षाचा पुरूष त्याची ४५ वर्षीय पत्नी व २७ वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह निघाला.\nआरोग्य केंद्र नगरधन ला ६ पॉझिटिव्ह निघाले असल्याचे माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता\nकाकडे यांनी दिली. या वेळी नायब तहसिलदार रासकल मॅडम , ग्राम पंचायत चे सचिव उइके , प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता काकडे आरोग्य सेवक रुकमुडे, किशोर वैद्य , पटांगे यांनी सहकार्य केले.\nतालुक्यात कोरोना रुग्ण संख्या १०० वर गेली आहे.\nत्यापैकी स्वस्थ झालेले आइसोलेशन मधे ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार यानी दिली तहसीलदार बाळासाहब मस्के , गत विकास अधिकारी बी. डबल्यू यावले,पोलीस निरीक्षक दिलिप ठाकूर , उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ प्रकाश उजगिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार ,नगरा परीषद चे अधिकारी राजेश सव्वालाखे ,रोहीत भोईर हे उद्भवणाऱ्या परिस्थीती वर लक्ष ठेऊन आहेत .\n← रिधोरा जाम प्रकल्प मे नौका…\nरामटेक शहरात राखी तलाव येथे… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/20-21.html", "date_download": "2021-09-21T09:11:46Z", "digest": "sha1:3FVEBZXUNOH5Y2KM5NOTLABJUS6M2WH7", "length": 9977, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "जिल्हा ग्रंथोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी", "raw_content": "\nHomeनागपूरजिल्हा ग्रंथोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी\nजिल्हा ग्रंथोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी\nग्रंथोत्सवात तीन परिसंवाद व कवी संमेलन\nनागपूर दि.18 : ग्रंथ हेच गुरू या शब्दानुसार जिल्हयातील साहित्यीक वाचक यांच्यासाठी पर्वणी असणारा जिल्हा ग्रंथोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत आयोजित करण्यात आला आहे.\nग्रंथालय संचालनालय,व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या विदयमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथ प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येईल. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडीने होईल. सेवा सदन हायस्कूलपासून झाशी राणी चौक मार्गे संविधान चौकात ग्रंथ दिंडी जाईल. ग्रंथोत्सवच्या उद्घाटक म्हणून सेवा सदन शिक्षण ��ंस्थेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व शिक्षणाधिकारी एस.एन.पटवे राहतील.\nग्रंथ दिंडी व ग्रंथ पुजनानंतर सकाळी 11 वाजता उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून महापौर नंदाताई जिचकार तर अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. सुनेत्रा माहजन (पाटील) राहतील. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, ग्रंथालय संचालक सु.ही.राठोड, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनिल बोरगंवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती मिनाक्षी कांबळे असतील. दुपारी 1 वाजता ‘ग्रंथाने मला काय दिले’ या विषयावर परिसंवाद आहे. प्रा. शिशीर वर्मा अध्यक्ष असलेल्या या परिसंवादात डॉ.प्रदीप आगलावे व स्तंभ व नाट्य लेखक दिनकर बेडेकर सहभागी होतील. या परिसंवादानंतर सायंकाळी 4.30 ते 6 या दरम्यान पोळी जरा जपून या समाज प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा.डॉ.रजनी तोंडचीरकर-हुद्दा असतील. तर प्रसिद्ध कवियत्री व लेखिका प्रा. विजया मारोतकर या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.\nदुसऱ्या दिवशी 21 डिसेंबर रोजी ‘21 व्या शतकातील आव्हाने आणि गांधी विचाराची आवश्यकता’ हा परिसंवाद होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, तर प्रमुख वक्ते म्हणून (पश्चिम विभाग) कोलकाता रा.रा.रॉ.ग्रंथालयाचे क्षेत्रिय अधिकारी अनंत व्ही. वाघ, नई तालीम समिती, सेवाग्राम आश्रम, वर्धेचे पूर्व मंत्री अनिल फरसोले, नागपूरच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे उपस्थित राहतील. दुपारी 2.30 ते 4 दरम्यान ‘स्पर्धा परीक्षांना सामोर कसे जावे ’ या विषयावर परिसंवाद आहे. यामध्ये आय.ए.एस. ॲकेडमी, नागपूरचे संचालक डॉ.प्रमोद लाखे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. सुमंत टेकाडे व मोटीव्हेशनल स्पीकर पवन यादव राहतील. दुपारी 4.15 ते 5.45 दरम्यान कवी संमेलन : (काव्यफुलोर) होईल. यामध्ये प्रा.विजया मारोतकर, श्री. मंगेश बावसे, डॉ.विशाखा कांबळे, डॉ. रजनी तोंडवीरकर-हुद्दा, डॉ.शेखर विसपुते, डॉ. माया वंजारे, डॉ. लिहितकर, प्रा. वसंत पवार, श्रीमती मंदा पाटील, विशाल देवतळे, आदित्य देशकर, नीता खोत, किरण पिंपळशेंडे, चारुदत्त अघोर, मृगा पागे इत्यादी कवी व कवयित्री सहभागी होतील. सायंकाळी 6 ते 7 दरम्यान ग्रंथोत्सवाचा समारोप असून रंगकर्मी अनिल चनाखेकर हे अध्यक्ष असून प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे ग्रंथपाल प्रा.डॉ.सुनिल पुनवटकर, समिक्षक किशोर भांदककर उपस्थित राहतील. तरी या ग्रंथोत्सवाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, वाचक, नागरिक, माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी केले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80", "date_download": "2021-09-21T08:43:19Z", "digest": "sha1:KKSKPPETWRXBE64TSNNMD6IXXBVQT6WY", "length": 2402, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आषाढ शुद्ध चतुर्थी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआषाढ शुद्ध चतुर्थी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौथी तिथी आहे.\n१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2021-09-21T09:17:05Z", "digest": "sha1:MLE5G74HJMWASQ5NSWQTX4JDD4JNQZXO", "length": 8446, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारताचे राष्ट्रचिन्ह - विकिपीडिया", "raw_content": "\n(भारताची राजकीय चिन्हे आणि प्रतीके या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारताचे राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.[१]\n१ मूळ अशोक स्तंभ\n३ भारतातील राज्यांची प्रतीके\nसारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर ४ उभे आशियायी सिंह कोरले आहेत. या सिंहांखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे. आहेत. प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरले आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे.\nसारनाथ येथील अशोक स्तंभ\nभारताच्याय राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते लिहिले आहे. मूळ स्तंभामधील कमळ राजकीय प्रतीकामधून वगळण्यात आले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतातील राज्यांना त्यांची स्वतःची प्रतीके आहेत.\n^ \"भारत सरकारच्या संकेतस्थळावरील माहिती\" (इंग्रजी भाषेत).\nध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sandip-kale-writes-about-amekar-family-story-pjp78", "date_download": "2021-09-21T08:08:19Z", "digest": "sha1:ALXYQWRKLXFGISSOOC652CJIAXUWNGSV", "length": 34800, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आई-वडील गेल्यानंतर..!", "raw_content": "\n‘सकाळ’च्या ‘यीन’ या प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यात लाखो तरुणांचं नेटवर्क तयार झालंय. ‘यीन’ने घडवलेल्या तरुणांचं जाळं सर्व राजकीय पक्षांतही पाहायला मिळते. जळगावची दिव्या भोसले ही ‘यीन’ने घडवलेली युवती सध्या राष्ट्रवादी युवतीचे काम करते. सकाळी दिव्याचा फोन आला. म्हणाली, राष्ट्रवादी युवती नांदेडची अध्यक्ष प्रियांका कैवारे पाटील माझ्यासोबत आहे. तिला तुम्हाला भेटायचे आहे. ती तुमच्या नांदेडची आहे. मी दिव्याला म्हणालो, मी मुंबईत नाही. मी नांदेडला आलोय. दिव्याने प्रियांकाला फोन दिला. प्रियांका म्हणाली, तुम्ही किती दिवस आहात नांदेडला, मी आज निघते, मी म्हणालो, मी आहे दोन दिवस. तुम्ही या नांदेडला, आपण भेटू.\nदुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत मी प्रियांकाला फोन केला. प्रियांका म्हणाल्या, मी जरा बाहेर आलेय. थोडा वेळ लागेल चालेल ना मी म्हणालो, नयन बाराहाते यांच्याकडे शिवाजीनगर भागात आहे, तुम्ही कोणत्या भागात आहात, म्हणजे आपल्याला भेटणे सहज शक्य होईल. त्या म्हणाल्या, मी ब्रह्मपुरी चौफाळा या भागात आहे. कोरोनाच्या आजारात ज्या मुलामुलींचे आई-वडील वारलेत, अशा अनाथ झालेल्या अनेक मुला-मुलींना आधार देण्यासाठी ‘ राष्ट्रवादी जिवलग’ या नावाने आम्ही राज्यभर मोहीम हाती घेतली आहे. त्याच निमिताने मी एका घरी आले आहे. प्रियांका तिकडून हे सारे बोलत असताना मला वाटलं, आपण या मुलामुलींना भेटले पाहिजे. मी प्रियांकांना म्हणालो, मी तिथे आलो तर तुम्हाला आणि त्या मुलांना चालेल का प्रियांका म्हणाल्या, हो. का नाही चालणार. मी तुम्हाला लोकेशन पाठवते, तुम्ही या. मी माझे कौठा येथील मित्र सुनील काळे, विशाल शर्मा आम्ही तिघे ब्रह्मपुरीला ‘त्या’ घरी पोहचलो.\nप्रियांकाची माझी पहिली भेट, तरीही खूप जुनी ओळख असल्याचे दाखवत, त्या घरातल्या सर्व व्यक्तींना आमची ओळख करून दिली. ‘त्या’ घरात मी सगळीकडे नजर फिरवली, कुठेही नजर स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी माझी नजर समोर हार घातलेल्या फोटोकडे जात होती. त्या फोटोमधले ‘ते’ दोघेजण एकसारखे माझ्याकडे टक लावून बसले होते. काय माहीत, त्यांना मला काय सांगायचे होते. घरात तीन मुले, एक आजी आम्ही घरी गेल्यावर शांत बसले होते. त्या शांततेची कोंडी फोडत प्रियांका म्हणाल्या, ही वैष्णवी एमेकर, हिची बारावी झालीय. हा आकाश बी. ई. झालाय. हा अनिकेत बी. एस्सी. करतोय. या तिघांचे आई-वडील दमयंती आणि अनिल दोघेजण कोरोनाच्या महासाथीत वारले. अगोदर वडील गेले आणि पुन्हा सहा दिवसांनी आई गेली. बाजूला तोंडाला पदर लावून बसलेली आजी हमसून हमसून रडत म्हणत होती, ‘देवाने काय न्याय केला आहे पाहा\nमाज्यासारख्या म्हातारीला नेण्याऐवजी माझ्या मुलीला आणि जावयाला नेले. तिन्ही मुले परदेशी झाली हो’ बाजूला बसलेली वैष्णवी आजीची समजूत काढत होती. मी वैष्णवीला म्हणालो, आजी तुमच्या आईच्या आई आहेत का’ बाजूला बसलेली वैष्णवी आजीची समजूत काढत होती. मी वैष्णवीला म्हणालो, आजी तुमच्या आईच्या आई आहेत का वैष्णवी हो म्हणाली. माझी आजी श्यामल अंबादास रणवीरकर ही मूळची कंधारमध्ये असणाऱ्या बहाद्दरपुरा इथली. ती नगरपालिकेमध्ये सफाई कामगार होती. आई-बाबा गेल्यापासून आता आजी आमच्याकडेच असते. प्रियांका पाटील (९०११६५४६८२) म्हणाली, राज्यभरात आम्ही अशा कोरोनाच्या आघाताने निराधार झालेल्या मुलामुलींना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा आईवडील गेलेल्या मुलांना केंद्र सरकार दहा लाख आणि राज्य सरकार पाच लाख मदत करते. मी मध्येच म्हणालो, यांना मदत मिळाली का वैष्णवी हो म्हणाली. माझी आजी श्यामल अंबादास रणवीरकर ही मूळची कंधारमध्ये असणाऱ्या बहाद्दरपुरा इथली. ती नगरपालिकेमध्ये सफाई कामगार होती. आई-बाबा गेल्यापासून आता आजी आमच्याकडेच असते. प्रियांका पाटील (९०११६५४६८२) म्हणाली, राज्यभरात आम्ही अशा कोरोनाच्या आघाताने निराधार झालेल्या मुलामुलींना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा आईवडील गेलेल्या मुलांना केंद्र सरकार दहा लाख आणि राज्य सरकार पाच लाख मदत करते. मी मध्येच म्हणालो, यांना मदत मिळाली का प्रियांका म्हणाली, नाही अजून. आम्ही प्रयत्न करतोय. प्रियांकाच्या बोलण्यावरून ‘दप्तर दिरंगाई’ किती मोठी आहे हे लक्षात येत होते. मी वैष्णवीला मध्येच विचारले, मग आता तुमचा उदरनिर्वाह चालतो कसा प्रियांका म्हणाली, नाही अजून. आम्ही प्रयत्न करतोय. प्रियांकाच्या बोलण्यावरून ‘दप्तर दिरंगाई’ किती मोठी आहे हे लक्षात येत होते. मी वैष्णवीला मध्येच विचारले, मग आता तुमचा उदरनिर्वाह चालतो कसा वैष्णवी म्हणाली, दर महिन्याला आजीचे सात हजार रुपये पेन्शन येते, त्यात भागवणे सुरू आहे. मी म्हणालो, घराचे ठीक आहे, पण श��क्षणाचे काय करताय. त्यावर कोणीच काही बोलेना. मीही एकदम शांत झालो होतो. आता सगळेच नेस्तनाबूत झाले आहे, असे भाव आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर होते.\nएमेकरसारखी अनेक कुटुंबे या कोरोनामुळे नेस्तनाबूत झाली आहेत. घरातला कमावता माणूस जेव्हा जातो, तेव्हा रोजच्या जीवनाची गती थांबून कुणी तरी आपले जगणे हिरावून घेतले आहे असे वाटते. या महामारीचे संकट कोण्या एका-दुसऱ्यावर नाही आले, त्यामुळे माणुसकीचा ओलावा कुणाकुणाला द्यावा असा प्रश्न आहेच. सरकार नावाची बाब तर पुराण बनून कोणत्या अडगळीला पडली आहे हे विचारू नका.\nवैष्णवी (८५५४०१६१६३) मला सांगत होती, बाबा विष्णुपुरी दवाखान्यात वरिष्ठ सहायक म्हणून काम करीत होते. बाबांच्या अंत्यसंस्काराला आईपण जाऊ शकली नाही. ती दवाखान्यात होती. मी बाबाजवळ रात्रभर होते. बाबा त्या रात्री रात्रभर माझ्याकडे पाहत होते, माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते, खूप रडत होते. सकाळी मी त्यांना उठवायला गेले तर ते उठलेच नाहीत. बाबा रोज सकाळी मला चार वाजता अभ्यास करायला उठवायचे. माझ्यासोबत तेही वाचत बसायचे. मी डॉक्टर व्हावे असे बाबांचे स्वप्न होते. बाबा सावलीसारखे माझ्या मागे राहायचे. आता रोज सकाळी चार वाजता जाग आल्यावर आजूबाजूला रोज पाहते, मला माझे बाबा दिसत नाहीत, असे म्हणत वैष्णवी रडायला लागली. प्रियांका वैष्णवीची समजूत काढत होती. वैष्णवीचा भाऊ आकाश मला सांगत होता, मला घरातली सर्व परिस्थिती पाहवत नाही, जे मिळेल ते काम करायला मी तयार आहे, पण काम मिळत नाही. अनुकंपाधारक म्हणून मला घ्यावे यासाठी मी बाबांच्या कार्यालयात अर्जही केला; मात्र तिथेही मला काही प्रतिसाद मिळेना. शासन जी आर्थिक मदत देणार आहे त्यात खूप अटी टाकल्या आहेत.\nमी म्हणालो, कुणी नातेवाईक मदत नाही करत का वैष्णवी म्हणाली छे आम्ही जिवंत आहोत की नाही हे पाहायलादेखील कुणी आले नाही. आई-बाबा दवाखान्यात असताना आम्ही काही जणांकडून हातउसने पैसे घेतले होते. तेच द्या म्हणून नेहमी मागणे असते. आहे त्या परिस्थितीला आम्ही तोंड देत आहोत, पण सर्व रुळावर आणणे आणि बाबांचे स्वप्न पूर्ण करणे यावरच आता माझे सर्व लक्ष आहे. मी म्हणालो, तू नेमके सध्या काय करतेस ती म्हणाली, बाबा जसे माझ्याकडून तेरा तास अभ्यास करून घ्यायचे, आता मी पंधरा तास अभ्यास करते, मला डॉक्टर व्हायचे आहे, माझ्या बाबांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. प्रियांका मधेमधे बोलताना वैष्णवीला प्रोत्साहित करीत होती.\nआम्ही नयन बाराहाते यांच्याकडून निघताना माझ्यासोबत आलेले सुनील काळे आणि विशाल शर्मा हे दोघेजण एकदम चांगल्या मूडमध्ये होते, ते आता एकदम शांत गंभीर मूडमध्ये होते.\nचला, काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत असे म्हणत आम्ही तिथून निघालो. त्या घरातून बाहेर पडताना मन सुन्न झाले होते, माझे पाय ‘त्या’ एकाकी पडलेल्या माणसांना सोडून जाण्याची हिंमत करत नव्हते.\nभरलेल्या घरात सर्व काही ठीक सुरू असताना नियती ‘त्या’ दोघांना घेऊन जाते. ‘ते’ गेल्यावर घरातल्या अनेकांना जगणं नकोसं झालं आहे. समाज थोडा वेळ सहानुभूतीचा ‘चकवा’ दाखवतो. शासन लुळेपांगळे झाले आहे.\nप्रियांकासारखी एक शक्ती या कुटुंबाच्या मागे आहे खरी, पण त्या शक्तीला कधी यश येईल काय माहीत आपल्या राज्यात अशी अनेक एमेकर कुटुंबं आहेत, ते सर्व कुटुंब डोळ्यात तेल घालून सतत कुणाच्या तरी मदतीची वाट पाहतात. कुणाचे शिक्षण अर्धवट आहे, कुणी तरी येईल, आपल्याला मदत करील, अशी आस त्यांच्या मनात आहे. तुम्हा-आम्हा सर्वांच्या मदतीची या सर्वांना गरज आहे. आपण मदत करूयात हो ना...\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसका��्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/malaika-arora-in-little-black-blazer-dress-with-matching-black-heels-see-her-glamorous-look/articleshow/83657715.cms", "date_download": "2021-09-21T08:09:46Z", "digest": "sha1:WUX7AV7AB3HVSLK56BX5NSD7K2QR2TPD", "length": 17140, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "malaika arora bold and hot short dress look: मलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) बोल्ड फॅशन क्वीन म्हणून ओळखली जाते. फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीत मलायकाची स्पर्धा करणं खरंच कठीण आहे. अभिनेत्रीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीमध्येही तिचा हटके लुक चाहत्यांना पाहायला मिळाला होता.\nमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) फिटनेस व स्टायलिश लुकसाठी प्रसिद्ध आहे. मलायका एक अशी अभिनेत्री आहे, जी योग स्टुडिओपासून ते दैनंदिन आयुष्यातही फॅशन व स्टाइल कधीही हलक्यात घेताना दिसत नाही. तिच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक सुंदर व आकर्षक कपड्यांचे कलेक्शन पाहायला मिळतं. अभिनेत्रीच्या स्टायलिश लुकसमोर बी-टाउनमधील तरुण तारकाही फिक्या पडतात.