diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0561.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0561.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0561.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,462 @@ +{"url": "http://konkanvruttant.com/tag/aditi-tatkare", "date_download": "2021-08-01T23:52:28Z", "digest": "sha1:WPOVQGCOOFE2KPZVYCQJAIMB46RDCRUS", "length": 7596, "nlines": 143, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Aditi Tatkare - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nराजगड, एकवीरा देवी मंदिर होणार रोपवे - कृषी पर्यटन\nचक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे...\nवावळोली कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवा - आदिती तटकरे\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत\nमालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची...\nरस्ता रुंदीकरणात बाधित हाजुरी येथील ३० कुटुंबियांना मिळणार...\nकोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी\nजनगणना: ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते...\nमिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची...\nपक्षी व निसर्ग संवर्धनातील ‘योगदान’\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती...\nरत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी महिलांना...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nदिनेश तावडे भाजपात परतले, पण मूळ सवाल अनुत्तरीतच\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/marathwada/jalna/", "date_download": "2021-08-01T23:07:49Z", "digest": "sha1:HRUZAJ7UZVQ3PKIR2D7E4MSBEEPAFPKW", "length": 6710, "nlines": 198, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "जालना Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nऔरंगाबाद -नगर रोडवर भीषण अपघात पाच ठार\nलग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला बेड्या..\nसीसीटीव्ही कॅमेऱ्यावर फोम स्प्रे मारत ; नेले एटीएम पळवून…\nशेतीच्या वादातून,केला चुलत्याचा खून…\nजालन्यामध्ये तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू\nअंगावर वितळलेले लोखंड पडून ६ कामगार जखमी\nसमृद्धी महामार्गाच्या कॅम्पमध्ये घुसला कोरोना \nबिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर\nअनैतिक संबंधाचा राग; सूनेसह प्रियकरला ट्रॅक्टरखाली चिरडले\n२२ ऑक्टोबरला धनगर समाजाचे आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलन\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nपदवीधर ; ‘पास’ कि ‘नापास’…\nया बॉलीवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण…\nमसाल्यांचे बादशाह आणि MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन…\nसिलिंडर घरी नेण्यासाठी लागतात ५० रुपये जास्त ….\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-08-01T23:17:28Z", "digest": "sha1:OBKSVBIVN557LS5YWEA7IEJKQIJZ6CXW", "length": 4457, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map जॉर्जिया - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/saidarbar-cramchandra/playsong/735/Ruso-Mam-Priyambika.php", "date_download": "2021-08-02T00:03:58Z", "digest": "sha1:4GOURPEQRQDWDJSYYOM345AIPTPXREKC", "length": 8702, "nlines": 129, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ruso Mam Priyambika -: रुसो मम प्रियअंबिका : SaiDarbar (C.Ramchandra) : साई दरबार (सी.रामचंद्र)", "raw_content": "\nदिला जन्म तू,विश्व हे दाविलेस.किती कष्ट माये,सुखे साहिलेस,\nजिण्यालागि आकार माझ्या दिलास,तुझ्या वंदितो माउली,पाउलांस\nगदिमांनी साईबाबांच्या गौरवार्थ लिहिलेली ही 'साई दरबार' गौरव गीते,गंमत म्हणजे गदिमांनी ही गीते 'राम गुलाम' या टोपण नावाने लिहिली होती,यातील 'काकड आरती करितो साईनाथ देवा' हे गीत शिर्डीच्या साई मंदिरात सकाळी काकड आरती म्हणून नित्यनियमाने गायले जाते,तसेच 'शिर्डी पंढरपूर माझे' ही गीत पण मंदिरात सारखे गायले जाते.\nया गीतांचे संगीतकार आहेत सी.रामचंद्र\nगीतकार: ग.दि.माडगूळकर (राम गुलाम या टोपण नावाने) Lyricist: Ga.Di.Madgulkar (As Ram Gulam)\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nकाकड आरती करितो साईनाथ देवा\nएकाग्र नेत्र तू लाव तुझे मजकडे\nअनंता तुला ते कसे रे स्तवावे\nउठा उठा श्री साईनाथ गुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/blog/page/2/", "date_download": "2021-08-01T23:11:20Z", "digest": "sha1:U6J4XZEOGPJ5A6LJ5Q4VZPXWYYMJYGSC", "length": 16828, "nlines": 174, "source_domain": "jaihindbks.com", "title": "BLOG – Page 2 – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nखाजगी व्यावसायि�� शिक्षणसंस्थांच्या शुल्क विनियमनबाबत कायदा व तक्रार प्रणालीबाबत सविस्तर माहिती\nमहाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम २०१५ कायदा व तक्रार प्रणालीबाबत सविस्तर माहिती\nमहाविद्यालयातील प्रवेश अर्जासाठी शुल्क निश्चितीबाबतचा नियम व प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार प्रणाली\nमहाविद्यालयातील प्रवेश अर्जासाठी शुल्क निश्चितीबाबतचा नियम व प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार प्रणाली\nTagged अर्ज, उच्च न्यायालय, गुणवत्ता यादी, प्रवेश अर्ज, महाविद्यालय प्रवेश, माहिती प्रवेश पुस्तिका, शुल्कLeave a comment\nघरगुती एलपीजी सिलेंडर पुरवठाबाबत कायदे व नियम तसेच तक्रार प्रणालीची सविस्तर माहिती\nएलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कालमर्यादा, भारत गॅस, इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम ई. कंपन्यांद्वारे पुरविण्यात येणारे घरगुती एलपीजी सिलेंडर अथवा गॅस यांनी वेळेवर एलपीजी सिलेंडर न पुरविल्यास कोणती कारवाई करावी, तक्रार प्रणालीची सविस्तर माहिती\nTagged अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५, इंडियन ऑईल नियम, एलपीजी वितरक एजन्सी, एलपीजी सिलेंडर पुरवठा कायदे नियम, घरगुती एलपीजी सिलेंडर तक्रार, नागरिकांची सनद, पीजीपोर्टल, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत गॅस नियम, मराठी नियम व कायदे, हिंदुस्तान पेट्रोलियम नियम1 Comment\nखराब रस्ते, खड्डे ई. विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nखराब रस्ते व खड्डे तसेच त्यामुळे होणारे रस्ते अपघात ई विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nTagged औरंगाबाद खंडपीठ आदेश निर्णय, औरंगाबाद महानगरपालिका तक्रार, खराब रस्ते खड्डे अपघात विरोधात मुंबई उच्च न्यायालय निर्णय, खराब रस्ते व खड्डे विरोधात तक्रार प्रणाली, नागपूर खंडपीठ आदेश निर्णय, नागपूर महानगर पालिका तक्रार, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, मुंबई उच्च न्यायालय आदेश निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, High Court Judgments Against Bad Road, Pot Holes & Accidents in MarathiLeave a comment\nराष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती (MSCPCR & NCPCR -Child Rights)\nराष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत��र सविस्तर माहिती-बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम २००५ च्या सविस्तर तरतुदींच्या माहितीसहित\nTagged बाल हक्क, बाल हक्क आयोग तक्रार प्रणाली, बाल हक्क संरक्षण अधिनियम २००५, बाल हक्क संरक्षण आयोग पत्ता, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगLeave a comment\nअन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी\nअन्याय व भ्रष्टाचारा विरोधात अधिकारी, शासकीय विभाग अथवा लोकसेवक यांच्याकडे तक्रारींपासून कायदेशीर लढाईस सुरुवात कशी करावी, तक्रार निवारण प्रणालींचा कसा वापर करावा, पोच कशी घ्यावी, पोच न दिल्यास काय करावे, माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केव्हा करावा, या सर्व विषयांबाबत मार्गदर्शन केले आहे\nTagged अधिकारी, अन्याय, आयोग, कायदेशीर लढाई, जन आंदोलन, तक्रार, तक्रार निवारण, तक्रार पोच, न्यायालय, भ्रष्टाचार, याचिका, लोकसेवक4 Comments\n‘आधी उच्च न्यायालयात याचिका करा’ आठ राज्यांच्या पालकांना फी माफी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला\n‘आधी उच्च न्यायालयात याचिका करा’ आठ राज्यांच्या पालकांना फी माफी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला- आठ राज्याच्या पालकांनी शालेय शुल्क माफी तसेच शाळा पुन्हा सुरू करण्याविरोधी केलेली याचिका नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने पालकांना आधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश देऊन त्यांची याचिका नाकारली आहे. या याचिकेत अंतरिम मागणीमध्ये पालकांनी सर्वोच्च न्यायालयास जोपर्यंत कोरोनावर प्रभावी लस अथवा… Continue reading ‘आधी उच्च न्यायालयात याचिका करा’ आठ राज्यांच्या पालकांना फी माफी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nपुलिस के खिलाफ शिकायत कैसे करें- सर्वोच्च न्यायालय तथा पुलिस प्राधिकरण की जानकारी\nसामाजिक बहिष्कार अथवा जात पंचायतद्वारे वाळीत टाकणे यांस बंदी व प्रतिबंध कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/the-bodies-of-two-girls-were-found-in-unnao-while-the-condition-of-the-third-girl-was-also-critical/", "date_download": "2021-08-01T23:21:14Z", "digest": "sha1:LKPAZWMDKEAEUNNYTORMXBPEF7DATEQV", "length": 5923, "nlines": 79, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "उन्नावमध्ये दोन मुलींचे शव आढळले तर तिसऱ्या मुलीचीही प्रकृती नाजूक - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS उन्नावमध्ये दोन मुलींचे शव आढळले तर तिसऱ्या मुलीचीही प्रकृती नाजूक\nउन्नावमध्ये दोन मुलींचे शव आढळले तर तिसऱ्या मुलीचीही प्रकृती नाजूक\nउत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुली चारा घेऊन जाण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मुलींच्या काकांना कोणी तरी सांगितलं की, तिन्ही मुली शेतात पडलेल्या आहेत. काकांनी त्याठिकाणी धाव घेतली असता, त्यांची परिस्थिती पाहता त्यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यातील दोन मुलींना मृत घोषित केलं. तिसऱ्या मुलीची प्रकृतीही गंभीर असून, तिच्यावर कानपूरच्या रिजेंसी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलींच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या तोंडातून फेस निघत होता. 6 पोलिसांची टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.\nदरम्यान गावकरी हे आंदोलनाला बसले असून, पीडितेंच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बसवू नये, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पीडितेंच्या परिवाराला न्याय मिळायला हवा अशी मागणी करत परिवाराला कोणालाही भेटू दिलं जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.\nयाप्रकरणी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केंद्र सरकारला जखमी मुलीसाठी आरोग्य सेवा पुरवण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन आरोपीला कठोर शासन करता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सोबतच, उत्तर प्रदेशात दलित सुरक्षित नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवट तात्काळ लावा, असंही खरात यांनी म्हटलं आहे.\nPrevious articleभाजपा खासदार रक्षा खडसे कोरोना पॉझिटिव्ह\nNext articleत्या क्लिपमधील आवाज माझा नाही – राजेश टोपे\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/dhule-municipal-corporation", "date_download": "2021-08-01T22:53:22Z", "digest": "sha1:75XHGOCAWP3EMIWHXOXSWCMX4HEVJJ7P", "length": 2159, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "dhule Municipal Corporation", "raw_content": "\nमहापालिकेच्या आर्थिक व्यवहाराचे लेखापरिक्षण होणार\nबेकायदेशीर नियुत्यांबाबत धुळे मनपाला औरंगाबाद खंडपीठातर्फे नोटीस\nमहापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नती द्या \nआठ दिवसांत काँक्रिटीकरण; कामाआधीच बिल,मनपाचे विश्व रेकॉर्ड\nभाजपाचे भगवान गवळी यांची उपमहापौरपदी निवड\nमनपाच्या स्थायी सभेत नागरी समस्यांबाबत संताप\nमहापालिकेच्या कचरा वाहनाला आग\nएलईडी पथदिव्यांमुळे धुळे शहर उजळणार\nतृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी महापालिकेने प्रस्ताव द्या\nरस्ते खचले आतातरी दखल घेणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://mr.joborn-machinery.com/about-us/", "date_download": "2021-08-02T00:05:16Z", "digest": "sha1:SQ5XHUM6FZZG5BPZQLXSCZROA5JWNXRJ", "length": 9966, "nlines": 160, "source_domain": "mr.joborn-machinery.com", "title": "आमच्याबद्दल - फुझियान जॉबॉर्न मशीनरी कं, लि.", "raw_content": "\nफूजियान जॉबॉर्न मशिनरी कं. लि. “चीन स्टोन सिटी” -चीन, शितौ येथे जवळपास 60 एकर क्षेत्रावर व्यापते, 20,000 चौरस मीटरपेक्षा जास्त आधुनिक मानक वनस्पती आणि प्रशासनाच्या इमारतीत 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र आहे. संशोधन आणि विकास, उत्पादन, विक्री आणि दगड उत्पादन उपकरणे उत्पादकांपैकी एकामधील सेवा. अनुभवाची समृद्धी, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि शून्य-अंतराच्या अष्टपैलू सेवांमुळे कंपनीला चांगली बाजारपेठ मिळण्याची खात्री मिळते.\nमुख्य उत्पादने एसक्यूसी 5050० / /०० / -4००-DD डी ब्रिज कटिंग मशीन, एसक्यूसी १२००--4 डी मध्यम ब्रिज कटिंग मशीन, एसक्यूसी २२०० / २00०० / २00००-D डी ब्लॉक कटिंग मशीन, एसक्यू / पीसी -1300 विशेष आकाराचे प्रोफाइलिंग मशीन, एसपीजी राळ मालिका स्वयंचलित पॉलिशिंग आहेत मशीन वगैरे. कच्चा माल खरेदीपासून तयार उत्पादनाच्या कोठारापर्यंत कडक चाचणी प्रक्रिया, प्रगत चाचणी मापन उपकरणे, कठोर चाचणी प्रक्रिया, सुसज्ज असे एक व्यावसायिक गुणवत्ता नियंत्रण विभाग स्थापन करणे ही कंपनीची गुणवत्ता आमच्या कंपनीचा उद्देश आहे; उत्पादित उत्पादने अधिक चांगली होती हे सुनिश्चित करण्यासाठी विविध प्रक्रिया काटेकोरपणे नियंत्रित केल्या जातात.\nकंपनी \"लोकांद्वारे अग्रगण्य, गुणवत्तेनुसार जतन करणे, उत्कृष्टतेने जिंकणे, आकृतीनुसार नवीन\" अशी भावना ठेवत आहे, भविष्यात कंपनी तंत्रज्ञान आणि वृत्ती व्यावसायिक सेवा प्रदान करेल जे सतत सेवा गुणवत्तेत शक्ती वाढवते चीन उत्पादन. 2025 \", पुनरुज्जीवन चीन दगड उपकरणे उत्पादन आणि अथक प्रयत्नांसाठी.\nजॉबर्न मशिनरीने दगड यंत्रसामग्री उत्पादनात चांगला अनुभव असलेले एक व्यावसायिक संघ तयार केला आहे. 20 वर्षांहून अधिक काळ, 60,000 हून अधिक दगड उपकरणे उत्पादन समृद्ध अनुभव आणि तंत्रज्ञानाच्या संग्रहामुळे कंपनीचे तंत्रज्ञान उत्पादक तंत्रज्ञानामध्ये एक फायद्याची संधी निर्माण करुन आपल्या समवयस्कांपेक्षा नेहमीच पुढे राहण्यास सक्षम बनले आहे आणि आधुनिक दगड प्रक्रिया तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या गरजा त्वरीत प्रतिबिंबित करतात. उत्पादनांचे उत्पादन, तंत्रज्ञान आणि उत्पादने उद्योगातील आघाडीवर बनविणे.\nव्यवसायातील मुख्य तत्त्वाची भावना ठेवून काम करणारी यंत्रणा \"लोकांद्वारे प्राधान्याने, गुणवत्तेनुसार वाचवा, उत्कृष्टतेने जिंकून, आकृतीनुसार नवीन\". केंद्राच्या रूपात ग्राहकांची मागणी घ्या, प्रथम श्रेणी गती, प्रथम श्रेणी तंत्रज्ञानासह, \"ग्राहकांच्या अपेक्षापेक्षा जास्त, उद्योग मानकांच्या पलीकडे\" सेवा लक्ष्यासह, ग्राहकांना सर्वसमावेशक प्री विक्री, विक्री, विक्री नंतरची सेवा संपूर्ण प्रक्रिया.\nफुझियान जॉबॉर्न मशीनरी कं, लि.\nहेलियन पायनियर पार्क, शुटॉ टाउन, नानान सिटी, फुझियान प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/notice/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-08-02T00:38:24Z", "digest": "sha1:WNZO33CLHUZ6JYLNWALSE73SFAORYUMW", "length": 3728, "nlines": 92, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "अंतिम प्रभाग रचना अधिसूचना नगरपंचायत लांजा | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nअंतिम प्रभाग रचना अधिसूचना नगरपंचायत लांजा\nअंतिम प्रभाग रचना अधिसूचना नगरपंचायत लांजा\nअंतिम प्रभाग रचना अधिसूचना नगरपंचायत लांजा\nअंतिम प्रभाग रचना अधिसूचना नगरपंचायत लांजा 30/11/2019 31/12/2019 पहा (6 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 31, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.khadedipak.com/2020/12/success-without-the-steps-of-failure-impossible.html", "date_download": "2021-08-01T23:18:27Z", "digest": "sha1:JNGWUBTQLUPRVCJZU4VMQPRBPOM4OYDM", "length": 17894, "nlines": 135, "source_domain": "www.khadedipak.com", "title": "अपयशाच्या पायरीशिवाय आपल्याला यशाचे शिखर गाठता येत नाही. I Failure is only the first step to achieve success. - DSK ARTICLES", "raw_content": "\nप्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते पण कोणालाही अपयशी होऊ इच्छित नाही, परंतु का अपयशाला लोक घाबरत का आहेत अपयशाला लोक घाबरत का आहेत कदाचित लोक हे विसरत आहे यश मिळविण्यासाठी अपयशाची पायरी चढावीच लागते.\nआजकालच्या लोकांचा असा विचार आहे की उच्च स्तरीय स्थान गाठण्यासाठी त्यांना वाघासारखी मोठी उडी मारावी लागेल. त्यांच्या मते, यशस्वी जीवन मिळवणे खूप सोपे आहे. यश मिळवणे वाटते तेवढे सोपे कधीच नव्हते.\nप्रत्येक यशस्वी व्यक्तिने यश मिळविण्यासाठी कित्येकदा अपयशाची चव बघितलेली असते. अपयशाची पायरी न चढता यशाचे शिखर गाठणे (success insider)अशक्यच आहे. तेव्हा अपयश समोर बघुन न घाबरता त्याला सामोरे जा.\nयश मिळवणे म्हणजे नेमकं काय असतं यश मिळविण्यासाठी आपल्याला स्वःतामध्ये काय बदल करावे लागतील यश मिळविण्यासाठी आपल्याला स्वःतामध्ये काय बदल करावे लागतील अपयशाचा सामना कसा करायला पाहीजे अपयशाचा सामना कसा करायला पाहीजे या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष दिले पाहीजे.\nआपल्या चुकातुन नवीन काय शिकायला पाहीजे चुक आणि अपयश हे तर प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वपुर्ण भाग आहे. या चुकातुन आणि अपयशातुन आपण काय शिकतो हे महत्वाचे आहे. चुकातुन न शिकता पुन्हा त्याच त्याच चुका होणे अतिशय गंभीर बाब आहे.\nते इतरांचे यश पाहतात आणि मत्सर वाटतात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची त्यांना फक्त समोरची बाजू दिसते परंतु यशस्वी होण्यासाठी त्या व्यक्तिने किती संघर्ष केला हे त्यांना माहिती नसते.\nआयुष्यात त्या व्यक्तिला किती वेळा अपयशाला कितीदा सामोरे जावे लागले असेल त्यांनी त्यांचा संघर्ष कसा थांबवला असेल त्यांनी त्यांचा संघर्ष कसा थांबवला असेल या सर्व गोष्टींची जाण असणेही आवश्यक आहे.\nआपल्या अपयशाची भीती बाळगू नये म्हणून लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी फक्त हा लेख मी आज लिहित आहे. अपयश हे आपल्या जीवनाचे मुख्य मुद्दे आहेत. अपयशाशिवाय, यशस्वी जीवन मिळू शकत नाही आणि मिळाले तरी त्याला मी यश मानत नाही.\nआपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागणारा हा निसर्गाचा सुवर्ण नियम आहे. या निसर्गाच्या नियमाला मान्य करून आपल्याला पुढे चालावेच लागणार आहे.\nआपले यश आपल्या दृढनिश्चय, संकटे आणि संघर्षांची एक रचना आहे. या हेतूसाठी, आपल्याला सकारात्मक रहावे लागेल आणि आपल्या जीवनाच्या विविध चरणांमध्ये संयम बाळगावा लागेल.सकारात्मक विचार विकसित करायला लागेल.\nगंतव्य स्थानापेक्षा आपली सकारात्मक दृष्टीकोन आणि दृढ निश्चय (factors of success) अत्यंत आवश्यक आहे कारण पुढील धडपडीत आपण आणखी चांगल्या प्रकारे कार्य करू शकणार्‍या धैर्याने आपल्या दृढ निश्चयास बळकटी देण्याऐवजी आपल्यास कोणत्याही अपयशाला सामोरे जावे लागले.\nतुम्हाला (habits of successful people) असा विचार करावा लागेल की मी का अयशस्वी झालो मी काही सूचना चुकवल्या आहेत का मी काही सूचना चुकवल्या आहेत का माझ्या अपयशाची कारणे कोणती माझ्या अपयशाची कारणे कोणती जेव्हा आपण या धर्तीवर आपल्या अपयशाचे विश्लेषण करता तेव्हा आपल्याला पुढील प्रयत्नांसाठी अधिक चांगले दिशानिर्देश मिळतात.\nअपयश मिळाले म्हणुन खचून न जाता, स्वताला दोष न देता, आपण कुठे कमी पडलो, कुठे चुकलो यावर विचार करुन मार्ग काढायला पाहीजे.\nआपल्या लक्ष्यावर सातत्य ठेवल्यास आपण यशाकडे जाऊ शकता. गरुड���चंच उदाहरण घ्या, त्याच्या शिकारप्रती त्याची सातत्य व दृढनिश्चय शक्ती इतकी उच्च आहे कारण त्याला माहित आहे की त्याला शिकार पकडण्याची एकच संधी आहे.\nयाचा अर्थ असा नाही की त्याने प्रत्येक वेळी आपल्या शिकारला पकडले आहे. नाही कधीच नाही. कधीकधी तो अयशस्वी होतो परंतु तो आपल्या चुका समजून घेतो आणि यशस्वी होईपर्यंत पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो.\nआयुष्य हे फक्त विश्रांती आणि आनंद घेण्याचे नाव नाही. आपल्या ध्येयाच्या प्रति धैर्य तपासण्यासाठी आयुष्यात अनेक अडचणी असतात. चढ-उतार हा व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वपुर्ण भाग असतो परंतु याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती आपली आशा गमावते.\nआपल्याला या समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला आपल्या निर्मात्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या सर्व लोकांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होणार्‍या अडचणींचा सामना केला आहे. परंतु या त्रासांमुळे त्यांचे लक्ष्य त्यांच्यापासून विचलित होऊ शकले नाही.\nएखाद्या गरीब माणसाच्या संकटाची तुम्ही कल्पना करू शकता का कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला अगदी कमी पगाराच्या पॅकेजवर काम करावे लागेल. गरीब माणसाला आपल्या आयुष्यात आराम नको असतो पण त्याचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे आपल्या कुटुंबाला सांत्वन देणे.\nउत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे त्याला आपल्या मालकाची कठोर वागणूक सहन करावी लागत आहे. परंतु, आपल्या कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून तो आशा सोडत नाही आणि या सर्व संकटांचा सामना करतो.\nएक गोष्ट लक्षात ठेवा; आपले अपयश हे आपल्या यशाची पायर्‍या आहेत. त्वरित पळू शकत नाही अशा लहान बाळासारखे फक्त पाऊल उचला. सर्व प्रथम, तो रेंगाळण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर उभे राहण्याचा प्रयत्न करतो.\nउभे राहण्याचा प्रयत्न करीत असताना, तो बर्‍याच वेळा अयशस्वी होतो परंतु तो प्रयत्न थांबवत नाही. जर लहान मूल हार मानू शकत नाही तर आपण का हार मानू शकता. संघर्षाचा अर्थ असा आहे की आपण आपल्या स्वप्नांचा, लक्ष्य आणि कर्तृत्वाचा वेडा आहात.\nकोणत्याही क्षणी, आपण आपला संघर्ष गमावला तर आपण प्राप्त केलेल्या स्थानावरून खाली पडाल. येथे एक मुख्य मुद्दा आहे; इतर लोकांना पाहिजे असलेल्या गोष्टींसाठी संघर्ष करण्याची गरज नाही, आपल्या इच्छेच्या गोष्टींसाठी नेहमी संघर्ष कर�� कारण आपल्या आवडीचे क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे.\nशेवटी, मला एवढेच सांगायचे आहे की अपयश आपणास आपले उद्दीष्ट साध्य करण्यापासून रोखू शकत नाहीत. सर्व अपयश आपल्यासाठी धडे आहेत. जर आपण आपल्या अपयशांपासून शिकत नसाल तर ती आपली चूक आहे.\nमी त्याची पुनरावृत्ती करतो, अपयश फक्त प्रेरणा असतात. इतर लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. फक्त आपले जीवन आणि त्याचे लक्ष्य यावर लक्ष केंद्रित करा. एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा की, अपयशाच्या पायरीशिवाय आपल्याला यशाचे शिखर गाठता येत नाही.