\nमलायका आपल्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये हटके प्रयोग करत असते. कधी-कधी कपड्यांमुळेच तिला ट्रोलर्सचाही मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. पण तिच्या फॅशनेबल लुकवर चाहत्यांकडून मात्र लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला जातो. लाडका लेक अरहान खानच्या वाढदिवशीही मलायकाचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला होता. (फोटो - इंडिया टाइम्स, BCCL)\nमुलगा अरहान खानच्या १७व्या वाढदिवशी मलायका अरोराने एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये अरबाज खानसह अमृता अरोरा, सीमा खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडे यासारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीसाठी मलायकाने प्रचंड स्टायलिश व ट्रेंडी लुकची निवड केली होती. परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला ग्लॅमरस, सेक्सी आणि बोल्ड लुक मिळाला होता.\n(अभिनेत्रीचा छोट्या ड्रेसमधील बोल्ड लुक व्हायरल, हॉट अवतार पाहून कोणीही होईल फिदा)\n​फ्लाँट केली टोंड फिगर\nहिट आणि फिट फिगर असणाऱ्या या अभिनेत्रीनं काळ्या रंगाचा ब्लेझर ड्रेस परिधान केला होता. जो पूर्णतः लेदर फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता. हे आउटफिट बॉडीकॉन फिटिंग पॅटर्नमधील होतं. ड्रेसचे हेमलाइन फ्री फ्यूज लुकमध्ये ठेवण्यात आलं होतं. शानदार फिटिंग असणाऱ्या या ए-लाइन ड्रेसमध्ये प्लंजिंग नेकलाइन डिझाइन आपण पाहू शकता. यामध्ये फुल स्लीव्ह्जसह पुढील बाजूस सोनेरी रंगाच्या बटण डिझाइनचे डिटेलिंग जोडण्यात आले होते.\n(पतीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात नटून थटून पोहोचली मीरा राजपूत, बोल्ड ब्लाउज लुकमुळे होती चर्चेत)\n​किती होती ड्रेसची किंमत\nस्टायलिश लुक मिळावा यासाठी मलायकाने प्रसिद्ध अमेरिकन फॅशन डिझाइनर अलेक्झेंडर वँगच्या कलेक्शनमधील फ्लॅट बेल्टची निवड केली होती. गडद रंगाचा बेल्ट ठकळपणे दिसावा यासाठी त्यावर सोनेरी रंगाने डिझाइनरचा लोगो तयार करण्यात आला होता. यासाठी खऱ्या सोन्याच्या पाण्याचा वापर करण्यात आला होता. या बेल्टमुळे मलायकाचं स्टायलिंग एकदम परफेक्ट दिसत होतं. दरम्यान या बेल्टची किंमत जवळपास ५० हजार रूपये आणि ड्रेसची किंमत जवळपास ५६ हजार रूपये एवढी होती.\n(करीना कपूरच्या लग्नात करिश्माने परिधान केला होता सुंदर ड्रेस, मोहक लुक पाहून चाहते झाले फिदा)\nसाध्या-साध्या लुकमध्येही बोल्ड टच कसा द्यायचा, हे मलायकाला चांगलं ठाऊक आहे. तिच्या कॅज्युअल लुकवरूनही लोकांची नजर दुसरीकडे वळत नाही. दरम्यान या शॉर्ट ड्रेसला परफेक्ट लुक मिळाला यासाठी मलायकाने ‘Gianvito Rossi’चे डिझाइनर काळ्या रंगाचे उंच टाचांचे फुटवेअर परिधान केले होते. यासह तिनं हातामध्ये ‘Emilio Pucci’ ब्रँडचे डिझाइनर चमचमणारं क्लच कॅरी केलं होतं.\nविशेष म्हणजे तिनं ड्रेसवर कोणत्याही प्रकारची ज्वेलरी मॅच केली नव्हती. तर लाइट टोन लिपस्टिक, सोनेरी रंगाचे आयशॅडो असा ब्युटी प्रोडक्टचा मेकअपसाठी वापर केला होता. तर आकर्षक हेअरस्टाइलमुळे तिला हटके लुक मिळाला होता.\n(अभिनेत्रीचा बॅकलेस ड्रेसमधील हॉट व बोल्ड लुक, मादक अदा पाहून चाहते झाले घायाळ)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरिश्माच्या लेकीनं मामाच्या लग्नात परिधान केला मोहक व बोल्ड ड्रेस, सौंदर्यासमोर सुहाना व नव्याही दिसतील फिक्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nमोबाइल स्वस्तात खरेदी करा Vivo चे 'हे' १० स्मार्टफोन्स, मिळतेय ५,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, पाहा ऑफर्स\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nबातम्या या वर्षी नवरात्रीला देवी पालखीतून येत आहे, जाणून घ्या याचे महत्व\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nमोबाइल ४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nकरिअर न्यूज शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, तपशील जाणून घ्या\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nमुंबई श्रावण स���पला पण खवय्यांची निराशा; चिकन, अंडीच्या दरात वाढ\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nदेश कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसचा हात धरण्याची शक्यता\nदेश मृत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करणारी 'ती' व्यक्ती कोण\nरायगड आघाडी ही तडजोड; काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत; अनंत गीतेंचा 'बॉम्बगोळा'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/palghar-12-bangladeshi-residents-arrested-for-not-having-proof-of-indian-citizenship-86165.html", "date_download": "2021-09-21T07:11:34Z", "digest": "sha1:667KZSMGI345VFNXXO5YSWSB3NPNW6GA", "length": 29230, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पालघर मधून 12 बांग्लादेशी व्यक्तींना अटक; वैध कागदपत्र नसल्याने करण्यात आली कारवाई | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nचिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट\nनोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nसंगमनेर मध्ये बस चालकाची आत्महत्या\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nSex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका\nमंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांविरोधात किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nकन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची दुसऱ्यांदा भेट; 2 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता\nManhat Narendra Giri यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिष्य Mahant Anand Giri यांना अटक\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder न�� लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nदाक्षिणात्य अभिनेता Thalapathy Vijay ने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात दाखल केली तक्रार; जाणून घ्या काय आहे कारण\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nBigg Boss Marathi 3 Contestant: बिग बॉस मराठी सीजन 3 चे स्पर्धक आले समोर, पहा कोण पहायला मिळणार यंदा घरात\nShah Rukh Khan Shares Glimpse Of Ganapati Bappa Before Visarjan: शाहरुख खानने गणपती विसर्जनाचा फोटो शेअर करत लिहिला भावनिक संदेश\nपालघर मधून 12 बांग्लादेशी व्यक्तींना अटक; वैध कागदपत्र नसल्याने करण्यात आली कारवाई\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (Citizenship Amendment Act) देशभरात आंदोलने सुरु असताना महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात 12 बांग्लादेशी व्यक्तींना वैध रहिवाशी कागदपत्रे नसल्याने अटक केल्याचे समजत आहे\nप्रातिनिधिक प्रतिमा | (File photo)\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (Citizenship Amendment Act) देशभरात आंदोलने सुरु असताना महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात 12 बांग्लादेशी व्यक्तींना वैध रहिवाशी कागदपत्रे नसल्याने अटक केल्याचे समजत आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने काल , 16 डिसेंबर रोजी ही कारवाई करत बोईसर (Boisar) या भागातून या बांग्लादेशींना बेड्या ठोकल्या. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांकडून या बांग्लादेशींच्या अवैध वास्तव्याची माहिती मिळाली होती, यांनतर याठिकाणी जाऊन पोलिसांनी तपासणी केल्यावर या व्यक्तींकडे कागदपत्र नसल्याचे उघड झाले त्यामुळे अशा प्रकारे अवैध पद्धतीने वास्तव्य करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार हे 12 जण हे भारताचे रहिवाशी असल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याजवळ नव्हता त्यामुळे त्यांचे वास्तव्य साहजिकच अवैध ठरते अशा व्यक्तींपासून असणारा धोका लक्षात घेता त्यांना अटक करण्यात आली आहे, याबाबत सविस्तर तपास केल्यावर योग्य टी कारवाई करण्यात येणार आहे.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वीच 35 वर्षीय तस्लिमा रबिउल या बांग्लादेशी महिलेच्या बाबतही असाच प्रकार घडला होता. या महिलेकडे आधार कार्ड असूनही पोलिसांनी तिला अवैध वास्तव्यावरून अटक केली होती. हे प्रकरण कोर्टात दाखल होताच आधारकार्ड हा नागरिकत्त्वाचा पुरावा नसल्याचं सांगत मुंबई न्यायदंडाधिकारी ��्यायालयाने महिलेला दोषी ठरवले होते. तसेच, भारतामध्ये अवैधपणे प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी एका वर्षाचा तुरूंगवास ठोठावण्यात आला होता. याप्रकरणी पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा सेल डीड असे दस्तावेज कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे,' असे न्यायालयानं निकाल देताना स्पष्ट केले होते.\nMaharashtra News: पालघर जिल्ह्यात एक वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू\nPalghar: 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या 11 वर्षीय मुलाला बोईसर येथून अटक\nPalghar: चोरांकडून जप्त केलेल्या वस्तू विकून कमावले 'इतके' पैसे; महिला पोलीस कर्मचाऱ्याला अटक\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्या��ासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nSex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/the-minimum-temperature-of-the-city-will-be-15-degrees-which-will-be-reduced-to-thirst-737/", "date_download": "2021-09-21T08:18:22Z", "digest": "sha1:BXH3V4G2BTDREXNU6AP5JU6M35OMGTER", "length": 12533, "nlines": 122, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर, आता गारठा होणार कमी !", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर, आता गारठा होणार कमी \nशहरांचे किमान तापमान १५ अंशांवर, आता गारठा होणार कमी \nप्राईम नेटवर्क : आज की ताजा गरम खबर अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. दुसरीकडे राज्यातील शहरांचे किमान तापमानही आता वाढू लागले आहे. हे ऐकून थोडी का असेना अंगातली हुडहुडी कमी आली की नाही \nभारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११ अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.\nडहाणू, अहमदनगर, कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या शहरांचे किमान तापमान १५ अंशावर पोहोचले आहे. बुधवारसह गुरुवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २२ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.\nआज मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता दर्शवली आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल. आता हवामान खात्याचा अंदाज कितपत खरा ठरतो ते बघूयाच पण हे नक्की की आता पाण्याचे माठ,पंखे माळावरून काढायची गरज भासेल.\nPrevious articleसई ताम्हनकरने घेतलाय यापासून ब्रेक घ्यायचा धाडसी निर्णय \nNext article१३ फेब्रुवारी वर्ल्ड रेडिओ डे \nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/08/blog-post_910.html", "date_download": "2021-09-21T09:02:12Z", "digest": "sha1:TP37VYLYYSA5JI5IL3VHJ3E46IOOGCJG", "length": 47173, "nlines": 47, "source_domain": "www.berkya.com", "title": "राजकारण्यांबद्दल तिटकारा नाही तरीही.....", "raw_content": "\nHomeलेखराजकारण्यांबद्दल तिटकारा नाही तरीही.....\nराजकारण्यांबद्दल तिटकारा नाही तरीही.....\nलोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांचा उल्लेख केला जातो.आम्ही माध्यमातली मंडळी आपण \"फोर्थ इस्टेट\" आहोत या कल्पनेनं खूष असतो.प्रत्यक्षात ही फोर्थ इस्टेट \"ओसाड गावची पाटीलकी\" आहे.याचं कारण असं की,कायदे मंडळ,न्यायपालिका किंवा कार्यपालिका या तीन अन्य स्तंभांना जे अधिकार आहेत,ज्या सवलती आहेत,जे कायदेशीर संरक्षण आहे त्यापैकी माध्यमांच्या वाट्याला कोणतेही विशेषाधिकार आलेले नाहीत.देशातील सामान्य नागरिकांना जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार माध्यमातील लोकांना असल्यानं प्रसंगानुरूप माध्यमांचं नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतात.लोकशाहीनं विचार,अभिव्यक्ती,आणि लेखन स्वातंत्र्य दिले असले तरी हे स्वातंत्र्य किती तकलादू आहे हे आपण मध्यंतरी पालघर प्रकरणी पाहिले आहे.वृत्तपत्र स्वातंत्र्याचंही असंच आहे.जो पर्यत हे स्वातंत्र्य इतरांचं वस्त्रहरण करीत असते तो पर्यत ते राजकारण्यांना हवं हवंसं वाटतं.जेव्हा या स्वातंत्र्याचे चटके स्वतःला बसायला लागतात तेव्हा भले भले म्हणायला लागतात,\"वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अतिरेक होतोय किंवा माध्यमां���ा आपल्या जबाबदारीचं भान उरलेलं नाही\" .इंदिरा गाधीना जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याची छळ बसायला लागली तेव्हा त्यांनी आणीबाणीत करता येईल तेवढी वृत्तपत्रांची गळचेपी केली,बिहार सरकारने वृत्तपत्रांचे नाकेबंदी करणारे विधेयक आणून वृत्तपत्र स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही हे दाखवून दिले होते. आता मनीष तिवारी पत्रकारांसाठी परवाना राजची अफलातून कल्पना मांडून अप्रत्यक्षपणे माध्यमांवर नियंत्रणं आणण्याची मनिषा बाळगून आहेत. \"आयपीसी\"मध्ये किरकोळ बदल करून पत्रकारांना त्यात कायदेशीर संरक्षण देण्याची तरतूद करण्याची मागणी पत्रकार करीत असताना त्याकडं दुर्लक्ष करणारे सरकार \"पीआरबी\" कायद्यात मात्र एका फटक्यात बदल करून माध्यमाच्या मुस्कया आवळण्याचं एक शस्त्र आपल्या हाती घेऊ बघत आहे.एवढंच नव्हे तर जे पत्रकार आपल्याला अनुकूल ठरत नाहीत त्यांच्यावर हक्कभंगासारख्या वैधानिक अस्त्रांचा वापर करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्नही या देशात दिल्ली पासून मुंबई आणि बंगलोरपर्यत सर्वत्र सुरू आहे. जी वृत्तपत्रे आपल्या विरोधात आहेत त्यांच्या जाहिराती बंद करणे हा तर राजकीय पक्षांना आपला जन्मसिध्द हक्क वाटतो.अनेक राज्य सरकारे आणि केंद्र सरकारनेही आपल्याला विरोध करणाऱ्या वृत्तपत्रांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर काही वृत्तपत्रे आपल्या विरोधात आहेत म्हटल्यावर अशी वृत्तपत्रे शासकीय ग्रथालयात किंवा सरकारी कार्यालयात खरेदी करू नयेत असा फतवा काढला आणि तो अंमलातही आणला.मात्र वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारे हे मार्ग दीर्घकालिन आहेत ,त्यातून झटपट रिझल्ट मिळत नाही असे अनेकांना वाटते. पत्रकारांवर किंवा वृत्तपत्रांवर हल्ले करून दहशत निर्माण करायची आणि वृत्तपत्रांचा आवाज बंद करायचा मार्ग अधिक सोपा, जवळचा,तेवढाच कमी धोक्याचा आणि तात्काळ परिणाम घडवून आणणारा आहे असं वाटत असल्यानं त्या मार्गाचा अवलंब करण्याचा कल देशभर वाढताना दिसतो आहे\n.अन्य साऱ्याच क्षेत्रात महाराष्ट्राची दारूण पीछेहाट होत असली तरी माध्यमावर हल्ले करण्याच्या,किंवा माध्यमकर्मीच्या निर्धृण हत्त्या करण्याच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे हे साधनाचे संपादक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची प���ण्यात ज्या पध्दतीनं हत्त्या झाली त्यातून पुन्हा एकदा दिसून आलं.महाराष्ट्रात दर चार दिवसाला एक पत्रकार बदडला जातो.हे प्रमाण बिहार किंवा युपी पेक्षा किती तरी अधिक आहे.का होतात हे हल्ले याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की,पत्रकारांना कायद्यानं कोणतेच विशेषाधिकार नाहीत किंवा कायद्यानं त्यांना कोणतीही विशेष सवलत दिलेली नाही,त्यामुंळं पत्रकारांवर हल्ला केला तरी आपले फारशे नुकसान होत नाही हे वास्तव गुंडप्रवृत्तीना उमगले आहे.गेल्या तीन वर्षात ज्या 290च्यावर पत्रकारांवर हल्ले झाले किंवा गेल्या दहा वर्षात ज्या 900वर पत्रकारांना हल्ल्याचे शिकार व्हावे लागले त्यापैकी एकाही आरोपीला प्रचलित कायद्यान्वये शिक्षा झाल्याचं उदाहरण आम्हाला तरी माहित नाही.हल्लेखोरांनाही हे माहित आहे.त्यामुळं पत्रकारावर हात उगारताना कोणाला भय राहिलेलं नाही..राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही हेच पत्रकारांवरील वाढलेल्या हल्ल्याचं एकमेव कारण आहे.म्हणून आम्ही विशेष तरतूद मागतो आहोत.राज्यात दलितांवर जेव्हा अत्याचार वाढले तेव्हा सरकारनं ऍट्रॉसिटीचा कायदा आणला,महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या तेव्हा त्यांना संरक्षण देणारा \"महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा\" केला गेला,डॉक्टरांवरील आणि त्यांच्या हॉस्पिटलवरील हल्ले वाढले तेव्हा त्यांना संरक्षण देणारा कायदा केला गेला,लोकप्रतिनिधी,सरकारी कर्मचारी यांना कायदेशीर संरक्षण अगोदरच दिले गेलेले आहे.हे कायदे झाल्यानंतर संबंधित घटकावरील अत्याचाराच्या किंवा हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.पत्रकारांनाही असं वाटतं की,डॉक्टरांना जो कायदा लागू केला गेला तो कायदा आपणासही लागू केला तर हल्ल्याच्या घटना नक्कीच कमी होतील.पण अन्य घटकांना सहजासहजी संरक्षण देणारे सरकार पत्रकारांच्या सरक्षणाचा विषय आला की,वेगवेगळे फाटे फोडत आपल्या जबाबदारीपासून पळ काढताना दिसते.याचं कारण अन्य घटकांसाठीचे कायदे करताना या कायद्याची थेट झळ आपणास बसणार नाही याची पूर्ण खात्री राजकीय नेत्यांना होती.पत्रकारांच्या बाबतीत तसे नाही. पत्रकारांवर जे हल्ले झाले आहेत त्यातील 80 टक्के हल्ले हे राजकीय पक्षांच्या लोकांनीच केले आहेत.म्हणजे कायदा झाला तर त्याची सर्वाधिक झळ राजकीय पक्षाच्या कार्यक���्त्यांनाच बसणार हे सर्वपक्षीय नेत्यांना माहिती आहे.त्यामुळंच आरटीआयचा कायदा राजकीय पक्षांना लागू करू नये म्हणून जसे सारे पक्ष आपसातील मदभेद विसरून दिल्लीत एक आले,आपले पेन्शन वाढवून घेण्यासाठी जसे महाराष्ट्रात सारे राजकीय पक्ष राज्यावर 2लाख40हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे हे विसरून एकत्र आले,किंवा पोलिसांना मारहाण करून पोलिसांच्या विरोधात ज्या पध्दतीची सर्वपक्षीय आघाडी झाली त्याच ध र्तीवर ही मंडळी पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देऊ नये या मुद्दावर एकत्र आलेली आहे.जेथे जेथे आपल्या हितसंबंधांचा विषय असतो तेथे तेथे सारे पक्ष एकत्र येतात.राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची आम्ही गेली सात वर्षे मागणी करतो आहोत,त्यासाठी पत्रकारांच्या सोळा संघटना एकत्र आलेल्या आहेत तरी सरकार किंवा विरोधक काही करीत नाहीत याचं कारण यामुद्यावर सर्वपक्ष एक आहेत.बाहेर वृत्तपत्र स्वातंत्र्यांच्या बाजारगप्पा मारणारे जेव्हा माध्यमांसाठी काही करण्याची वेळ येते तेव्हा \"माध्यमांपासून आम्हाला संरक्षण मिळविण्यासाठी काय\" असा निरर्थक सवाल करून आम्ही माध्यमप्रेमी नाही आहोत हे दाखवून देत आहोत.अशा अभद्र युतीची प्रचिती पत्रकारांना वारंवार आलेली आहे.पत्रकार संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी सनदशीर मार्गानं आम्ही सारं काही केलं.संरक्षण कायदा आणि पेन्शन या मागण्या घेऊन आम्ही म्हणजे \"महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं\" मुख्यमंत्र्यांची तब्बल तेरा वेळा भेट घेतली,तीन वेळा राज्यपालांची भेट घेतली.दोन वेळा राष्ट्रपतींना भेटलो,दोन वेळा प्रेस कौन्सिलचे चेअऱमन मार्कन्डेय काटजू याची भेट घेतली,सात वेळा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची भेट घेतली,तीन वेळा विरोधी पक्ष नेत्यांना भेटलो,दोन वेळा विधानसभेच्या सभापतीचंी भेट घेतली,सर्वपक्षीय गट नेत्यांना एकदा भेटलो,अजित पवार यांच्या हस्ते जेव्हा माझा सत्कार झाला तेव्हा अजित पवार यांनाही आम्ही साकडे घातले,नारायण राणे समितीमधील बहुतेक मंत्र्यांना भेटून आम्ही आमची कैफियत मांडली पण त्याचा उपयोग झाला नाही.मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला कॅबिनेटसमोर मसूदा मांडतो असे आश्वासन देत राहिले पण कॅबिनेटच्या बैठकांवर बैठका झाल्या पण कायद्याचा मसुदा कॅबिनेटसमोर आजपर्यत त्यांनी आणला नाही.���ुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या वेळेस इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळणकर यांनी एक अशासकीय विधेयक आणले होते.पण ते माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या सचिवांनी तयार केलेल्या एका नोटचा आधार घेत कॅबिनेटने फेटाळून लावले.कॅबिनेटने त्यावर च र्चाही केली नाही किंवा विषय समजून घेण्याची तयारीही कॅबिनेटने दाखविली नाही.त्यामुळं आमदार हाळणकर याचं अशासकीय विधेयक विधानसभेत चर्चेला आले नाही.एका बाजुला मुख्यमंत्री सरकारी विधेयक आणतो म्हणतात,प्रत्यक्षात ते आणत नाहीत आणि दुसऱ्या बाजुला अशासकीय विधेयक आले तर त्यावर च र्चा होणार नाही याची काळजी घेतात,असा डबलगेम सुरू आहे. यातून सरकारची माध्यम विरोधाची मानसिकता स्पष्ट दिसते.या मानसिकतेच्या विरोधात सनदशीर मार्गानं जी आंदोलनं करता येतील ती सारी आपण केली,गेल्या तीन वर्षात अशी सोळा आंदोलनं केली.त्यात निदर्शनं,मोर्चे,घेराव,चक्री उपोषण,आमरण उपोषण,सत्याग्रह,लॉगंमार्च,कार रॅलीचा समावेश आहे.या अहिंसक किंवा गाधीमार्गाच्या आंदोलनाचा सरकारवर काही परिणाम होत नाही ,विरोधकही मूग गिळून आहेत आणि दुसरीकडे चौथा स्तंभ मार खातो आहे ही आजची स्थिती आहे.याला सामुहिक आणि प्रातिनिधीक विरोध करण्यासाठीच 24 आणि 25 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना उद्घघाटनासाठी किंवा समारोप समारंभासाठी बोलवायचं नाही असा नि र्णय़ मराठी पत्रकार परिषदेनं घेतला आहे. परिषदेच्या अधिवेशनाचं उद्घाघाटन मुख्यमंत्र्यांनी करावं हा प्रघात आहे.ती परंपरा आहे.पण यावेळी हा प्रघात मोडला जात आहे.हा नि र्णय़ आम्ही फार आनंदानं घेतला आहे किंवा असा नि र्णय घेतला की,लगेच कायदा होईल असेही आम्हाला वाटत नाही.पण संताप व्यक्त करण्याचं एक सनदशीर माध्यम म्हणूनच आम्ही या निर्णयाकडं बघतो.असा नि र्णय घेऊन आम्हाला संवादही थांबवायचा नाही.लोकशाहीत संवाद महत्वाचा असतो हे आम्ही जाणून आहोत पण जेव्हा जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं तेव्हा तेव्हा गांधीजींनीही बहिष्काराचं हत्त्यार उपसलं होतं.बातम्यांवर आम्ही बहिष्कार टाकला तेव्हा \"तुम्ही जनतेचा माहिती जाणून घेण्याच्या हक्कावर अशी ग दा आणू शकत नाही\" असे बोधामृत आम्हाला पाजले गेले.काही अंशी आम्हाला ते मान्यही होते.त्यामुळं पुढच्���ा काळात बातम्यांवरील बहिष्काराचा मार्ग अवलंबिला नाही.आम्ही आत्मपरिक्षण करीत हा नि र्णय घेतला पण सरकारमधील नेते स्वयंसिध्द असल्यानं त्यांना आत्मपरिक्षणाची कधी गरज नसते.आपण वृत्तपत्रांना नि र्भयपण काम करू देण्यात ्‌असमर्थ ठरलो आहोत याबद्दल त्यांना कधी पश्चाताप होत नाही किंवा त्याबाबत आत्मपरिक्षण करावं असंही कधी वाटत नाही.इतरांना बोधामृत पाजणे राजकीय नेत्यांना आपला जन्मसिध्द अधिकार वाटतो.आम्ही मात्र बुध्दीजिवी घटक असल्यानं विचार करण्याची,गरज असेल तेव्हा आत्मपरिक्षण कऱण्याची लोकशाही मुल्यांचं जनत करण्याची सारी पथ्ये पाळतो.घटनाकारांनी लोकशाहीच्या चारही स्तंभांनी आपल्या हातात हात घेऊन लोकशाही बळकट करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली असल्यानं अन्य तीन स्तंभांशी संघर्ष करावा असे आम्हालाही वाटत नाही. परंतू सत्ताधाऱ्यांच्या कुलंगडी-भानगडी बाहेर काढल्या,संसदेत किती गुन्हेगार बसले आहेत याचा लेखाजोखा मांडला,आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत आमदार स्वतःची पेन्शनवाढ कशी काय करून घेतात असा प्रश्न विचारला,वृत्तपत्र स्वातंत्र्य जपण्यासाठी जनसामांन्याच्या हितासाठी आवाज उठविला की, कायदेमंडळ आणि कार्यपालिकेत बसलेल्या मंडळीना चौथा स्तंभ आपल्या विरोधात आहे असं वाटायला लागतं आणि मग ते त्याच्या नरडीला नख लावायला निघतात. त्यांना चौथा स्तंभ आपला शत्रू वाटायला लागतो. आणि त्यातून मग \"यांना तर ठोकूनच काढलं पाहिजे\" यासारखे उदगार काढले जातात.विषय तेवढ्यावरच थांबत नाही. कधी दादागिरी तर कधी उपेक्षा करून चौथ्या स्तंभाला आपल्या कह्यात ठेवण्याचे मनसुबे आखले जातात. व्यक्तिगत पातळीवर काही पत्रकारांची कामं होतही असतील पण समुह म्हणून यांना अद्‌दल घडविलीच पाहिजे अशी अरेरावीचीच भाषा सर्रास आणि खुलेआम वापरली जाते.जाहिराती बंद करून माध्यमांचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला जातो.छोटी वृत्तपत्रं आणि जिल्हा वर्तमानपत्रं आजही लोककल्याणाचं काम करीत आहेत.अनेक मोठी वृत्तपत्रे सरकारची मांडलिक असल्यासारखी वागत असताना जिल्हा वर्तमानं आजही आपलं स्वत्व जपत निर्भयपणे समाजाचा आवाज बुलंद कऱण्याचं काम करतात ,ती सरकारला भिक घालत नाही. अशी वर्तमानपत्रं सरकारच्या डोळ्यात खुपतात.त्यामुळं या वृत्तपत्रांना दिल्याजाणाऱ्या जाहिरातीना कात्री लावून ती बंद पडतील अशी व्यवस्था केली जात आहे.दुसरीकडं माध्यमांचे जे प्रश्न आहेत त्याचीही संतापजनक उपेक्षा केली जात आहे.स्वतःच्या पेन्शनचा विषय कोणतीही च र्चा न करता मंजूर करणारे कायदा मंडळातील सद्‌स्य पत्रकारांना पेन्शन द्या म्हटलं की,पोटात गोळा आल्यासारखं वागायला,बोलायला लागतात( गृहलक्ष्मीच्या माजी संपादिका सुनीता नाईक यांचं चार दिवसांपुर्वीच समोर आलेलं उदाहरण सरकारच्या नाक र्तेपणाचं पाप आहे.कधी काळी आपल्या लेखणीनं महिलाच्या सक्षमीकरणाचं भरिव कार्य केलेल्या, पाच भाषा अवगत असलेल्या,उच्चशिक्षित सुनीता नाईक आज फुटपाथवर आयुष्य जगताहेत. सरकारनं वेळीच पेन्शन योजना सुरू केली असती तर किमान सुनीता नाईक किंवा त्यांच्या सारख्या अन्य पत्रकारांना आज जे दिवस पहावे लागत आहेत ते पहावे लागले नसते ) ,स्वतःभूखंड घोटाळे करणारे पत्रकारांना गृहनिर्माणसाठी भूखंड देण्याची वेळ आली की हजार कारणांचा पाढा वाचतात,पत्रकारांचे आरोग्य,पत्रकारांचे अपघाती मृत्यू,पत्रकार आरोग्य विमा यासाठी सरकार काही करताना दिसत नाही.महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ,कृषी विद्यापीठ,तंत्रशास्त्र विद्यापीठ,मस्यशास्त्र विद्यापीठाच्या ध र्तीवर महाराष्ट्रात वृत्तपत्रशास्त्र विद्यापीठ सुरू करावे ही मागणीही सरकार पूर्ण करीत नाही.प्रेस कौन्सिलच्या ध र्तीवर महाराष्ट्र प्रेस कौन्सिलचा प्रस्तावही आम्ही वीस वर्षांपूर्वी दिलेला आहे तो ही धुळखात पडून आहे.साधी अधिस्वीकृती समितीही गेली चार वर्षे अस्तित्वात नाही. सरकारी अधिकारी मनमानी पध्दतीनं या समितीचं कामकाज चालवतात. पत्रकारांसाठीच्या विविध पुरस्कारांचे वितरणही दोन-दोन,तीन-तीन वर्षे होत नाही.म्हणजे माध्यमांशी संंबंधित कोणताच विषय मार्गी लागणार नाही याची पुरेपूर क ाळजी घेतली जात आहे.सरकार माध्यमांविषयीच्या आकसापोटी हे सार करीत असताना माध्यमांचे प्रश्न दररोज वाढत आहेत.विविध वाहिन्यांनी आणि साखळी वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात पत्रकार कपात चालविली असल्यानं अनेकांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.नेटवर्क-18 आणि आउटलुकने पत्रकार कपात केल्यानं पंधरा दिवसात जवळपास 500 पत्रकार रस्त्यावर आले आहेत.पत्रकार संघटना क्षीण झाल्या आहेत आणि ज्या अस्तित्वात आहेत त्यांचे अस्तित्व संपविण्याचे प���रय़त्न सरकारी अधिकारी आणि सरकार प्राणपणाने करीत आहे.त्यामुळं चौथा स्तंभ प्रश्नांच्या जंजाळात अडकला असताना सरकार नकारात्मक भूमिकेतून या प्रश्नक डं बधत आहे.पत्रकारांना अद्दल घडविण्याच्या गावठी मानसिकतेतून आपण लोकशाहीचा भक्कम आधार असलेल्या माध्यमांनाच खिळखिळे करून लोकशाहीच्याच नरडीला नख लावायला नि घालो आहोत हे सरकार आणि अन्य राजकीय पक्षांच्या ध्यानात येत नाही.अशा स्थितीत या सरकारी अरेरावीच्या विरोधात सर्व पत्रकार,पत्रकार संघटनांनी एक आल्याशिवाय पर्याय नाही.आपण बुध्दिजिवी आहोत,अनेक प्रश्नांवर आपली मतभिन्नता असते हे जरी खरं असलं तरी सरकार चौथ्या स्तभाचं अस्तित्वच संपवायचा डाव खेळत असेल तर हा डाव ओळखून व्यापक देशहितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणसाठी तरी एकजुटीची वज्रमुठ दाखविणे गरजेचे आहे.ती दाखविली गेली नाही तर \"आज माझी,उद्या तुझी बारी\" या न्यायानं सर्वाना आडवं करायचे प्रय़त्न होत राहणार हे नक्की.,मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारानं राज्यातील सोळा संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन केली आहे.आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या समितीच्या झेंड्याखाली साऱ्यांनी एकत्र आले पाहिजे एवढीच सर्व पत्रकारांना विनंती.या निमित्तानं जनतेलाही आमची विनंती आहे की,माध्यमांच्या प्रश्नाकडं ते केवळ एका घटकाचे प्रश्न आहेत या भावनेतून न बघ ता ते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रश्न आहेत या व्यापक भूमिकेतून पहावे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी,जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्यात आणि देशात वृत्तपत्रांना निर्भयपणे काम करता यावे असे वातावरण करावे यासाठी जनतेनं सरकारवर दबाव आणावा ही देशवासियांना आणि महाराष्ट्रातील जनतेला विनंती.गेल्या काही वर्षात देशात जे महाघोटाळे झाले,लोकहितविरोधी ज्या कारवाया झाल्या त्याचा पडदाफास माध्मयांनीच केलेला आहे.माध्यमांच्या या कामामुळं अनेकांचे राजकीय जीवन संपुष्टात आले,कित्येकांना तिहारची किंवा एरवड्याची हवा खावी लागली,कित्येक जण होत्याचे नव्हते झाले.ही सारी मंडली किंवा त्यांच्यासारखीच सुपात असलेली मंडळी माध्यमांच्या आरत्या उ तारेल असे तर होणार नाही ते माध्यमांच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न करीत राहणारच.या प्रयत्नात राजकाऱणी यशस्वी झाल�� तर देशातील सामांन्य जनतेला कोणी वाली उरणार नाही म्हणूनच माध्यमांच्या हक्कासाठीच्या आमच्या लढयाला जनतेचाही पाठिंबा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे.\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मुंबई\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी कर���त असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/narayan-rane-gulabrao-patil/", "date_download": "2021-09-21T08:37:53Z", "digest": "sha1:EEL2NVMAJ3B5F7RIXEVQ4MOHOPP5LO4C", "length": 7289, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "नारायण राणेंना ठाण्याला भरती करून शॉक द्यायला हवा | Jalgaon Live News", "raw_content": "\nनारायण राणेंना ठाण्याला भरती करून शॉक द्यायला हवा\n महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्या कानाखाली लावण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरात शिवसेनेकडून नारायण राणेंचा निषेध करण्याची तयारी सुरु असून पुणे, नाशिक आणि महाडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील नारायण राणेंवर टीका केली असून त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे असं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.\nमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “मला वाटतं नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी म���ख्यमंत्री…ज्यांनी ही पदं भोगली आहेत, या पदाची गनिमा त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. जर ते नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे आणि वेळ आली तर शॉकदेखील दिला पाहिजे,” असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला आहे.\nप्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील होते. शरद पवार देखील होते. त्यांच्या वेळी देखील विरोधी पक्ष होता आणि विरोधी पक्षनेते देखील होते. पण त्यांची एक गरिमा होती. आता हे गरिमा नसलेले भूत इकडे आले आहे. मला तर असे वाटते की यांच्या अंगात चुडेल घुसली की काय असा प्रकार मला वाटतो. त्यांना भानुमतीच्या एखाद्या भगताकडे न्यायला हवे आणि त्यांच्या अंगात काय घुसले ते पहायला हवे, अशी बोचरी टीका ना.गुलाबराव पाटील यांनी केली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-health-article/what-is-nasal-vaccination-benefits-and-most-effective-121060700058_1.html", "date_download": "2021-09-21T07:26:11Z", "digest": "sha1:DANAVOHNMRMYNTAODQCJLRHIHUXRYC5Q", "length": 9099, "nlines": 114, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "नेझल वॅक्सीन म्हणजे काय, जाणून घ्या फायदे आणि सर्वात प्रभावी का आहेत?", "raw_content": "\nनेझल वॅक्सीन म्हणजे काय, जाणून घ्या फायदे आणि सर्वात प्रभावी का आहेत\nकोरोना टाळण्यासाठी लोकांना लस देण्यात येत आहे, पण आता नाकाची लस देखील चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींनीही सोमवारी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. ते काय आहे आणि नाकावाटे दिली जाणारी लस कशी प्रभावी ठरू शकते हे जाणून घ्या.\nकशा प्रकारे कार्य करते नेझल वॅक्सीन\nनेझल स्प्रे वॅक्सीन इंजेक्शनऐवजी नाकाने दिली जाते. ही नाकाच्या आंतरीक भागात इम्युन तयार करते. हे अधिक प्रभावी मानले जाते कारण कोरोनासह बहुतेक हवा-जनित रोगांच्या संसर��गाचे मूळ प्रामुख्याने नाकाद्वारे असतं. आणि त्याच्या अंतर्गत भागांमध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार करून, अशा रोगांपासून बचाव करण्यासाठी ते अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध होतं.\nनेझल वॅक्सीनचे 5 फायदे\n2. नाकाच्या आतील भागात प्रतिकारशक्ती वाढवून, श्वसन संसर्गाचा धोका कमी होईल\n3. इंजेक्शनपासून मुक्त असल्यामुळे हेल्थवर्कर्सला ट्रेनिंगची गरज नाही\n4. कमी जोखमीमुळे मुलांना लसीकरण सुविधा देखील शक्य\n5. उत्पादन सुलभतेमुळे, जगभरातील मागणीनुसार उत्पादन आणि पुरवठा शक्य\nबाजारात नाकाची कोणतीही लस उपलब्ध आहे का\nहोय, आधीपासून इंफ्लूएंजा आणि नेझल फ्लूची नेझल वॅक्सीन्स अमेरिका सारख्या देशातील बाजारात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये केनेल कफसाठी कुत्र्यांना नाकातून लस दिली जाते. 