\nप्रेरणादायी कथा (inspiring stories)\nपोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे \nमराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो काकेल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का\nएका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. - मुकेश नायक\nसुप्त मन (Powers of Subconscious Mind) आणि अविश्वसनीय शक्ती\nजास्तीतजास्त संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नेमका फॉर्मुला काय आहे\nनवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१\nॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो\nपोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे \nसुप्त मन (Powers of Subconscious Mind) आणि अविश्वसनीय शक्ती\nमराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो काकेल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का\nॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1108", "date_download": "2021-08-01T22:58:24Z", "digest": "sha1:W7VJ6PTD5VDEJKNSKF6GKZZMTO26BYMP", "length": 8783, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रवा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रवा\nRead more about फोडणीचे खमंग डोसे\nRead more about रव्याचे कटलेट्स.\n'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी बदलून \"शिंगडया\"\nRead more about 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी बदलून \"शिंगडया\"\nरव्याच्या पारीचे मोदक -उकडून आणि तळून (फोटो सहित)\nRead more about रव्याच्या पारीचे मोदक -उकडून आणि तळून (फोटो सहित)\nRead more about खव्याच्या करंज्या\nमँगो कप केक्स - मायक्रोवेव्ह\nRead more about मँगो कप केक्स - मायक्रोवेव्ह\nमका कणसाच्या दाण्यांची भजी\nRead more about मका कणसाच्या दाण्यांची भजी\nसाहित्य : एक वाटी बारीक रवा , एक वाटी तांदळाची पिठी , एक वाटी मैदा , एक वाटी आंबट दही,चवीपुरते मीठ व डोश्यासाठी तेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/the-dashavatari-ganjifa-game-from-two-centuries-ago-was-preserved-by-the-bahegavankar-family-128143106.html", "date_download": "2021-08-02T00:40:47Z", "digest": "sha1:T7KWA3SL3P4PAXHOYPPH7DAI7WDJY6NZ", "length": 10215, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The 'Dashavatari Ganjifa' game from two centuries ago was preserved by the Bahegavankar family | दोन शतकांपूर्वीचा ‘दशावतारी गंजिफा’ खेळ बाहेगव्हाणकर कुटुंबाकडून जतन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदुर्मिळ ठेवा:दोन शतकांपूर्वीचा ‘दशावतारी गंजिफा’ खेळ बाहेगव्हाणकर कुटुंबाकडून जतन\nपत्त्यांशी साधर्म्य असलेला व नवग्रह, दशावतारांची माहिती देणारा खेळ\nपत्त्यांचा वापर करत विविध प्रकारचे खेळ खेळले जात असल्याचे आपण पाहतो. काळाच्या ओघात यातील काही प्रकार लुप्त झाले. पण बीड येथील माळीवेस भागातील बाहेगव्हाणकर कुटुंबीयांनी दोन शतकांपासून ‘दशावतारी गंजिफा’ हा पत्त्यांतून भारतीय संस्कृतीबाबत प्रसार करणारा खेळ पिढ्यानपिढ्या जतन केला आहे.\nआबालवृद्ध फावल्या वेळेत पत्त्यांचे विविध खेळ खेळतात. खेळाशिवाय पत्त्याचा वापर जादुसाठी, भविष्य सांगण्यासाठी केला जातो. लहान मुले पत्त्यांचा बंगलाही बनवतात. ‘दशावतारी गंजिफा’ हा पत्त्यांशी साधर्म्य असलेला खेळ प्रकार. भारतात सोळाव्या शतकात हा खेळ आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. बीडच्या माळीवेस भागातील रहिवासी तथा सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांच्याकडे दोनशे वर्षांपूर्वीचा ‘दशावतारी गंजिफा’ खेळ आहे. बाहेगव्हाणकर यांचे आजोबा शाहुराव वकील हा खेळ खेळत. गोल आकाराच्या गंजिफांचा वापर खेळासाठी करत असताना नवग्रहांचे स्मरण, दशावतारांची माहिती, संस्कृतींची देवाण-घेवाण होते. पूजा करून या खेळाला सुरुवात होते. ��दशावतारी गंजिफा’ खेळणे प्रारंभी शुभशकुन समजले जाते. गंजिफाच्या गोल पत्त्यांवर मासा, कमंडलू, परशू, वराह, सिंह, शंख, धनुष्य, तलवार, कासव, नरसिंह, वामन हे दशावतार रेखाटण्यात आलेले आहेत. खेळातील पारंपरिक, धार्मिक चित्रांतून पुरातन भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. तत्कालीन समाजात धर्माविषयाची माहिती व जागृती व्हावी, हाही एक उद्देश गंजीफा खेळण्यामागे असल्याचे जुने जाणकार सांगतात.\nमत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन अशा पहिल्या पाच राजांची चित्रं पहिल्या पाच पत्त्यांवर असतात. या पाच अवतारांत वजीरानंतर एक्का ते दस्सा असा उतरता क्रम असतो. परशुराम ते कल्की यांची चित्रं उरलेल्या राजांच्या पत्त्यावर असतात. या अवतरांत राजा आणि वजीर यांचा दर्जा पहिल्या पाच अवतारांच्या पत्त्यांइतकाच असला तरी त्यानंतर दस्सा वरिष्ठ असून त्याच्या खाली नव्वा, अठ्ठा अशा क्रमानं एक्क्याला सर्वात खालचं स्थान असतं. प्रत्येक अवताराच्या चित्रांबरोबरच असणारा घोडेस्वार म्हणजे वजीर. त्या-त्या अवताराचं चित्र आणि एक ते दहा क्रमांक असलेले दहा पत्ते या खेळात असतात. गंजीफाच्या पत्त्यांवर विष्णूचे दशावतार (नऊ ग्रह, बारा राशी यांचेही पत्ते मिळू शकतात) चित्रित करण्यात येतात. यात प्रत्येक अवताराचे बारा पत्ते असतात. हा खेळ सकाळी खेळताना राम अवतारातील मुख्य अवताराचा पत्ता असलेली, तर सूर्यास्तानंतर कृष्ण अवताराचा मुख्य पत्ता असणारी व्यक्ती खेळास सुरुवात करते. सर्वाधिक पत्ते गोळा करणारी व्यक्ती यात विजयी होते. सध्याची खेळण्याची पद्धत ही आधुनिक पत्ते खेळाशी मिळती जुळती आहे. मात्र, पूर्वी वेगळ्या पद्धतीनं हा खेळ खेळला जात होता. बाहेगव्हाणकर कुटुंबीयांनी पिढ्यानपिढ्या या खेळाची संस्कृती प्रसाराची महती सांगत मोठ्या जाणिवेने हा खेळ पर्यायाने वारसा जपला, जोपासला आहे.\nमनोरंजनासह सांस्कृतिक मूल्यांची देवाण-घेवाण :\nजुन्या काळात या खेळात वस्तूंची देवाण-घेवाण केली जात असे. तर यातून सांस्कृतिक मूल्य जपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचं साधन म्हणून हा खेळ खेळला जात असे.\nदुर्मिळ ठेवा जपला आहे; नव्या पिढीला माहिती नाही\n‘माझे वडील स्व. शाहुराव वकील बाहेगव्हाणकर हे ‘दशावतारी गंजिफा’ खेळत होते, त्यांचे तत्कालीन सहकारी स्नेही स्व. वामनराव वझे, ध���रूरकर वकील,नारायणराव देशपांडे, नागोराव कासार,अनंतराव चिंचपूरकर,गोडबोले हे ‘दशावतारी गंजिफा’ हा खेळ खेळण्यासाठी येत, तेव्हा मी शाळेत होतो. आता या खेळाची माहिती नव्या पिढीला नाही. आमच्या घराण्यातील अशा अनेक दुर्मिळ वस्तू आम्ही ठेवा म्हणून जतन करून ठेवल्या आहेत.’ - गोविंदराव बाहेगव्हाणकर, बीड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-01T22:47:29Z", "digest": "sha1:DGP2PY6YYF6TXE6GWNQNYQ5FJCSIPJDB", "length": 4849, "nlines": 71, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "गणपतीची आरती/वक्रतुंड एकदंत गौरिनंदना - विकिस्रोत", "raw_content": "\nगणपतीची आरती/वक्रतुंड एकदंत गौरिनंदना\n←गणपतीची आरती/विघ्नांत विघ्नेशा हे गजानन\nगणपतीची आरती/वक्रतुंड एकदंत गौरिनंदना\nगणपतीची आरती/जयजयाजी विघ्नांतक हे गजानन→\n1614गणपतीची आरती/वक्रतुंड एकदंत गौरिनंदना\n आरती मी करितों तुज हे गजानना॥धृ॥\nपाशांकुशा शोभे करी दु:खभंजना रत्नजडित सिंहासन बुद्धिदीपना॥ सुरनरमुनि स्मरती तुला यतो दर्शना॥१॥\nऋद्धिसिद्धि करिती सद नृत्यगायना देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना॥ विठ्ठलसुत लीन पदीं विघ्ननाशना देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना॥ विठ्ठलसुत लीन पदीं विघ्ननाशना\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०२० रोजी १४:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/12/29/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-08-02T00:29:57Z", "digest": "sha1:DI7W2HX6ISTA6XDSZROYI2BEMO5BDRAQ", "length": 5195, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुंबईतील आयआयटी विद्यार्थ्यांची कॅट परीक्षेत बाजी - Majha Paper", "raw_content": "\nमुंबईतील आयआयटी विद्यार्थ्यांची कॅट परीक्षेत बाजी\nकरिअर, मुख्य / By माझा पेपर / आयआयटी पवई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कॅट / December 29, 2014 December 29, 2014\nमुंबई – मुंबईतील तीन विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सामायिक प्रवेश परीक्षेत (कॅट) बाजी मारली असून हर्षवीर जैन, विभू गुप्ता आणि अनुराग रेड्डी अशी त्यांची नावे आहेत. त्यांना १०० पर्सेन्टाइल गुण आहेत. हे तिघेही आयआयटी पवईचे विद्यार्थी आहेत. देशभरातून एक लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ऑफलाइन म्हणजे पेनपेपर आणि ऑनलाइन अशा दोन्हीपैकी एक पर्याय निवडून विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. हर्षवीर जैन मूळचा इंदूरचा; तर अनुराग रेड्डी मूळचा हैदराबादचा आहे. यातील हर्षवीरने पवई आयआयटीत शिक्षण घेतले. आता तो नोकरी करतो. विभू गुप्ता मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकतो. तो मूळचा मुंबईचा आहे. तो कांदिवलीत राहतो.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/21/recover-overdue-electricity-bills-of-water-supply-schemes-including-street-lights-undo-broken-connections-including-stop-power-cut/", "date_download": "2021-08-01T22:52:45Z", "digest": "sha1:EGKGGTJ5DN3LRVKNJ72L2YRIO4SG2FZK", "length": 9259, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा - Majha Paper", "raw_content": "\nपथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अजित पवार, उपमुख्यमंत्री, पथदिवे, पाणी पुरवठा, वीज देयक / July 21, 2021 July 21, 2021\nमुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवून, यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात, राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकित वीज देयके व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज देयकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज देयकांवरील दंड आणि व्याज वगळून उर्वरित रक्कमेच्या पन्नास टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून महावितरण कंपनीला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने सदर थकित रक्कम चार हप्त्यात महावितरणला अदा करण्यात आली आहे.\nया संदर्भात महावितरणकडून तदनंतरच्या देय थकबाकी रकमेची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. महावितरणने वीज बिलापोटी यापूर्वी प्राप्त झालेल्या थकबाकी रकमेची तपासणी करुन योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अप्पर मुख्य सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करुन १५ ऑगस्टपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल आवश्यक शिफारसींसह सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.\nहा राज्यस्तरीय समितीचा अहवाल येईपर्यंत राज्यातील ग्रामीण/स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीजवसुली, तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवून तसेच यापूर्वी तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/3yAuIW.html", "date_download": "2021-08-02T00:55:24Z", "digest": "sha1:Q6JAF6EUUL72D4ZE75ZPPC2D65V6WUT7", "length": 9485, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोविड सेंटरमध्ये पाणी गळती", "raw_content": "\nHomeउद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोविड सेंटरमध्ये पाणी गळती\nउद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोविड सेंटरमध्ये पाणी गळती\nउद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोविड सेंटरमध्ये पाणी गळती\nदोन दिवसांच्या पावसाने ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पावसाचा फटका रुग्णालयांनाही बसला आहे. भाईंदर येेथील 'स्व. मीनाताई ठाकरे' मंडई येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील सभागृहाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या शेडमध्ये पावसाची पाणी गळती सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मीरा भाईंदरमधील रुग्णांना उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा पुरेशी नव्हती. राज्य शासनाच्या मदतीने पालिकेने दोन कोविड सेंटर तयार केले. या कोविड सेंटरचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ई-लोकार्पण पद्धतीने करण्यात आले. मात्र, जोरदार पाऊसामुळे दुसऱ्याच दिवशी स्व. मीनाताई ठाकरे सभागृहाबाहेरील आवारात बनवण्यात आलेल्या खोलीत पाणी गळती सुरू झाली. यामुळे सभागृहातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. शेवटी कर्मचाऱ्यांना हातात झाडू, खराटे घेऊन पाणी काढावे लागले. या सभागृहाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या शेडच्या आतील खोल्यांमध्ये पावसाचे पाणी पडून सामान, आरोग्याचे साहित्य भिजले आहे.\nमोठा गाजावाजा करून उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये पाण्याची गळती होऊ लागल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे. करोडो रुपये खर्चून काम करत असताना अधिकारी व ठेकेदार यांच्या नियोजनशून्य कारभारामुळेच असे प्रकार घडत असल्याची चर्चा सुरू आहे. या सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेंटरमध्येच राहण्याची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रामदेव पार्क परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे सभागृहाच्या आवारात पत्र्याचे शेड उभारून तेथे खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, मुसळधार पावसाने कोविड सेंटरमधील या खोलीत पाण्याची गळती सुरू झाल्याने तेथील डॉक्टर व कर्मचारी यांचे हाल झाले. या निकृष्ट केलेल्या कामाची चौकशी करून अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडे माहिती विचारली असता कोविड सेंटरमध्ये पाणी गळत असल्याची माहिती घेऊन ते लगेच दुरुस्त करण्यात येईल असे आरोग्य विभागाचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी सांगितले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/01/blog-post_62.html", "date_download": "2021-08-02T00:44:15Z", "digest": "sha1:RLOOOGX2CAP2ODOVOEPAA4N2LNCFCIYA", "length": 15905, "nlines": 69, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता त्याचे काय झाले", "raw_content": "\nHomeराम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता त्याचे काय झाले\nराम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता त्याचे काय झाले\nराम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ मध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे १४०० कोटी आणि अनेक क्विंटल सोने लुबाडल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही. यासंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाकडे ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रार केली होती. ४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपतर्फे राम मंदिर निर्मितीकरिता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला आहे. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टबरोबरच भाजप व आरएसएसदेखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजप-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून हा पैसा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला.\nभाजप व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे काय झाले याची माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाही. या निधी संकलनादरम्यान अपहाराच्या अनेक घटनादेखील समोर आल्या आहेत, त्या चिंताजनक आहेत. श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी समितीच्या मुरादाबाद येथील अध्यक्षांनी खोट्या पावत्या दाखवून राम मंदिराकरिता निधी गोळा करणाऱ्या ४ लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. यातून भगवान श्रीराम भाविकांची लूट होण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला लुबाडण्यात येऊ नये म्हणून भाजप-आरएसएसने गोळा केलेला निधी त्याच ट्रस्टमध्ये पोहोचला की नाही याची राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली. यासंदर्भात पत्रकार परिषदेला संबोधित करताना सावंत यांनी आपले मत मांडले.\nराम मंदिर निर्मितीसाठी देशातील सामान्य व्यक्तीलाही सहभागी होता यावं हा आमचा उद्देश आहे. राम मंदिरासाठी किती खर्च लागेल यासाठी न्यासाने अद्याप काहीही अंदाज सांगितलेला नाही. मात्र माझ्या अंदाजानुसार मुख्य राम मंदिरासाठी 300 ते 400 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर बाहेरील 70 एकर जागेवरील विकासासह हा खर्च 1100 कोटींच्या घरात जाईल. येत्या तीन ते साडेतीन वर्षात राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल आणि राम भक्तांना ते दर्शनासाठी खुलं होईल, असा विश्वास राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केला. राम मंदिराच्या निर्मितीच्या निधी संकलनाला आता सुरुवात झाली आहे. जनतेच्या सहभागातून राम मंदिर उभारण्याचा राम मंदिर न्यायासा मानस आहे. कॉर्पोरेटद्वारे असा निधी उभा करणे आम्हाला सहज शक्य होतं. येत्या तीन-साडेतीन वर्षात राम मंदिर पूर्ण होईल असंही गिरी महाराज यांनी सांगितलं. राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरु केला त्याळेळी आम्ही 4 लाख गावं आणि 11 कोटी लोकांपर्यंत पोहचू असा विचार केला होता. मात्र आता आम्ही सहा लाख गावं आणि 15 कोटी लोकांपर्यंत पोहचू असा आम्हाला विश्वास आहे. कारण हे काम करण्यासाठी आता आम्हाला विश्व हिंदू परिषदेकडून मदत मिळणार आहे. त्यांच्या कामावर आमचं लक्षही आहे, असंही गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं.\nभाजपचा खासदार गौतम गंभीरने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. राम मंदिर उभारणीसाठी वर्गणी अभियानाची सुरवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून झाली त्यांनी पाच लाखांचा चेक ट्रस्टकडे सोपवला. राष्ट्रपतींच्या नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अनेक मान्यवरांनी मोठ मोठ्या देणग्या दिल्या आहेत.\nअयोध्येतील राम मंदीर बांधण्यासाठीचा अंदाजे अपेक्षित खर्च (मंदीर बांधकाम अधिक आजूबाजूचा परिसर सुशोभिकरण वगैरे सर्व खर्च धरुन - राम मंदीर न्यास अयोध्या यांच्याकडून ��्राप्त माहितीनुसार) रु. १,१०० कोटी.\nभाजपच्या एकूण सदस्यांची संख्या १८ कोटी. (पक्षाने जाहीर केलेला अधिकृत आकडा).\nप्रती भाजप सदस्य रु.६१ पैसे ११ एवढे जमा केले तरी भव्य मंदीर निर्माण होऊ शकत. तरी यात भाजप धार्जिणे मोठे उद्योगपती यांच्या मार्फेत मिळणारी देणगी विचारात घेतलेली नाही.\nआता तरिही जर तुमच्या दरवाजावर हे देणगी मागण्यास येत असतील तर याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की रामाचं नाव घेऊन मतं मागणार्या आणि निवडणुका जिंकणार्या या लोकांची फक्त प्रत्येकी ६१ रुपये देण्याचीही दानत नाही.\nदेव धर्म हे प्रत्येकाच्या मानण्या न मानण्यावर आहे. एका मंदीराला देणगी दिली म्हणुन तुम्ही हिंदू होतं नाही आणि नाही दिली म्हणुन तुमचा धर्म भ्रष्ट होतं नाही. हा एखाद्या पक्षाच्या राजकिय अजेंड्याला बळी पडून तुम्ही भोंदू नक्कीच ठरता.\nम्हणुन पुन्हा सांगतो, \"हिंदू आहात हिंदूच रहा, भोंदू बनू नका\".\nमंदीर वही बनायेंगे, खर्चा भी हम ही उठायेंगे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/07/blog-post_13.html", "date_download": "2021-08-02T00:16:08Z", "digest": "sha1:DJLUWNUR7BRTGRFI2ZMMSNNVS5JMWYFS", "length": 10547, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई आदेश", "raw_content": "\nHome पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई आदेश\nपुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई आदेश\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, घरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरु आहेत. त्याचप्रमाणे 20 जुलै रोजी आषाढी एकादशी (पंढरपुर यात्रा), 21जुलै रोजी बकरी ईद व 23 जुलै रोजी गुरु पोर्णिमा सन उत्सव संपन्न होणार असल्याने परिसरात शांतता अबाधित राहावी यासाठी ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी 14 जुलै ते 28 जुलै दरम्यान मनाई आदेश जारी केला आहे.\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहिर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इ. कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.\nवरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत :- जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट ���िलेली आहे.\nसदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :- लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका. सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.\nसदर मनाई आदेश 14 जुलै रोजी 1 वाजेपासून 28 जुलै रोजी 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. असे जय जीत सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी कळविले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathikl.com/Photogallery.aspx", "date_download": "2021-08-01T22:49:39Z", "digest": "sha1:JBCTLEV6MQRSZETJXIIIV374MJZDU2SB", "length": 3482, "nlines": 48, "source_domain": "marathikl.com", "title": "Maharashtra Mandal Malaysia", "raw_content": "\nमहाराष्ट्र मंडळ, मलेशिया आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्नेह-संमेल��ातील विविध कार्यक्रमांतून, मराठी भाषा,संस्कृती व कला यांची ओळख पुढील पिढीला व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा आमचा प्रयत्न असतो.\nगुढीपाडवा २०१९ मकर संक्रान्ति, हळदी-कुंकू २०१९ गणेशोत्सव २०१८\nगुढीपाडवा २०१८ खाद्य जत्रा २०१८ मकर संक्रान्ति, हळदी-कुंकू २०१८\nकोजागिरी पौर्णिमा २०१३ मकर संक्रांत २०१४ श्री. दिलीप प्रभावळकर\nकथ्थक नृत्य - नेहा मुथियन (हर्डीकर) २०१३ श्री समर्थ रामदास स्वामी पादुका दौरा २०१३ गणेशोत्सव २०१३\nगणेशोत्सव २०१२ कोजागिरी पौर्णिमा २०१२ गुढीपाडवा २०१३\nकोजागिरी पौर्णिमा २०११ गुढीपाडवा २०१२ श्री समर्थ रामदास स्वामी पादुका दौरा २०१२\nमहाकाव्यातील स्त्रिया गणेशोत्सव २०११ स्पोर्टस डे\nगुढी पाडवा २०१० गणेशोत्सव २०१० गुढी पाडवा २०११\nगणेशोत्सव २००८ गुढीपाडवा २००९ गणेशोत्सव २००९\nमुख्य पान | आमच्या विषयी | बाळगोपाळ | कार्यक्रम | छायाचित्रे | इतर मराठी लिंक्स | अभिप्राय | संपर्क\n© २०१८ महाराष्ट्र मंडळ कौला लंपूर, मलेशिया. संकेत स्थळ संकल्पना व निर्मिती महाराष्ट्र मंडळ मलेशिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/269/Aathvanichya-Aadhi-Jate.php", "date_download": "2021-08-01T22:36:38Z", "digest": "sha1:6PVTBMWYYZGTM2B2VREADK6RVQJJXIXZ", "length": 7897, "nlines": 141, "source_domain": "www.gadima.com", "title": "Aathvanichya Aadhi Jate | आठवणींच्या आधी जाते | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nहस्ति सर्व संपदा,मस्तकात शारदा\nअसे असून दिनसा,झुरसी काय व्यर्थ तू,माणसा समर्थ तू\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nतिथे मनाचे निळे पाखरू\nहिरवी श्यामल भवती शेती\nलव फुलवंती, जुइ शेवंती\nशेंदरी अंबा सजे मोहरू \nचौकट तीवर बाल गणपती\nचौसोपी खण स्वागत करती\nसवे लागती कड्या करकरू \nवृद्ध कांकणे करिती किणकिण\nकिणकिण ती हळु, ये कुरवाळू\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nएक एक पाउल उ��ली\nऐक फेकते सवाल पहिला\nकशी रुसून गेली राणी\nका असा गेलास तू\nकुंभारासारखा गुरू नाही रे जगात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-01T23:58:35Z", "digest": "sha1:YTFV7L7ISVJUHM46N3W6TCW47BZH32U5", "length": 7602, "nlines": 80, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न\nसर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न\nतगडी स्टारकास्ट, धम्माल विनोदी आणि भन्नाट मनोरंजन करणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. या चित्रपटाचे शीर्षक आपल्याला नविन नाही, दिवसातून अनेकदाआपण ते ऐकतो. पण, या वाक्याशी निगडीत असलेला चित्रपट पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.\nप्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोची असून अमोल उतेकर यांनी प्रस्तुत केला आहे. या मनोरंजक चित्रपटात महेश मांजरेकर,सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर,हितेश संपत, गौरव मोरे आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.\nएकंदरीत या चित्रपटाची कथा काय आहे हे लवकरच कळेल. पण चित्रपट आणि प्रेक्षक यांना बांधून ठेवणा-या संगीताचा आज प्रकाशन सोहळा मुंबई येथील फोर सिझन हॉटेलमध्ये उत्साहात पारपडला. ह्या दिमाखदार सोहळ्याला सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, नीथा शेट्टी, संगीतकार पंकज पडघन, कोरिओग्राफर उमेश जाधव, दिलीप मेस्त्री, एडिटरआशिष म्हात्रे, डिओपी समीर आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘दिलाची तार’, गडबडे बाबा, ‘येक नंबर’, ‘तू मोरपंखी’ आणि ‘या रे या रे नाचू सारे’ अशी एकूण पाच गाणी या चित्रपटात आहेत. पंकज पडघन, उद्भव ओझा यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे तरगायक आदर्श शिंदे, सौरभ साळुंखे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, मधुरा पाटकर, उद्भव ओझा, सागर फडके, अंकिता ब्रम्हे आणि रागिणी कवठेकर यांनी ही गाणी गायली आहेत तसेच गीतकारश्रीकांत बोजेवार, वलय यांनी लिहिली आहेत. च���त्रपटाची पटकथा आणि संवाद गणेश पंडीत आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहेत.\nस्टेलारीया स्टुडियोज प्रस्तुत ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची कथा दिग्दर्शक प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असून खुमासदार विनोदामुळे प्रेक्षकांचे पूरेपूरे मनोरंजन करणारा हा चित्रपट ११जानेवरी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\nPrevious सई ताम्हणकरच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रु\nNext मुंबईकर ‘अनपेक्षित जिज्ञासा’मध्ये दिसून येतो एक वेगळाच स्पिरीट\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/07/17/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-08-02T00:44:03Z", "digest": "sha1:FOJF5M5DQPQ3MKTIQSLQVEZ56DELZEMQ", "length": 5063, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "माजी पोलीस आयुक्तांच्याविरोधात याचिका - Majha Paper", "raw_content": "\nमाजी पोलीस आयुक्तांच्याविरोधात याचिका\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / गुलाबराव पोळ / July 17, 2014 July 17, 2014\nमुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मांत्रिकाची मदत घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात पोळ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली आहे.\nडॉ़ दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.\nमात्र त्याचवेळी एका मासिकाने पोळ यांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी मांत्रिकाची मदत घेतल्याचा दावा केला. यामुळे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याची तक्रार गृहविभागाकडे केली़ त्याची दखल न घेतल्याने पाटील यांनी आता न्यायालयाचे दार ठोठावले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरर��ष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/73657", "date_download": "2021-08-02T00:34:02Z", "digest": "sha1:MXBNH6SDRD5AD7STLMBY477QXSAQ4YF2", "length": 9903, "nlines": 179, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टरबुजाची भाजी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टरबुजाची भाजी\nमसाला - कच्चे शेंगदाणे, दोन मिरच्या, लसूण , आले , कोथिंबीर - हे मिस्करमधून भरड वाटून 3-4 चमचे करून घ्यावे\nमीठ , साखर , तिखट\nतीन टरबूज आणले , चव गोड होती , पण थोडासा फुटासारखा स्वाद होता, फूट म्हणजे करी कुकुम्बर , म्हणून सरळ एकाची भाजी केली.\nटरबूज मोठ्या फोडी कापून घेतल्या. तेल तापवून जिऱ्या मोहऱ्याची फोडणी केली , कांदा परतला, त्यात हळद घातली , मसाला वाटण घातले , खाली लागू नये म्हणून एक कप पाणी घातले. मसाला शिजला की तरबुजाच्या फोडी घातल्या, तिखट घालून शिजवले, शेवटी मीठ , साखर घातले, पाणी आपोआपच भरपूर सुटते.\nटरबूज - मस्क मेलन , musk melon\nअगदी मस्त. एकदा कढी करणार आहे\nएकदा कढी करणार आहे\nमस्क मेलान म्हणजे खरबूज असे\nमस्क मेलान म्हणजे खरबूज असे वाटते. वाटर मेलान म्हणजे टरबूज किंवा कलिंगड असावं.\nगुगलवर दोन्ही दाखवत आहे\nगुगलवर दोन्ही दाखवत आहे\nमेरा खेतीबाडीका ज्ञान मुझे\nमेरा खेतीबाडीका ज्ञान मुझे अंदरसे बता रहा है मस्क मेलान खरबूजा हैं. टर्बुज्या नही.\nअसे आहे, नेटवर यलो मेलन म्हणून दाखवत आहे\nहे सन मेलन आहे\nहे सन मेलन आहे\nमी मस्त मसाला वाटण पाणी न\nमी मस्त मसाला वाटण पाणी न घालता नुसते मंद आचेवर परतुन घेतले असते. काकडीच्या भाजीसारखी चव असेल भाजीची अस वाटतंय.\nहे तर वाळुक सारखं दिसतंय.\nहे तर वाळुक सारखं दिसतंय.\nटरबुजाच्या सालांची भाजी करतात\nटरबुजाच्या सालांची भाजी करतात, मुगाची डाळ घालून.\nपांढऱ्या भागाची करत असतील ना\nपांढऱ्या भागाची करत असतील ना\nबिच्चारा काळबोका. दवाखान्यात पुड्या बांधू बांधून दमतंय नि घरी आल्यावर सैपाक पण कर्रावा लागतूय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nचटक -मटक- चटणी- चटक ...... आवळ्याची चटकदार टिकाऊ चटणी दीपा ज��शी\nपालक आणि कोथिंबीर एकत्र भाजी.. परदेसाई\nकिन्वा/Quinoa. च्या काही रेसिपीज.. सुलेखा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/essay-on-independence-day-in-marathi/", "date_download": "2021-08-01T22:33:25Z", "digest": "sha1:MH3ULHR6YKSRE3RCG5IPTJHAMYSMUPT6", "length": 10671, "nlines": 100, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "स्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध Essay On Independence Day In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nEssay On Independence Day In Marathi स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश साम्राज्यातून स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी राष्ट्रीय स्वातंत्र्योत्सव म्हणून साजरा केला जातो.\nभारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी बर्‍याच वेदना व संघर्षानंतर इंग्रजाकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांनी आपल्या देशावर जवळपास १५० वर्षे राज्य केले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या फाळणीची तारीख देखील स्वातंत्र्य दिनाचे औचित्य आहे.\nभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रसिद्ध भाषणात भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतातील ब्रिटीश राजवटीचा हा शेवट आणि मुक्त भारताची सुरुवात होती.\nस्वातंत्र्य दिनाची सुरुवात भारताच्या पंतप्रधानांच्या वार्षिक भाषणाने होते. ते देशाच्या कर्तृत्वाचा उल्लेख करतात आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वीर कार्याची आठवण करून देतात. भारताच्या पंतप्रधानाच्या हस्ते देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रध्वज फडकाविला जातात आणि त्यानंतर राष्ट्रगीत जन गण मन म्हटले जाते. राष्ट्रध्वज फडकावल्या नंतर लगेच २१ बंदुकातून आकाशात गोळ्या झाडल्या जातात.\nइथे आपल्या देशाचे वीर सैनिक काही कसरती करून दाखवितात, तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर केले जातात. राष्ट्रीय सुट्टी असल्याने या दिवशी सर्व शैक्षणिक संस्था व कार्यालये बंद असतात. सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच घेण्यात येतात. नृत्य आणि गायन स्पर्धा घेतल्या जातात. संपूर्ण वातावरण देशभक्तीने भरलेले असते. सर्व महत्वाची सरकारी कार्यालये आणि इमारती तिरंगाच्या रंगाने रंगलेल्या असतात.\nस्वातंत्र्य दिनाच्या एक किंवा दोन आठवड्यांपूर्वी बाजारपेठा तिरंगी झेंड्यानी आणि पतंगांनी भरलेली असते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आम्हाला आठवण येतात. महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई आणि इतर अनेकांचा संघर्ष भारतीय कधीही विसरू शकत नाहीत.\nस्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागील हेतू म्हणजे तरुणांच्या मनात त्यांच्या मातृभूमीबद्दल देशभक्तीची भावना जागृत करणे होय.\nअशाप्रकारे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nGeneration Gap वर तुम्ही निबंध पाठवू शकता\nलोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार Best Lokmanya Tilak Quotes In Marathi\nमित्रता दिवस पर कुछ अनमोल नारे | Slogan On Friendship In Hindi\nराष्ट्रीय एकात्मता वर मराठी निबंध Essay On National Unity In Marathi\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/01/blog-post_72.html", "date_download": "2021-08-02T00:49:15Z", "digest": "sha1:2E7PV6BXYOG52FPIN5BK4YDPMJQTUI3L", "length": 6616, "nlines": 57, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "राज्यात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे", "raw_content": "\nHome राज्यात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे\nराज्यात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे\nमराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्याला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. मराठा समाजातील काही नेत्यांनी मागणी केल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. याला विरोध करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 24 जानेवारी आणि 18 फेब्रुवारीला मोर्चे काढण्यात येणार आहेत. ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाची बैठक पुण्यात झाली. या बै��कीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.. राज्यात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, मराठ्यांचा ओबीसीत समावेश नको या मागणीसाठी हे आंदोलन करणार असल्याची माहिती जनमोर्चाच्या नेत्यांनी दिली. राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसींमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करावा ही मराठा समाजातील काही नेत्यांची मागणी आहे. या मागणीला ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा आक्रमकपणे विरोध करणार आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 24 जानेवारी आणि 18 फेब्रुवारीला मोर्चे काढण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी संघटनेकडून देण्यात आली. या आंदोलनात राज्यातील मंत्री तसेच ओबीसी नेते विजय वडेट्टीवार सहभागी होणार आहेत\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Lang-gu", "date_download": "2021-08-02T00:18:01Z", "digest": "sha1:W3JZXINROTB5VNBGPHP2ZEQAIII43W2Q", "length": 3966, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Lang-gu - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आ���े\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2015/03/14/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-01T23:37:53Z", "digest": "sha1:JPHFFW3V63KBN74POEQLC7NBFE27XSPV", "length": 13618, "nlines": 171, "source_domain": "shecooksathome.com", "title": "बाजरीचा खिचडा – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nआपल्याकडे बाजरी फक्त हिवाळ्यात खाल्ली जाते. बाजरी उष्ण असते असा एक समज प्रचलित आहे. खरं तर बाजरीमध्ये उच्च पोषणमूल्यं असतात. बाजरीत कॅल्शिअम, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे बाजरीचा जेवणात नियमित वापर व्हायला हवा. बाजरीला इंग्रजीत पर्ल मिलेट असं सुंदर नाव आहे. बाजरी दिसतेही मोत्यांसारखीच. मूळ आफ्रिकन असलेली बाजरी फार पूर्वी आपल्याकडे पिकवायला लागले आणि आता तर ती आपल्याकडचीच होऊन गेली आहे.\nबाजरीची भाकरी तर आपण करतोच. त्याचबरोबर थालिपीठाच्या भाजणीत बाजरी वापरली जातेच. खिचडा हा एक वन डिश मीलचा प्रकार ब-याच राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी केला जातो. राजस्थानात शाकाहारी खिचडा केला जातो. ज्यात बाजरीशिवाय तांदूळ आणि मूगडाळ वापरतात. हैदराबादकडे मटण खिचडा फारच लोकप्रिय आहे. काही ठिकाणी गव्हाचा शाकाहारी तसंच मटण घालून केलेला खिचडा करतात. आमच्याकडे मराठवाड्यात शाकाहारी खिचडा केला जातो. ज्वारी किंवा बाजरी आणि थोडे तांदूळ, मूगडाळ वापरून केला जाणारा हा प्रकार अतिशय पौष्टिक आणि रूचकर लागतो. करायला अतिशय सोप्या अशा या पदार्थाची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.\nसाहित्य – १ वाटी बाजरी, १ वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तांदूळ, ३-४ हिरव्या मिरच्या, पाव वाटी शेंगदाणे, २ टेबलस्पून सुकं खोबरं (लाल भाजून), ४-५ लसूण पाकळ्या, १ टीस्पून जिरं, १ टीस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार\nफोडणीचं साहित्य – पाव वाटी तेल, मोहरी, जिरं, १०-१२ लसूण पाकळ्या गोल चिरलेल्या, ५-६ सुक्या लाल मिरच्या, ८-१० कढीपत्त्याची पानं, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून तिखट, चि���ूटभर हिंग\n१) बाजरी स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे काढून १५ मिनिटं निथळत ठेवा.\n२) १५ मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बाजरी जाडसर वाटून घ्या. बरेच लोक बाजरीचा कोंडा काढून टाकतात पण तसं करू नका. कारण हा कोंडाही पौष्टिक असतो.\n३) मूगडाळ-तांदूळ धुवून घ्या. आता बाजरीची जाडसर भरड, मूगडाळ, तांदूळ एका स्टीलच्या पातेल्यात घाला. त्यात ५ वाट्या पाणी घाला.\n४) सुकं खोबरं, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची मिक्सरमधून एकत्र वाटून घ्या. हे वाटण त्यात घाला.\n५) शेंगदाणे, काळा मसाला आणि मीठ घाला.\n६) मोठ्या कुकरमध्ये हे पातेलं ठेवून कुकरच्या दोन शिट्या करून ७-८ मिनिटं बारीक गॅसवर ठेवा. प्रत्येक कुकरचा अंदाज वेगळा असतो. तेव्हा आपल्या अंदाजानुसार ठेवा. साध्या खिचडीपेक्षा ५-७ मिनिटं जास्त लागतील.\n७) प्रेशर सुटल्यावर चमच्यानं नीट हलवून एकत्र करा. कारण बाजरीचा लगदा भांड्याच्या तळाशी बसतो.\n१) छोट्या कढलीत तेल तापवा. तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, जिरं घाला.\n२) ते तडतडलं की त्यात लसूण घालून चांगला लाल होऊ द्या.\n३) आता त्यात कढीपत्ता घाला. कढीपत्ता तळला गेला की त्यात सुक्या लाल मिरच्या घाला.\n४) नंतर हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच गॅस बंद करा.\nखिचडा देताना एका बोलमध्ये शिजलेला खिचडा घ्या. त्यावर हव्या त्या प्रमाणात फोडणी घाला. बरोबर एखादं सॅलड किंवा कोशिंबीर आणि थंडगार ताक द्या. थंड ताक नको असल्यास गरम साधी कढी द्या. हा खिचडा अतिशय रूचकर लागतो. तेव्हा करून बघा आणि कसा झाला ते नक्की कळवा. फोटो काढले तर तेही पाठवा. याच प्रकाराने ज्वारीचाही खिचडा करता येतो.\nसोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना त्यात या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\n4 thoughts on “बाजरीचा खिचडा”\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2016/01/18/%E0%A4%A7%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2021-08-01T22:56:19Z", "digest": "sha1:3XIMCUNXNWA6MWANL6SC6YSC65VOO4PQ", "length": 14086, "nlines": 164, "source_domain": "shecooksathome.com", "title": "धपाटे – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nPosted bysayalirajadhyaksha January 18, 2016 Posted inनाश्ता, पोळ्या पराठे पु-या भाकरी, मराठवाडी पदार्थ, रात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थTags:अन्न हेच पूर्णब्रह्म, पारंपरिक महाराष्ट्रीय पाककृती, सायली राजाध्यक्ष, Indian Breakfast, Maharashtrian Breakfast, Traditional Maharashtrian Recipe\nमहाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे ब-याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आम्ही ज्याला वरणफळं म्हणतो त्याला काही ठिकाणी डाळफळं, चकोल्या, डाळढोकळी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. तर काही पदार्थ मात्र त्या-त्या प्रदेशाची खासियतच असतात. ते तिथेच केले जातात उदाहरणार्थ खानदेशी मिरचीची भाजी किंवा नागपुरी वडा-भात. तसंच मराठवाड्यात धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून ते धपाटे. धपाटे हा थालिपिठांशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. पण थालिपिठाला जरा नाजूकसाजूक पद्धत वापरली जाते. जरा लाड केले जातात. म्हणजे भाजणी हवी किंवा जास्त घटक पदार्थ हवेत. धपाट्यांचं तसं नाही. धपाटे बिचारे मराठवाडी माणसासारखे साधेसोपे, ओबडधोबड नावच बघा ना. धपाट्यांना मसाला भाकरीही म्हणता येईल. कारण यात वापरला जाणारा मुख्य घटक पदार्थ आहे ज्वारीचं पीठ.\nअंगत-पंगत नावाच्या एका महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या फेसबुक समुहाची मी सदस्य आहे. त्यातले एक सभासद नुकतेच औरंगाबादला जाऊन आले. औरंगाबादला माझ्या आईचं जे दुकान आहे तिथे ते गेले होते. तिथे रोज धपाटे असतातच. त्याचे फोटो त्यांनी शेअर केले होते. त्यावर चर्चा झाली. माझी एक मैत्रीण मेघना ढोके हिनं धपाट्यांची रेसिपी लिही म्हणून सांगितलं म्हणून आजची रेसिपी आहे धपाटे.\nसाहित्य – ३ वाट्या ज्वारीचं पीठ, १ वाटी कणीक, अर्धी वाटी डाळीचं पीठ किंवा बेसन, २-३ टीस्पून तिखट, हळद १ टीस्पून, हिंग-मीठ चवीनुसार (हिंग थोडा जास्त घाला), २ टीस्पून अख्खं जिरं, २ वाट्या आंबट दही, थोडं दूध, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजण्यासाठी तेल\nआवडत असल्यास – ३ कांदे किसून, पण हे ऐच्छिक आहे. माझी आई घालत नाही. कांदे घातले तर दह्याचं प्रमाण खूप कमी करावं लागेल कारण कांद्याला पाणी सुटतं. पण नुसतं दही दूध घालून जास्त चांगले लागतात.\n१) एका परातीत ज्वारीचं पीठ, कणीक आणि बेसन एकत्र करा.\n२) त्यात तिखट, मीठ, हिंग, जिरं, हळद घाला. चांगलं एकत्र करा.\n३) आता त्यात कोथिंबीर आणि दही घाला.\n४) भाकरीला पीठ भिजवतो तसं सैलसर भिजवा. जर लागलं तर थोडं द��ध घाला. दह्याचं प्रमाण अंदाजानं कमी-जास्त करा.\n५) पोळपाटावर किंवा परातीत भाकरी थापतो तसं धपाटं थापून घ्या.\n६) आधी तव्यावर एका बाजूनं कोरडं भाजा. नंतर तेल लावून खमंग लाल रंगावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.\nकांदे घालायचे असतील तर कांदे किसून घ्या. त्यात सगळा मसाला आणि थोडं दही घाला. त्याला पाणी सुटलं की त्यात मावेल तसं पीठ घाला. बाकी कृती सारखीच आहे. धपाट्यांना दही मात्र आंबटच हवं.\nधपाट्यांबरोबर दही, ताजं लोणी, लोणचं, दाण्याची चटणी, दही-चटणी, तिळाची चटणी, जवसाची किंवा का-हळाची चटणी आणि तेल असं काहीही मस्त लागतं. किंवा नुसतं खायलाही छान लागतात. इतक्या पिठात मध्यम आकाराचे ८ धपाटे होतात. रात्रीच्या जेवणात धपाटे, लोणी, चटणी आणि साधी मूगडाळीची खिचडी असा मेन्यू करू शकता. किंवा ब्रेकफास्टला खाऊ शकता. प्रवासात खायला न्यायला उत्तम.\nमग करून बघा. कसे झाले होते ते कळवा. फोटो काढलेत तर तेही पाठवा. ही तसंच या पेजवरच्या इतर सर्व रेसिपीज तुम्हाला www.shecooksathome.com वर बघायला मिळतील.\nPosted bysayalirajadhyaksha January 18, 2016 Posted inनाश्ता, पोळ्या पराठे पु-या भाकरी, मराठवाडी पदार्थ, रात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थTags:अन्न हेच पूर्णब्रह्म, पारंपरिक महाराष्ट्रीय पाककृती, सायली राजाध्यक्ष, Indian Breakfast, Maharashtrian Breakfast, Traditional Maharashtrian Recipe\nआजच वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये तुमची मुलाखत ऐकली आणि मी तुमच्या आवाजाबरोबरच तुमच्या पाक कौशल्याच्या प्रेमात पडले\nमुलाखती मधून तुमची संभाषण कौशल्यातली सहजताही खूपच काही सांगून गेली\nमी लगेचच तुमच्या शोध घेतला आणि अक्षरशः भारावून गेले\nमलाही खाद्यपदार्थ बनवायला खूप आवडते\nआता मला अजून नवीन पदार्थाची माहिती मिळेल\nखूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/01/blog-post_07.html", "date_download": "2021-08-02T00:04:50Z", "digest": "sha1:34GDWZHP5AWSU4AFYEZXMX6VNOOJ7TJF", "length": 15550, "nlines": 53, "source_domain": "www.berkya.com", "title": "समाजातील नैराश्‍य पत्रकारांनी दूर करावे - भय्यूजी", "raw_content": "\nHomeताज्या बातम्यासमाजातील नैराश्‍य पत्रकारांनी दूर करावे - भय्यूजी\nसमाजातील नैराश्‍य पत्रकारांनी दूर करावे - भय्यूजी\nएस. एम. जोशी सभागृह - \"सकाळ माध्यम समूहा'चे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांना भय्यूजी महाराजांच्या हस्ते शुक्रवारी \"राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा'ने गौरविण्यात आले.\nपुणे - 'जातीयवाद, हिंसाचार, बेरोजगारी यामुळे आपल्या समाजामध्ये नैराश्‍याची भावना निर्माण होत आहे. माणसांच्या मनामधील ही नकारात्मक भावना दूर करण्यासाठी पत्रकारांनी चातुर्य आणि विनम्रतेने आपल्या लेखणीच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी समाजासमोर आणणे गरजेचे आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केले.\nराज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारा पहिला \"राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' भय्यूजी महाराज यांच्या हस्ते \"सकाळ माध्यम समूहा'चे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, निर्माते मेघराजराजे भोसले, इम्पाचे संचालक विकास पाटील, संघाचे राज्याचे अध्यक्ष गणेश जोशी, संघटक संजय भोकरे, उपाध्यक्ष अरुण लोणकर व शहराध्यक्ष संजय दिनकर या वेळी उपस्थित होते.\nभय्यूजी महाराज म्हणाले, 'माणुसकीची वेगवेगळी रूपे दाखविण्याचे काम पूर्वी ग्रंथांद्वारे होत असे. बदलत्या काळानुसार आता हेच कार्य वृत्तपत्रसृष्टी करत आहे. पत्रकार म्हणजे संवेदना असून तिची अभिव्यक्ती म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. बाजारवादाच्या प्रभावाखाली आल्याने आता तिचे सकारात्मक व नकारात्मक असे विभाग निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आत्म्याचे बळ लाभलेल्या पत्रकारितेकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आली आहे.''\nघोळवे म्हणाले, 'पत्रकारांनी स्वतःमधील नकारात्मक दृष्टिकोन दूर ठेवावा. एकत्रित आल्याशिवाय त्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळणार नाही. नकारात्मक गोष्टींनाच प्राधान्य मिळत असल्याने पत्रकारितेची विश्‍वासार्हता कमी होत आहे. हा प्रश्‍न गंभीर असून सर्वांनी आत्मचिंतन करणे आवश्‍यक आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची मनोवृत्ती बाजूला ठेवून आता जांभेकर, टिळक, अत्रे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचा दिलेला वसा पुढे चालविण्याची वेळ आली आहे. माणूस मोठा झाल्यावर निंदा होते; मात्र \"निंदकाचे घर असावे ���ेजारी' हे संतवचन लक्षात घेऊन कार्य करत राहावे.''