2004 मध्ये, अँथ्रॅक्स रोगाच्या वेळी, आफ्रिकेत प्रयोग म्हणून माकडांना अनुनासिक लस दिली गेली. 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उंदीर आणि माकडांमध्ये केलेल्या प्रयोगांमध्ये आढळून आले की नाकाद्वारे लस दिल्याने विषाणूचा संसर्ग रोखता येतो. त्याच्या प्रभावामुळे, नाकाच्या आतील भागाच्या खालच्या आणि वरच्या भागात व्हायरल क्लीयरन्स अर्थात संरक्षण आढळले.\nशिरा कसा बनवायचा, शिर्‍याचे गोड फायदे जाणून घ्या\nसाबुदाण्याच्या फेसपॅक चे फायदे\nआदर्श घरभाडे कायद्याचा फायदा नेमका कुणाला\nGiloy Benefits गुळवेलचे आयुर्वेदिक फायदे\nसायकल चालवताना या चुका करु नका, अन्यथा नुकसान होईल\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nपुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती\nJaggery Benefits : गुळ खूप फायदेशीर आहे, वजन कमी करण्यापासून शरीराला डिटॉक्स करण्यापर्यंत, त्याचे इतर फायदे जाणून घ्या\nमुंगी आणि कबुतराची कथा\nझटपट तयार होणारी रेसिपी टोमॅटो राईस\nसोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55030", "date_download": "2021-09-21T09:11:27Z", "digest": "sha1:6QMCNHUH6Y4HCR6LFJ4FBMX5PWDXAA37", "length": 4533, "nlines": 58, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : फेब्रुवारी २०१९ | कविता: रोज चालती पाऊले! - निशिगंधा उपासनी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकविता: रोज चालती पाऊले\nसारे आयुष्य आयुष्य आहे प्रवासाची वाट\nचाले रोज भटकंती पाऊलांना रोज वाट\nकितीतरी वळणे ही कधी अवघड घाट\nजरी थकली पाऊले तरी चालावी ही वाट\nकाम क्रोध लोभ मोह मद मत्सराची वाट\nजरी वाटली कठीण तरी चालावी ही वाट\nसत्व रज कधी तम कधी अहंकार दाट\nकधी अमृताचे प्याले कधी जहराची लाट\nकधी नकोसाही वाटे असा आयुष्याचा थाट\nतरी करू नये त्रागा आणि चालावी रे वाट\nरोज नाही इथे सुख किंवा आनंदाची लाट\nलाभे छोटीशी झुळूक तिचे घ्यावे हाती ताट\nआले आपल्या ताटात तीच अमृताची लाट\nरोज चालती पाऊले भटकंतीची ही वाट\n[ लेखिकेचा पत्ता- निशिगंधा संजय उपासनी (एम्.एस्सी. बायोटेक्नोलॉजी) ३, गणेशप्रसाद अपार्टमेंट, विजय ममता सिनेमाचे मागे, नाशिक ४२२०११; मोबाईल – ९८२२४५२२४७ ]\nआरंभ : फेब्रुवारी २०१९\nटीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून\nतामिळनाडू आणि अंदमान - अनुष्का मेहेर\nरहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर\n - आशिष अरुण कर्ले\nआणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\nअसाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार\nशालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर\nआरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार\nफार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले\nकविता: आयुष्याची भटकंती - संजय उपासनी\nकविता: रोज चालती पाऊले\nव्यंगचित्रे - सिद्धेश देवधर\nछायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/premium-article/saint-literature-should-be-included-in-higher-education", "date_download": "2021-09-21T07:19:32Z", "digest": "sha1:BUW6UDAEZA2NSILAQ4SNBF4KMDBFBUTK", "length": 28932, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उच्च शिक्षणाला व्हावा संत साहित्याचा स्पर्श", "raw_content": "\nउच्च शिक्षणाला व्हावा संत साहित्याचा स्पर्श\nसंत साहित्य जगण्याबाबत सम्यक दृष्टी देते. सध्याच्या भौतिक युगात त्याचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास सर्वांगीण ���न्नतीला ते उपयुक्त ठरेल, अशी भूमिका याबाबतच्या परिषदेत मांडली गेली. परिषदेच्या कामकाजाचा गोषवारा...\nउच्च शिक्षणात संत साहित्य असावे, अशा मूलभूत विचारावर मंथन घडवणारी पहिली परिषद नुकतीच दूरदृश्‍यप्रणालीद्वारे पार पडली. परिषदेचे आयोजन पुण्याच्या एमआयटी, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने केले होते. आजच्या भौतिकवादी, आधुनिक जगात संत साहित्याचा उच्च शिक्षणात अंतर्भाव व्हावा, असे म्हणण्याचे धाडस कोणीही करत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर या परिषदेची सैद्धान्तिक भूमिका समजून घेतली पाहिजे. ज्या संतांनी आपल्या तपसाधनेतून समाजाच्या जीवनमूल्यांच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित केले, त्यांच्या या साहित्यात खऱ्या अर्थाने शिक्षणाचे सत्त्व आहे. म्हणून अशा एकूणच जीवनसिद्धान्तांचे मूल्य सांगणारे संत साहित्य उच्च शिक्षणात असावे, ही भूमिका लक्षात घ्यावी लागेल.\nएमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा प्रमुख म्हणून परिषदेमागील भूमिका मांडणे मला आवश्यक वाटते. आजच्या विज्ञान, तंत्रज्ञान युगात शिक्षणाला परिपूर्णता यायची असेल तर संत साहित्याचा उच्च शिक्षणात समावेश अनिवार्य ठरतो. संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड गेली चाळीस वर्षे हाच विचार मांडताहेत. चार दिवसांच्या ऑनलाईन परिषदेत ज्येष्ठ अभ्यासकांनी मते मांडली. प्रत्येक वक्त्याने संत साहित्याच्या उच्चशिक्षणात अंतर्भावावर भर दिला. त्याच्या उपयुक्ततेवर मूलगामी चिंतन मांडले. उदाहरणच द्यायचे तर, डॉ. सदानंद मोरे यांनी, ‘‘मानव कल्याणाचे आणि रक्षणाचे तत्त्वज्ञान संतांनी मांडले. अशा तत्त्वज्ञानाची शिकवण काळाची गरज ठरते. पाश्चात्त्य देशांमध्ये वेगवेगळ्या धर्मांत तत्त्वज्ञानाचाच प्रभाव आहे,’’ हे स्पष्ट केले. एकूण जीवनाविषयीचे औचित्य सिद्ध करण्याकरिता संत साहित्य उच्च शिक्षणात असावे, हा परिषदेच्या मंथनातून नवनिताच्या स्वरूपात बाहेर आलेला निष्कर्ष सर्वांत मोठी जमेची बाजू आहे.\nजसजसे विज्ञान, तंत्रज्ञान बदलते... तसतसा काळ बदलतो. परंतु सर्व काळाला पुरून उरणारे संत साहित्य हे एखाद्या अचल मेरूपर्वताप्रमाणे आहे. त्याला मध्यवर्ती ठेवून काळानुरूप येणाऱ्या विचारांचे मंथन जर वेळोवेळी झाले तर त्यातून अमृतच हाती लागेल, इतका आत्मविश्वास संतसाहित्य आपल्याला देते. तो आत्मविश्वास जागवण्याचे काम या पहिल्या संत साहित्य उच्च शिक्षण परिषदेने केले. संत साहित्य प्रामुख्याने समग्र सृष्टीचे आणि जीवनव्यवहाराचे चिंतन करणारे साहित्य मानले जाते. याला भावनात्मक बाजू आहे, नाही असे नाही. परंतु विज्ञानयुगाच्या प्रभावामध्ये आपली भूमिका नेमकी काय, हे ठरवले पाहिजे. म्हणजे जो काही प्रवाह सध्या आहे, त्यात सहभागी व्हायचे. त्यातल्या गलबताचे नियंत्रण आपल्याकडे घ्यायचे की प्रवाहपतीत व्हायचे, याचा निर्णय करता आला पाहिजे. या सगळ्या प्रवाहामध्ये संत साहित्य कुशल खलाशाची भूमिका पार पाडू शकते.\nकेंब्रिज, ऑक्सफर्ड यांसारख्या विद्यापीठांमधून जगातल्या संत साहित्यांचा अभ्यास होतो. संत साहित्य केवळ अध्यात्माचे आणि भक्तीचे आहे, असा परंपरागत समज दूर केला पाहिजे. संत साहित्य संपूर्ण सृष्टीचे चिंतन करून जीवनविषयक श्रद्धेचे शिक्षण देते. हाच भक्तीचा किंवा धर्माचा शिक्का कायम ठेवला, तर इंग्रजी साहित्यातला प्रसिद्ध कवी जॉन मिल्टन याचे ‘पॅराडाईज लॉस्ट’ किंवा इटालियन कवी डान्टेने लिहिलेले ‘डिव्हाईन कॉमेडी’, एवढे कशाला जोहान गटेसारख्या तत्त्वचिंतकाने लिहिलेली ‘फाउस्ट’ ही शोकांतिकासुद्धा धर्मपर मानावी लागेल. किंवा त्यांच्या साहित्य-वाङ्‌मयाचे वेगळे वर्गीकरण करावे लागेल. भारतीय संस्कृती ज्या स्वरूपात विकसित झाली, त्याला सर्वंकष जीवनतत्त्वाची मोठी जोड होती.\nप्रत्यक्ष अनुभवातून ज्या गोष्टी संतांना अवगत झाल्या, त्याचा प्रसार त्यांनी केला. समाजाला समन्वयाचे बाळकडू देऊन सत्‌चारित्र्य किंवा सभ्यता टिकवण्याकरिता वारी किंवा दिंड्यांची माध्यमे वापरली. ती प्रभावी ठरली. ज्या वेळी संत तुकाराम महाराज म्हणतात की, जोडुनिया धन, उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी यातला उत्तम व्यवहार हा जितका नैतिकदृष्ट्या उचित, तितकाच खर्च करताना चंगळवादाला लगाम घालणारा ठरतो. एका अभंगातली ही भावना समाजाच्या नीतिव्यवहाराचे कितीतरी मोठे संवर्धन करणारी ठरते. संत साहित्यातील जीवनमूल्यांचा जो समन्वयात्मक दृष्टिकोन आहे, तो जर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवायचा असेल, तर त्याकरिता शिक्षण प्रभावी माध्यम ठरते.\nपरिषदेमध्ये तीस ते चाळीस वक्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यामध्ये डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. विजय भटकर, खा. स्वामी सुमेधानंद सरस्वती, खा. महंत बालकनाथ योगी, अभय टिळक, चैतन्यमहाराज देगलूरकर, महामंडलेश्वर स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वती, डॉ. बालाजी तांबे, डॉ. तात्याराव लहाने, चारुदत्त आफळे, हरिद्वार येथील ईश्वरानंद ब्रह्मचारी, डॉ. सदानंद मोरे, इंद्रजित भालेराव, माजी न्यायमूर्ती आणि माजी राज्यपाल विष्णू कोकजे असे नामवंत आहेत. ही परिषद केवळ सुरुवात होती. उच्च शिक्षणामध्ये हे साहित्य कशा स्वरूपात यावे, याचीदेखील अभ्यासपूर्ण रचना केली जाईल. या उपक्रमाला शासकीय मान्यता गरजेची आहे, म्हणून परिषदेमध्ये काही ठराव संमत करण्यात आले. ते असे ः अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संत साहित्य परीक्षांचे आयोजन शासनाने करावे. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेऊन अंतिम फेरी राज्यस्तरीय व्हावी. शालेय व महाविद्यालयीन कीर्तन स्पर्धाचे आयोजन रियॅलिटी शोसारखे खासगी शिक्षण संस्थांनी करावे.\nसंत साहित्यावर इंग्रजीतून वक्तृत्व स्पर्धा घ्याव्यात. प्रत्येक महाविद्यालयात संत साहित्य अभ्यास अध्यासन करावे. वर्षातून एकदा भारतीय संत साहित्यावर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र सरकारने भरवावी. ‘युनेस्को’च्या धर्तीवर वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली मध्यवर्ती ठेवून Value Base Education Social Cultural Organizationची स्थापना व्हावी. ‘सीबीएसई’च्या देशभरातील शाळांमध्ये त्या-त्या राज्यातील संतांचे स्मारक, वाचनालय करावे. आयआयटीच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज डिवाइनची (आयआयकेडी) स्थापना करावी. तीर्थक्षेत्री सरकारी अनुदानातून शासनमान्य डिजिटल डिवाइन नॉलेज लायब्ररी करावी. उच्च शिक्षणामध्ये संत साहित्याच्या अभ्यासासाठी सरकारने फेलोशिप द्यावी.\nमतभेदविरहित आणि राष्ट्राच्या सभ्यतेचे संवर्धन करणारे हे संत साहित्य राष्ट्रधर्माचा मूलभूत विचार करणारे ठरू शकेल, असा विश्वास वाटतो.\n(लेखक एमआयटी, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष आहेत.)\nचीन-भारतातील ‘द लाँग गेम’\nडोकलाम, गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे भारत-चीनमधील संबंध अलीकडच्या काळात खूप ताणले गेले आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून डोकलाम तिढा सोडवण्यात विजय गोखले यांनी प्रमुख भूमिका बजावली. तियानमेन चौक नरसंहार, पोखरण अण्वस्त्र चाचणीच्या वेळी ते बीजिंगमध्ये कार्यरत होते. त्यांचे नुकतेच भारत-चीन संबंधावर\nचीन कधीच त्यांच्या मित्रांसोबत वाटाघाटी करत नाही. ज्या देशांबद्दल त्यांना अडचणी वाटतात त्यांच्यासोबत ते वाटाघाटी करतात.\nआपल्या सुरक्षेसाठी ओझोनला वाचवण्याची गरज\nसुर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांना वाचवण्याचं काम ओझोनचा थर करतो. मात्र पृथ्वीवर प्रदुषणामुळे या ओझोनच्या थराला हानी पोहोचत आहे. याच ओझोनच्या थराच्या संरक्षणासाठी प्रबोधनाच्या उद्देशाने जगभरात १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. सजीवांना जगण्यासाठी ऑ\nसिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा - संस्थानच्या चलनात रुपयाचा प्रवेश\nकोणत्याही मुलखात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार येथील चलन व्यवस्था असते. सावंतवाडी संस्थानच्या चलन व्यवस्थेत अनेक राज्यकर्त्यांच्या चलनांचा प्रभाव दिसतो. १६७९च्या दरम्यान करी दाभोळी या नावाचे एक नाणे चालू असल्याचे उल्लेख आढळतात. चार करी दाभोळी म्हणजे एक पिरखानी रुपया होत असे. याशिवाय होन हे नाण\nअगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’\n-संजय उपाध्येभारतात सर्वांत जास्त पाऊस मेघालय राज्यातील चेरापुंजी येथे पडतो. त्यानंतर देशात आणखी एक ठिकाण आहे, की जेथे चेरापुंजीच्या तोडीस तोड असा झिम्माड पाऊस कोसळतो. कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्ष\nकर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्षभरात सुमारे ८,००० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nकॉफीमुळे तु्म्हाला थकवा येतो का जाणून घ्या कारणे आणि उपाय\n- राजेंद्र कृष्णराव घोरपडेअमेरिकेमध्ये कॉफीचा सर्रास वापर केला जातो. सुमारे ७५ टक्के प्रौढ व्यक्ती कॉफीचा आनंद रोज घेतात. कॉफीमध्ये कॅफिन आणि अन्य घटक असतात. त्यामुळे मन ताजेतवाने होते. जागरूकता वाढते. याचमुळे कॉफीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. झोपेतून जागे होऊन दिवसाची सुरुवात उत्साही होण्\nकॉफीमध्ये कॅफिन आणि अन्य घटक असतात; त्यामुळे मन ताजेतवाने होते. जागरूकता वाढते\nमाय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा\nनेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता आमच्या पुढील प्रवासाला सुरवात केली. वातावरण खूप शांत, आल्हादायक आणि थंड होते. वाटेत एका लहान कॅन्टीनमध्ये गुजराथी चहाचा आस्वाद घे���ला. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर समुद्र खाडीवरील सुरजबरी पुलावर पोहोचलो. येथील वातावरण इतके सुंदर होते की आम्ही या पुलावर काही व\nकाही वेळानंतर मांडवी येथील किल्ला पहिला. मांडवीचा किल्ला १५४९ मध्ये रावश्री भारमलजींनी बांधला आहे.\nहवा कायद्याचा धाक, महिलांना संरक्षण\nमहानगरे ही महासत्ता होवू पाहणाऱ्या भारताची उर्जाकेंद्रे नसून समस्यांची आगरे ठरली आहेत. येथे कधी पाणी तुंबते, कधी रस्ते खचतात. कधी अंगावर झाडे कोसळतात, तर कधी आगी लागतात. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत नुकतीच चीड आणणारी घडली, त्या घटनेने अतिक्रमणकर्त्यांची बेमुर्वतखोरी, कायदा हातात घेण्याची व\nसिंंधुदुर्गच्या पाऊलखुणा : 'सावंतवाडी' गेले ब्रिटिशांच्या हाती\nसावंतवाडी - सावंतवाडीचा कारभार सुधारण्यासाठी ब्रिटिशांनी बरेच प्रयत्न केले. संस्थानच्या विरोधात वारंवार होणारे बंड मोडून काढण्यासाठी मदत केली; (konkan update) मात्र परिस्थिती सुधारत नव्हती. तिजोरीत खडखडाट होता. सरकारच्या मर्जीतील असल्याचे सांगून काही कारभारातील चाकर, सरदार लोकांना त्रास दे\nस्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे\n-सुधा हुजूरबाजार तुंबेपरंपरा, रूढी पुढच्या पिढीसाठी वारसा आहेत, हे मान्य आहे... पण त्यांच्या बेड्यांत अडकून मागासलेल्या विचारांच्या दलदलीत फसता कामा नये. जगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा. मिळालेले स्वातंत्र्य कसे टिकविता येईल, याचाही विचार\nजगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा\n200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास\nहर्षल भदाणे-पाटीलपनवेल : सुटीच्या दिवशी लाँग ड्राईव्‍हसाठी अनेक मुंबईकर हल्‍ली सहज एक्‍स्‍प्रेस वेवर चक्‍कर मारून येतात. अवघ्‍या तीन-चार तासांच्या या प्रवासासाठी दोनशे वर्षांपूर्वी तब्‍बल पाच दिवस लागायचे. नागमोडी वळणे, निसर्गाच्या कुशीतील हा प्रवास आज आनंददायी वाटत असला, तरी त्‍या काळीही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/excitement-of-gandhi-jayanti-program-at-lakhandur/10101408", "date_download": "2021-09-21T07:13:04Z", "digest": "sha1:AXDZ6DLA3FJFEDPSV5K5GCDXL65IJSTL", "length": 3174, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लाखांदूर येथे गांधी जयंती कार्यक्रम उत्साहात - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » लाखांदूर येथे गांधी जयंती कार्यक्रम उत���साहात\nलाखांदूर येथे गांधी जयंती कार्यक्रम उत्साहात\nभंडारा : नेहरू युवा केंद्र भंडारा युवा आणि खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत 2 ऑक्टोबर 2020 ला 151 वी गांधी जयंती चा कार्यक्रम सेवक वाघाये पाटील महाविद्यालय, लाखांदूर येथे आयोजित करण्यात आला. जग बदलायचं असेल तर आधी स्वत:ला बदला अशा विचारांना चालना देणाऱ्या महात्मा गांधीजींचा सर्वधर्म समभाव यावर विश्वास होता.\nया कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक विश्वपाल हजारे, प्राध्यापक एच. आर. मेश्राम, एम.जी. ढोबरे व लाखांदूर येथील राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुलभा कांबळे उपस्थित होते.