\nपत्रकारितेसाठी सतीश डोंगरे, सूर्यकांत भिसे, नितीन शहा, धारणा राठी व सुदेश गिरमे यांना; तर प्रशासकीय सेवेसाठी भूमी अभिलेखचे संचालक चंद्रकांत दळवी, बारामतीचे कार्यकारी अभियंता उद्धव मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अभिनेता व दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, विद्याधर जोशी, अतुल कांबळे, संतोष जुवेकर व संजय ठुबे यांना; तर उल्लेखनीय जाहिरात सेवेसाठी दिनकर शिलेदार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मकरंद अनासपुरे, मनोज जोशी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भोकरे यांनी प्रास्ताविक केले. संगीतकार हर्षित अभिराज व निखिल महामुनी यांनी विविध गीते सादर केली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. शरद लोणकर यांनी आभार मानले.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात ��ोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/doing-exercise-or-jogging-mask-harmful-respiration-read-full-news-304446", "date_download": "2021-08-01T23:51:49Z", "digest": "sha1:OOBFOTINABMAK63MXIQ4OSLCV364PCZQ", "length": 9032, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 2 मिनिटं काढा आणि हे आधी वाचा, मास्क लावून जॉगिंग किंवा चालण्याचा व्यायाम कराल आणि भयंकर स्थिती ओढावेल...", "raw_content": "\nएन 95 सारखा मास्क लावून धावणेच काय चालणेही योग्य नाही. असे पर्लमोकेअर रिसर्च अँड एज्यूकेशन फांऊडेशनचे ��ंचालक डॉ. संदिप साळवी यांनी सांगितले.\n2 मिनिटं काढा आणि हे आधी वाचा, मास्क लावून जॉगिंग किंवा चालण्याचा व्यायाम कराल आणि भयंकर स्थिती ओढावेल...\nमुंबई : मुंबईत 'मिशन बिगिन अगेन'ला सुरवात झाली आणि लॉकडाऊन शिथील झाल्याझाल्या मास्क लावून सकाळच्या वेळी चालणाऱ्या आणि धावणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, मास्क लावून केला जाणारा व्यायाम तुमच्या जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे धावण्याचा व्यायाम करुच नये असा सल्ला डॉक्टर देत आहेत.\nएन 95 सारखा मास्क लावून धावणेच काय चालणेही योग्य नाही. असे पर्लमोकेअर रिसर्च अँड एज्यूकेशन फांऊडेशनचे संचालक डॉ. संदिप साळवी यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचा मास्क लावून धावणे योग्यच नाही. तर सर्जिकल किंवा कापडी मास्क लावून चालण्याचा व्यायाम करण्यास हरकत नाही. पण तेही 10 ते 15 मिनीटापेक्षा जास्त नसावे असेही ते सांगतात.\nमोठी बातमी - धक्कादायक बिल्डिंग मधील २५ जणांसोबत ज्यांच्या खांद्यावर कोरोना पळविण्याची जबाबदारी त्याही कोरोना पॉझिटिव्ह...\nमास्क लावून श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे पळणे जास्त काळ चालणे यामुळे शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होऊ शकते. असेही डॉ. साळवी यांनी सांगितले. याचा शरिरावर विपरीत परीणाम होण्याची शक्यताही ते वर्तवतात.\nसामान्य पणे माणूस मिनीटाला 18 ते 24 श्वास घेतो. धावण्यामुळे ही गती दुप्पट वाढते. मास्कमुळे श्वास घेणे सोडणे यात अडचणी येऊन गुदमरु शकतो. तसेच चक्करही येऊ शकते. त्यामुळे मास्क लावून धावण्याचा व्यायाम करणे योग्य नाही असे छातीविकारतज्ज्ञ डॉ.मनोज म्हस्के सांगतात. तर चालणेही मार्यादितच स्वरूपात असणं गरजेचे आहे. मास्क लावून नेहमी सारखे चालण्याचा व्यायाम करणेही चांगले नाही त्यामुळे हे प्रमाणही कमी करायला हवे असेही ते सांगतात. त्याचबरोबर मास्क लावल्याने एक प्रकारचे मानसिक दडपणही असते. त्याचा त्रासही होऊ शकतो असंही डॉ. म्हस्के यांचं म्हणणं आहे.\nमोठी बातमी - भीषण 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...\nश्वसनाचे विकार, ह्रद्यविकार, मधुमेह असे आजार असलेल्यांनी मास्क लावून चालणेही योग्य नाही. मास्क लावून केलेला व्यायाम त्यांच्या जिवासाठी घातक ठरु शकतो, असा सल्लाही डॉक्टर देतात. त्यामुळे बैठे व्यायाम करणेच या काळात चांगले असल्याचे सांगण्यात येतंय.\nजाणून घ्या काय करायला हवे \nगर्दीच्या ठिकाणी व्यायामासाठी जाणे टाळावे.\nमास्क लावून जास्तीत जास्त 10-15 मिनीटे चालावे.\nशक्यतो घरच्या घरी व्यायाम करावेत.\nश्वसनाचे आजार, ह्रद्यविकार, मधुमेह असे आजार असल्यांनी मास्क लावून चालण्याचाही व्यायाम करु नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/bill-gates/", "date_download": "2021-08-01T23:37:34Z", "digest": "sha1:YGAPOLCJTJM23S2O3S4NOQOM44PPFZJN", "length": 15382, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बिल गेटस मराठी बातम्या | Bill Gates, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n11:04 PM दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार\n11:01 PMCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\n10:33 PM सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन पुलावरील बॅरेकेटिंग काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10:27 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n10:05 PM'कोरोनाची तिसरी लाट अटळ, पण...'; CSIR च्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n09:40 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:25 PMमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:00 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:50 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:48 PM राज्यात आज 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्ज\n08:43 PM ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर पाच जणांचा मृत्यू\n तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\n07:57 PM उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिक���ंमध्ये भीती; महापालिकेनं इमारत केली रिकामी\n07:53 PM\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nआंतरराष्ट्रीय :घटस्फोटावरून पहिल्यांदाच बोलले बिल गेट्स, सांगितलं कोण आहे यासाठी जबाबदार\n'ऑफ द रिकॉर्ड' प्रश्नोत्तर सत्रादम्यान सीएनबीसी होस्ट बेकी क्विक यांनी बिल गेट्स (Bill Gates) यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत आणि गेट्स फाउंडेशनच्या भविष्याबाबत प्रश्न विचारला. ...\nआंतरराष्ट्रीय :सनव्हॅलीत सुरू झाला अब्जाधीशांचा समर कॅम्प, अनेक दिग्गजांची उपस्थिती\nSun Valley’s billionaire ‘summer camp’: वॉरेन बफेट, जेफ बेजोस, मार्क जकरबर्ग, आणि बिल गेट्ससह अनेक दिग्गजांची उपस्थिती ...\nआंतरराष्ट्रीय :नाइट क्लबमधून डान्सर्स मागवून 'न्यूड पूल पार्टी' करायचे बिल गेट्स, लेखकाचा खळबळजनक दावा\nबिल गेट्स ऑफिसमध्ये रात्री आपल्या मित्रांना बोलावत आणि लोकल नाईट क्लबमधून डान्सर मागवून न्यूड पार्टी (Nude parties) करत. ...\nजरा हटके :बिल गेट्स आहेत अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी अंतराळातूनही दिसेल इतकी आहे त्यांची शेती\nBill Gates यांचं शेत इतकं मोठं आहे की तुम्ही वॉशिंग्टन फार्मला अंतराळातूनही बघू शकता. गेट्स कपल सध्या घटस्फोटाच्या प्रक्रिेयेत आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :लग्नाच्या २७ वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी का घेतला घटस्फोट समोर आलं मोठं कारण....\nबिल गेट्स यांनी वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या तणावाबाबत आधीही संकेत दिले होते. पण ही बाब घटस्फोटापर्यंत येईल याचा कुणीही विचार केला नव्हता. ...\nआंतरराष्ट्रीय :घटस्फोटानंतर बिल गेट्स यांच्या अडचणी वाढवणार पत्नी मेलिंडा संपत्तीच्या मुद्द्यावरून वाढू शकतो वाद....\nबिल गेट्स यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून चर्चा होऊ लागली. अशात आता मेलिंडा गेट्सपासून वेगळे होत असलेल्या बिल गेट्स यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ...\nसंपादकीय :बिल-मेलिंडा घटस्फोटामुळे गरिबांची अडचण\nजगातील सर्वांत श्रीमंतांच्या पहिल्या क्रमांकावर आहेत जेफ बेझोस, दुसऱ्या स्थानी आहेत एलन मस्क आणि तिसऱ्या स्थानावर आहेत बर्नार्ड अरनॉल्ट. ...\nतंत्रज्ञान :Xiaomi ने केले iPhone वरून ट्विट, बिल-मेलिंडा घटस्फोटाच्या आधारे केली जाहिरात, मग जे झाले...\nXiaomi posts awkward tweet on Bill Gates’ divorce: चिनी कंपन्या कोणत्या थराला जातील याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. चीनची कंपनी शाओमीने त्यांच्य��� Mi 11चा प्रचार करण्यासाठी नुकताच बिल गेट्स यांनी जाहीर केलेल्या मेलिंडा गेट्स सोबतच्या घटस्फोटाचा आधार घेतल ...\nजरा हटके :बिल गेट्स यांच्या घटस्फोटासाठी या महिलेला धरलं जात आहे जबाबदार, तिने दिली यावर प्रतिक्रिया...\nBill Gates Divorce : ज्हे शेली वान्ग ३६ वर्षांची असून ती चीन सोडून अमेरिकेत आली होती. ती सध्या सियाटल शहरात राहते आणि ती अविवाहित आहे. ...\nजरा हटके :बिल गेट्स यांच्याशी घटस्फोटानंतर मालामाल झाल्या मेलिंडा गेट्स, वाचा किती मिळाली संपत्ती\nBill Gates-Melinda Gates Divorce : अनेकांना बिल गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीने धक्का बसला आहे. बिल गेट्स यांच्यापासून वेगळ्या झाल्यानंतर मेलिंडा गेट्स अब्जाधीश झाल्या आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/7349", "date_download": "2021-08-02T00:09:30Z", "digest": "sha1:ERNTOPLPCXHTCR72MTST4D6EG2WH65EQ", "length": 6467, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर\nहिंदी, इंग्रजी उपग्रह वाहिन्यांच्या कार्यक्रमांविषयी हितगुज\nवेबसीरीज २ लेखनाचा धागा\nतुम्ही कोणते युट्यूब चॅनल्स सबस्क्राइब केले आहेत\nसमांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी (चर्चेत स्पॉईलर असतील) लेखनाचा धागा\nग्रहण - १९८४ च्या शीखविरोधी दंग्यांवर आधारीत वेबमालिका लेखनाचा धागा\nफॅमिली मॅन 2 (with spoilers) लेखनाचा धागा\nहिंदी रिअ‍ॅलिटी शोज (गाणे) - इ��डीयन आयडॉल, सारेगमप, सिंगिंग सुपरस्टार इत्यादी सर्व सीझन्स लेखनाचा धागा\nजुन्या मालिका - काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. लेखनाचा धागा\n\"गेम ऑफ थ्रोन्स\" लेखनाचा धागा\nराज पिछले जनम का\nद सोशल डिलेमा - नेटफ्लिक्स लेखनाचा धागा\n\"सत्यमेव जयते\" भाग ५ (Is Love A Crime\nनरेंद्र मोदी - धम्माल विनोदी हास्यस्फोटक वेबसिरीज लेखनाचा धागा\nHotstar स्पेशल ऑप्स (with spoilers) लेखनाचा धागा\nइंग्रजी मालिका : सुपरनॅचरल लेखनाचा धागा\nइंग्रजी मालिका/कार्यक्रम वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/majha-avadta-kavi-marathi-nibandh/", "date_download": "2021-08-01T23:00:29Z", "digest": "sha1:PHXKG5LVK4EV526GKTB2MK5TBK7SMKDX", "length": 12107, "nlines": 95, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "माझा आवडता कवी मराठी निबंध Majha Avadta Kavi Marathi Nibandh – Pyari Khabar", "raw_content": "\nMajha Avadta Kavi Marathi Nibandh कवी कुसुमाग्रज हा माझा अत्यंत आवडता कवी आहेत कारण त्यांची एक कविता आहेत ती खूपच नव-युवकांना प्रेरणा देणारी आहेत. कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.\nहे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.\nओळखलत का सर मला’ पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.\nक्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.\nमाहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.\nभिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.\nकारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.\nखिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.\nमोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा\nकवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहेत. आणि त्यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जातात. कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला होता.त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले.\nकुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली.\nयानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ‘ध्रुव मंडळा’ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.\n’नटसम्राट’या नाटकाला ला १९७४ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार तर “ययाती आणि देवयानी” या नाटकास १९६६ या वर्षी तसेच संगीत “वीज म्हणाली धरतीला” या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nमी पंतप्रधान झालो तर\nमी करोडपती झालो तर\nमाणूस बोलणे विसरला तर ….\nमोबाईल फोन बंद झाले तर ……\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nलोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार Best Lokmanya Tilak Quotes In Marathi\nमित्रता दिवस पर कुछ अनमोल नारे | Slogan On Friendship In Hindi\nराष्ट्रीय एकात्मता वर मराठी निबंध Essay On National Unity In Marathi\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_21.html", "date_download": "2021-08-01T23:15:45Z", "digest": "sha1:LZZAIKKZKJBU2QXQTARHFL5QL2XRACGG", "length": 9447, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कोणत्याही परिस्थितीत मॅनहोल्सची झाकणे उघडू नयेत- आयुक्तांचे आवाहन", "raw_content": "\nHomeकोणत्याही परिस्थितीत मॅनहोल्सची झाकणे उघडू नयेत- आयुक्तांचे आवाहन\nकोणत्याही परिस्थितीत मॅनहोल्सची झाकणे उघडू नयेत- आयुक्तांचे आवाहन\nमुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी साचल्यास पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने मलवाहिनीवरील मॅनहोल्स उघडण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. ही बाब अत्यंत धोकादायक असून मॅनहोल्समध्ये पडून जीवितहानी होवू शकते. तरी कोणत्याही परिस्थितीत मलवाहिनीवरील झाकणे उघडू नयेत तसेच नागरिकांनी पावसात चालताना काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.\nमुसळधार पावसामुळे मलवाहिनीवरील मॅनहोल्सची झाकणे पाण्याच्या दाबामुळे मॅनहोल्सपासून बाजुला होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातुन काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलवाहिनी चेंबर्सच्या झाकणाच्या खाली लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे. तरीही, काही ठिकाणी चेंबर्सवरील आरसीसी झाकणे पाण्याच्या दाबामुळे बाजुला होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून अशा वेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच त्वरीत उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण���यात आले आहे\nमहापालिका आयुक्तांनी तलाव सुशोभीकरण, साफसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. दरम्यान रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज सायंकाळी महापालिका आयुक्तांनी मासुंदा तलाव येथून मुसळधार पावसात चालतच सुशोभीकरण, खड्डे भरणे तसेच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली.\nयामध्ये मासुंदा तलाव, जांभळी नाका, भाजी मार्केट तसेच स्टेशन रोडवरील मुख्य मार्केट आदी ठिकाणांच्या रस्ते दुरुस्ती, पाणी साचणारी ठिकाणे तसेच साफसफाई कामाची पाहणी केली. कोरोनाचा संसर्ग कमी होत असून पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त महापालिका आयुक्त रोज विविध ठिकाणांच्या स्वच्छता कामाची पाहणीसाठी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) ���ाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.somaiya.com/mr/node/1182", "date_download": "2021-08-02T00:09:49Z", "digest": "sha1:PBSE4VZQEKXEKQC3XXEACGBC3SZAI75Y", "length": 12284, "nlines": 331, "source_domain": "www.somaiya.com", "title": "रेक्टीफाइड स्पिरिट | Godavari", "raw_content": "\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ►\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ◀\nफूड अँड बेव्हरेज ►\nफूड अँड बेव्हरेज ◀\nतेल, गॅस अँड मायनिंग ►\nतेल, गॅस अँड मायनिंग ◀\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ►\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ◀\nरंग आणि कोटिंग ►\nरंग आणि कोटिंग ◀\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ►\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ◀\nप्लास्टिक, पेपर व राळ ►\nप्लास्टिक, पेपर व राळ ◀\nकापड आणि लेदर ►\nकापड आणि लेदर ◀\n१,३ ब्यूटायलेन ग्लायकॉल (इकोसर्ट)\nसुगंधी द्रव्य साहित्य बेस\nकेमिकल्स इन पाईपलाईन ►\nकेमिकल्स इन पाईपलाईन ◀\nअल्फा सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ►\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ◀\nउच्च शिक्षण शिष्यवृत्ती (एक बाल मदत)\nयह एक गैर-विकृत औद्योगिक अल्कोहोल है जो व्यक्तिगत देखभाल उद्योग, पेंट्स, कोटिंग्स, प्रिंटिंग स्याही, खुशबू और स्वाद उद्योगों में आवेदन करता है\nआसुत सफेद सिरका पतला एथिल अल्कोहल से बना होता है जिसमें अनंत उपयोग की अनंत संख्या होती है\nसुगंध, स्वाद, रंग, कोटिंग, मुद्रण और स्याही अनुप्रयोगों में प्रयुक्त\nयह व्यक्तिगत देखभाल उत्पादों जैसे कि क्रीम, शरीर धोने, मुंह धोने, बाल स्प्रे, कसैले, कोलोन और इत्र के उत्पादन में उपयोग किया जाता है\nदवाइयों की तैयारी में विलायक और परिरक्षक के रूप में इसका व्यापक रूप से उपयोग किया जाता है\nवापर स्पष्ट रंगहीन लिक्विड\nइथेनॉल सामग्री % v/v @ 15.60C ९५\nआंबट अॅसिड (पीपीएम) म्हणून आंबटपणा २०\nइथाइल अॅसेट्ल (पीपीएम) २००\nप्लॅस्टिक , कागद आणि लुब्रिकंटस्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-01T22:36:08Z", "digest": "sha1:FCBQBURED7HVMTIH6H43UPIMQEBW5E6G", "length": 20416, "nlines": 180, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "कॅप्टन भाऊ आणि तूफान सेना", "raw_content": "\nकॅप्टन भाऊ आणि तूफान सेना\nवयाच्या ९४ व्या वर्षी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक विस्मरणात गेलेला नायक, ब्रिटीश राज विरोधाच्या उठावातील त्या���्या सर्वांत अचाट साहसी कृत्याच्या स्थानी परततो. ज्या साहसाने १९४३ मध्ये, महाराष्ट्राच्या साताऱ्यात समांतर सरकार स्थापन केले\n“आमच्या पथकाने दोन गट तयार करून ट्रेनवर हल्ला केला, एकाचे नेतृत्व जी. डी. बापू लाडांनी, तर दुसर्या गटाचे नेतृत्व मी स्वत: केलं. अगदी येथेच, जेथे तुम्ही आता उभे आहात - याच ट्रॅकवर एकावर एक दगड रचून ट्रेन थांबवली. मग ट्रेन माघारी जाऊ शकणार नाही अशा रितीने मागेही धोंडे रचले. विळे-कोयते, लाठ्या आणि दोन-तीन सुतळी बॉम्ब याशिवाय कोणतीही बंदूक किंवा शस्त्रे आमच्याकडे नव्हती. मुख्य अंगरक्षकाकडे बंदूक होती पण तो घाबरलेला होता आणि त्याला काबूत ठेवणे सहज सोपे होते. आम्ही पगार उचलून खिळे ठोकले.\"\nहे घडलं ७३ वर्षांपूर्वी. पण 'कॅप्टन भाऊ' लाडांकडून ऐकून ती कालचीच घटना वाटत होती. आता ९४ वर्षांचे, रामचंद्र श्रीपती लाड ज्यांना 'भाऊ' संबोधले जाते, ब्रिटिश राजच्या अधिकार्यांचे पगार घेऊन जाणार्या पुणे-मिरज ट्रेनवर त्यांनी नेतृत्व केलेला हल्ला किती आश्चर्यकारक स्पष्टतेने सांगत होते. \"खूप दिवसांनंतर भाऊ एवढं स्पष्ट उच्चारात बोलले,\" या वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानीचे अनुयायी, बाळासाहेब गणपती शिंदे दबलेल्या आवाजात म्हणाले. परंतु नव्वदीतल्या 'कॅप्टन भाऊं' च्या आठवणी त्या रेल्वे ट्रॅकवर जिवंत झाल्या. येथेच त्यांनी आणि बापू लाडांनी धाडसी तूफान सेनेद्वारे ७ जून, १९४३ ला धाड टाकलेली.\nत्या लढाईनंतर, सातारा जिल्ह्यातल्या शेणोली गावातल्या या स्थानी ते प्रथमच परत आले होते. काही क्षण तर ते विचारांमध्ये हरवूनच गेलेले, नंतर सर्व काही डोळ्यांसमोर लख्ख उभे राहिले. धाडीत सहभागी झालेल्या आपल्या सर्व सहकारी कॉम्रेड्सची नावे त्यांच्या लक्षात आहेत. आणि त्यांना आम्हांला हे आवर्जून सांगायचे आहे: \"तो पैसा कोणत्याही व्यक्तीच्या खिशात नाही तर प्रतिसरकारला गेला. [सातार्याचे तात्पुरते सरकार] आम्ही ते पैसे गरजू आणि गरीबांना दिले.\"\n\"आम्ही ट्रेन 'लुटली' हे म्हणणं अन्यायकारक आहे.\" त्यांनी तीव्र शब्दात सांगितले. \"चोरलेले पैसे [ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीयांकडून] आम्ही परत आणले.\" जी. डी. बापूंनी मला २०१० मध्ये, त्यांच्या मृत्युआधी एक वर्षापूर्वी सांगितलेले हेच शब्द माझ्या कानात प्रतिध्वनी निर्माण करत होते.\nतूफानसेना (झंझावाती किंवा वादळी सैन्य) हा प्रतिसरकारचा सशस्त्र जहाल गट होता - भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक थक्क करणारा अध्याय. १९४२ च्या चले जाव आंदोलनातील सशस्त्र म्हणून बहराला आलेल्या या गटातील क्रांतीकारकांनी सातार्यात समांतर सरकारची घोषणा केली. सातारा तेव्हा मोठा जिल्हा होता ज्यात आताचे सांगली समाविष्ट होते. त्यांच्या सरकारने, जे किमान १५० गावांतील प्रजेसाठी कायदेशीर अधिकारी होते - ६०० हून जास्त, आग्रहाने सांगतात, कॅप्टन भाऊंनी ब्रिटिश राजवट प्रभावीपणे उलथून टाकली. \"भूमिगत सरकार म्हणजे, तुम्हांला काय म्हणायचंय\" मी वापरलेला शब्द ऐकून रागावलेले भाऊ खवळले. \"आम्हीच सरकार होतो येथे. ब्रिटिश राज प्रवेश करूच शकला नाही. एवढच काय पोलिसही तूफान सेनेला घाबरून होते.\"\nकॅप्टन भाऊ १९४२ मधील एका छायाचित्रात आणि (उजवीकडे) ७४ वर्षांनंतर\nहे अतिशय खरं आहे, अगदी वैध दावा आहे. नियंत्रणात असलेल्या गावांमध्ये दिग्गज क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिसरकारने खरोखरच सुयोग्य सरकार चालविले होते. अन्नधान्य पुरवठा आणि वितरण नियोजित केले. बाजारपेठेची सुसंगत रचना केली आणि न्यायव्यवस्थाही चालविली. ब्रिटिश राजचे सावकार, तारणदलाल आणि जमीनदार संघटनांवरही दंडात्मक कारवाई केली. \"न्याय आणि सुव्यवस्था आमच्या नियंत्रणात होती.\" कॅप्टन भाऊ सांगतात. \"लोकांची आम्हांला साथ होती.\" तूफान सेनेने साम्राज्याची कोठारे, ट्रेन, खजिने आणि टपाल कचेर्यांविरूद्ध धाडसी संप पुकारले. सेनेने बिकट परिस्थितीत शेतकरी आणि मजूरांना मदतीचे वाटपही केले.\nकॅप्टननी कित्येकवेळा तुरूंगवासही भोगला. परंतु त्यांच्या उत्तरोत्तर वाढत गेलेल्या नैतिक दर्जामुळे तुरूंग अधिकारीही त्यांना आदराची वागणूक देत. \"तिसर्या वेळेस, औंधच्या तुरूंगात गेलो, तेव्हा तिथलं जगणं अगदी राजाच्या अतिथींसारखं महालातलं होतं,\" ते अभिमानाने हसून सांगत होते. १९४३ अणि १९४६ दरम्यान, प्रतिसरकार आणि तूफान सेनेचे सातार्यात वर्चस्व होते. भारताचे स्वांतत्र्य सुनिश्चित झाल्यावर सेना विसर्जित करण्यात आली.\nआणि मी त्यांना पुन्हा डिवचलं, \" मी तूफान सेवेत कधी सामील झालो, या तुमच्या प्रश्नाचा अर्थ काय\" कॅप्टननी तक्रारीच्या सुरात विचारले. \" मी सेनेची स्थापना केली.\" नाना पाटील सरकारचे अध्यक्ष होते. जी. डी. बापू लाड, त्या��चे सर्वांत महत्वाचे सहकारी, त्यांचा उजवा हातच. ते सेनेचे उच्च अधिकारी, 'फील्ड मार्शल' होते. कॅप्टन भाऊ तूफान सेनेचे कामकाज अध्यक्ष होते. त्यांच्या अनुयायांसह त्यांनी एकत्र येऊन वसाहतींच्या ब्रिटिश राज्याला मोठमोठे हादरे दिले. याच काळात, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशातही असेच, ब्रिटिशांना हादरे देणारे आणि नियंत्रणास कठीण उठाव होत होते.\nकुंडल भागातील १९४२ किंवा १९४३ दरम्यान घेतलेले तूफान सेनेचे जुने छायाचित्र\nभाऊंच्या घरी बैठकीची खोली आठवणी आणि स्मृतींनी पूर्णपणे भरलेली आहे. त्यांची स्वत:ची खोली मात्र अतिशय साधी आहे. त्यांच्याहून १० वर्षांपेक्षाही कमी वयाच्या त्यांच्या पत्नी कल्पनाताई, दिग्गज भाऊंविषयी परखडपणे बोलतात: \"आजही ह्या माणसाला आपली शेतजमीन कुठे आहे हे सांगता येणार नाही. मी स्वत: एकट्या स्त्रीने, एकाहाती, घर, शेती, मुलं सांभाळली. एवढी वर्ष सगळं काही मी बघितलं - पाच मुलं, १३ नातवंड आणि ११ पतवंडं सांभाळली. ते तासगांव, औंध आणि अगदी काही काळ येरवडाच्या तुरूंगातही होते. तुरूंगांतून सुटले तरी ते गांवांमध्ये बेपत्ता व्हायचे आणि महिन्यांनंतर परतायचे. मी सगळं पाहते, आजही.