\nया कार्यक्रमांमध्ये महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला.\n← पवनी येथे हिंदी पंधरवाडा ची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/praful-patel-accused-of-having-relationship-with-iqbal-mirchi-the-ed-came-to-the-office-and-signed-nrvk-172975/", "date_download": "2021-09-21T08:15:44Z", "digest": "sha1:2VHTZ5D6ALLZX5BDGCCVO23TJSAYM4FG", "length": 17795, "nlines": 204, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Praful Patel Connection with Iqbal Mirchi? | प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्चीसोबत संबंधाचे आरोप; ईडी कार्यालयात आले आणि सही करुन गेले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nप्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्चीसोबत संबंधाचे आरोप; ईडी कार्यालयात आले आणि सही करुन गेले\nपटेल कुटुंबीयांची कंपनी आणि इक्बाल मिर्ची यांच्यात एक सौदा झाल्याचा आरोप आहे. या सौद्यानुसार मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्चीचा वरळी येथील एक भूखंड देण्यात आला होता. या भूखंडावरच मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली व्यावसायिक व रहिवासी इमारत उभारली आहे. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी ईडी कार्यालयात हजेरी लावली. सोमवारी दुपारी ते ईडी कार्यालयात पोहोचले व त्यानंतर काही वेळाने निघून गेले. ईडीने अंडरवर्ल्ड गँगस्टर इक्बाल मिर्चीसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून ईडीने पटेल यांची काही मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही दस्तवेजांवर स्वाक्षरी करण्यासाठी ते सोमवारी ईडी कार्यालयात गेले होते.\nईडी कार्यालयातून परत जात असताना त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत चर्चा केली. ईडीने काही मालमत्ता जप्त केली असून या संपत्तीच्या पुष्ट्यर्थ स्वाक्षरी करण्यासाठीच कार्यालयात गेलो असल्याची माहिती त्यांनी दिली.\nपटेल कुटुंबीयांची कंपनी आणि इक्बाल मिर्ची यांच्यात एक सौदा झाल्याचा आरोप आहे. या सौद्यानुसार मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्चीचा वरळी येथील एक भूखंड देण्यात आला होता. या भूखंडावरच मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली व्यावसायिक व रहिवासी इमारत उभारली आहे. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.\nवरळीचा जो भूखंड मिर्चीचा आहे त्याचे अंदाजित बाजारमूल्य 2000 कोटी रुपये असू शकते असे ईडीने कोर्टात सांगितले होते. मिर्चीचा 2013 मध्ये मृत्यू झाला होता.\nआई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की... मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले\nमुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन \nखून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे\n अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत\nधावते विमान पकडण्याचा प्रयत्न तालिबानी दहशतीने घेतला जीव; अफगाणिस्तानात विमान हवेत असता��ा तीन जण पडले\nचार कार पैशांनी भरल्या, हेलिकॉप्टरमध्येही पैसे कोंबले, काही पैसे रस्त्यावर पडले; अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गेले कुठे\nअफगानिस्तानात तालिबानी अत्याचाराचा कहर; अडकलेल्या भारतीयांचा काय करायचे मोदी सरकारसमोरचे पाच प्रश्न\n पाकिस्तान, चीन, इराणचा तालिबानला पाठिंबा\nआत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम\n‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही\nसायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण\n19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि...\nकिराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण\nविकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बा���म्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/shiv-sena-bjp-controversy-filed-a-complaint-against-chief-minister-uddhav-thackeray-in-up-nrvk-174033/", "date_download": "2021-09-21T08:25:50Z", "digest": "sha1:ZAY3WAQ2YXUW55VZ3UXNTRCNTAWZJMRY", "length": 19603, "nlines": 204, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "BJP Vs Shivsena Controversy | शिवसेना-भाजप वाद विकोपाला; मुख्यमंत्री उध्दव ठाकरें विरोधात UP मध्ये तक्रार दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nBJP Vs Shivsena Controversyशिवसेना-भाजप वाद विकोपाला; मुख्यमंत्री उध्दव ठाकरें विरोधात UP मध्ये तक्रार दाखल\nभाजपा जिल्हा महामंत्री बाबा राम शब्द यादव याने जनसुनवाई या उत्तर प्रदेश सरकारच्या पोर्टलवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबाबत खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ‘ मई 2018 में पालघर में चुनाव प्रचार के दौरान महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने यूपी के सीएम योगी आदित्यनाथ पर अशोभनीय भाषा का प्रयोग करते हुए चप्पल से मारने की बात कही थी’\nआंबेडकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी भाजप नेते आणि गृहमंत्री अमीत शहा यांनी दूरध्वनी वरून चर्चा केल्यानंतर काही तासांत ��त्तर प्रदेशातील भाजपा जिल्हा महामंत्री बाबा राम शब्द यादव यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तीन वर्षापूर्वी व्यक्त केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील अटक नाटक चा नवा राजकीय अंक सुरू होण्याची शक्यता आहे. या तक्रारदाराने राज्यातील नेत्यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे.\nगुन्हा नोंदवा नाहीतर न्यायालयात जावू\nभाजपा जिल्हा महामंत्री बाबा राम शब्द यादव याने जनसुनवाई या उत्तर प्रदेश सरकारच्या पोर्टलवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबाबत खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ‘ मई 2018 में पालघर में चुनाव प्रचार के दौरान महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने यूपी के सीएम योगी आदित्यनाथ पर अशोभनीय भाषा का प्रयोग करते हुए चप्पल से मारने की बात कही थी’ यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि सरकारने तातडीने गुन्हा नोंदवून घेतला नाहीतर आपण न्यायालयात जावू असे यादव यानी म्हटले आहे.\nचपलेने तोंड फोडण्याची भाषा\nमाध्यमांशी बोलताना यादव यानी आपण प्रदेश नेत्यांच्या सूचनेवरून ही तक्रार देत असल्याचे म्हटले आहे. २०१८मध्ये योगी आदित्यनाथ मुंबईत आले असता त्यानी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालताना पायातील चपला बाजुला काढल्या नव्हत्या. त्यावर पालघरच्या सभेत उध्दव ठाकरे यानी समाचार घेताना त्याच चपलेने तोंड फोडण्याची भाषा केली होती. त्यामुळे भाजप शिवसेनेतील हे राजकीय भांडण उत्तरप्रदेश आणि मुंबईतील निवडणुकांसाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nआई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की... मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले\nमुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन \nखून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे\n अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत\nधावते विमान पकडण्याचा प्रयत्न तालिबानी दहशतीने घेतला जीव; अ��गाणिस्तानात विमान हवेत असताना तीन जण पडले\nचार कार पैशांनी भरल्या, हेलिकॉप्टरमध्येही पैसे कोंबले, काही पैसे रस्त्यावर पडले; अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गेले कुठे\nअफगानिस्तानात तालिबानी अत्याचाराचा कहर; अडकलेल्या भारतीयांचा काय करायचे मोदी सरकारसमोरचे पाच प्रश्न\n पाकिस्तान, चीन, इराणचा तालिबानला पाठिंबा\nआत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम\n‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही\nसायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण\n19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि...\nकिराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण\nविकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य यो���्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-vasundhara-raje-admits-to-helping-lalit-modi-5033539-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:01:09Z", "digest": "sha1:AJ6D7AHWABH6SIFM6AVH5CRTOYRTESZH", "length": 4032, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vasundhara Raje admits to helping Lalit Modi | ललित मोदी प्रकरणात वसुंधराराजे गोत्यात, राजीनाम्यास नकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nललित मोदी प्रकरणात वसुंधराराजे गोत्यात, राजीनाम्यास नकार\nनवी दिल्ली/ जयपूर - ललित मोदी प्रकरणात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजेंंची स्वाक्षरी असलेला दस्ताएेवज काँग्रेसने जाहीर केला. मात्र, वसुंधरांनी राजीनाम्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आधी दस्तऐवजांवर स्वाक्षरीचा इन्कार केला होता.\nदुसरीकडे, वसुंधरांनी ललित यांना मदत केल्याची कबुली दिल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. दरम्यान, भाजपच्या चार महिला मंत्र्यांभोवतीच्या वादाचे ढग गडद होत असताना काँग्रेस, \"आप'ने त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू केली आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत ललित मोदींनी ब्रिटनच्या यूके बॉर्डर एजन्सीकडे चार वर्षांपूर्वी दिलेले शपथपत्र उघड केले. त्यावर वसुंधरांची स्वाक्षरी आहे. शपथपत्रात त्या ललित यांच्या साक्षीदार आहेत. तेव्हा त्या राजस्थान विधानसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या.\nललित गेट : सुषमा स्वराज, वसुंधरा राजेंमुळे मारियांना ‘क्लीन चिट’\nललित मोदी प्रकरणात दुष्यंत सिंह यांना अद्याप क्लिनचीट नाही : अरुण जेटली\nललित गेट : राकेश मारियांचा दावा फोल, अडचणींत वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/thieves-stole-rs-2-5-lakh-from-a-doctor-house/", "date_download": "2021-09-21T08:40:01Z", "digest": "sha1:GYCVGNXLB52KIXORW37T55HVSWHRACY3", "length": 6203, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "डॉक्टर झाेपताच चाेरट्यांनी लांबवला अडीच लाखाचा ऐवज | Jalgaon Live News", "raw_content": "\nडॉक्टर झाेपताच चाेरट्यांनी लांबवला अडीच लाखाचा ऐवज\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Sep 15, 2021\n डॉक्टर घरात झोपलेले असताना चोरट्याने धाडसाने प्रवेश करून कपाटाच्या लॉकरचा दरवाजा उघडून त्यातील ५ लाख रुपयांपैकी २ लाख ६० हजार रूपये चोरून पोबारा केला. ही घटना कॅप्टन कॉर्नर चाैकात ११ रोजी दुपारी ४.३० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडली.\nडॉ. विवेक बळवंतराव बोर��े (वय ४०) हे कुटुंबांसह कॅप्टन कॉर्नर येथे राहतात. पाच ते सहा दिवसापूर्वी त्यांच्या पत्नी व मुली मुंबई येथे माहेरी गेल्या होत्या. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. विवेक बोरसे हे घराला कुलूप लावून आपल्या हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलचे काम आटोपून दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ते घरी परतले. घरात आराम करण्यासाठी बेडरूममध्ये गेले.\nसायंकाळी ७ वाजता डॉ. बोरसे झोपेतून उठले असता त्यांना घरातील लोखंडी कपाटाला चावी लावलेली दिसली. डॉक्टरांनी लोखंडी कपाट उघडून पाहिले असता त्यांनी कपाटात ठेवलेले ५ लाख रुपयांपैकी २ लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबवल्याचे दिसून आले. यानंतर डॉ. विवेक बोरसे यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या-विरोधात कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/fathers-day/father-s-day-story-120062000009_1.html", "date_download": "2021-09-21T09:13:07Z", "digest": "sha1:EIPGXXIPQJKVQAANXWZBBG7T75NPP22A", "length": 6338, "nlines": 108, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती", "raw_content": "\nछोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती\nएक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं...\nबाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड...\nमुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा...\nबाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा...\nमुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते. पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही..\nFather's Day Wishes In Marathi पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nFather's Day Special: ‘गप्प बसा, एक शब्दही बोलू नका’\nFather's Day वडिल म्हणजे एक विशाल वटवृक्ष\nFather's Day Gift: हे कमी किंमतींचे स्मार्टफोन आपल्या वडिलांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतात\nFather's Day : वडिलांचे हे 5 प्रकार जाणून आपल्याला आनंद होईल\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/ncp-will-return-power-pimpri-chinchwad-vd83-80297", "date_download": "2021-09-21T07:14:48Z", "digest": "sha1:BAPPQUYLTEMEJ5FI4LCH4FUXTMLM2W6V", "length": 8806, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "जयंत पाटलांना कोल्हापूरला निघावे लागले अन्‌ राष्ट्रवादीतील प्रवेश रखडले", "raw_content": "\nजयंत पाटलांना कोल्हापूरला निघावे लागले अन्‌ राष्ट्रवादीतील प्रवेश रखडले\nहा दौरा आटोपता घेत कोल्हापूरच्या दिशेने तातडीने प्रयाण केले.\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्रदीपक विकास केला असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आगामी निवडणुकीत पुन्हा यश संपादन करेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२३) चिंचवडमध्ये व्यक्त केला. दरम्यान, सांगली, कोल्हापूरची पूरस्थिती बिकट झाल्याचे समजताच त्यांनी आपला हा दौरा आटोपता घेत कोल्हापूरच्या दिशेने तातडीने प्रयाण केले. त्यामुळे राष्ट्रवादीत आज होणारे प्रवेश लांबणीवर पडले आहेत. (NCP will return to power in Pimpri-Chinchwad : Jayant Patil)\nवंचित आघाडी तसेच रिपब्लिकन पक्षातील वीसेकजणांचा राष्ट्रवादीत आज प्रवेश होणार होता, असे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. मात्र, ते होण्यापूर्वीच दौरा अर्धवट सोडून जलसंपदा मंत्री कोल्हापूरला रवाना झाल्याने हे इनकमिंग पुन्हा काही दिवसांसाठी लांबणीवर पडले आहे. भाजपमधील काही मोठे मासेही राष्ट्रवादीच्या गळाला लागलेले असून त्यांचे इनकमिंगही हळूहळू होणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले. भाजपच्या ओबीसी महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या सारिका पवार यांनी याअगोदरच राष्ट्रवादीतील प्रवेशाचे खाते उघडलेले आहे.\nहेही वाचा : माजी आमदार पाटसकरांच्या घरांसाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला\nराष्ट्रवादी कॉंग्रेस, कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आयोजित कष्टकरी कामगार संवाद कार्यक्रमासाठी पाटील शहरात आले होते. कामगारनगरी पिंपरी चिंचवडमधील कष्टकरी कामगारांना कष्टकरी संघर्ष महासंघ न्याय हक्क मिळवून देत आहे, असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले. त्यामुळे राष्ट्रवादीही पाठीशी राहून कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेईल, असे ते म्हणाले.\nआमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, गायक आनंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, कामगार नेते काशिनाथ नखाते, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबालकर, नगरसेविका मंगला कदम आदी या वेळी उपस्थित होते.\nकष्टकरी कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी नखाते यांनी या वेळी पाटील यांच्याकडे केली. चार घास सुखाचे अन्न वितरण योजनेचा एक लाख सत्तर हजारहून अधिक कष्टकऱ्यांना लाभ दिल्याबद्दल महासंघाचे मंत्र्यांनी कौतुक केले. त्यांच्या हस्ते कष्टकऱ्यांना राज्य सरकारच्या कोरोनाच्या आर्थिक मदतीचे वाटप या वेळी करण्यात आले.