\"\nसातारा आणि सांगलीतल्या भिन्न भागांतील स्वातंत्र्य सेनांनींची नावे असलेला कुंडलमधील स्तंभ. डाव्या बाजूला यादीत कॅप्टनभाऊंचे नाव सहावे दिसते. उजवीकडे कॅप्टन भाऊंच्या पत्नी, कल्पना लाड त्यांच्या निवासस्थानी\nभारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी महाराष्ट्रात प्रतिसरकार आणि तूफान सेनेने खूप महत्वाच्या नेत्यांचे योगदान दिले. नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, कॅप्टन भाऊ आणि कितीतरी अजून. बहुतेकांना स्वातंत्र्यानंतर जे महत्व प्राप्त होणं आवश्यक होतं ते मिळालंच नाही, ते विस्मरणात गेले. सरकार आणि सेनेतच वेगवेगळ्या राजकीय शक्तींचा उगम होऊन फूट पडली. त्यातील बहुतेक, जे त्या काळातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेच सदस्यही होते, कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. त्यातील नाना पाटील जे नंतर अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष झाले, १९५७ मध्ये सीपाआयच्या तिकिटावर सातार्यातून संसदेत निवडून आले. इतर, जसे की कॅप्टन भाऊ आणि बापू लाड, शेतकरी कामगार पक्षात सामील झाले. तरीही माधवराव मानेंसारखे काही काँग्रेस पक्षात होते. हयात असलेल्या सर्व स्वातंत्र���य सेनांनींनी, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्याकाळातल्या सोव्हियत युनियन आणि युनियनचा हिटलरला असलेला विरोध या घटनांमध्ये उठावाच्या प्रेरणा असल्याचा उल्लेख केलेला आहे.\n९४ वर्षांचे भाऊ आता थकलेले आहेत पण तरिही जुन्या आठवणी तशाच ताज्या आहेत. \"सामान्य माणसाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं आम्ही स्वप्न पाहिलं होतं. ते एक सुंदर स्वप्न होतं. आम्ही स्वातंत्र्य मिळवलंही.\" आणि त्यांना त्याचा अभिमान आहे. \"पण मला नाही वाटत ते स्वप्न कधी प्रत्यक्षात अनुभवास आलं...आज ज्या माणसाकडे पैसा आहे त्याचंच राज्य चालतं. ही आपल्या स्वातंत्र्याची अवस्था आहे.\"\nकॅप्टन भाऊंसाठी, निदान अंतर्यामी तरी, तूफान सेना अजूनही जिवंत आहे. \"लोकांसाठी तूफान सेना अजूनही येथे आहे आणि जेव्हा त्याची आवश्यकता निर्माण होईल, तेव्हा ते पुन्हा झंझावात आणेल.\"\nबँकेची गांधीगिरी, मराठवाड्यातील रोखविरहित हारा-किरी\nबँकेची गांधीगिरी, मराठवाड्यातील रोखविरहित हारा-किरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://barshilive.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C-18-%E0%A4%AA%E0%A5%89/", "date_download": "2021-08-01T23:49:45Z", "digest": "sha1:XZCUTWCDN2JUOSXZQDMONRFMMNMLBIQD", "length": 6744, "nlines": 104, "source_domain": "barshilive.com", "title": "सोलापूर शहरात आढळले आज 18 पॉझिटिव्ह रुग्ण", "raw_content": "\nHome आरोग्य सोलापूर शहरात आढळले आज 18 पॉझिटिव्ह रुग्ण\nसोलापूर शहरात आढळले आज 18 पॉझिटिव्ह रुग्ण\nग्लोबल न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1811 झाली आहे .तर मृतांची संख्या 154 इतकी झाली आहे.\nसोलापूर शहरातील आज 112 अहवाल प्राप्त झाले .यात 94 निगेटिव्ह तर 18 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील मृतांची संख्या यामुळे 143 झाली आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nसोलापूर शहरात आत्तापर्यंत 872 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर 657 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.\nआज जे रुग्ण मृत पावले, त्यात मुरारजी पेठ 29 वर्षे पुरुष.\nअमृत नगर विजापूर रोड 85 वर्षीय पुरुष भवानी पेठ 56 वर्षे पुरुष अशोक चौक 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.\nसद्यस्थितीत सोलापूर शहरात 1672 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात ही संख्या 139 इतकी आहे. आजवर शहरात 143 मृत आहेत तर ग्रामीण भागात 11 मृत आहेत.\nPrevious articleराजू शेट्टी बारामतीत : शरद पवारांनी केला पाहुणचार ; वाचा सवि��्तर-\nNext articleबार्शीत शहरात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; वायकुळे प्लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nबार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणार १०० बेडचे कोवीड केअर सेंटर; चेअरमन रणवीर राऊत\nचोवीस तासात उजनी धरणात अकरा टक्के पाणीवाढ, भीमा- नीरा खोर्‍यात पावसाचा...\nपूलाचा काही भाग गेला वाहून; बार्शी-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद\nबार्शी तालुक्यात दोन दिवसात आढळले 38 कोरोना रुग्ण\nशिवाजी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकित डॉ प्रकाश बुरगुटे यांचा पराभव\nआमदार राऊतांनी लावला मिरगणेंच्या गडाला सुरुंग; वाचा सविस्तर-\nबार्शीत निवृत्त शिक्षिकेचे बंद घर फोडले; पावणे तीन लाखाचा ऐवज...\nगौडगाव मध्ये सापडल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पुरातन वस्तू ; वाचा सविस्तर-\nकरमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 41 जण पोलिसांच्या ताब्यात\nपरांड्याच्या गजानन राशीनकर यांना जागतिक नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान\n‘त्यामुळे’ केलेल्या कामांचे चीज झाले असे वाटले-आमदार राजेंद्र राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/corona-effect-amid-lockdown-companies-like-reliance-industries-goldman-sachs-samsung-are-offering-online-internship-opportunities-to-youth-127275888.html", "date_download": "2021-08-01T23:56:59Z", "digest": "sha1:CI73PAEUJ2VP5LOPJHPVIZC6JGUIUROP", "length": 7402, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona Effect | Amid lockdown, companies like Reliance Industries, Goldman Sachs, Samsung are offering online internship opportunities to youth | टाळेबंदीत रिलायन्स इंडस्ट्रीज, गोल्डमेन सॅक्स, सॅमसंगसारख्या कंपन्यांची ऑनलाइन इंटर्नशिपची संधी, कंपनीची आभासी फेरीही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:टाळेबंदीत रिलायन्स इंडस्ट्रीज, गोल्डमेन सॅक्स, सॅमसंगसारख्या कंपन्यांची ऑनलाइन इंटर्नशिपची संधी, कंपनीची आभासी फेरीही\nनवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था\nव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत, निवड झालेल्यांना वर्क फ्रॉम होमची संधी\nकोरोना विषाणू उद्रेकात घरांत कैद झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कंपन्या आभासी इंटर्नशिपची सुविधा देत आहेत. विद्यार्थी घरातूनच कंपन्यांसाठी इंटर्नचे काम करत आहेत. कंप��्या त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज समजावत आहेत आणि ऑफिसची ऑनलाइन टूरही घडवली जात आहे. एवढेच नव्हे तर घरातून कामादरम्यान त्यांची नाेकरीही निश्चित केली जात आहे.\nएका अहवालानुसार, अव्वल बिझनेस स्कूल्स आणि आयआयटीच्या कमीत कमी ५०० पदवीधर व्हर्ज्युअल इंटर्नशिपसाठी निवडले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, सॅमसंग, भारती एअरटेल, एबी इनबेव, गोल्डमेन सॅक्स आणि जेपी मार्गनसारख्या कंपन्या इंटर्नच्या इंडक्शनपासून रिअल टाइम प्रोजेक्ट्सही देत आहेत. ते ई-मेंटरिंग सत्रांसोबत इंटर्नना ऑन बोर्ड करत आहेत. काही कंपन्या शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल कंपनी टूर करवत आहेत. असे असले तरी मुलाखतीसाठी कॉल क्वॉलिटी, बँडविड्थ, डिव्हाइस क्वॉलिटी, लायटिंग, एंबियंट नॉइज आणि बॅकग्राउंड डिस्ट्रक्शन व्हिडिओ आव्हाने समोर येत आहेत. एमवे इंडियाचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी शंतणू दास म्हणाले, कंपनीने नव्या इंटर्नसाठी व्हर्च्युअल वॉक द फ्लोरचे आयोजन केले आहे. गोल्डमेन साक्सने सोमवारपासून ९८ इंटर्नची इंटर्नशिप सुरू केली. याआधी कंपनीने या वर्षी एकूण ७०० पेक्षा जास्त इंटर्न नियुक्त केले. जेपी मॉर्गनने सुमारे १५० इंटर्नची इंटर्नशिप केली.\nसॅमसंगने या सत्रात बी-स्कूल्समधून ३६ इंटर्नना संधी दिली. सॅमसंग इंडियाने सांगितले की, इंटर्नच्या या बॅचला तंत्रज्ञान अाणि नवोन्मेषातून सर्वकाही शक्य असल्याचे शिकवले जाईल. एका लिंक्डइन पोस्टमध्ये रिलायन्सने सांगितले, व्हर्च्युअल रिलायन्स प्रोग्रामअंतर्गत ८४ इंटर्नची निवड केली.\nव्हर्च्युअल मुलाखतीत ७५% पेक्षा जास्त वाढ\nव्हर्च्युअल नियुक्तीसाठी कंपन्या गुगल हँगआऊट कॉल्स, मायक्रोसॉफ्ट टीम आणि झूम अॅपची मदत घेतली जात आहे. भरती फॉर्म इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग अँड इंजिनिअरिंग अँड जनरल स्टाफिंग, टीमलीज सर्व्हिसेस लिमिटेडचे बिझनेस हेड, सुदीप सेन म्हणाले, टाळेबंदीदरम्यान व्हर्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-photosvideo-yami-gautam-walk-for-marks-spencers-4968108-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:47:16Z", "digest": "sha1:5LTWIH356C6FMP75BWEHUQLWQKVHPSWX", "length": 4566, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS&VIDEO: Yami Gautam Walk For Marks & Spencers | कॅज्युअल लूकमध्ये रॅम्पवर अवतरली यामी गौतम, अनेक सेलेब्स पोहोचले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॅज्युअल लूकमध्ये रॅम्पवर अवतरली यामी गौतम, अनेक सेलेब्स पोहोचले\nमुंबई- अभिनेत्री यामी गौतम शुक्रवारी (17 एप्रिल) मार्क अँड स्पेंसर्सच्या कलेक्शन परिधान करून रॅम्पवर उतरली होती. यादरम्यान ती कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने दोन आऊटफिट्स कॅरी केले होते. दोन्ही ड्रेसेसमध्ये यामी खूपच सिझलिंग दिसत होती.\nमार्क अँड स्पेंसर्सच्या स्प्रिंग/समर कलेक्शन 2015च्या लाँचवेळी बी-टाऊनसह टीव्ही कलाकार सेलेब्ससुध्दा उपस्थित होते. अभिनेता डिनो मोरिया आणि जॅकी भगनानी इव्हेंटच्या रेड कार्पेटवर दिसले. गोहर खान 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम मुनमुन दत्ता, एजाज खानसह अनेक सेलिब्रिटी कपल, तसेच अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सखलानी हेसुध्दा फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात कैद झालेत.\n'विक्की डोनर'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री यामी गौतमची लास्ट रिलीज 'बदलापूर' होता. या सिनेमात वरुण धवन आणि तिची जोडी प्रेक्षकांना खूप भावली. लवकरच यामी अभिनेता पुलकित सम्राटसोबत टी-सीरिजच्या आगामी सिनेमात दिसणार आहेत.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचा लूक...\nसुपरहिट DDLJ हे 5 फ्लॉप स्टार्स, फिल्मी करिअरमध्ये दाखवू शकले नाहीत कमाल\n अभी तो पार्टी शुरु हुई है... म्हणत नशेत असे टल्ली होतात बी टाऊनचे स्टार्स\nFUN LOVING आहेत टीव्ही स्टार्स, धमाल मस्तीत एन्जॉय करतात परदेशात सुटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-news-about-hsc-answer-sheet-burn-5829176-NOR.html", "date_download": "2021-08-02T00:41:17Z", "digest": "sha1:PVXJPS6A7DRY6KGNWRBERTGKLJS5BC5P", "length": 4331, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about hsc answer sheet burn | 'त्या' विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचा प्रश्न अनुत्तरित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'त्या' विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचा प्रश्न अनुत्तरित\nऔरंगाबाद - दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना केज तालुक्यात घडली होती. या प्रकरणास दहा ते बारा दिवस उलटूनही या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेतला, याबाबत बोर्डाकडून काहीही सांगण्यात आले नाही. या ��ंदर्भात विभागीय शिक्षण मंडळात विचारणा केली असता निर्णय राज्य मंडळाच्या हाती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, निर्णय होत नसल्याने विद्यार्थी मात्र पुन्हा पेपर द्यावा लागेल का, या चिंतेत आहेत.\nकस्टोडियनने ठेवलेल्या उत्तरपत्रिकांना आग लागल्याची घटना केज तालुक्यात घडली होती. यात दहावी-बारावीच्या दीड हजाराहून अधिक उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. या प्रकरणात १४ जणांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणास दहा दिवस उलटले असून २२ मार्चपर्यंत परीक्षाही संपणार आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या त्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार की एकूण निकाल पाहून सरासरी गुण देऊन या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल राज्य मंडळास पाठवण्यात आला असून तेच अंतिम निर्णय घेतील, असे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले. परीक्षा समितीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/devuthani-ekadashi-2018-gandki-river-information-5983283.html", "date_download": "2021-08-02T00:19:25Z", "digest": "sha1:CXYSQLTPS3IHBS7NOP645D2VC2N57QI4", "length": 5005, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "devuthani ekadashi 2018 gandki river information | भगवान विष्णूंना कशामुळे तुळशीने दिला होता शाप? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभगवान विष्णूंना कशामुळे तुळशीने दिला होता शाप\nसोमवार, 19 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आहे. या दिवशी तुळशी पूजनाचे विशेष महत्त्व आहे. या एकादशीला तुळशीचे शाळीग्रामसोबत लग्न लावले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार नेपाळमध्ये वाहणारी गंडकी नदीसुद्धा तुळशीचे एक स्वरूप आहे. या संदर्भात शास्त्रामध्ये एक कथा सांगण्यात आली आहे. येथे जाणून घ्या, गंडकी नदीविषयी खास गोष्टी...\nतुळस झाली गंडकी नदी\nशिवपुराणानुसार, प्राचीन काळी शंखचूड नावाचा एक राक्षस होता. त्याची पत्नी तुळसी खूप तेजस्वी आणि सुंदर होती. ती पतिव्रता असल्याने शंखचूड याचा वध करणे अशक्य बनले होते. जेव्हा शंखचूड याचे भगवान महादेवाशी युद्ध सुरू झाले, त्यावेळी भगवान विष्णूंनी शंखचुडाचे रूप धारण केले आणि तुळशीचे पतिव्रत भंग केले. यामुळे शंखचुडाचा वध करणे शक्य झाले. तुळशीला हे समजले तेव्हा तिने भगवान विष्णूंना दगड बनण्याचा शाप दिला. विष्णूंनी हा शाप स्वीकारला आणि सांगितले की, पृथ्वीवर तू गंडकी नदी आणि तुळशीचे रोपटे स्वरुपात राहशील.\nया नदीमध्ये मिळतात शाळीग्राम\nगंडकी नदीमध्ये एक विशेष प्रकारचे दगड आढळतात. यावर चक्र, गदा इ चिन्ह असतात. धर्म ग्रंथानुसार हेच दगड भगवान विष्णूंचे स्वरूप आहेत. यांनाच शाळीग्राम शीला म्हटले जाते. शिवपुराणानुसार, भगवान विष्णू यांनी स्वतः सांगितले होते की, गंडकी नदीमध्ये माझा वास राहील. नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या तीष्ण दातांनी नदीमधील दगडांवर माझ्या चक्राचे चिन्ह बनवतील आणि याच कारणामुळे या दगडांना माझे स्वरूप मानून यांची पूजा केली जाईल.\nपुढे जाणून घ्या, गंडकी नदीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-man-sets-self-on-fire-in-mall-after-store-doesnt-replace-his-mobile/", "date_download": "2021-08-02T00:01:02Z", "digest": "sha1:OADIWRBOIH6ZWNKUYWIXCA7FRWHSKN67", "length": 3566, "nlines": 79, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "मोबाईल बदलून न दिल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS मोबाईल बदलून न दिल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न\nमोबाईल बदलून न दिल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न\nमोबाईल बदलून न दिल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न\nदिल्लीच्या मॉलमधील धक्कादायक प्रकार\nया व्यक्तीने आपल्या भाचीच्या ऑनलाईन अभ्यासाआठी 14,000चा मोबाईल घेतला होता\nमात्र काही दिवसातच मोबाईल बिघडल्याने तो सर्व्हिस सेंटरमध्ये गेला\nसर्व्हिस सेंटरवाल्यांनी मोबाईल बदलून न दिल्याने आत्मदहनाचा प्रयत्न\nजखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू\nPrevious articleरणवीरने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त फोटो केले शेयर\nNext articleआज संपूर्ण जग विस्तारवादी ताकदीना वैतागला आहे – मोदी\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-mumbai-police-arrest-republic-tvs-vp-ghanshyam-singh/", "date_download": "2021-08-01T22:40:46Z", "digest": "sha1:MZM4UIUJ4SNH3R25RHJHGDPAHPAEWOSY", "length": 3909, "nlines": 88, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "TRP घोटाळा प्रकरण; रिपब्लिक टीव्हीच्या घनश्याम सिंग यांना अटक - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS TRP घोटाळा प्रकरण; रिपब्लिक टीव्हीच्या घनश्याम सिंग यांना अटक\nTRP घोटाळा प्रकरण; रिपब्लिक टीव्हीच्या घनश्याम सिंग यांना अटक\nरिपब्लिक टीव्हीचे सहाय्यक वितरक उपाध्यक्ष घनश्याम सिंग यांना अटक\nआज सकाळी पावणे आठच्या सुमारास अटक\nरिपब्लिक टीव्हीने पत्रक केलं जारी\n“रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सहाय्यक उपाध्यक्ष श्री. घनश्याम सिंग यांना मुंबई पोलिसांनी सकाळी 7:40 वाजता अटक केली”\n“घनश्यामची अटक, अर्णबच्या बेकायदेशीर अटकेसारखी पुरावा आणि वस्तुस्थितीऐवजी लिहून दिलेल्या सूचनेतून जन्माला आली”\nPrevious articleबिहारमधील मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट पाहिलेत का\nNext articleमहाराष्ट्रात कोरोनाचा घटती रुग्णसंख्या; २४ तासात ३२७७ रुग्णांची नोंद\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/notice/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2021-08-01T23:47:01Z", "digest": "sha1:DAWC6RFCS65GCUNJQ56EYPSSRE7W6MZD", "length": 4440, "nlines": 92, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "रत्नागिरी जिल्हा परिषदेकडील अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणेसाठी प्राप्त अर्जांची प्रतिक्षा यादी | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nरत्नागिरी जिल्हा परिषदेकडील अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणेसाठी प्राप्त अर्जांची प्रतिक्षा यादी\nरत्न���गिरी जिल्हा परिषदेकडील अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणेसाठी प्राप्त अर्जांची प्रतिक्षा यादी\nरत्नागिरी जिल्हा परिषदेकडील अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणेसाठी प्राप्त अर्जांची प्रतिक्षा यादी\nरत्नागिरी जिल्हा परिषदेकडील अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणेसाठी प्राप्त अर्जांची प्रतिक्षा यादी 17/10/2018 15/11/2018 पहा (1 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 31, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/sand-extraction", "date_download": "2021-08-01T22:56:06Z", "digest": "sha1:22FPFSJ427VLHIY7FNUCCXIU5OTGUKNK", "length": 1853, "nlines": 56, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Sand extraction", "raw_content": "\nवाळू माफियांचा प्रवरेच्या गोकुळात उच्छाद\n‘प्रवरे’तून यंत्राच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसा\nखांडगाव परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळूउपसा\nशेवगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा जोरात\nपुणतांबा येथे बेसुमार बेकायदेशीर वाळूउपसा सुरुच\nकवठळ येथे तापीपात्रातून बोटीद्वारे वाळूचा उपसा\nसंगमनेरात पोकलेन व बोटीच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसा\nगिरणा, तितूर व गडद नदीपात्रात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/646/Gelis-Soduni-Ka.php", "date_download": "2021-08-01T23:13:07Z", "digest": "sha1:DJZTRQDOMSL7SMZ7DEBQM3RZDPS5JOMD", "length": 9811, "nlines": 145, "source_domain": "www.gadima.com", "title": "Gelis Soduni Ka -: गेलीस सोडुनी का : NonFilmy (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke|Yashwant Deo) | Marathi Song", "raw_content": "\nचंदनी चितेत जळला चंदन,\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nचित्रपट: नृत्यनाटिका 'शिवपार्वती' Film: Nrutyanatika 'ShivParvati'\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nगेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी \nअमरत्व शा��� आहे मजसी तुझ्या वियोगी\nदेवी तुझ्याविना मी देहा धरू कशाला \nनारीविना जगी ना सामर्थ्य पौरुषाला\nअर्धांग भस्म झाले, अर्धाच मी, अभागी\nअमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी\nविसरू कसा सखे मी आनंद भोगलेला \nघर शैल कंदरीचे गिरीशीर्ष चंद्रशाला\nसंसार सौख्यदायी सहवास सप्तरंगी\nअमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nमी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी\nरघुवीर आज घरी येणार\nरघूवीर आज घरी येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/breakfast-is-important-for-type-2-diabetic/?vpage=1", "date_download": "2021-08-01T22:49:24Z", "digest": "sha1:K6SINBDDGMZN572TRLHLO4KMAPAHZFNY", "length": 17032, "nlines": 169, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "साखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeआरोग्यसाखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का\nसाखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का\nAugust 11, 2015 डॉ. शीतल म्हामुणकर आरोग्य\nआपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी “Substantial Impact of Skipping Breakfast on Type 2 diabetics” (नाश्ता न केल्यास टाईप 2 डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परिणाम होतो) ह्या विषयी अध्यापन केले. ह्या अध्यापनाचे निकष डायबेटिस केअर ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच बोस्टन येथे 2015 मध्ये झालेल्या अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या परिषदेतही ह्याचे सादरीकरण केले होते.\nह्या अध्यापनासाठी टाईप2 डायबेटिस असलेल्या 22 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांचे सरासरी वय 56.9 वर्षे होते आणि बॉडी मास इंडेक्स 28.2 kg/m2 होता. ह्या सहभागी व्यक्तींना 2 दिवससाठी तंतोतंत जुळतील अशाच कॅलरीजचा पण समतोल आहार खाण्यास दिला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना – दूध, ट्यूना नावाचा मासा, पाव (ब्रेड) आणि चाॅकलेट ब्रेकफास्ट बार खाण्यास दिले. दोन्ही दिवसात फक्त एकच फरक केला होता की एक दिवस ह्या व्यक्तींना ब्रेकफास्ट खायला दिला होता आणि दुसर्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट खायला दिला नव्हता.\nह्या अध्यापनातून असे आढळले की सहभागी व्यक्ती ज्यांनी ब्रेकफास्ट घेतला नाही त्यांच्या साखरेमध्ये जास्तच वाढ झालेली आढळली. त्यांच्या दोन्ही दिवसाचं साखरेचे प्रमाण खालील प्रमाणे होते.\nह्या वरून असे निदर्शनास येते आहे की जर डायबेटीक व्यक्तींनी ब्रेकफास्ट घेतला नाही तर त्यांच्या पूर्ण दिवसाच्या साखरे वर नियंत्रण राखण्यात ते अपयशी ठरतात. जर डायबेटीक व्यक्तींनी ब्ब्रेकफास्ट न घेतल्यास जेवणात किती स्टार्च घेतला किंवा किती साखर घेतली ह्या गोष्टीचा त्यांचा साखरेच्या नियंत्रणावर काही परिणाम होत असावा असे दिसत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.