\nनाना पटोलेंची पिंपरी भेट रद्द\nदरम्यान, राज्यातील व त्यातही सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील (रायगड) पूरस्थितीमुळे आता अनेक नेते तिकडे धाव घेऊ लागले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आजच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. उद्या ते पुण्यातूनच विमानाने नागपूरला जाणार होते. मात्र, पूरस्थितीमुळे त्यांनीही आपला दौरा आटोपता घेतला आणि ते पुण्य���तूनच दुपारी साताऱ्याला रवाना झाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची होणारी पहिलीच पिंपरी-चिंचवड भेट पावसामुळे हुकली. त्यामुळे शहरातील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. त्यांना आपल्या नेत्याकडून बूस्टर डोसची अपेक्षा होती. शहरात तोळामासा प्रकृती झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर ते रात्री उशीरा बैठक घेणार होते. तसेच, शहरातील उद्योजकांशीची ते चर्चा करणार होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile/maharashtra-news-sadabhau-khot-say-he-will-write-autobiography-lock-down-52396", "date_download": "2021-09-21T08:40:32Z", "digest": "sha1:BLVTLAABFRNF5UULSX5UUKMECA477SX4", "length": 6854, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "लॉकडाऊनच्या काळात सदाभाऊ खोत लिहित आहेत आत्मचरित्र...'सरकारनामा'ला दिली माहिती", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात सदाभाऊ खोत लिहित आहेत आत्मचरित्र...'सरकारनामा'ला दिली माहिती\nलॉकडाऊनच्या काळात मी माझा सगळा प्रवास लिहिणार आहे. मी अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात जन्मलो. चळवळीत गेलो.आमदार मंत्री झालो. हा सगळा प्रवास मी लॉकडाऊनच्या काळात लिहितोय अशी माहिती माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 'सरकारनामा'ला दिली\nपुणे : माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आजवरच्या सगळ्या आठवणी लिहायचा निर्णय घेतला आहे. 'लॉकडाऊन'च्या काळात मी माझा सगळा प्रवास लिहिणार आहे. मी अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात जन्मलो. चळवळीत गेलो.आमदार मंत्री झालो. हा सगळा प्रवास मी लॉकडाऊनच्या काळात लिहितोय.\" अशी माहिती त्यांनी 'सरकारनामा' ला दिली.\nखोत म्हणाले, \"मी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलो. वडिलांनी खूप कष्ट केले. वडिलांचे कष्ट बघत असताना मला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव झाली. मलाही लहानपणी रानामाळात राबावे लागत होते. माझ्या आई वडीलांनी यांनी खुप यातना सहन केल्या. माझ्या आत्मचरित्रात माझे आई वडील, त्यांचे कष्ट, माझ्या गावातील माणस, चळवळीतील जिवाभावाचे सहकारी,केलेले संघर्ष हे सगळं येणार आहे. मी आता हे लिहायला लागलो आहे.\"\n\"इस्लामपूर-शिराळ्याला जाताना मरळनाथपूर हे माझं छोटं गाव .या गावात माझं सगळं बालपण गेलं. माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आहेत. माझं गाव तस दुर्लक्षित. कोणाच्या अध्यात मध्यात नसलेलं. याच गावातला मी सदा नावाचा मुलगा. चळवळीत गेलो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढलो. पोलिसांचा मार खाल्ला. तुरुंगात गेलो. मी सगळ्या महाराष्ट्रात भाऊ म्हणून ओळखला जाऊ लागलो. माझे विरोधक सुद्धा मला भाऊ म्हणतात. ही सगळी चळवळीची आणि चळवळीत केलेल्या कामाची पोहोच पावती आहे.\" असं सदाभाऊ म्हणाले.\n\"माझ्या आई वडिलांनी माझ्यावर कष्टाचे संस्कार केले. माणूस कष्टाने झिजत नाही. कष्टाला फळ मिळते.हे त्यांनी शिकवले आणि ते खरं झालं.मी चळवळीत जे कष्ट केले.त्याच चीज झालं. एका खेड्यातील एक पोरगा आमदार झाला.मंत्री झाला.ही सगळी जनतेला सांगण्यासारखी गोष्ट आहे. मी लेखक नाही पण चांगला वाचक आहे. लोकांना सांगावी अशी माझी गोष्ट आहे.ती मी लिहायला लागलो आहे.\" असे खोत म्हणाले.\nहे देखिल वाचा - कमलनाथांनी दिलं उत्तर; मोदी सरकारनं लॉकडाऊन 24 मार्चला का जाहीर केला\nनवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील कॉंग्रेस सरकार पडण्यासाठीच केंद्रातील भाजप सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. सध्याच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीला भाजप कारणीभूत आहे. संसदेचे अधिवेशन केवळ मध्य प्रदेशमधील अधिवेशन सुरू राहावे, यासाठी सुरू ठेवण्यात आले होते. त्यातून कॉंग्रेसच्या सरकारला पाडणे हाच भाजपचा डाव होता, असे त्यांनी सांगितले.....\nसविस्तर बातमी येथे वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/union-budget-2021-nirmala-sitharaman-s-blessings-on-the-states-of-west-bengal-tamil-nadu-and-assam-219396.html", "date_download": "2021-09-21T07:57:08Z", "digest": "sha1:TCPUNOFHK626WDXUWCLNFFLTBAXZZGQ6", "length": 31156, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Union Budget 2021: विधानसाभा निवडणूक असलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, असाम राज्यांवर निर्मला सीतारमण यांची कृपा, अर्थसंकल्प 2021 मध्ये इतर राज्यांसाठी हात आखडता | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभि���ादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nजाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर\nचिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट\nनोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nसंगमनेर मध्ये बस चालकाची आत्महत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nSex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nकन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची दुसऱ्यांदा भेट; 2 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीन��� बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nUnion Budget 2021: विधानसाभा निवडणूक असलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, असाम राज्यांवर निर्मला सीतारमण यांची कृपा, अर्थसंकल्प 2021 मध्ये इतर राज्यांसाठी हात आखडता\nअर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगाल राज्यांमध्ये 95,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 675 किलोमीट लांबीचा हायवे बनविण्यात येईल. हा महामार्ग कोलकाता ते सिलीगुडी या दोन शहरांना जोडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठीही भरीव तरदूद करण्यात आली आहे.\nबातम्या अण्णासाहेब चवरे| Feb 01, 2021 02:49 PM IST\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विविध घोषणा केल्या. प्रामुक्याने देशभरात आगामी काळात विधानसभा निवडणूक Assembly Elections 2021) पार पडणाऱ्या राज्यांवर अर्थमंत्र्यांची विशेष मर्जी दिस��न आली. खास करुन अमस, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यांमध्ये रस्तेनिर्माण करण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगाल राज्यांमध्ये 95,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 675 किलोमीट लांबीचा हायवे बनविण्यात येईल. हा महामार्ग कोलकाता ते सिलीगुडी या दोन शहरांना जोडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठीही भरीव तरदूद करण्यात आली आहे.\nअर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सडक, परिवहण आणि राज्यमार्ग आदींसाठी 1.18 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. याअंतर्गत केरळ मध्ये 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन 1100 किलोमीटर लांबीचा राज्य मार्ग बनविण्यात येईल. असममध्ये 19 हजार कोटी रुपयांच्या सडक योजनेचा विस्तार केला जता आङे. पुढच्या तीन वर्षांमध्ये 1300 किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्यात येतील. अर्थमंत्र्यांनी पुढच्या तीन महिन्यांमध्ये हायवे आणि इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्याचीही घोषणा केली आहे. (हेही वाचा, Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला सर्वसाधारण अर्थसंकल्प; कोणत्या क्षेत्राला किती कोटी रुपये मिळाले जाणून घ्या)\nअर्थमंत्र्यांनी पुढे म्हटले की, दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूमध्ये 3500 किलोमीटर लांबीच्या हायवेची निर्मिती केली जाईल. तामिळनाडूत नॅशनल हायवे प्रोजेक्ट आणि इकॉनॉमिक कॉरिडोर 1.03 लाख कोटी रुपयांचा असेल. याशिवाय मुंबई कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडोरचीही घोषणा करण्यात आली आहे.\nआपल्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी दोन शहरांमध्ये मेट्रो लाईट आणि मेट्रोनियो सेवा सुरु करण्याचीही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, नवा प्रकल्पांमध्ये मेट्रो ट्रेनच्या तुलनेत कमी गुंतवणूकअसेल. अर्थमंत्र्यांनी चेन्नई, नागपूर यांसह अनेक शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क विस्तार करण्याचीही घोषणा केली. यात आगामी काळात रेल्वेसाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे.\nNirmala Sitharaman Tamil Nadu and Assam Union Budget 2021 Union Finance Minister West Bengal अर्थसंकल्प 2021 केंद्र सरकार केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प 2021 कोरोना लस कोविड १९ कोविड लस निर्मला सीतारमण\nRajya Sabha Bypolls 2021: राज्यसभेसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा\nGST Council Update: जीएसटी परिषदेत पेट्रोल-डिझेलबाबत मोठा निर्णय, स्विगी, झोमॅटो होणार महाग\nRajya Sabha Bypolls 2021: राज्यसभा पोटनिवडणूक जाहीर, राजीव सातव यांच्या जागी महाराष्ट्रातून काँग्रेस कोणाला देणार उमेदवारी\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/finance/cag-report-on-rafael-karra-presented-today-in-rajya-sabha-770/", "date_download": "2021-09-21T07:41:06Z", "digest": "sha1:7KIM3ZYXNXJPSARFW64FTVUXXL57FU6B", "length": 13434, "nlines": 123, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "कॅगचा अहवाल : राफेल करार, काँग्रेस सरकार पेक्षा मोदी सरकारचा करार स्वस्तच !", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome अर्थजगत कॅगचा अहवाल : राफेल करार, काँग्रेस सरकार पेक्षा मोदी सरकारचा करार स्वस्तच...\nकॅगचा अहवाल : राफेल करार, काँग्रेस सरकार पेक्षा मोदी सरकारचा करार स्वस्तच \nप्राईम नेटवर्क: राफेल करारासंदर्भातील कॅगचा १४१ पानी अहवाल आज राज्य सभेत सादर करण्यात आला. या अहवालात राफेल कराराचा सखोल तपशील देण्यात आला आहे. मोदी सरकारनं केलेला करार काँग्रेसच्या करारापेक्षा ९ टक्क्यांनी स्वस्त असल्याचे अरूण जेटली यांनी संगितले. मात्र कॅगने नवीन करार २.८६ टक्के स्वस्त असल्याचे नमूद केले. तसेच भारताशी संबंधित तंत्रज्ञानाच्या नूतनीकरणामध्ये मात्र भारताचे तब्बल १७.०८ टक्के वाचल्याचेही कॅगने म्हटले आहे. राफेल करारावरुन काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष आक्रमक झाले असून या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी राज्यसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला.\nया अहवालात मोदी सरकारने केलेला करार हा काँग्रेसप्रणित यूपीए सरकराच्या काळातील करारापेक्षा २.८६ टक्क्यांनी स्वस्त आहे असे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे भारताशी संबंधित तंत्रज्ञानाच्या नूतनीकरणामध्ये भारताचे १७.०८ टक्के पैसे वाचले आहेत.एअर स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट भारतीय हवाई दलाच्या अस्पष्ट आणि वारंवार बदलामुळे तांत्रिक तसेच किमतीविषयक वाढ मोजण्यात समस्या आल्या.२००७च्या करारात दासू एव्हिएशननं काही आर्थिक हमी दिल्या होत्या, त्या नवीन करारात नाहीत.पुरवठादारांचा एकूण प्रतिसाद कमी,ज्यामुळे स्पर्धा कमी होती.\nदोन दिवसांपूर्वीचं काँग्रेसने कॅगच्या अहवालावरच शंका उपस्थित केली होती. महालेखापाल राजीव महर्षी हे सरकारला मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. ५८ हजार कोटी रुपये खर्चून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याची ‘एकतर्फी घोषणा’ एप्रिल २०१५मध्ये करण्यात आली आणि १२६ विमानांच्या खरेदीचा व्यवहार जून २०१५मध्ये रद्द करण्यात आला, त्या वेळी महर्षी वित्त सचिव होते, असे काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी निदर्शनास आणले होते.\nPrevious articleछ.शिवाजी महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक अमूल्य ठेवा राज्याला मिळाला \nNext articleवडिलांचा कन्या दानास नकार, तुम्हाला अभिमान वाटेल, काय आहे कारण \nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/world/nasa-tries-to-make-contact-with-lander-vikram-1398/", "date_download": "2021-09-21T08:44:23Z", "digest": "sha1:JENSULFCRC2YQQMV6LMMTDFB75MDJUY2", "length": 12015, "nlines": 126, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "विक्रमशी संपर्काच्या प्रयत्नांत नासाही सहभागी!", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलि��ांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome जागतिक विक्रमशी संपर्काच्या प्रयत्नांत नासाही सहभागी\nविक्रमशी संपर्काच्या प्रयत्नांत नासाही सहभागी\nविक्रम लँडरशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे इस्रोच्या वैज्ञानिकांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत हे आपण ऐकलेच असेल. चंद्रापासून अवघ्या २.४ किमी अंतरावर असतांना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने भारताची चांद्रयान – २ मोहीम अद्याप तरी यशस्वी झालेली नाही. याबद्दल अमेरिकन संस्था नासानेही ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले. परंतु विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्रोच्या चाललेल्या अथक प्रयत्नांना पाहून नासाने मदतीचे हात पुढे केले आहेत. सहा दिवस होऊन गेले तरीही संपर्क होऊ शकला नाही पण इस्रोचे प्रयत्न अजूनही चालूच आहेत हे लक्षात घेऊन नासानेही विक्रम लँडरला संदेश पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व भारताला मदतीचं आश्वासन दिलं. यासाठी नासाने इस्रोची परवानगी देखील घेतली होती असे नासाच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार समजले आहे.\nनासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्कच्या (DSN) जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधून ‘हॅलो’ असा रेडिओ संदेश विक्रमला पाठवला. विक्रमला सूर्यापासून ऊर्जा मिळत आहे आणि लँडिंगनंतर म्हणजेच ८ सप्टेंबरनंतर केवळ १४ दिवसांसाठीच विक्रमला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे. त्यामुळे आणखी केवळ १० दिवस संपर्काचे प्रयत्न सुरू ठेवता येणार येणार आहेत.\nPrevious articleपुढच्या वर्षी लवकर या… बाप्पाच्या विसर्जनाची जय्यत तयारी \nNext articleदंगल गर्ल बबीता फोगाट उतरणार विधानसभा निवडणूकीच्या आखाड्यात\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्��ी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/5g-india-launch/", "date_download": "2021-09-21T09:07:36Z", "digest": "sha1:53TXVAIDRNETBWEA754RDQOYDQ267LUG", "length": 12963, "nlines": 138, "source_domain": "marathinews.com", "title": "5G ट्रायलला अखेर केंद्राची मंजुरी - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeTech News5G ट्रायलला अखेर केंद्राची मंजुरी\n5G ट्रायलला अखेर केंद्राची मंजुरी\n5G ट्रायलला केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने अखेर मंजुरी दिली असून 5G स्पेक्ट्रमचे वाटप ज्यांना करण्यात आलं आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे. या वाटपाशी संबंधित कंपन्या या आठवड्यापासून ट्रायल्स सुरु करण्याच्या तयारीमध्ये आहेत, असे वृत्त समोर आले आहे. भारतामध्ये सध्या ग्राहक संख्या सर्वाधिक असलेल्या खासगी टेलि���ॉम कंपन्यामध्ये जसे कि, भारती एअरटेल, काही महिन्यांपूर्वी टाय अप केलेली व्होडाफोन व आयडिया आणि रिलायन्स जिओ ला 5G नेटवर्कसाठी चुरस दिसून येणार आहे. पण, ही ट्रायल किती वेळ घेतली जाईल, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रायलमध्ये चिनी पुरवठादार सहभागी नसतील, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी हुवैई ही या ट्रायलमध्ये सहभागी होणार नाही आहे.\nभारताने जेव्हा 5G नेटवर्कवर काही अंशी नियंत्रण मिळवले, त्यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे. भारतात काही महिन्यांपासून 5Gच्या अनुषंगाने हालचाली सुरुही झाल्या आहेत. परंतु, त्यास अधिकृत दुजोरा मिळण्याची आणि 5G परीक्षणासाठी स्पेक्ट्रमचे वाटप होण्याची प्रतिक्षा होती. एक स्वदेशी 5G नेटवर्क विकसित करणार असल्याच्या यापूर्वीच रिलायन्स जिओने स्पष्ट केले होते. याकरिता कंपनी 5G नेटवर्कसाठी आवश्यक असणाऱ्या स्मॉल सेल उपकरणांच्या निर्मितीवर कार्य करत आहे. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या अभियाना अंतंर्गत जिओ ही यंत्रणा चीन अथवा कोणत्याही राष्ट्रची कोणत्याही प्रकारची मदत न घेता पूर्णतः मेड इन इंडिया तत्वावर उभारत आहे.\nजानेवारीमध्ये भारती एअरटेलने हैद्राबाद येथे कर्मशिअल नेटवर्कवर 5G नेटवर्कची तपासणी यशस्वी झाल्याचा दावा केला होता. तसेच आमची कंपनी 5G नेटवर्कसाठी तयार आहे. आत्ता केवळ सॉफ्टवेअरचे अपडेशन सक्षम करून स्वीच बदलण्यासाठी नियामक मंडळाची मंजूरी मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केलेले होते. तथापि भारतामध्ये 5G मोबाईल नेटवर्क चाचण्यांसाठी कोणते बॅन्ड कार्यरत असतील हे पाहणे गरजेचे आहे.\nभारतात मागील वर्षी अनेक मोबाईल कंपन्यांनी 5G कनेक्टिव्हिटी असलेले अनेक मॉडेल्सची निर्मिती केली आहे. भारतामध्ये देखील मेक इन इंडिया या अभियानातंर्गत भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण करण्याच्या तयारीत आहे. डिलाईटने मागील वर्षी आपल्या 5G द कॅटॅलिस्ट टू डिजिटल रेव्ह्युल्युशन इन इंडिया या अहवालात म्हटले होते की, भारतामध्ये 5G नेटवर्क सुरु झाल्यानंतर कारखान्यांना रिअल टाईम पुरवठादार आणि ग्राहकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. तसेच हे कारखाने अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास उद्युक्त होतील अशी आशा आहे.\nभारत अद्याप 5G नेटवर्कच्या स्पर्धेत विकसित देशांच्या तुलनेत बराच पिछाडीवर आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या नेटवर्क चाचणी पुरवठादार कंपनीच्या आकडेवारीनुसार, 34 देशांमधील 378 शहरांमध्ये 5G नेटवर्कची उपलब्धता होऊ शकते आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्यावेळी साउथ कोरियाने 85 शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु केले आहे\nपूर्वीचा लेखकोरोना प्रतिबंधक लसींवरील बौद्धिक संपदा हक्क शिथील\nपुढील लेखसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.india.com/marathi/india/xiaomi-redmi-note-10-pro-max-108mp-camera-smartphone-redmi-note-10-pro-max-get-huge-discount-here-are-the-details-in-marathi-4892281/", "date_download": "2021-09-21T09:38:17Z", "digest": "sha1:EJD4YQRKTL7JJFWAXOCT5VDXJHUFQF5A", "length": 6459, "nlines": 62, "source_domain": "www.india.com", "title": "Xiaomi चा धमाका! कमी किमतीत ऑर्डर करा Redmi Note 10 Pro Max, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स", "raw_content": "\n कमी किमतीत ऑर्डर करा Redmi Note 10 Pro Max, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स\nतुम्ही बजेट रेंजमध्ये एक दमदार स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.\nमुंबई: तुम्ही बजेट रेंजमध्ये एक दमदार स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. Redmi Note 10 Pro Max ही स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जबरदस्त प्रोसेसर, 108 MPचा कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीसह अनेक शानदार फीचर्स मिळतील. तसं पाहिलं तर Redmi Note 10 Pro Max हा बजेट रेंज स्मार्टफोन नाही आहे. परंतु काही ऑफर्सचा लाभ घेतल्यास स्वस्त दरात तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.Also Read - Xiaomi 11 Lite 5G NE: लॉन्च झाला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nXiaomiनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर या स्मार्टफोनबाबत माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया Redmi Note 10 Pro Max बाबत लेटेस्ट अपडेट्स…\nAlso Read - JioBook Laptop: 4G स्मार्टफोननंतर आता Jio लॉन्च करणार स्वस्त लॅपटॉप\nRedmi Note 10 Pro Max स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC बॅंकेचं डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरू शकतात. त्यावर तुम्हाला 1,500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हा स्मार्टफोन केवळ 18,499 रुपयांत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोनला नो कोस्ट इएमआयवर देखील तुम्ही खरेदी करू शकतात. Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन 6GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या तीन स्टोरेज मॉडलमध्ये उपलब्ध आहे.\nAlso Read - Realme च्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर मिळतोय 6,000 रुपयांचा डिस्काउंट, तुम्हीही घेऊ शकतात लाभ\n– 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच की फुल एचडी+ ​सुपर एमोलेड डिस्प्ले\n– Android 11 ऑपरेटिंग सिस्टम\n– सर्वात जबरदस्त फीचर्स म्हणजे शानदार कॅमेरा सेटअपनं अद्ययावत\n– 108MP चा प्रायमरी सेंसर, फोटोग्राफीचा शानदार एक्सपीरियन्स\n– 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5MP चा टेली मायक्रो आणि 2MP चा डेप्थ सेंसर\n– व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 16MPचा फ्रंट कॅमेरा\n– पावर बॅकअपसाठी 5,020mAh ची दमदार बॅटरी सोबतच 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट\nब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-adhikari/shekhar-gores-call-make-maan-bazar-samiti-unopposed-79679", "date_download": "2021-09-21T07:25:12Z", "digest": "sha1:TTNZGG5BCVTD6VW4YPQLXY44E22JOPRW", "length": 6208, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "माण बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी शेखर गोरेंची हाक..!", "raw_content": "\nमाण बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी शेखर गोरेंची हाक..\nआर्थिक अडचणीत सापडलेल्या बाजार समितीला बाहेर काढण्यासाठी निवडणूक बिनविरोध करून आसपासच्या बाजार समित्यांप्रमाणे माणची बाजार समिती आयडीयल बनवू यात.\nबिजवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक अडचणीत असून ती मोडकळीस आली आहे. या समितीला उभारी देण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करणे गरजेचे आहे. बिनविरोधसाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील असून सर्वांनी कमीजास्त जागा घेऊन निवडणूक बिनविरोध करूया, असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे यांनी केले आहे. Shekhar Gore's call to make Maan Bazar Samiti unopposed ..\nमाण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून काही गावे रेड झोनमध्ये आहेत. असे असतानाही बाजार समितीची निवडणूक लादण्यात आली आहे. वास्तविक बाजार समिती आर्थिक अडचणीत आहे. माणच्या बाजार समितीकड��� आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे कोणतेच साधन नाही. आजपर्यंत सर्वांनीच फक्त सत्तेची चव चाखली आहे.\nहेही वाचा : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपल्याचा केंद्रीय मंत्र्यांना साक्षात्कार\nमात्र बाजार समिती सुस्थितीत आणण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या समितीची निवडणूक लावून तिला आणखी आर्थिक खाईत लोटण्यापेक्षा समितीच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. सर्वच पक्षांनी अर्ज भरले असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. आजपर्यंत कोणत्याच सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेतले नसल्याने बारामती, फलटण, कराड, कोरेगाव, लोणंदसारखी आपली बाजार समिती बनली नाही.\nआवश्य वाचा : नानांनी स्वबळाची भाषा केल्यामुळे सेना, राष्ट्रवादीला कापरं भरलंय...\nआर्थिक अडचणीत सापडलेल्या बाजार समितीला बाहेर काढण्यासाठी निवडणूक बिनविरोध करून आसपासच्या बाजार समित्यांप्रमाणे माणची बाजार समिती आयडीयल बनवू यात. यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांच्या व समितीच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येत जागांवर एकमत करून बिनविरोधसाठी निर्णय घेऊया, असे आवाहनही शेखर गोरे यांनी केले आहे.\nनिवडणूक निधीसाठीही पैसे नाहीत..\nदीड वर्षापासून कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे बाजार समितीला मिळणारे थोडेफार उत्पन्नही बंद झालेय. कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत. अशा आर्थिक अडचणीत असतानाही या निवडणूकीसाठी पाच ते सहा लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो निधी भरण्यासाठीही समितीकडे पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांचे पगार थकवून व इतर जमा पैशांतून थोडाफार निधी भरण्यात आला आहे. उर्वरित निधी भरण्यासाठी समितीची दमछाक होतेय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_837.html", "date_download": "2021-09-21T09:09:58Z", "digest": "sha1:6XZT2GQMXJESNALIHB2TJXFHZYMJTHLG", "length": 5052, "nlines": 56, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "शेळी राखणदाराचा खून", "raw_content": "\nHomeचंद्रपूर शेळी राखणदाराचा खून\nवरोरा (तालुका प्रतिनिधी)शहरालगत असलेल्या फुकट नगर येथे शुल्लक वादावरून खून झाल्याची घटना घडली असून इंदिरानगर या भागातील हे दोन्हीही रहिवाशी आहेत .या भागात झोपडपट्टीत राहणारे नामदेव गोविंद रागीट वय 55 वर्षे याचा जागेवरच मृत्यू झाला. नामदेव रागीट हे शेळ्या राखण्याचे काम गेल्या क��त्येक वर्षापासून या भागात करत होते. रोजप्रमाणे सकाळी 10.00वाजताच्या सूमारास शेळ्या घेऊन चरण्यासाठी जात असताना तिथेच राहणाऱ्या शैलेश चिकाटे यांच्या घराजवळ ही घटना घडली. या रोड वरून नामदेव रोज आपल्या शेळ्या चरण्यासाठी घेऊन जात असताना या शेळ्या आजूबाजूचे कुंपण त्यामधील झाडेसुद्धा खात होती. त्यामुळे शैलेश मी लावलेले झाडेसुद्धा ह्या बकऱ्या रोज खात होत्या याचाच राग येऊन काही वेळा यांचे वाद निर्माण झाले होते. परंतु आज शेळ्यांनी शैलेश चिकाटे यांनी लावलेले फुल झाडे व मैदीचे झाड खाल्ल्याने वाद सुरू झाला. शैलेश यांचा राग अनावर झाल्यानंतर त्याने त्याच ठिकाणी असलेल्या लोखंडी सबलेने नामदेव यांच्या डोक्यावर वार केला यामध्ये नामदेव जागेवरच मृत्युमुखी पडला.वाद सोडवण्याच्या अगोदरच नामदेव यांचा मृत्यू घटनास्थळीझाला . त्यामुळे या परिसरात शोकाकुल वातावरण पसरले असून आरोपीने स्वतःच पोलीस स्टेशन वरोरा येथे पोहोचून सरेंडर केले.\nनामदेव यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शवविच्छेदनासाठी नेला असून पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=94&product_id=561", "date_download": "2021-09-21T09:47:34Z", "digest": "sha1:K6PQ4KHDWEJE5EHMO2L6WI4AECQXCBJB", "length": 3214, "nlines": 65, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Jatibhedache Antapravah | जातीभेदाचे अंत : प्रवाह", "raw_content": "\nराज्यघटनेनुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे . प्रत्यक्ष व्यवहारातही आपण जाती - निर्मुलनाविषयी बोलत असतो . परंतु ठोस प्रयन्त केले जात नाहीत .\nवरकरणी एखाद्या शांत भूखंडाखाली तप्त लाव्हारसाचे प्रवाह असावेत त्याप्रमाणे समाजव्यवस्थेच्या अंतरंगात जातीभेदाचे अंत : प्रवाह दडलेले आहेत . जगात जेथे जातीव्यवस्थेची उतरंड नाही , तेथे वर्ण - वंश भेदाने समाज पोखरलेला आहे .\nसमाजव्यवस्थेतील ह्या मानवनिर्मित परंतु अमानवी प्रवृत्तीचा प्रवास व सद्य : स्थितीतील त्याचे ���्वरूप यांचा आलेख लेखकाने येथे मांडला आहे .\nसमाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सामजिक चळवळीतील तळमळीचे कार्यकर्ते जयदेव गायकवाड यांच्या ' संविधान सभेत डॉ.आंबेडकर ' या पुस्तकाप्रमाणेच याही पुस्तकाचे वाचक स्वागत करतील यात शंका नाही .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/tata-sons-to-acquire-majority-stake-in-tejas-networks/articleshow/84889865.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-09-21T09:16:25Z", "digest": "sha1:3KXXSUTT5YROQU7RP3K72VZ65AXY3FVQ", "length": 18545, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "5G network: 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nगेल्या अनेक महिन्यांपासून भारतात ५जी नेटवर्कविषयी चर्चा सुरू आहे. सध्या भारतात ग्राहक ४जी नेटवर्क वापरत आहे. मात्र, अनेक कंपन्यांनी ५जी चे टेस्टिंग सुरू केल्याने लवकरच ५ जी सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुप देखील ५जी टेक्नोलॉजीत क्रांती करण्यास तयार आहे. रिलायन्स जिओने आधीच ५जी बाबत आपली योजना जाहीर केली आहे. आता टाटा ग्रुपचा देखील यात समावेश झाला आहे. टाटा सन्सने टेलिकॉम इक्विपमेंट मेकर Tejas Network मध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारानंतर आता टाटा ग्रुपची ५जी मध्ये एंट्री होणार आहे व नोकिया, Ericsson आणि Huawei सारख्या कंपन्यांना टक्कर देईल. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत ५जीची घोषणा केली होती. जिओने अत्याधुनिक स्टँडअलो ५जी तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवले आहे. चाचणीमध्ये १ जीबीपीएसपर्यंत स्पीड देखील मिळाला आहे. जिओ दिल्ली, मुंबईसह अनेक शहरात ५ जी नेटवर्कची चाचणी करत आहे.\n5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nगेल्या अनेक महिन्यांपासून भारतात ५जी नेटवर्कविषयी चर्चा सुरू आहे. सध्या भारतात ग्राहक ४जी नेटवर्क वापरत आहे. मात्र, अनेक कंपन्यांनी ५जी चे टेस्टिंग सुरू केल्याने लवकरच ५ जी सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुप देखील ५जी टेक्नोलॉजीत क्रांती करण्यास तयार आहे. रिलायन्स जिओने आधीच ५जी बाबत आपली योजना जाहीर केली आहे. आता टाटा ग्रुपचा देखील यात समावेश झाला आहे. टाटा सन्सने टेलिकॉम इक्विपमेंट मेकर Tejas Network मध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारानंतर आता टाटा ग्रुपची ५जी मध्ये एंट्री होणार आहे व नोकिया, Ericsson आणि Huawei सारख्या कंपन्यांना टक्कर देईल. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत ५जीची घोषणा केली होती. जिओने अत्याधुनिक स्टँडअलो ५जी तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवले आहे. चाचणीमध्ये १ जीबीपीएसपर्यंत स्पीड देखील मिळाला आहे. जिओ दिल्ली, मुंबईसह अनेक शहरात ५ जी नेटवर्कची चाचणी करत आहे.\n​४३.३५ टक्के हिस्सेदारी खरेदी करणार\nटाटा सन्सचे यूनिट Panatone Finvest Ltd हे तेजस नेटवर्कमधील ४३.३५ टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. या कराराबाबत माहिती देताना तेजस नेटवर्कने म्हटले आहे की, त्यांनी टाटा सन्सची (टाटा समूहाची होल्डिंग फर्म) सहाय्यक कंपनी पॅनाटोन फिनवेस्टसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत कंपनी पॅनोटोनाल २५८ रुपये प्रति शेअर या दराने १.९४ कोटी इक्विटी शेअर देईल. याचे एकूण मुल्य ५०० कोटी रुपये असेल.\nकंपनीने माहिती दिली की, त्यानंतर ३.६८ कोटी वॉरंट्सचे प्राधान्याने वाटप केले जाईल. ज्यात २५८ रुपये प्रति इक्विटी शेअरच्या दराने एक शेअर बदलला जाईल. ज्याचे एकूण मूल्य ९५० कोटी रुपये असेल. निवेदनात म्हटले आहे की, पॅनाटोनकडून वॉरंट जारी झालेल्या तारखेनंतर ११ महिन्याच्या आत एक अथवा वेगवेगळ्या टप्प्यात या पर्यायाचा वापर केला जाईल. याद्वारे टाटा सन्सच्या कंपनीकडे मोठी हिस्सेदारी येणार आहे व कंपनी ५ जी नेटवर्कमध्ये देखील एंट्री करेल.\n​तेजस नेटवर्कमध्ये ७२ टक्के हिस्सेदारी\nनिवेदनात म्हटले आहे की, पॅनाटोन व्यवस्थापनातील काही कर्मचाऱ्यांकडून तेजस नेटवर्कचे १३ लाख इक्विटी शेअर्सचे अधिग्रहण करेल. याचे मूल्य २५८ रुपये प्रति इक्विटी शेअरपेक्षा अधिक नसेल व याचे एकूण मुल्य ३४ कोटी रुपये आहे. यानंतर पॅनाटोन आणि टाटा समूहाच्या काही अन्य कंपन्या सेबीच्या अधिग्रहणाच्या नियमानुसार तेजस नेटवर्कच्या ४.०३ कोटी इक्विटी श���अर्सचे अधिग्रहण करण्यासाठी खुली ऑफर देतील. काही वर्षात हा करार पूर्ण झाल्यानंतर टाटा सन्सची तेजस नेटवर्कमध्ये ७२ टक्के हिस्सेदारी असेल.\n​TCS आणि Airtel स्वदेशी ५जी तंत्रज्ञानासाठी सोबत\nटाटा ग्रुप ५जी नेटवर्कच्या जगतात क्रांती आणण्याच्या तयारीत आहे. सॉफ्टवेअर कॅपेबिलिटीबद्दल सांगायचे तर टीसीएसच्या मदतीने हे काम करणे शक्य होईल. तर तेजस नेटवर्कच्या मदतीने हार्डवेअर सपोर्ट मिळेल. गेल्या महिन्यातच Bharti Airtel आणि टाटा ग्रुपची कंपनी टीसीएसने भारतात ५जी नेटवर्कसाठी स्ट्रॅटिजिक पार्टनरशिपची घोषणा केली होती. टेलिकॉम कंपनी एअरटेल जानेवारी २०२२ पर्यंत भारतात ५जी नेटवर्कच्या पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करण्याच्या तयारीत आहे.