\nज्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही त्यावेळे��� रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणात बराच मोठा कालावधी गेला असल्याने पॅनक्रीयाटीक बीटा सेल जे इनसुलीन तयार करते त्यांची स्मृती कमी होत असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि त्यामुळेच थोडा कमी आणि जरा उशीराच इनसुलीनचा प्रतिसाद मिळत असावा असे ही शास्त्रज्ञांना वाटते. ह्याचा परिणाम म्हणून दिवसभरातील साखरेवरील नियंत्रण बिघडत असावे.\nसाखर बिघडण्याचे दुसर कारण म्हणजे दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील फॅटी अॅसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास इनसुलीन कुचकामी ठरते आणि त्यामुळे पण रक्तातील साखर वाढलेली राहाते.\nह्या प्रयोगावरून असंच सिद्ध होते आहे की टाईप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण चांगले राहण्यास त्यांनी ब्रेकफास्ट न टाळता दररोज घेणे जरुरीचे आहे.\nAbout डॉ. शीतल म्हामुणकर\t20 Articles\nडॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.\n1 Comment on साखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्���िक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.somaiya.com/mr/node/1184", "date_download": "2021-08-01T23:57:30Z", "digest": "sha1:GHI2CPJWEACVA2Q2GD3I5KQSTY4BKQAP", "length": 12146, "nlines": 329, "source_domain": "www.somaiya.com", "title": "एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल | Godavari", "raw_content": "\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ►\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ◀\nफूड अँड बेव्हरेज ►\nफूड अँड बेव्हरेज ◀\nतेल, गॅस अँड मायनिंग ►\nतेल, गॅस अँड मायनिंग ◀\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ►\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ◀\nरंग आणि कोटिंग ►\nरंग आणि कोटिंग ◀\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ►\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ◀\nप्लास्टिक, पेपर व राळ ►\nप्लास्टिक, पेपर व राळ ◀\nकापड आणि लेदर ►\nकापड आणि लेदर ◀\n१,३ ब्यूटायलेन ग्लायकॉल (इकोसर्ट)\nसुगंधी द्रव्य साहित्य बेस\nकेमिकल्स इन पाईपलाईन ►\nकेमिकल्स इन पाईपलाईन ◀\nअल्फा सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ►\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ◀\nउच्च शिक्षण शिष्यवृत्ती (एक बाल मदत)\nअवलोकन अनुप्रयोगतकनीकी सिंहावलोकन एमएसडीएसनमूना मंगाय़ें\nयह रंगहीन अल्कोहोल एक तटस्थ गंध और स्वाद है इसका उपयोग पीने योग्य अल्कोहल के उत्पादन और दवा उद्योग में विलायक और रिएक्टर के रूप में और स्वाद और सुगंध के वाहक के रूप में किया जाता है\nईएनए का प्रयोग निजी स्वच्छता उद्योग में उत्पादों जैसे कि एंटी फंगल संपत्ति के कारण मुथवैश के रूप में किया जाता है\nयह रसायन भी निम्न के अंतर्गत आता है: फ्लेवर, फ्रेग्रेन्स, फार्मास्यूटिकल, फूड एंड बेवरेज\nउत्पाद :अतिरिक्त न्यूट्रल अल्कोहल (ई.एन.ए.ए.)\nसूरत रंगहीन तरल साफ़ करें\nएथानोल सामग्री% वी / वी @ 15.60सी 94 – 96\nएसिटिक एसिड (पीपीएम) के रूप में अम्लता 20\nएडीडेलडिहाइड (पीपीएम) के रूप में एलडीहाइड 40\nवाष्पीकरण पर अवशेष (पीपीएम) 20\nएस्टर एसेलेट (पीपीएम) के रूप में एस्टर 100\nप्लॅस्टिक , कागद आणि लुब्रिकंटस्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.topahydraulic.com/mr/zmte-wrapped-discount-hydraulic-hose-product/", "date_download": "2021-08-02T00:01:37Z", "digest": "sha1:LP4WIS26MY6NLSZ6O5O7QTER67FWX43S", "length": 17044, "nlines": 240, "source_domain": "www.topahydraulic.com", "title": "चीन झेमटे रॅप्ट डिस्काउंट हायड्रॉलिक नली मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅक्टरी | टोपा", "raw_content": "\nएक तुकडा नळी फिटिंग\nपुन्हा वापरण्यायोग्य हायड्रॉलिक फिटिंग\nझेमते रॅप्ट डिस��काउंट हायड्रॉलिक नली\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nमॉडेल क्रमांक: आर 15\nसाहित्य: सिलिकॉन रबर, पीपी\nक्षमता: उष्णता-प्रतिरोधक रबर रबरी नळी\nरंग: काळा, काळा / लाल / निळा / पिवळा\nतापमान: 90 डिग्री पर्यंत -30 पर्यंत\nलांबी: 2 मी / 50 मीटर किंवा आपल्या मागणीनुसार\nनमूना क्रमांक: भिन्न व्यास\nयोग्य रबरी नळी: 8-10 मीटर बाह्य व्यास\nआतील ट्यूब: तेल प्रतिरोधक\nवापर: रबरी नळी संरक्षण\nनाव: डिस्काउंट हायड्रॉलिक नली\nपॅकेजिंग: पुठ्ठा आणि लाकडी केस\nउत्पादकता: निंग्बो, शांघाय, टियांजिन\nवाहतूक: महासागर, जमीन, हवाई, डीएचएल / यूपीएस / टीएनटी\nपुरवठा क्षमता: निंग्बो, शांघाय, टियांजिन\nप्रमाणपत्र: हायड्रॉलिक नली आयएसओ\nबंदर: निंग्बो, शांघाय, टियांजिन\nZmte लपेटून सवलत हायड्रॉलिक नली\nडिस्काउंट हायड्रॉलिक नली मुख्यत: माइन हायड्रॉलिक सपोर्ट, तेल शोध, अभियंता बांधकामासाठी उपयुक्त, क्रेन वाहतूक, फोर्जिंग धातु विज्ञान, खाण उपकरणे, जहाजे, इंजेक्शन मोल्डिंग मशीनरी, कृषी यंत्रणा विविध मशीन टूल्समध्ये वापरली जातात.\nडिस्काउंट हायड्रॉलिक नली - अंतर्गत रबरी नळी\nतेलांसाठी प्रतिरोधक कृत्रिम रबरचा सबस्ट्रॅटम.\nडिस्काउंट हायड्रॉलिक नली - मजबुतीकरण\nउच्च प्रतिरोधक स्टीलची 1 वधू, 2 ब्राइड आणि तिच्याकडे फोर-सर्पिल.सिक्स वायर मजबुतीकरण आहे\nडिस्काउंट हायड्रॉलिक नली - पांघरूण\nकाळा कृत्रिम रबर घर्षण, तेल, इंधन, ओझोन, वातावरणीय घटकांना प्रतिरोधक आहे.\n-40 डिग्री सेल्सियस पर्यंत + 100 ° से\nरबरी नळी आयडी रबरी नळी कामाचा ताण स्फोट दबाव किमान बेंड त्रिज्या वजन\nइंच मिमी मिमी एमपीए PSi एमपीए PSi मिमी किलो / मी\nडिस्काउंट हायड्रॉलिक नली अभियांत्रिकी प्रकल्पासाठी उच्च दाब द्रव आणि हायड्रॉलिक रूपांतरण करण्यासाठी जे हायड्रॉलिक द्रव अशा हायड्रॉलिक तेल, इंधन तेल, वंगण, पाण्याचे रस तयार करणारे औषध, हायड्रोकार्बन आणि मुलगा पोचविण्यासाठी वापरतात जे तापमान -40 ℃ ~ + 100 ℃ आहे.\nआमच्या कंपनीकडे प्रगत उपकरणे आहेत जी दक्षिण कोरिया, फिनलँड आणि इटली येथून आयात केली गेली आहेत ज्यात स्पायरल मशीन, ब्रेडींग मशीन, क्रिमिंग मशीन आणि इतर गंभीर उत्पादन उपकरणे आहेत. तसेच ब्रेस्ट टेस्ट स्टँड, आवेग परीक्षण स्टँड आणि इतर प्रगत चाचणी उपकरणे.\nआम्ही एसएई आणि डीआयएन आंतरराष्ट्रीय गुणवत्तेसह आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची पूर्���ता केलेली उत्पादने तयार करतो. ऑइलफिल्ड, खाण उद्योग, धातूशास्त्र, अभियांत्रिकी आणि यंत्रसामग्रीसह विविध क्षेत्रात उत्पादने विकली गेली आहेत. भाग अमेरिका, रशिया, कॅनडा, अर्जेंटिना आणि इतर अनेक देशांत निर्यात केले गेले आहेत.\nसामान्य पॅकेज डीइस्काउंट हायड्रॉलिक नलीरबरी नळीच्या खाली पॅलेट असलेली प्लास्टिक किंवा विणलेली पिशवी आहे जी खाली पाहिली जाऊ शकते. आम्ही तथापि, ग्राहकांच्या विनंतीनुसार विशेष पॅकेज देखील प्रदान करू शकतो.\nआमचे dइस्काउंट हायड्रॉलिक नली काटेकोरपणे राष्ट्रीय मानकांनुसार उत्पादन केले जाते.\n1. उच्च-गुणवत्तेच्या रबरचा वापर करून, आतील लाइनर चांगल्या हवेच्या अभेद्यतेसह आहे आणि कव्हरमध्ये उत्कृष्ट उष्णता प्रतिरोधक आणि वृद्धत्व विरोधी कार्यक्षमता आहे.\n२.रइन्फोर्समेंट लेयर पॉलिस्टर धागा विणकाम (किंवा दुहेरी) पासून बनविला जातो जो उच्च-सामर्थ्याने असतो.\n3. कामकाजाचे तापमान: -40 ℃ -160 ℃\n4. एक्सेक्टेड मानक: जीबी / टी 25\nI.हे वातावरण आहे, पर्यावरणात कोणतेही प्रदूषण नाही.\n6. स्वतःचे तंत्रज्ञान विभाग,\n8. नमुना आणि चाचणी ऑर्डर उपलब्ध आहेत\n1. OEM उपलब्ध आहे का\nहोय, OEM उपलब्ध आहे. आपल्या ब्रँड जाहिरातीस मदत करण्यासाठी आमच्याकडे व्यावसायिक डिझायनर आहेत.\n२. नमुना उपलब्ध आहे का\nहोय, गुणवत्तेची चाचणी घेण्यासाठी आपल्यासाठी नमुने उपलब्ध आहेत. आमच्याकडे गोदामात नमुने असल्यास फ्रेट आपल्या बाजूने भरता येते.\n3. आपण उत्पादक आहात\n100% निर्माता, आपले स्वागत आहे आपण आमच्या उत्पादन लाइनला भेट द्या.\nOrders. ऑर्डरसाठी आपल्या नेहमीच्या पेमेंटची मुदत किती आहे\nठेव म्हणून टी / टी 30% आणि लोड करण्यापूर्वी भरलेल्या टी / टी 70% शिल्लक.\nकिंवा चर्चा करण्यासाठी कोणतीही देय मुदत.\nआमच्याशी संपर्क कसा साधायचा\nआदर्श सूट हायड्रॉलिक नली निर्माता आणि पुरवठादार शोधत आहात आपणास सर्जनशील बनविण्यात मदत करण्यासाठी आमच्याकडे मोठ्या किंमतींवर विस्तृत निवड आहे. सर्व झेमटे डिस्काउंट हायड्रॉलिक नलीची गुणवत्ता हमी आहे. आम्ही लपेटलेल्या सवलतीच्या हायड्रॉलिक नलीची चीनची मूळ फॅक्टरी आहे. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nउत्पादनांच्या श्रेणी: हायड्रॉलिक नली\nमागील: पीसीपी कंप्रेसरसाठी ल्युमिनस 300 बार 25 मिमी मॅनोमीटर\nपुढे: 16711 स्टेनलेस स्टील काटेरी ब्रे��� रबरी नळी फिटिंग्ज\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nहायड्रॉलिक औद्योगिक पार्कर होज अ‍ॅडॉप्टर कपलिंग\nरबर लवचिक पाईप पार्कर हायड्रॉलिक नली आणि ...\nइंधन लाइन उच्च दाब रबर हायड्रॉलिक नली पी ...\nस्टेनलेस स्टील लवचिक उच्च दाब हायड्रोली ...\nउच्च तापमान गुळगुळीत पृष्ठभाग रबर रबरी नळी\nउच्च दाब लवचिक रबर हायड्रॉलिक नली पाईप\n12 वा मजला, ईस्ट न्यू वर्ल्ड सेंट्रल बिल्डिंग, क्र .१18१ झोंगशान रोड, शिजियाझुआंग, हेबई प्रांत, चीन, शिझियाझुआंग, हेबई\nआता आम्हाला कॉल करा:\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/famous-studio/", "date_download": "2021-08-02T00:04:56Z", "digest": "sha1:D3DLABZ2B3OBEGAPCXW76HIAW6CQGZBF", "length": 23263, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "माया नगरीची एक साक्षीदार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeसाहित्यललित लेखनमाया नगरीची एक साक्षीदार\nमाया नगरीची एक साक्षीदार\nJuly 15, 2017 दासू भगत ललित लेखन\nजे.जे. चा अप्लाईड आर्ट मधून पासआऊट होऊन वर्ष दिड वर्षे झाले असावे. नांदेडला माझ्या मोठ्या बंधूच्या घरा शेजारी गिरिश नार्वेकर नावाचे महाराष्ट्र शासनातील अधिकारी रहात असत. कला साहित्य सामाजिक क्षेत्रातील आवड त्यामुळे चांगला घरोबा होता. एकदा घरी आले असतानां त्यांनी माझी चौकशी केली व मला म्हणाले- ‘’ तू जे.जे.चा विद्यार्थी मग इथे काय करतोस. माझ्या बरोबर एकदा मुंबईल ये माझ्या लहान भावाची ओळख करून देतो, तुला काही काम मिळू शकेल.’’ दिवाळीच्या सुट्ट्यात ते मुंबईला त्यांच्या कुटूंबा सोबत मलाही घेऊन् गेले. वरळी नाक्यावरील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एक लहानशा चाळीत ते मला घेऊन गेले. गोरा वर्ण, चेहऱ्यावर दाढी,पांढरा शुभ्र झब्बा आणि काळी पँट अश वेषातल्या एका तरूणाला मी नमस्कार केला. गिरिशभाऊ त्या तरूणास म्हणाले- “चंदू…हा माझ्या नांदेडच्या मित्राचा भाऊ दासू, जे.जे. मधून पास आऊट झालाय, काही काम मिळत असेल तर बघ त्याच्यासाठी माझ्या बरोबर एकदा मुंबईल ये माझ्या लहान भावाची ओळख करून देतो, तुला काही काम मिळू शकेल.’’ दिवाळीच्या सुट्ट्यात ते मुंबईला त्यांच्या कुटूंबा सोबत मलाही घेऊन् गेले. वरळी नाक्यावरील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एक लहानशा चाळीत ते मला घेऊन गेले. गोरा वर्ण, चेहऱ्यावर दाढी,पांढरा शुभ्र झब्बा आणि काळी पँट अश वेषातल्या एका तरूणाला मी नमस्कार केला. गिरिशभाऊ त्या तरूणास म्हणाले- “चंदू…हा माझ्या नांदेडच्या मित्राचा भाऊ दासू, जे.जे. मधून पास आऊट झालाय, काही काम मिळत असेल तर बघ त्याच्यासाठी “ मग चंदूभाऊनी माझी विचारपूस केली. टायपोग्राफी हा माझा विषय सोडला तर माझ्या जवळ असलेला शून्य अनुभव त्यांच्या लक्षात आला. मला म्हणाले- “चल माझ्या सोबत.’’\nवरळी नाक्या वरून महालक्ष्मी स्टेशनकडे जाणाऱ्या डबल डेकरमध्ये आम्ही बसलो. पाच सात मिनिटात उतरलो. ती दोन मजली इमारत बाहेरून काही विशेष जाणवली नाही. आम्ही दोघे जिने चढून वर गेलो. वर जातानां काही जण डोक्यावर पत्र्याची चौकोनी पेटी घेऊन वर खाली जातानां दिसले. ही पेटी माझ्या परीचयाची होती. आमच्या शहरात अशाच पेटीतुन सिनेमांची रिळे येत असत. इमारतीच्या आत मात्र चांगलीच वर्दळ दिसत होती. प्रत्येकजण आपल्याच तोऱ्यात असल्या सारखा जाणवत होता. या इमारतीत लहान लहान ऑफिसेसची भरमार होती. मंत्रालयाच्या इमारतीत जशी केबीनची रांग असते तशी. यातल्या एका केबीनमध्ये आम्ही शिरलो. समोर एक उंच आणि किंचित टक्कल असलेल्या इसम���ला चंदूभाऊ म्हणाले- “इसे कुछ काम हो तो दिजीए. जे.जे.का स्टुडन्ट है “ मग त्या इसमाने मला आत नेले. मोट्या आकाराचे दोन तीन अल्बम माझ्या समोर ठेवले व म्हणाले- इसे अच्छी तरहसे देख लो. मुवी टायटल्स कैसे लिखे जाते है उसके ये सॅम्पल है.’’ आणि मी वेड्या सारख ते अल्बम चाळत बसलो. त्यात ६० च्या दशकातल्या अनेक चित्रपटाचे टायटल्स होते. काळ्या कागदावर फक्त पांढऱ्या रंगाने नावे लिहायची. खाडाखोड वा टचिंग करायला वावच नव्हता. कारण यातील बारीकशी चूक पण पडद्यावर भली मोठी दिसणार. खरोखर अप्रतिम अल्बम होते सर्व. अत्यंत सफाईदार व वळणदार अक्षरे…मला ज्यांनी हे अल्बम बघायला दिले त्यांचे नाव मलिक साहेब. चित्रपटसृष्टीतले नामवंत नामाकंन तज्ज्ञ मलिक ब्रदर्सचे मालक. जर तुम्ही जुने चित्रपट बघण्याचे शौकिन असाल तर नामावळीत टायटल्स या मथळ्याखाली मलिक ब्रदर्स हे नाव नक्की दिसेल.\nमग मलिकभाई या इमारती मधील एका चित्रपट पब्लिसिटी स्टुडिओत घेऊन गेले. ‘सेल वेल’ नावाच्या या स्टुडिओत मला ९०० रू. महिना पगारावर काम मिळाले. ज्या चंदूभाऊमुळे मला काम मिळाले ते प्रसिद्ध एन.चंद्रा होत. नंतर मला त्यांच्या अंकुश या चित्रपट निर्मितीचा साक्षीदार होता आले. नंतर सविस्तरपणे यावर मी स्वतंत्रपणे लेख लिहीणार आहेच. अनेक चित्रपटात मी ‘फेमस स्टुडिओ’ हे नाव वाचत आलो होतो त्याच इमारतीतल्या एका केबीन मध्ये मी काम करत होतो. मुंबईतली अख्खी चित्रपट नगरी या इमारतीला ओळखत असे. याच इमारतीत त्यावेळच्या जवळपास सर्वच निर्माते, वितरक, प्रॉडक्शन, संकलक, लेखक वगैरेचे कार्यालये होते. दिवसरात्र ही इमारत गजबजलेली असे. इथे कुणीच कधी रिकामटेकडा बसलेला दिसत नसे. याच इमारतीतल्या संकलन रूममध्ये तासनतास बसून चंद्राजीने अंकूश संकलीत केला होता. संकलनाचे काम किती किचकट व डोळेफोड असते ते मी प्रत्यक्ष बघितले होते. याच ठिकाणी एकदा अनिल कपूरचे मोठे भाऊ टोनी कपूर आले होते. त्यावेळी चंद्राजी यांच्या डोक्यात तेजाब होता आणि त्यांना तो अनिल कपूर यांना घेऊन करायचा होता. आणि त्यांनी तो केला देखिल. याच ठिकाणी मी देवेन वर्मा या हास्य कलाकाराशी चक्क १० मिनीटे गप्पा मारल्या होत्या. अगदी साधेपणाने कोणताच आव न आणता ते बोलत होते. याच ठिकाणी मी जोगेंदर नावाच्या खल नायकास अत्यंत खालच्या भाषेत बोलतानां ऐकले. याच इमारतीतल्या मिनी स्टुडिओत अनेक चित्रपटांचे रशेश होत ते ही बघता आले….या इमारतीचा माहोलच काही और होता. ही इमारत फक्त दगड विटांची नव्हती तर अनेकांची स्वप्नं साकार करणारी चित्रपटमायच होती. आम्ही रूपेरी पडद्यावर फक्त काही चेहरे बघत असतो जे अभिनय करत असतात, ते आमच्या कायम लक्षात राहतात पण या इमारतीत काम करणारे कुणीही अभिनय करणारे नव्हते तर प्रत्यक्ष कामच करणारे होते. याच इमारतीत माझा अनेक शब्दांशी परिचय झाला. फोर शिटर्स, सिक्स शिटर्सचे कसे डिझाईन करायचे ते इथेच समजले. ऑप्टीकल इफेक्टस्, क्रोमो, चिटींग, पासिंग शॉट्स, क्लॅपर, क्रेन, ट्रॉली, डबींग, निगेटीव्ह कटींग, साऊंड ट्रॅक, कॅमेरा रोलिंग, अक्शन……किती किती पसारा असतो हा. २ तासाचा चित्रपट करताना किती लोक यासाठी झटत असतात ते याच इमारतीत मी अनुभवले…..ही इमारत कधीच झोप घेत नसे. काही कार्यालये वगळता रात्रभर काहीना काम चालूच असे.\nजवळपास वर्षभर मी ही या इमारतीचा एक अंश होतो. खूप मन रमायचे इथे. कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याच्या चर्चा रंगत असत. अमूक तमूक चित्रपट सिल्व्हर वा गोल्डन ज्युबिली कसा होईल यावर बेटींग चालायची. साफसाफाई करणाऱ्या पोरांच्या डोळ्यात पण ही इमारत भावी स्वप्ने दाखवत असे. चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या विश्वात पोहचण्याचा हाच तो रस्ता आहे असे इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटायचे. अशा इमारती इतिहासाची साक्ष देणाऱ्या असतात. त्यांच्या मूक भिंतीने खूप काही बघितलेले असते. आता या इमारतमध्ये काय आहे हे मला माहित नाही. ही इमारत ३२५ कोटीला विकली गेली असे वाचल्याचे आठवते. मात्र या इमारतीचे अत्यंत गहीरे छायाचित्र माझ्या मनात कायम कोरले गेले…..गेले अनेक दिवस चित्रपटसृष्टीतील कलावंतावर लिहीत असतानां ही इमारत मध्येच डोकावत असे…म्हणून आज लिहले.\nदासू भगत.. (१५ जुलै २०१७)\nमी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात ��ल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/Y3ShWX.html", "date_download": "2021-08-02T00:48:15Z", "digest": "sha1:BACU5ZMTLQN4BCGWWDM3X6VJ2JWCZWDL", "length": 11060, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठामपाच्या गलथान कारभाराविरोधात ठाणे मनसे अध्यक्षांचे ठिय्या आंदोलन", "raw_content": "\nHomeठामपाच्या गलथान कारभाराविरोधात ठाणे मनसे अध्यक्षांचे ठिय्या आंदोलन\nठामपाच्या गलथान कारभाराविरोधात ठाणे मनसे अध्यक्षांचे ठिय्या आंदोलन\nठामपाच्या गलथान कारभाराविरोधात ठाणे मनसे अध्यक्षांचे ठिय्या आंदोलन\nदररोज हजारोंच्या संख्येत रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णवाहिका मिळाली तर रुग्णालयात प्रवेश नाही, प्रवेश मिळाला तर खाट नाही, खाट मिळाली तर उपचार करायला डॉक्टर-परिचारिका नाहीत, असे भीषण चित्र आहे. परिणामी, करोनाबरोबरच हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग अशा गंभीर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हालांना पारावार राहिलेला नाही. कॊरॊनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ठाणे महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे त्यांना वेळेत रुग्णवाहिका व अन्य सुविधा उपलब्ध होत नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.\nकॊरॊनाचा ठाणे महापा��िका हद्दीत दिवंसेदिवस प्रादुर्भाव वाढ आहे. एखाद्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले तरी ८ तास उलटून गेले तरी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्ण ताटकळत असतो. रुग्णवाहिका उपलब्ध झाली तर रुग्णालय आणि बेड उपलब्ध होत नाही. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे तीन कोरोना बाधितांचा उपचारा आधीच जीव गेला आहे. पालिका प्रशासनाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिका आयुक्तांशी चर्चा करताना पालिका आयुक्तांना प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. हे पालिका प्रशासनाचे अपयश असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.\nकरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढून रुग्णालये ओसंडून वाहत असताना उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसल्याने करोनाशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेलाच धाप लागली आहे. खाटांची मर्यादित संख्या, अपुरे डॉक्टर आणि परिचारिका अशा अशा अडचणीत करोना संकटाशी लढताना यंत्रणांचा दुबळेपणा उघड होत आहे. ठाण्यात दररोज सरासरी १०० रुग्ण आढळत आहेत. परंतु, महापालिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात जेमतेम ३५० ते ४०० खाटांची क्षमता असल्याने झोपडय़ा, चाळी, निम्नस्तरीय वस्त्यांधील रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांची टोलवाटोलवी सुरू आहे.शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील खाटांची संख्या ११५१ आहे तर एकूण रुग्ण १७००. त्यातच दररोज वाढती सरासरी १०० रुग्णांची वाढ होत आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या शहरातील खासगी कोविड रुग्णालयात ७५० पेक्षा अधिक खाटा असल्या तरी ही रुग्णालयांमध्येही खाटा नसल्याचे चित्र आहे. सवलतीच्या दरात उपचारांसाठी राखीव असलेल्या खाटा भरल्याचे कारण देऊन येथे सर्वसामान्यांना दिवसाला चार ते सात हजार रुपयांच्या शुल्क आकारणीचे उपचार ‘पॅकेज’ पुढे केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हजार आणि दोन हजार खाटांच्या कोविड रुग्णालयाची गरज आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/povada-of-maratha-seva-sangh", "date_download": "2021-08-02T00:19:10Z", "digest": "sha1:RQB5P2KFCJ5UYETJZ56IPOJU7XZAFIAN", "length": 15236, "nlines": 254, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "मराठा सेवा संघाचा पोवाडा - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nमराठा सेवा संघाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील मराठा सेवा संघाच्या विचारधारेचे कट्टर पुरस्कर्ते असलेले लेखक, कवी शिवप्रदीपाचार्य डॉ. दिलीप धानके यांनी मराठा सेवा ���ंघाच्या आजपर्यंतच्या वाटचालीवर आधारित एक अप्रतिम पोवाडा लिहिला आहे. हा पोवाडा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडसह इतर सर्व कक्षांमध्ये लोकप्रिय ठरत असून तो ‘कोंकण वृत्तांत’च्या वाचकांसाठी येथे देत आहोत.\n१ सप्टेंबर एकोनिसशे नव्वद साली\nएकत्र झाल्या मराठा तलवार ढाली\nपेटल्या विद्रोही क्रांतीच्या मशाली\nपुरोगामी विचारांची शिव प्रणाली\nपुरुषोत्तम खेडेकरानी हो हाक दिली..जी..जी.जी.\nजागा झाला कुणबी मराठा\nशिवमर्दानो चला पेटून उठा\nअंधार जाळू शोधू नव्या वाटा\nजातीच्या भींती पाडू भेदू गटातटा हो..हो..हो.\nसमतेची राज्य घटना घेऊनी\nमराठा सेवा संघ स्थापूनी\nगर्जु लागली खेडेकर वाणी.जी..जी.जी.\nकुणबी मराठा देशमुख पाटील\nसर्वांची जोडली एकच नाळ\nशिवबा आपला एकच भूपाल\nत्याला वंदुनी गडया पुढे चाल\nमराठा सेवा संघाचे क्रांती वादळ हो..हो.हो...\nएक मराठा लाख मराठा झाला गजर\nगावोगावी भरु लागले मराठा दरबार\nतळपली आमच्या लेखणीची तलवार\nव्याख्यानातून फुले शाहुंचा विचार\nबुलंद नेता आमचा साहेब खेडेकर जी..जी..जी..\nजिजाऊ ब्रिगेडचे भगिणी दल\nसंभाजी ब्रिगेड आग्या मोहळ\nभटशाहीला ठोकली घोडयाची नाल\nपुरंदरी विकृतांची झाली पळापळ हो..हो..हो..\nउध्वस्त झाले भांडारकरी अड्डे\nबुजविले बघा मनुवादाचे खड्डे\nकपटी कृष्णाजी थया थया ओरडे\nजाळली आम्ही जुनी कर्मकांडे जी..जी..जी.\nआम्ही पुर्ण वाचला शिवराया\nतसाच तो संविधान भीमराया\nबुद्ध आणि शुद्ध तुकाराम पाया\nआणि जिजाऊंची विचार छाया\nघडली आमची सत्यशोधक काया......जी जी जी जी रं\nमन मणगट मेंदू मणका\nजागृत केले आई बालका\nआता शिवधर्माच्याच हाका हो...हो..हो..\nसण आमचा जिजाऊ जंयती\nविचारांची गुंफली नवी नाती\nमराठा सेवा संघाची ही गती जी..जी.जी.जी रं\nबहुजन गडयांनो जय जिजाऊ बोलू\nभिमरायाचे तेच संविधान चालू\nजोतिबाचे गुलामगिरी पुस्तक खोलू\nआज नव्या मनुस्मृतीला पुन्हा जाळू\nशिवधर्माचेच विचार खेळ खेळू हो..हो..हो..\nमराठा सेवा संघ समतेचा रंग\nमनुच्या चालीत होऊ नका दंग\nजोतीबांचे अखंड तुकोबाचे अभंग\nवाचूनी होऊ आता एकसंघ\nएकच शिवध्वज जिंकूया जंग जी.. जी...जी...\nतिस वर्षाची झाली क्रांती चळवळ\nशाहू नंतर ही पुरुषोत्तमाची तळमळ\nअखिल बहुजनांचे एक करण्या बळ\nयुगपुरुष खेडेकर साहेबांचे शिवसंबल\nदिलीप धानके लिहीतो एक ओंजळ जी ..जी...जी..जी.जी रं\nलेखन: शिवप्रदीपाचार्य डॉ. दिलीप धानक��\nपत्ता: जिजाऊ दर्शन, मु.पो.नांदगाव(सो),\nमराठा सेवा संघाच्या ३० वा वर्धापन दिन राज्यभर साजरा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी\n... यापुढे दहीहंडी चार थरांचीच \nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान\nकन्या वन समृद्धी योजनेत लागणार २० लाखांहून अधिक झाडे\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\n'वन मित्र' सांगणार वन्य जीवांच्या संरक्षणाचे तंत्र\nपोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले नवजात अर्भकाचे अन् मातेचे...\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nरक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार फेसबुकचा...