\nटाटा ग्रुप भारतात ५जी साठी पूर्ण तयारीत आहे. रिपोर्टनुसार, तेजस नेटवर्क आणि टाटा सन्सकडून पीएलआय स्कीम अंतर्गत इन्सेंटिव्हसाठी देखील अर्ज करण्यात आला आहे. तेजसच्या स्थापनेचा उद्देशच टेलिकॉम कंपन्यांना इक्विपमेंट्सचा पुरवठा करणे हा आहे. एकीकडे जिओ भारताताला २जी मुक्त करत, ५ जी युक्त करण्याची घोषणा करत आहे. तर आता टाटा ग्रुप देखील तेजसमध्ये हिस्सेदारी खरेदी करत जिओला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n स्टीव्ह जॉब्स यांच्या हस्तलिखित नोकरी अर्जाची तब्बल ‘एवढ्या’ कोटींना विक्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरिलायन्स जिओ तेजस नेटवर्क टाटा सन्स एअरटेल Tata Sons Jio Airtel 5जी इंटरनेट 5जी 5G network\nविज्ञान-तंत्रज्ञान १७ वर्षीय मुलानं IRCTC च्या सिस्टममध्ये शोधले बग, लाखो प्रवाशांना झाला मोठा फायदा, पाहा डिटेल्स\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nमोबाइल Samsung पासून Redmi पर्यंत, ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेजसह येतात ‘हे’ शानदार फोन्स; किंमत खूपच कमी\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nविज्ञान-तंत्रज्ञान घरालाच बनवा थिएटर, 'या' कंपनीने लाँच केला ५५ इंचाचा जबरदस्त स्मार्ट टीव्ही, स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nकरिअर न्यूज गणित कठीण, फिजिक्स, केमिस्ट्री सोपा; पहिल्या दिवसाची परीक्षा सुरळीत\nसिनेमॅजिक 'अचानक ते निघून गेले', वडिलांच्या आठवणीत सोनाली पाटील भावुक\nनागपूर पत्रिका छापल्या, मंडप संजला; मात्र ऐनवेळी नवरदेव मंडपात आलाच नाही\nदेश उधमपूरच्या पटनी टॉप भागात लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात, पायलट जखमी\nमुंबई कंगना म्हणते, या न्यायालयावर माझा विश्वास नाही...\nमुंबई 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2021-09-21T09:17:34Z", "digest": "sha1:NUDXHHTJCZ7GX4NB6CO6BT7PF6QQY4EC", "length": 4466, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:हिंगोली जिल्ह्यातील तालुकेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:हिंगोली जिल्ह्यातील तालुकेला जोडलेली पाने\n← साचा:हिंगोली जिल्ह्यातील तालुके\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:हिंगोली जिल्ह्यातील तालुके या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहिंगोली (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहिंगोली जिल्हा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसेनगांव (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकळमनुरी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपा���न)\nहिंगोली तालुका (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील जिल्हावार तालुके (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवसमत (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55033", "date_download": "2021-09-21T07:34:51Z", "digest": "sha1:R4C3BHLTJCP7BIGM7UTTACOC7JSTJ3HQ", "length": 2949, "nlines": 43, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : फेब्रुवारी २०१९ | छायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nछायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nआरंभ : फेब्रुवारी २०१९\nटीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून\nतामिळनाडू आणि अंदमान - अनुष्का मेहेर\nरहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर\n - आशिष अरुण कर्ले\nआणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\nअसाही एक \"प्रवास\" - निलेश लासुरकार\nशालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर\nआरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार\nफार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले\nकविता: आयुष्याची भटकंती - संजय उपासनी\nकविता: रोज चालती पाऊले\nव्यंगचित्रे - सिद्धेश देवधर\nछायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nछायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/cricket-news-marathi/after-50-years-the-indian-team-won-the-oval-and-set-a-record-nrpd-178555/", "date_download": "2021-09-21T08:23:45Z", "digest": "sha1:X7PIL35PAOXN7QOFMCFK2O6PSH7YVJGQ", "length": 15141, "nlines": 186, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ENGvIND | ऐतिहासिक कामगिरी!!! तब्बल५० वर्षानंतर ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने मारली बाजी; 'हे' केले रेकॉर्ड | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\n तब्बल५० वर्षानंतर ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने मारली बाजी; ‘हे’ केले रेकॉर्ड\nइंग्लडच्या ३६८ धावांची आवश्यकता असताना केवळ २०९ धावांवरच इंग्लंडचा संघ गारद झाला. भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला विजया मिळवून दिला आहे. यासोबतच भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.\nओव्हल: भारतीय क्रिकेट कसोटी संघाने (Indian Cricket Team) इंग्लंडच्या संघाचा १५७ धावांनी जोरदार पराभव करत ओव्हलच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ५० वर्षांनंतर भारतीय संघाने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विजयासाठी इंग्लडच्या (England Cricket Team) ३६८ धावांची आवश्यकता असताना केवळ २०९ धावांवरच इंग्लंडचा संघ गारद झाला. भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला विजया मिळवून दिला आहे. यासोबतच भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.\nओव्हलवर भारतीय संघाने मिळवलेल्या विजय हा विविध अर्थांनी खास आहे. भारताने ५० वर्षांनंतर ओव्हलवर कसोटी सामना जिंकला आहे. ५० वर्षांपूर्वी १९७१ मध्ये भारतीय संघाने प्रथमच इंग्लंडमध्ये ओव्हलवर कसोटी जिंकून मालिकादेखील जिंकली होती. भारतीय संघाच्या या विजयाचा देशभर जल्लोष साजरा केला जात आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.\nलसीकरणाच्या मोहिमेत आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा महान दिवस. नेहमीप्रमाणेच ‘टीम इंडियाचा’ विजय,” असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले.\nसचिन तेंडुलकरनेही दिल्या शुभेच्छा\nयाबरोबरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही “जबरदस्त पुनरागन. प्रत्येक धक्क्यानंतर सर्वांनी पुनरागमन केलं. अजून पल्ला गाठायचा आहे. ३-१ नं इंग्लंडचा पराभव करूया,” असं म्हणत ट्विटरद्वारे टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.\nटीम इंडियाने केलेत ‘हे’ विक्रम\n– भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा हा ३८ विजय आहे.\n– इंग्लंडमध्ये भारताचा हा ९ वा कसोटी विजय होता. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या देशात कसोटी सामने जिंकले आहेत.\n– १९८६ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत दोन सामने जिंकले आहेत. १९८६ मध्ये देखील भारताने कसोटी मालिका जिंकली होती.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/horoscope/today-horoscope-video-in-marathi-24-july-2021-rashi-bhavishya-video/videoshow/84696761.cms", "date_download": "2021-09-21T09:17:00Z", "digest": "sha1:PTIHULNIORG5E5GFCU5BRVXIDYZVEYXT", "length": 4078, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराशीभविष्य व्हिडीओ २४ जुलै २०२१ शनिवार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआणखी व्हिडीओ : भविष्य\nराशीभविष्य व्हिडीओ १८ सप्टेंबर २०२१ शनिवार...\nराशीभविष्य व्हिडीओ १७ सप्टेंबर २०२१ शुक्रवार...\nनवरात्रोत्सव : महत्त्व, महात्म्य आणि परंपरा...\nराशीभविष्य १६ सप्टेंबर २०२१ गुरुवार...\nअधिक मास म्हणजे काय जाणून घ्या माहिती आणि महती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!!-2783/", "date_download": "2021-09-21T09:04:30Z", "digest": "sha1:C23V73SWOOJZSAHJZFLJKRUJKWRHHAQH", "length": 6167, "nlines": 159, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-...........सगऴा बटट्याबोऴ केला!!!-1", "raw_content": "\nइतके दिवस विचार केला\nसांगू का मी तिला\nखूप भीती वाटत होती\nती आणेल् तिच्या भावाला\nभावाने तिच्या घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला\nबघत् असे मी तिला\nती मात्र बघत असे\nबाजूवाल्याने घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला\nएके दिवशी विचार करूण\nतिला गुलाब देऊ ठरविले\nगुलकन्दाने घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला\nकॅलेंडरात वॅलेंटाइन् डे दोन दिवसात\nमग काय् सगऴ्यांबरोबर् मीही होतो कि जोमात्\nपण दुसऱ्य़ाच दिवशीची खबरबात\nम्हणे तीची पणजी गेली ढगात\nपणजीने तीच्या घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला\nएके दिवशी गच्चिवरति पाठ्मोरी तिला बघितले\nक्षणात् माझ्या मनातले तिला सान्गितले\nपाठ्मोरी ति मुर्ति वळताच् त.. त.. प.. प.. झाले\nकारण् मला तिच्या आईचे दर्शन् झाले\nआईने तिच्या घोळ् केला सगळा बट्ट्याबोळ् केला\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nबघत् असे मी तिला\nती मात्र बघत असे\nएके दिवशी विचार करूण\nतिला गुलाब देऊ ठरविले\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nRe: ...........सगऴा बटट्याबोऴ केला\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/REL-manache-shlok-ramdas-swami-3488644.html", "date_download": "2021-09-21T08:29:23Z", "digest": "sha1:BINQTKG4YXRZ4Q6Z652UETNUHX5NI5EL", "length": 4227, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "manache shlok ramdas swami | समर्थांची वाणी : रावणाचे साम्राज्य का बुडाले ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसमर्थांची वाणी : रावणाचे साम्राज्य का बुडाले \nजगातील सर्व दृश्य वस्तूंवर काळाची सत्ता चालते. आज आपण श्रीमंतीचा उपभोग घेत असलो तर उद्या ती श्रीमंती तशीच टिकेल असे नाही. काळाच्या मर्जीनेच सर्व घडामोडी घडून येतात. अखेर काळ सर्वांना खाऊन टाकतो.\nअसे जर आहे तर माणसाच्या हातात काय आहे काळ कसाही आला तरी आपली वासना चांगली ठेवणे हे माणसाच्या हातात आहे. पूर्वसंचीत जसे असेल तसे मानून वैभव भोगील किंवा विपत्ती भोगील.\nज्या अंतःकरणात भगवंताचे स्मरण स्थिरावते तेच शुध्द होय. भक्त असाच असतो. उलट दुष्ट वसन पोसणारा माणूस वैभवाने उन्मत्त बनतो. आपण फार मोठे आहोत असा त्यास भ्रम होतो. त्याच्या दुष्कार्मांनी समाज हैराण होतो. काळ फिरल्यानंतर त्याचे वैभव नष्ट होते आणि तो कालवश झाल्यावर लोक सुटकेचा निःश्वास सोडतात. यासाठी श्रीसमर्थांनी एक चांगले उदाहरण आपल्या श्लोकातून सांगितले आहे. उन्मत्त झालेल्या रावणाचे काळ फिरल्यानंतर काय झाले....\nमना संग पां रावणां काय झालें |\nअकस्मात तें राज्य सर्वें बुडालें |\nम्हणोनी कुडी वासना सांडि वेगी |\nबळें लागला काळ हा पाठिलागी ||\n रावणाच्या जीवनाचा अंत कसा झाला ते पाहा. काही कल्पना नसतांना त्याचे येवढे साम्राज्य पार बुडाले. म्हणून दुष्ट वासना चटकन सोडून दे, काळ हा, नको म्हटलें तरी प्रत्येकाच्या मागे येत आहे.\n(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/petrol-diesel-price-28-may-2021/", "date_download": "2021-09-21T09:23:28Z", "digest": "sha1:ELDY374LPD42LMUL5RDDPUB4JBGUXTK3", "length": 6021, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "आजचे पेट्रोल आणि डीझेलचे दर जाहीर ; जाणून घ्या नवे दर | Jalgaon Live News", "raw_content": "\nआजचे पेट्रोल आणि डीझेलचे दर जाहीर ; जाणून घ्या नवे दर\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On May 28, 2021\n गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. देशातील तेल कंपन्यांनी नुकतंच पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहे. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज शुक्रवारी मात्र त्यात कोणाताही बदल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.\nदेशभरातील विविध शहरांमधील काल पेट्रोलची किंमत 18 ते 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत 28 ते 32 पैसे प्रतिलीटरने वाढ झाली होती. आज मात्र हे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.\nदरम्यान, जळगावमध्ये पेट्रोल प्रति लिटर १००.८६ इतका आहे. तर डीझेल प्रति लिटर ९१.२८ इतका आहे. तर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९९.९४ रुपयांवर झाला आहे. तर डिझेलचा भाव ९१.८७ रुपये आहे. धुळे मध्ये पेट्रोलचा भाव ९९.६१ रुपये इतका आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ९०.०८ आहे. नंदुरबारमध्ये पेट्रोल १००.४५ रुपये प्रतिलिटर आहे. तर डीझेल ९०.८९ रुपये आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/798977", "date_download": "2021-09-21T09:13:00Z", "digest": "sha1:25MXKWX3EEIJMFKF5SCYD5JW3VREUAT2", "length": 2167, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ६०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ६०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:४८, २२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:608\n१२:२४, १३ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: et:608)\n१३:४८, २२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:608)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-htm-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-09-21T08:36:31Z", "digest": "sha1:3NFV47UHUL6OZVYXGJ5WUFQPQPRQ66YL", "length": 13824, "nlines": 207, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "दिलेल्या श्रेणीतील समान घटकांसह अनुक्रमणिकांची संख्या - ट्यूटोरियलकप", "raw_content": "\nघर » तांत्रिक मुलाखत प्रश्न » डायनॅमिक प्रोग्रामिंग मुलाखत प्रश्न » दिलेल्या श्रेणीतील समान घटकांसह अनुक्रमणिकांची संख्या\nदिलेल्या श्रेणीतील समान घटकांसह अनुक्रमणिकांची संख्या\nवारंवार विचारले ग्रेऑरेंज खरंच ऑपेरा करा Snapdeal याहू\nटॅग्ज अरे क्वेरी समस्या\nआपण एक दिले जाते पूर्णांक अॅरे, क्यू क्वेरी आणि डावी आणि उजवीकडील श्रेणी. “दिलेल्या श्रेणीतील समान घटकांसह अनुक्रमणिकांची संख्या” असे म्हणतात की पूर्णा i्यांची एकूण संख्या अशा प्रकारे सोडल्यास <= i <उजवीकडे, जसे कीi = एj + 1.\nदिलेल्या श्रेणीतील समान घटकांसह अनुक्रमणिकांची संख्या मोजण्यासाठी सी ++ कोड\nदिलेल्या श्रेणीत समान घटकांसह अनुक्रमणिकांची संख्या मोजण्यासाठी जावा कोड\nक्वेरी 1 साठी, जिथे डावीकडे = 2, उजवीकडे = 6\nक्वेरी 2 साठी, जिथे डावीकडे = 4, उजवीकडे = 8\nजर वर्तमान अ‍ॅरे घटक पुढील घटकाच्या समान असेल तर तयार केलेल्या अ‍ॅरेचा घटक 1 बरोबर चिन्हांकित करा.\nजर निर्देशांक 0 च्या बरोबरीचा नसेल तर अ‍ॅरेडी डमीच्या वर्तमान अ‍ॅरे घटकांचा आणि पुढील अ‍ॅरे घटकाचा अ‍ॅरे डमी [i] मध्ये संचयित करा.\nक्वेरीचे निराकरण करा, जर डावी स्थिती 0 च्या बरोबरीने असेल तर अ‍ॅरेडी डमी [उजवे -1] परत करा, अन्यथा अ‍ॅरेडी डमी [उजवे -1] आणि अ‍ॅरे डमी [डावे -1] मधील फरक परत करा.\nआम्हाला एक दिले जाते पूर्णांक अ‍ॅरे आणि डावी बाजू आणि उजवीकडे एक श्रेणी. आम्हाला जवळपासचे घटक एकमेकांच्या बरोबरीने अशा प्रकारे निर्देशांकांची संख्या शोधण्यास सांगितले जाते. आम्हाला दोन भिन्न निर्देशांक असलेली दोन समान जोडलेली तत्त्वे आढळल्यास, नंतर 1 मोजा आणि इतकेच. मग आम्ही जास्तीत जास्त आकाराचा अ‍ॅरे बनवू. आम्ही अनुक्रमणिकेची गणना करणारी एक फंक्शन तयार केली आहे जी दिलेली अट पूर्ण करते. अट अशी आहे की दोन समीप घटक एकमेकांच्या बरोबरीचे आहेत.\nStartरेच्या लांबीपेक्षा कमी असलेल्या आरमेतून आपण अ‍ॅरेमधून पुढे जाऊ. तर अ‍���रेचा चालू घटक अ‍ॅरेच्या पुढील घटकाइतका आहे की नाही हे तपासून बघू. जर स्थिती सत्य असल्याचे आढळले तर. मग आम्ही ते मूल्य सध्याच्या निर्देशांकाला 'टू 1' म्हणून चिन्हांकित करतो. आम्ही हे 1 चिन्हांकित करीत आहोत कारण आपल्याला जवळचे कोणतेही घटक समान आहेत का ते कळेल. मग प्रत्येक जोडी गणना 1 मानली जाईल, पुढील जोडी मागील घटकासारख्या एका घटकासह 2 मोजली जाईल, आणि असेच. एन जोड्या समान असल्यास एन -1 ची गणना होईल. तसेच जर निर्देशांक मूल्य 0 नसेल तर याचा अर्थ असा की जेव्हा ते प्रथम घटक नसल्यास ट्रॅव्हर्सिंग करतात. अ‍ॅरेडम्मीच्या वर्तमान निर्देशांकात अ‍ॅरेडम्मी करंटचा घटक आणि मागील घटकाची बेरीज संचयित करा.\nदिलेल्या श्रेणीतील डावे अनुक्रमणिका 0 च्या समान असल्यास दिलेल्या क्वेरीसाठी अ‍ॅरेडम्मी [उजवीकडे - 1] परत करा. नाहीतर 0 नसेल तर अ‍ॅरेडम्मी [उजवे - 1] आणि अ‍ॅरे डमी [डावे - 1] मधील फरक परत करा.\nदिलेल्या श्रेणीतील समान घटकांसह अनुक्रमणिकांची संख्या मोजण्यासाठी सी ++ कोड\nदिलेल्या श्रेणीत समान घटकांसह अनुक्रमणिकांची संख्या मोजण्यासाठी जावा कोड\nओ (1) प्रत्येक क्वेरीसाठी आणि O (n) प्री-संगणनासाठी.\nअंदाज क्रमांक उच्च किंवा निम्न II\nO (n) जेथे “एन” अ‍ॅरे मधील घटकांची संख्या. अ‍ॅरेडमी तयार करण्यासाठी ही जागा आवश्यक आहे.\nश्रेणी डायनॅमिक प्रोग्रामिंग मुलाखत प्रश्न टॅग्ज अरे, ग्रेऑरेंज, खरंच, मध्यम, ऑपेरा, करा, क्वेरी समस्या, Snapdeal, याहू पोस्ट सुचालन\nसर्वांत लांब बायटॉनिक उपखंड\nएकाधिक अ‍ॅरे श्रेणी वाढीव ऑपरेशन्सनंतर सुधारित अ‍ॅरे मुद्रित करा\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}