\nकल्याण-डोंबिवलीतील पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द कारवाई...\nदोघा अट्टल गुन्हेगारांकडून प्राणघातक शस्त्रे जप्त\nशेतकऱ्यांना अधिक बाजारभाव देणारे उत्पादन घेण्यासाठी प्राधान्य...\nजिप शाळांच्या खोल्या दुरुस्तीसाठी एकत्रित निधी खर्चाबाबत...\nकल्याण येथे शिवसेना आयोजित रेशनकार्ड शिबिराचा शेकडो नागरिकांना...\nअटल बांबू समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nसहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय...\nआयएएस अधिकाऱ्याच्या धडाकेबाज कारवाईने कल्याणकर सुखावले...\nकडोंमपा रुग्णालयातील परिचारिकांना त्यांचे मूळ काम देण्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/corona-vaccine-likely-to-come-in-open-market-in-march-128143123.html", "date_download": "2021-08-01T22:33:09Z", "digest": "sha1:AACMUDMDUUOVMNMWP76MQBFGJY2OJRDW", "length": 9392, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona vaccine likely to come in open market in March | मार्च महिन्यात कोरोना प्रतिबंधक लस खुल्या बाजारात येण्याची शक्यता; पहिल्या तीन गटांतील नागरिकांना वेळापत्रकानुसार प्राधान्यक्रमाने लस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना लसीकरण:मार्च महिन्यात कोरोना प्रतिबंधक लस खुल्या बाजारात येण्याची शक्यता; पहिल्या तीन गटांतील नागरिकांना वेळापत्रकानुसार प्रा��ान्यक्रमाने लस\nलसीकरणाबाबत अनेकांच्या मनात शंका, त्या अनुषंगाने राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी खास बातचीत\n१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. त्या अनुषंगाने राज्य आराेग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी खास बातचीत.\nराज्यभरात लसीकरणासाठी २८५ सेंटर उभे करण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यात लसीकरण माेेहीम पार पडेल. सध्या आपत्कालीन वापरासाठी लसीला परवानगी मिळाली आहे. कदाचित मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत खुल्या बाजारातही लस उपलब्ध हाेईल, अशी शक्यता असल्याचे राज्य आराेग्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.\nराज्यातील सर्व फ्रंटलाइन वर्कर्सना लस कधी मिळणार \nकेंद्र सरकारने वेळापत्रक तयार केले आहे. यात तीन गटांतील २५ ते ३० काेटी लाेकांपर्यंत प्राधान्यक्रमाने ही लस सप्टेंबरपर्यंत पाेहोचणार आहे. आराेग्य कर्मचारी, पाेलिस आणि ५० वर्षांवरील अतिजाेखमीच्या रुग्णांना आधी लस मिळेल. राज्यातील आराेग्य कर्मचाऱ्यांची यादी आठ लाखांची आहे. त्यामुळे आपल्याला आणखी लसीचे डाेस लागणार असून, ते लवकरच मिळतील.\nग्रामीण भागातील आराेग्य कर्मचाऱ्यांना लस केव्हा मिळणार \nप्राथमिक आराेग्य केंद्रापर्यंत लस नक्की जाणार आहे. पण प्राधान्यक्रम ठरलेला असल्यामुळे त्याला थाेडा वेळ लागेल.\nलसींच्या साठवणुकीची ग्रामीण भागात अचडण असल्याचे बाेलले जाते \nराज्यात सर्वच विभागीय कार्यालयांमध्ये साठवणुकीची चांगली व्यवस्था आहे. ग्रामीण भागातही रेग्युलर लसीकरणासाठीची व्यवस्था आपल्याकडे आहेच. त्यामुळे साठवणुकीची काहीही अडचण नाही.\nनागरिकांना लस खुल्या बाजारात केव्हा मिळेल\nमार्चपर्यंत लाेकांना खुल्या बाजारात ही लस मिळेल, अशा स्वरूपाच्या चर्चा आहेत. त्यामुळे असं वाटतं की आपत्कालीन परवानगी मिळाल्यानंतर आता लवकरच लस खुल्या बाजारातही येईल.\nकर्कराेग, मधुमेह, उच्चरक्तदाब असणाऱ्यांना लस घेता येईल का \nहाेय, अगाेदरच इतर आजार असलेल्या व्यक्तींनी ही लस घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जाेखमीच्या रुग्णांना संसर्गाचा धाेका कमी हाेईल.\nलसीबाबत लाेकांच्या मनात अनेक शंका आहेत, काेराेना झालेल्या रुग्णांना लस मिळेल का \nलस आणि आैषध यातील फरक समजून घेण्याची गरज आहे. लस ही विषाणूचा प्रसार राेखण्यासाठी घेणे गरजेचे आहे. मात्र, काेराेनाचा संसर्ग झालेल्यांना लगेच ही लस देता येणार नाही. त्यांच्यावर उपचारच करावे लागतील. काेराेना हाेऊन गेल्यानंतर १४ दिवसांनंतर लस घेता येईल.\nलस कुणाला घेता येणार नाही \nअठरा वर्षांखालील व्यक्तींसाठी ही लस नाही. गराेदर महिला ज्या बाळांना सध्या पाजत आहेत, त्यांनाही ही लस देेणार नाही.\nलसीच्या साइड इफेक्टबद्दल चर्चा आहे\nकाेविशील्ड आणि काेव्हॅक्सिन आपण इंजेक्शनद्वारे देत आहाेत. त्यात काही वेळा अंग दुखणे, सूज येणे, थकवा असे नाॅर्मल साइड इफेक्ट काही रुग्णांमध्ये जाणवलेे. पण ही लक्षणं साधी पॅरेसिटेमाॅल गाेळी घेतल्यानंतरही काहींना दिसतात. दाेन्ही लसींची गुणवत्ता पाहूनच त्यांच्या वापराची परवानगी देण्यात आली आहे.\nलस सुरक्षित आहे का \nलस अतिशय वेगात विकसित झाली आहे. त्यामुळे लाेकांच्या मनात शंका असणे स्वाभाविक आहे. पण, लसीची गुणवत्ता पाहूनच या लसीला मान्यता दिली आहे. लसीच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आज आपल्याला सांगता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-court-temporarily-bans-kamaal-r-khan-from-posting-against-salman-khan/articleshow/83829497.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-08-02T00:37:37Z", "digest": "sha1:FM7VNBA4RBR2P5243VKMRWRJMEQGQRNH", "length": 13770, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसलमानची बदनामी नको; न्यायालयाची 'केआरके'ला तंबी\nबॉलिवूडच्या सिनेमांचे समीक्षण करण्याची सवय असलेला निर्माता-अभिनेता कमाल आर. खान (केआरके) याच्याविरोधात आता अभिनेता सलमान खानच्या याचिकेवरून शहर दिवाणी न्यायालयाने मनाई आदेश काढला आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी\nमुंबई : बॉलिवूडच्या सिनेमांचे समीक्षण करण्याची सवय असलेला निर्माता-अभिनेता कमाल आर. खान (केआरके) याच्याविरोधात आता अभिनेता सलमान खानच्या याचिकेवरून शहर दिवाणी न्यायालयाने मनाई आदेश काढला आहे. सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय व त्याचे चित्रपट याविषयी सोशल मीडियावर काहीही बेछूट बदनामीकारक विधाने व व्हिडीओ प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने बुधवारी अंतरिम आ���ेशाद्वारे केआरकेला मनाई केली.\n माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापे\nयापूर्वी सिनेनिर्माते वाशू भगनानी यांच्याविरोधात ट्विटर व युट्यूबवर वारंवार बदनामीकारक मजकूर पोस्ट करत असल्याबद्दलही मुंबई उच्च न्यायालयाने त्याला आदेशाद्वारे सक्त मनाई केली होती. 'प्रतिष्ठा ही आयुष्यातील पवित्र संपत्ती असते. जीवनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तिगत स्वरुपाच्या या प्रतिष्ठेला कोणी धक्का पोचवत असेल तर त्या व्यक्तीसाठी ते मोठे नुकसान असते', असे सलमान खानला दिलासा देणाऱ्या अंतरिम आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी नमूद केले.\nवाचा: मुंबई लोकल तीन टप्प्यांत सुरू होणार\n'राधे' चित्रपटाचे समीक्षण करताना केआरकेने माझ्यावर व माझ्या कुटुंबियांविषयी व्यक्तिगत स्वरूपाची बदनामीकारक विधानेही केली, असा आरोप सलमानने दाव्यात केला आहे. 'चित्रपटाचे समीक्षण व त्यातील कामाविषयी टीका करण्यास काहीच हरकत नाही. मात्र, केआरकेने सलमानवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप लावले. केआरकेकडून ट्विटर व अन्य सोशल मीडियाचा सातत्याने गैरवापर होत असून तो वारंवार असे गुन्हे करत आहे. यापूर्वीही केआरकेने सलमान व त्याच्या कुटुंबियांची बदनामी करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत', असे अॅड. प्रदीप गांधी यांनी युक्तिवादात मांडले. तर, 'केआरकेने केवळ 'राधे' चित्रपटाविषयी आपला अभिप्राय नोंदवला. त्याअनुषंगाने त्याच्या विधानांकडे पाहिल्यास त्या माध्यमातून सलमानची प्रतिमा मलीन होण्याचा प्रकार घडलेला नाही. केआरकेला त्याचे विचार मांडण्याचा मूलभूत हक्क आहे', असा युक्तिवाद केआरकेतर्फे अॅड. मनोज गडकरी यांनी मांडला. मात्र, 'केआरकेचे ट्विट्स पाहता ते चित्रपटाशी संबंधित नसून सलमानला गुन्हेगार, लबाड व प्रतिष्ठा नसलेली व्यक्ती असल्याचे दाखवून त्याची प्रतिमा मलीन करण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो', असे निरीक्षण न्यायाधीशांनी सुनावणीअंती नोंदवले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'काँग्रेसला स्वबाळावर लढण्याची इच्छा पण शिवसेनेला का मिरच्या झोंबतात\nया बातम्यांब���्दल अधिक वाचा\nयवतमाळ मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईवर केला अत्याचार; महिलेनं केला जीवन संपवण्याचा प्रयत्न\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज स्वीमिंगचा नवा सिकंदर; विश्वविक्रमासह जिंकले तिसरे सुवर्ण, पण तरीही स्वप्न भंगलं\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nन्यूज इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\nकोल्हापूर तिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला; 'या' कारणावरून झाला राडा\n १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी केला बलात्कार\n आखाड साजरा करण्यासाठी चक्क वीस कोंबड्या चोरल्या\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\n ५० इंच स्मार्ट टीव्हींवर मिळत आहे तब्बल ४७ हजारापर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/police-administration-has-said-youth-will-not-be-able-celebrate-night-december-31-fort-year", "date_download": "2021-08-01T23:59:11Z", "digest": "sha1:6NHYSP3B5YWESGNYHV6LU6IG3TCTY6FA", "length": 8690, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तरुणांनो, यंदा किल्ल्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री बंदी", "raw_content": "\nवनविभागाच्या अंतर्गत असलेल्या अभयारण्यात असलेल्या गड किल्ले, धबधबे, मंदिरे या ठिकाणी दरवर्षी तरुणाई ३१ डिसेंबरच्या रात्री येऊन नवीन वर्ष साजरे करत असते.\nतरुणांनो, यंदा किल्ल्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री बंदी\nअकोले (अहमदनगर) : हरीशचंद्रगड, रतनगड, पट्टा किल्ला, कळसुबाई, भैरोबा या गड, किल्ले, मंदिरे या ठिकाणी ३१ डिसेंबरची रात्र जागवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत स्थानिक वन कमिटी व वनविभाग, पोलिस प्रशासन यांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्र ���ागविण्याचा मनसुबा तरुणाईला यावर्षी पूर्ण करता येणार नाही.\nहे ही वाचा : कर्जतच्या शासकीय कार्यालयांना रोहित पवारांमुळे झळाळी, पदरखर्चाने दिला रंग\nवनविभागाच्या अंतर्गत असलेल्या अभयारण्यात असलेल्या गड किल्ले, धबधबे, मंदिरे या ठिकाणी दरवर्षी तरुणाई ३१ डिसेंबरच्या रात्री येऊन नवीन वर्ष साजरे करत असते. त्यामुळे गडावर, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक कचरा होऊन येथील शांतता भंग केली जाते. त्यामुळे ३१ डिसेंबरला सकाळी गेलेले पर्यटक सायंकाळी सहा वाजता गड किल्ल्यावरून खाली येतील तसेच जाताना कोणतेही मद्य, प्लास्टिक बाटल्या नेता येणार नाही. जाणारे पर्यटक नोंद करून जातील. पर्यटकांना मास्क लावण्यासह सुरक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असेल. सोबत स्वतःचे सॅनिटायजर बाटली आणावी लागेल. ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असलेल्या पर्यटकांना पर्यटनासाठी प्रतिबंध करण्यात येईल.\nहे ही वाचा : मुळा एज्युकेशनचे नऊ विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड\nयासह खोकला, ताप असल्यास पर्यटनास येऊ नये. कोविड-१९ अंतर्गत शासकीय नियमांचे पालन न झाल्यास संबंधित पर्यटकांविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश वनक्षेत्रपालांना देण्यात आले आहेत. पायथ्याशी असलेल्या वनव्यवस्थापन समिती सदस्य अथवा वनरक्षक त्याची नोंद घेऊन दिवस गेलेले सहा वाजेनंतर कुणीही गड किल्ले अथवा मंदिरात थांबणार नाही. अन्यथा पाच हजार दंड व कारवाई केली जाणार आहे.\nहे ही वाचा : अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार\n३१ डिसेंबर रोजी निसर्ग सहलीचे निम्मित करून गडावर, मंदिरात अथवा कोकणकड्यावर कुणालाही रात्र जागवत येणार नाही तसे आदेश देण्यात आले आहे. स्थानिक वन समिती व वनविभाग अधिकारी कर्मचारी पोलिस यांचेमार्फत देखरेख ठेवून काळजी घेतली जाईल व नियम बाह्य वागणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई होईल याची सर्वानी दक्षता घ्यावी.\n- गणेश रणदिवे - सहायक वनसंरक्षक वन्य जीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/support-farmer-credit-fishermen-farmers-proposals-seven-thousand-people-338761", "date_download": "2021-08-01T23:22:07Z", "digest": "sha1:RQE4ZB3EO5AJVINAHLVTBZQ232LQEZCA", "length": 9028, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना किसान क्रेडीटचा आधार; सात हजार जणांचे प्रस्ताव", "raw_content": "\nआतापर्यंत शंभर मच्छीमारांनी बॅंकांकडून कर्ज उचलली आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने किसान क्रेडिट कार्ड देण्याचे परिपत्रक काढले आहे. सागरी मच्छीमारांना ही योजना लागू केली आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या खर्चासाठीही अर्थसाह्य मिळणार आहे.\nशेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना किसान क्रेडीटचा आधार; सात हजार जणांचे प्रस्ताव\nरत्नागिरी - शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सात हजार मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. कोरोना कालावधीत नवीन हंगामात मच्छीमारी व्यवसाय कसा सुरु करायचा हा प्रश्‍न किसान क्रेडीटमुळे सुटला आहे.\nआतापर्यंत शंभर मच्छीमारांनी बॅंकांकडून कर्ज उचलली आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने किसान क्रेडिट कार्ड देण्याचे परिपत्रक काढले आहे. सागरी मच्छीमारांना ही योजना लागू केली आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या खर्चासाठीही अर्थसाह्य मिळणार आहे. मंजुर रकमेतून गरजेनुसार रक्कम काढून वापर करावा आणि मासळी विक्री झाल्यास रक्कम भरायची असते. पुन्हा लागेल तेव्हा रक्कम उचल करता येते.\nकर्जरुपात काढलेली रक्कम भरली की व्याज बंद होते. जेवढी रक्कम उचल करू, त्या रकमेवर 7 टक्‍के व्याज आकारले जाते. वेळोवेळी रक्कम भरल्यास शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून व्याज माफ होते. यामुळे मच्छीमारांना बोटीची दुरुस्ती व नवीन जाळी खरेदी, इंजिन दुरुस्ती, पहिल्या ट्रीपला डिझेल, बर्फ आदींसाठी सावकार व मासळी व्यापाऱ्यांकडून रक्कम घ्यावी लागणार नाही.\nकिसान कार्डसाठी इच्छुकांची यादी मच्छीमार सोसायटींकडून मागविली होती. जिल्ह्यातील 7 हजार मच्छीमारांनी प्रस्ताव मत्स्य विभागाकडे सादर केले. ती यादी कर्ज मंजुरीसाठी बॅंकांकडे पाठवली गेली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनेक मच्छीमारांना व्यावसाय सुरु करण्यासाठी पैशाची गरज होती. त्यातील शंभर मच्छीमारांनी किसान क्रेडीड योजनेतून कर्ज उचलली. मच्छीमारांची आर्थिक घडी कोलमडली होती.\nहंगामा��्या सुरवातीला लागणारी गरज बॅंकांकडून मिळालेल्या या मदतीने भागली. यामध्ये मोठ्या नौकेला अडीच लाख तर छोट्या नौकेला दीड लाखापर्यंत कर्ज मिळते. हे लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती बॅंक ठरवते. सप्टेंबरला पर्ससिननेट मच्छीमारी सुरु होणार आहे, त्यांनाही किसान क्रेडिटचा आधार महत्त्वाचा ठरणार आहे.\nकिसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ मच्छीमारांना देण्यात येत आहे. त्यासाठी सोसायटींकडून यादी मागविली होती. ती यादी बॅंकांकडे देण्यात आली. मच्छीमार कर्जरुपात त्याचा लाभ घेत आहेत. हा कर्जप्रकार सीसी स्वरुपात आहे.\n- एन. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/dhule/?utm_source=Lokmat.com&utm_medium=hamburger-menu", "date_download": "2021-08-02T00:28:31Z", "digest": "sha1:QROHZMOFYRYFDHUD4L3BSE6EFJOQW4IB", "length": 13619, "nlines": 141, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dhule News | Latest Dhule News in Marathi | Dhule Local News Updates | ताज्या बातम्या धुळे | धुळे समाचार | Dhule Newspaper | Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n11:04 PM दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार\n11:01 PMCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\n10:33 PM सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन पुलावरील बॅरेकेटिंग काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10:27 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n10:05 PM'कोरोनाची तिसरी लाट अटळ, पण...'; CSIR च्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n09:40 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:25 PMमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:00 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:50 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:48 PM राज्यात आज 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांन�� डिस्चार्ज\n08:43 PM ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर पाच जणांचा मृत्यू\n तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\n07:57 PM उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; महापालिकेनं इमारत केली रिकामी\n07:53 PM\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nधुळे : खान्देश सुपुत्राच्या मास्कने संसद घेतेय 'श्वास'; मोदींनी केलं कौतुक, खासदार-अधिकाऱ्यांचीही दाद\nDr. Sandip Patil : कोरोनाच्या काळातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. या अधिवेशनला उपस्थित राहणारे मंत्री, खासदारांनी कानपूर आयआयटीमध्ये तयार झालेले एन-९५ आणि एन-९९ हे ‘श्वासा’ मास्क वापरत आहेत. ...\n 'ते' बाईकने आले, विष प्यायले, आत्महत्येसाठी पुलावरून झेपावले; ग्रामस्थांना आढळली पिशवी\nतिघांनी पुलावरून नदीत उडी घेतल्याचा दावा; पोलिसांकडून शोध सुरू ...\nधुळे :कुलूप दुरुस्तीच्या नावाखाली लांबविला ७० हजारांचा ऐवज\nखोरी गावातील घटना, दोन जणांनी केली हातसफाई ...\nधुळे :सीसीटीव्ही फुटेजवरुन दुचाकी चोरांना मालेगावहून पकडले\nधुळे शहर पोलीस : तीन दुचाकी हस्तगत, एक संशयित फरार ...\nधुळे :गावठी कट्ट्यासह फोटो काढून व्हायरल करणारा गजाआड\nचाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई ...\nधुळे :वाहनाला स्टिकर लावले का पेट्रोलसाठी निळे, तर डिझेल गाड्यांसाठी नारंगी \nधुळे : परिवहन मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे आता वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे स्टिकर दिसणार आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन आणि ... ...\nधुळे :स्वखर्चाने दुरुस्त केली शेतकऱ्यांसाठी शिवार वाट\nस्वखर्चातून मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करून दिल्याबद्दल त्या सर्व शेतकऱ्यांनी माजी जि.प.सभापती बापू खलाणे यांचे आभार मानले. ... ...\nधुळे :खासगी व सरकारी डॉक्टरांचा भजनी मंडळाने केला कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nकोरोना काळात कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, नर्स या सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून ... ...\nधुळे :‘वाळू’ धंद्यातून ‘रग्गड’ कमाई\nदरवर्षी वाळू ठेक्यातून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. पण त्यापेक्षाही जास्त डबलची आर्थिक उलाढालही वाळू तस्क��ीच्या धंद्यातून होते, हे कोणीही ... ...\nधुळे :मालपूर येथे वीर जवानाच्या अस्थिकलशाचे पूजन\nनंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडाजवळील कंळबु गावाचा हा जवान. शहीद निलेश अशोक यांना वीर मरण आले. मणिपूर येथे कर्तव्य बजावताना गोळी ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/pune-news-and-updates-a-huge-fire-broke-out-at-the-serum-institutes-plant-in-pune-128147053.html", "date_download": "2021-08-01T22:47:08Z", "digest": "sha1:SIIE522FFD66VPY4LAZ7HM462IW6OZDU", "length": 6940, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pune news and updates; A huge fire broke out at the Serum Institute's plant in Pune | पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमधील आग पुन्हा भडकली, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू; आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसीरमच्या प्लँटला आग:पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमधील आग पुन्हा भडकली, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू; आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू\nकोरोनाची लस सुरक्षित, कोव्हिशील्डच्या पुरवठ्यावर परिणाम नाही\nकोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे. दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाला 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर विझविण्यात यश आले. पण संध्याकाळी 7 वाजता या इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग पुन्हा भडकली. ही आग विझविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.\nकरोना आजाराला रोखण्यासाठी तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला ही आग लागली होती. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.\nरामा शंकर हारिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडेय, महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाशाते अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व इलेक्ट्रीक काम करणारे मजुर होते.\nकोरोनाची कोव्हिशील्ड लस सुरक्षित\nमिळालेल्या माहितीनुसार, बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सीरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोव्हिशील्ड लस सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे.\nकोव्हिशील्डच्या पुरवठ्यावर परिणाम नाही\nकोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. परंतु, लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे.\nसीरम इंस्टिट्युटला महत्व का\nसीरम इंस्टिट्य़ुटने आतापर्यंत 1.5 अब्ज डोस विकल्या आहेत. हा एक विक्रम आहे. आकड्यांवर लक्ष घातल्यास जगातील 60% लहानग्यांना सरासरी सीरमचे एक व्हॅ्क्सीन आवश्य लागले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) कडून मंजुरी मिळवलेल्या सीरमने 170 देशांना व्हॅक्सीनचा पुरवठा केला आहे. यात पोलिओ, डिप्थीरिया, टिटनेस, पर्ट्युसिस, HIV, BCG, आर-हॅपेटायटिस बी आणि रुबेला अशा व्हॅक्सीन्सचा समावेश आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-shilpa-zharapkar-article-on-soap-3520192.html", "date_download": "2021-08-02T00:43:08Z", "digest": "sha1:253TFZLFD5LCMTI6AV32QO4V3Q4TLWZB", "length": 10327, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shilpa zharapkar article on soap | काय करील साबण ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअहोरात्र चालू असणार्‍या एका म्युझिक चॅनलवर ‘दयावान’ (विनोद खन्ना, माधुरी दीक्षित) चित्रपटाचे एक गाणे चालू होते - ‘आज फिर तुम पे प्यार आया है.’ विनोद खन्नाची आंघोळ चालली आहे, माधुरी त्याला साबण लावते आहे. इतक्यात माझे लक्ष गेले माधुरीच्या हातातल्या साबणाकडे शूटिंगसाठी प्रॉपर्टी हजर करणार्‍या माणसाला मनोमन सलाम ठोकला. कथेच्या काळानुसार किती ��ोग्य तयारी केली होती त्याने.\nमाझ्या डोळ्यात गेलेला भरलेला साबण होता - लाइफबॉय काबरेलिक सोप 3डी/4डी सिनेमा बघत असल्यासारखी मी अगदी त्या काबरेलिक साबणाच्या वासात हरवून गेले. हाय रे देवा 3डी/4डी सिनेमा बघत असल्यासारखी मी अगदी त्या काबरेलिक साबणाच्या वासात हरवून गेले. हाय रे देवा साबण का बघायचा होता त्या गाण्यामध्ये, असेही काही जण ऐकवतील मला. पण म्हणे संत शिल्पा : आहे निर्मळ मन, म्हणून दिसला फक्त साबण\nतर लाइफबॉय काबरेलिक सोपबद्दल बोलत होतो आपण. तेल आणि साबण या दोन परस्परविरुद्ध गोष्टी एकाच दुकानात विकणार्‍या आणि ‘ऑइल डेपो’ नावाच्या दुकानात असे साबण मिळायचे. एके काळी म्हणजे तीसेक वर्षांपूर्वी, साबणांच्या ब्रँड्सची आजच्याइतकी रेलचेल नव्हती. बाबा-काका-आजोबा लोकांचा हमाम, आई-काकूचा लक्स आणि आम्हा मुलांना आरपार दिसणारा पिअर्स यापलीकडे यादी जायची नाही फार तर फार एखादी सुकेशिनी वापरेल असा शिकेकाई साबण फार तर फार एखादी सुकेशिनी वापरेल असा शिकेकाई साबण आणि म्हणूनच की काय, दिवाळीला मोती-चंदन किंवा मोती-गुलाब हे अनेक अभ्यंगस्नानाच्या सोहळ्याचे साक्षीदार होते. अगदी पराकोटीची ऐश म्हणजे मैसूर सँडल सोप आणि म्हणूनच की काय, दिवाळीला मोती-चंदन किंवा मोती-गुलाब हे अनेक अभ्यंगस्नानाच्या सोहळ्याचे साक्षीदार होते. अगदी पराकोटीची ऐश म्हणजे मैसूर सँडल सोप त्याचे कव्हर कपड्याच्या घडीत घालून ठेवणे आणि त्याचा वास घेणे, हासुद्धा एक फार जुना, बालिश खेळ.\nकाळ बदलला आणि साबणानेसुद्धा कात (बॉक्स) टाकली, महाराजा आंघोळीबरोबरीने वॉशबेसिनवर लावण्यासाठी विविध आकाराचे साबण येऊ लागले. रविवारी दुपारी चिंबोरी / बांगडे / हलवा (शाकाहारी लोकांनी दुधी-हलवा, गाजर-हलवा, गेला बाजार माहीम-हलवा समजून मिटक्या माराव्यात) खाऊन हाताचा वास घालवण्यासाठी माशालाच (साबणाच्या) हात घासणे क्रमप्राप्त झाले आंघोळीबरोबरीने वॉशबेसिनवर लावण्यासाठी विविध आकाराचे साबण येऊ लागले. रविवारी दुपारी चिंबोरी / बांगडे / हलवा (शाकाहारी लोकांनी दुधी-हलवा, गाजर-हलवा, गेला बाजार माहीम-हलवा समजून मिटक्या माराव्यात) खाऊन हाताचा वास घालवण्यासाठी माशालाच (साबणाच्या) हात घासणे क्रमप्राप्त झाले साबणाची झीरो फिगर प्रवासी पोटजात, पेपरसोप. ट्रेकला जाताना कमीत कमी वजन बरोबर नेण्यामध्ये या पेपर सोपनी बाजी मारली. स्वच्छतेच्या वैयक्तिक संकल्पना प्रचलित होऊ लागल्या आणि हँडवॉशचा जमाना आला. हात धुताना हायजिनची काळजी, मग आंघोळ करताना का नको साबणाची झीरो फिगर प्रवासी पोटजात, पेपरसोप. ट्रेकला जाताना कमीत कमी वजन बरोबर नेण्यामध्ये या पेपर सोपनी बाजी मारली. स्वच्छतेच्या वैयक्तिक संकल्पना प्रचलित होऊ लागल्या आणि हँडवॉशचा जमाना आला. हात धुताना हायजिनची काळजी, मग आंघोळ करताना का नको आणि बॉडीवॉश जन्मला प्रवासाला जाताना याचा उपयोग होतो हे खरे, पण एकदा सामानात बॉडीवॉशची बाटली उघडली आणि नेलेले सगळे कपडे, एकाच वेळी अंगावर घालून आंघोळसुद्धा करावी लागली आहे.\nअजूनही हमाम, लक्स, पिअर्स वापरले जात असतीलही कदाचित; पण न्हाणीघरातल्या कपाटात त्यांची जागा अनेक महागड्या आणि जास्त आकर्षक साबणांनी घेतली आहे. ‘आकर्षक’ विशेषणांमध्ये वेष्टनाचा भाग अधिक, का जाहिरात करणारा हृतिक - हा मुद्दा वेगळाच पर्यावरण रक्षण म्हणून ताडाच्या पानापासून द्रोणासारखे डिझायनर वेष्टनदेखील बनले. आत साबण 75 ग्रॅम आणि खोका मात्र 150 ग्रॅमच्या आकाराचा. उगाच नाही ‘तीनवर एक फ्री’ ऑफर येत. ही ऑफर जुने साबण लवकर विकण्यासाठी आहे म्हणावे, तर परवा नवा साबण घेताना त्याचीसुद्धा तीच कथा - ‘तीनवर एक फ्री पर्यावरण रक्षण म्हणून ताडाच्या पानापासून द्रोणासारखे डिझायनर वेष्टनदेखील बनले. आत साबण 75 ग्रॅम आणि खोका मात्र 150 ग्रॅमच्या आकाराचा. उगाच नाही ‘तीनवर एक फ्री’ ऑफर येत. ही ऑफर जुने साबण लवकर विकण्यासाठी आहे म्हणावे, तर परवा नवा साबण घेताना त्याचीसुद्धा तीच कथा - ‘तीनवर एक फ्री’ नवा साबण टीव्हीवर दिसला आणि तो आपल्या घरी नाही आला हे कसे चालेल’ नवा साबण टीव्हीवर दिसला आणि तो आपल्या घरी नाही आला हे कसे चालेल परिणाम : 4 साबण घरी परिणाम : 4 साबण घरी अगदी रातोरात सुंदर बनवले नाही तरी किमान अंगाचा घाम / तेलकटपणा घालवणे हे साबणाचे काम. आजकाल ही व्याख्यासुद्धा बदलली आहे. हल्ली साबणसुद्धा कशा-कशापासून बनतात आणि काय-काय करतात हे बघून तोंडाला फेस येईल. एक चतुर्थांश साय घालून साबण बनवला तर ती साय धुवायला किती वेळ लागेल.. मग लोक उगाच बायकांना बोलतात, ‘कित्ती वेळ लागतो यांना आंघोळीला अगदी रातोरात सुंदर बनवले नाही तरी किमान अंगाचा घाम / तेलकटपणा घालवणे हे साबणाचे काम. आजकाल ही व्याख्यासुद्धा बदलली आहे. हल��ली साबणसुद्धा कशा-कशापासून बनतात आणि काय-काय करतात हे बघून तोंडाला फेस येईल. एक चतुर्थांश साय घालून साबण बनवला तर ती साय धुवायला किती वेळ लागेल.. मग लोक उगाच बायकांना बोलतात, ‘कित्ती वेळ लागतो यांना आंघोळीला’ ‘लिंबाच्या तेलाचा साबण’ तुम्हाला प्रसन्न करेल; जाई/चमेली-फुलांच्या तेलाची साबण-वडी तुम्हाला छान झोप मिळवून देईल; वेलचीच्या अर्कापासून बनलेला साबण तुम्हाला रिलॅक्स करेल, एक न दोन. चिकट समुद्र-शेवाळापासून साबण बनतो’ ‘लिंबाच्या तेलाचा साबण’ तुम्हाला प्रसन्न करेल; जाई/चमेली-फुलांच्या तेलाची साबण-वडी तुम्हाला छान झोप मिळवून देईल; वेलचीच्या अर्कापासून बनलेला साबण तुम्हाला रिलॅक्स करेल, एक न दोन. चिकट समुद्र-शेवाळापासून साबण बनतो दालचिनी आणि मध हे पोटातून घ्यायचे जिन्नस अंगाला लावून वाया घालवायचे दालचिनी आणि मध हे पोटातून घ्यायचे जिन्नस अंगाला लावून वाया घालवायचे तेसुद्धा 500 रुपयांना 75 ग्रॅम तेसुद्धा 500 रुपयांना 75 ग्रॅम घेणारे घेतात, विकणारे हात धुऊन घेतात घेणारे घेतात, विकणारे हात धुऊन घेतात पण बाबा साबणा, तुझे दिवससुद्धा भरले आहेत - वो दिन दूर नाही जेव्हा हँड सॅनिटायझर्स आपल्या आयुष्यातून साबण धुऊन टाकतील. आता हे साबणाचे फुगे थांबवते. नाही तर म्हणाल, ‘किती घसरायचे साबणावरून पण बाबा साबणा, तुझे दिवससुद्धा भरले आहेत - वो दिन दूर नाही जेव्हा हँड सॅनिटायझर्स आपल्या आयुष्यातून साबण धुऊन टाकतील. आता हे साबणाचे फुगे थांबवते. नाही तर म्हणाल, ‘किती घसरायचे साबणावरून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-bio-gas-scheme-issue-4437804-NOR.html", "date_download": "2021-08-01T23:17:06Z", "digest": "sha1:YW2OELPCYMMSVU4E3H4ADQRNP7VZX56R", "length": 5460, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bio gas scheme issue | बायोगॅस योजनेच्या अंमलबजावणीत कुचराई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबायोगॅस योजनेच्या अंमलबजावणीत कुचराई\nअकोला- शेतकर्‍यांसाठी उर्जेचा स्रोत निर्माण व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने बायोगॅसची योजना सुरू केली. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे कारण दर्शवत कृषी विभागाचे अधिकारी योजनेबाबत नकाराची घंटा वाजवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ही योजना अयशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत.\nकेंद्र शासनाने बायोगॅस ही योजना 1982 पासून सुरू केली. या योजनेसाठी लागणारे अनुदान शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोपवण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेला चांगला प्रतिसादही मिळाला. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांचे समुपदेशन करून योजनेचा लाभ देण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. मात्र, या दृष्टीने फारसे प्रयत्न न करता शेतकर्‍यांकडून योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे योजना राबवणार्‍या कृषी अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे योजना बारगळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.\nअसे मिळते अनुदान : योजनेसाठी केंद्र शासनामार्फत आठ हजार रुपये अनुदान दिले जाते. शौचालय असलेल्या शेतकर्‍यांना अतिरिक्त एक हजार रुपये असे नऊ हजार रुपयांचे अनुदान मिळते.\n350 चे झाले 150 : बायोगॅस योजनेसाठी कृषी विभागाला सुरुवातीला 350 चे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, कालांतराने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत, असे कृषी अधिकार्‍यांकडून सांगितले जाऊ लागले. त्यामुळे यावर्षीचे उद्दिष्ट 150 एवढे आहे.\nका आहे बायोगॅसची गरज इंधनाची साधने दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे बायोगॅस ही योजना सुरू झाली आहे. यासाठी शेतकर्‍यांकडे जनावरे व बायोगॅस प्लांटसाठी पुरेशी जागा आवश्यक आहे. बायोगॅस हा इंधनावर चांगला पर्याय आहे.\nमागील वर्षी योजनेचे उद्दिष्ट 100 होते. या वर्षी ते 150 आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.’’ सोहेल अली, कृषी अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-phoolan-devi-surrender-special-story-5666261-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:05:00Z", "digest": "sha1:H3BNLSP24YH27EP24ZYLFI5P3CI4TLHA", "length": 3837, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Phoolan Devi Surrender Special Story | पोलिसांसमक्ष नाही, दुर्गेच्या फोटोसमोर केले आत्मसमर्पण, अशा होत्या 4 अटी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिसांसमक्ष नाही, दुर्गेच्या फोटोसमोर केले आत्मसमर्पण, अशा होत्या 4 अटी...\nभोपाळ - बेहमाई नरसंहाराच्या 2 वर्षांनंतरही गरीबांची डाकूराणी फूलन देवी पोलिसांच्या हाती आलेली नव्हती. 1983 मध्ये तिनेच आत्मसमर्पणाची तयारी दाखवली. टोळीयुद्ध, पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये गँगच्या सदस्यांचा मृत्यू आणि खराब आरोग्यामुळे तिच्यासमोर सरेंडरशिवाय दुसरा पर्याय उरला न��्हता. फूलन तिला उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर मुळीच विश्वास नव्हता. त्यामुळे, पोलिसांसमोर नाही तर दुर्गेच्या आणि महात्मा गांधींच्या फोटोसमोर तिने आत्मसमर्पण केले होते. एवढेच नव्हे, तर सरेंडर करताना तिने प्रशासनासमोर 4 अटी ठेवल्या होत्या. डाकूराणीच्या सरेंडरचा साक्षीदार होण्यासाठी 10 हजारांहून अधिक समर्थकांसह 300 पोलिस जमले होते.\nसरेंडरनंतर कुठल्याही प्रकारच्या खटल्यात आपल्याला मृत्यूदंड होणार नाही याची खात्री पटवून देणे. केवळ स्वतःलाच नव्हे, तर सरेंडर करणाऱ्या टोळीतील इतर कुठल्याही सदस्याला मृत्यूदंड दिला जाणार नाही अशी पहिली अट फूलन देवीने ठेवली होती.\nपुढील स्लाईड्सवर वाचा, आत्मसमर्पणाच्या इतर अटी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/education/", "date_download": "2021-08-02T00:18:30Z", "digest": "sha1:FF74XGRUFUZNV2LH6VPJUTM6I4V3TRS6", "length": 15008, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Education News | Education Marathi News | Latest Education News in Marathi | शिक्षण: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n11:04 PM दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार\n11:01 PMCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\n10:33 PM सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन पुलावरील बॅरेकेटिंग काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10:27 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n10:05 PM'कोरोनाची तिसरी लाट अटळ, पण...'; CSIR च्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n09:40 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:25 PMमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:00 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:50 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:48 PM ��ाज्यात आज 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्ज\n08:43 PM ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर पाच जणांचा मृत्यू\n तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\n07:57 PM उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; महापालिकेनं इमारत केली रिकामी\n07:53 PM\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nशिक्षण : Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी\nPolice recruitment 2021 : 10वी पास उमेदवार SSC GD Constable 2021 भर्तीसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ...\nशिक्षण :९ ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार दहावीची गुणपत्रिका\nEducation News: १५ जुलै रोजी राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. आता ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका शाळांमधून देण्याचे निर्देश शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत. ...\nशिक्षण :HSC Result: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा, राज्य मंडळाचे विद्यार्थी अजूनही पाहताहेत वाट\nHSC Result Update: सीबीएसई मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार, याची राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप काहीच स्पष्टता नसल्याने विद्यार्थी, पालक गोंधळले असून ते निकालाची तारीख जाहीर होण्याची वाट ...\nशिक्षण :सीबीएसई बारावीत मुलींचीच बाजी, निकाल पहिल्यांदाच ९९.३७ टक्के\nशिक्षण :CBSE 12th Result 2021: आज दुपारी २ वाजता जाहीर होणार १२ वीचे निकाल; पाहा कुठे पाहता येणार\nCBSE class 12 board exam result 2021: गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक पाहत होते निकालाची वाट. ...\nराष्ट्रीय :OBC, EWS Reservation: ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी केंद्राचा मोठा निर्णय; मेडिकल प्रवेशासाठी यंदापासूनच आरक्षण\nOBC, EWS Category Reservation Declared center for medical courses: दोन्ही घटकांना आरक्षण (obc ews quota) देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास 5,550 विद्यार्थ्यांना होणार आहे. ...\nशिक्षण :इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा झाल्या कमी; दशकभरातील सर्वाधिक कपात, ६३ शिक्षणसंस्था बंद\nयंदा विद्यार्थ्यांअभावी तसेच अन्य कारणांनी ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद होणार आहेत. ...\nशिक्षण :खासगी शाळांच्या शुल्कात १५ टक्के कपात, ठाकरे सरकारचा निर्णय; संस्थाचालक कोर्टात जाणार\nमंत्रिमंडळाचा निर्णय; शुल्क भरलेल्यांचे काय\nमहाराष्ट्र :ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी\nschool fee : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...\nशिक्षण :...अन् तिनं डॉक्टर व्हायचं ठरवलं; सचिन तेंडुलकर जिच्या मदतीला धावला, त्या दीप्तीची प्रेरणादायी गोष्ट\nलांजा तालुक्याच्या सिमेवरील राजापूर तालुक्यातील झर्ये हे अतिशय दुर्गम गाव... तिथे जाण्यासाठी नेमक्याच गाड्या, त्यामुळे नागरिकांचा संपर्क कमी प्रमाणात होता. इंटरनेटची सोय नसल्यानं तिला ऑनलाईन शिक्षणासाठी दूर रेंज मिळेल तिथे जाऊन बसावं लागायचे... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/thane/mns-mla-raju-patil-said-he-requested-to-kdmc-increase-vaccination-center-in-kalyan-dombivali-475668.html", "date_download": "2021-08-01T23:34:22Z", "digest": "sha1:WXCIKWVCQMEVS7DKVMZS3PVE5527OOVV", "length": 17550, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘लसीकरण करा, जागा देतो, माणसं पुरवतो, त्यांना पगारही देतो, फक्त लसी द्या, पण केडीएमसीचं दुर्लक्ष’\n\"केडीएमसी हद्दीतील लसीकरण जास्तीत जास्त व्हावे, यासाठी लसीकरण केंद्राची मागणी केली होती. पण ती पूर्ण झाली नाही\", असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले (MNS MLA Raju Patil on KDMC vaccination center).\nटीव्ही 9 मरा���ी डिजीटल टीम\nमनसे आमदार राजू पाटील\nकल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सोसायट्यांमध्ये खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. त्यानुसार कासाबेला या बड्या गृहसंकुलातील कासाबेला फेडरेशनच्या वतीने आज लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील सोसायटीमध्ये सुरु झालेले कासाबेला हे पहिले केंद्र ठरले आहे. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली खदखद व्यक्त केली (MNS MLA Raju Patil on KDMC vaccination center).\nराजू पाटील नेमकं काय म्हणाले\n“केडीएमसी हद्दीतील लसीकरण जास्तीत जास्त व्हावे, यासाठी लसीकरण केंद्राची मागणी केली होती. पण ती पूर्ण झालेली नाही. महापालिककडे मी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. लसीकरण केंद्राचा सगळा सेटअप आणि जागा उपलब्ध करुन देतो, असं सांगितलं होतं. महापालिकेने केवळ लस उपलब्ध करुन द्यायची आहेत. मात्र या मागणीची पूर्तता अद्याप महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही”, अशा शब्दात राजू पाटील यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली (MNS MLA Raju Patil on KDMC vaccination center).\n‘घरोघरी जाऊन लसीकरण करावे’\n“कासाबेला या सोसायटीतील नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. ते विकत घेऊ शकतात. मात्र या नागरिकांना लसींचा दुसरा डोस मोफत दिला जावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अन्य राज्यात घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महापालिकेने ही घरोघरी जाऊन लसीकरण करावे”, अशी मागणी आमदार पाटील राजू यांनी केली आहे.\nकासाबेला सोसायटीत पहिल्याच दिवशी 600 जणांचे लसीकरण\nयावेळी कासाबेला फेडरेशनचे अशुतोष कुमार उपस्थित होते. कासाबेला या गृहसंकूलात 3 हजार रहिवासी आहेत. लसीकरणाच्या आज पहिल्या दिवशी 600 जणांनी नोंदणी केली आहे. त्या सगळ्यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. आमची सोसायटी प्रथम महापालिकेकडे अप्रोच झाली होती. त्यानंतर महापालिकेने सांगितल्यानंतर सोसायटीने रिलायन्स रुग्णालयाशी टायअप करुन हे लसीकरण केंद्र सुरु केले आहे. त्याचा 3 हजार नागरीकांना लाभ होणार आहे, अशी माहिती सोसायटीतील सदस्यांनी दिली.\nहेही वाचा : 100 गुन्हे, पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, हैदर अखेर गजाआड, कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nVideo | सोलापुरात म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमात लोकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांना हरताळ\nअन्य जिल्हे 8 hours ago\n इंदापूर तालुक्यात कोरोना फोफावतोय, रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\nआधी गोड बोलून निर्जन स्थळी नेले, नंतर चाकूचा धाक दाखवत पैशांची लूट, 2 तरुणांना अवघ्या 18 तासांत बेड्या\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रिअल इस्टेटवर परिणाम, जून तिमाहीत घरांच्या विक्रीत 58 टक्के घट\nअर्थकारण 1 day ago\nPune | कोरोना निर्बंधाविरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक, मंगळवारपासून दुकानं उघडण्याचा इशारा\nव्हिडीओ 1 day ago\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्त���ल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-vaccine-campaigns-first-day-udpate-how-many-people-vaccinated-in-india-on-first-day-128129173.html", "date_download": "2021-08-02T00:20:45Z", "digest": "sha1:5NRWLKIOLFXVYCLDBHN5S64X43K6NUG3", "length": 4300, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Vaccine Campaigns First Day Udpate | How Many People Vaccinated In India on first day | पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60% - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम:पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%\nभारतात शनिवारपासून जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. मात्र लक्ष्याच्या तुलनेत, पहिल्याच दिवशी केवळ 53% लोकांना कोरोना लस देण्यात आली. 3,006 ठिकाणी 3 लाख 15 हजार 37 लोकांना लस दिली जाईल असे सरकारने सांगितले होते. संध्याकाळी सरकारने पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्रांची संख्या वाढून 3351 झाली आहे, परंतु येथे केवळ 1 लाख 65 हजार 714 लोकांना लस देण्यात आली. संध्याकाळी 7.45 वाजेपर्यंत हा डेटा एक लाख 91 हजार 181 पर्यंत पोहोचला.\nपहिल्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरकारने नोंदविलेली आकडेवारी लक्ष्यातील केवळ 53% आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी 3351 ठिकाणी 3 लाख 35 हजार 100 लोकांना लस दिली जाऊ शकली असती. पहिल्या दिवशी काही ठिकाणी लाभार्थ्यांची यादी अपलोड करण्यास उशीर झाल्याचेही सरकारने सांगितले आहे. तथापि, सरकार पहिल्या दिवसासाठी अंतिम आकडेवारी नंतर जाहीर करणार आहे.\nसर्वाधिक लसीकरण करणारी 15 राज्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-08-02T00:23:38Z", "digest": "sha1:GG2YURBWPQYYZTF7HHWELLVWVVONP6ET", "length": 5146, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चेक प्रजासत्ताकामधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► चेक प्रजासत्ताकचे टेनिस खेळाडू‎ (२२ प)\n► चेक प्रजासत्ताकाचे फुटबॉल खेळाडू‎ (२९ प)\n► चेक फुटबॉल क्लब‎ (१ प)\n\"चेक प्रजासत्ताकामधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक\nचेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१६ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/no-foreign-strain-of-corona-virus-has-been-found-in-amravati-yavatmal/", "date_download": "2021-08-01T23:46:32Z", "digest": "sha1:XIJYSAYEB2GAM66LZGDOGJL4JYKCV3VB", "length": 4870, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही – आरोग्य विभाग - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही – आरोग्य विभाग\nअमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही – आरोग्य विभाग\nअमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.\nआतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.\nपुण्यातील 12 नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत\nPrevious articleफडणवीस-नाना पटोले यांच्यात कलगीतुरा रंगला\nNext articleरयत क्रांती संघटनेकडून शेतात शिवजयंती साजरी\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2016/11/23/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2021-08-01T23:05:54Z", "digest": "sha1:T2NYERFBCMSV4MCM5KIISGJ62FM6TX2Z", "length": 13613, "nlines": 160, "source_domain": "shecooksathome.com", "title": "दिव्यांची रसमलाई – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nPosted bysayalirajadhyaksha November 23, 2016 November 23, 2016 Posted inगोड पदार्थ, पारंपरिक, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, UncategorizedTags:अन्न हेच पूर्णब्रह्म, कणकेचे दिवे, दिव्यांची अमावस्या, दिव्यांची रसमलाई, पारंपरिक गोड पदार्थ, पारंपरिक महाराष्ट्रीय पाककृती, मराठी गोड पदार्थ, मराठी पदार्थ, Mumbai Masala, Traditional Maharashtrian Recipe, Traditional Maharashtrian Sweet, Traditional Recipe\nआषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्याची अमावस्या. आता विजेचे दिवे असतात. पण ज्या काळी वीज नव्हती तेव्हा तेलवात करून वापरण्यात येणा-या दिव्यांमुळेच उजेड होत असे.\nआजच्या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून लख्ख करायचे आणि मल तेलवात करून उजळायचे, त्यांची पूजा करायची अशी जुनी प्रथा आहे. माझी आजी कणकेचे गूळ घालून दिवे करायची, ते उकडून, त्यात तूप घालून, वात पेटवून आम्हाला ओवाळायची आणि नंतर ते दिवे खायला द्यायची. आता ही प्रथा कालबाह्य झाली आहे. कारण वर म्हटलं तसं विजेचे दिवे असताना या दिव्यांना आता तितकंसं महत्त्व उरलेलं नाही. पण जुनी परंपरा म्हणून त्या-त्या सणाला ते-ते ठराविक पदार्थ मी करतेच. तसे आजही मी कणकेचे गूळ घालून दिवे केले होते. त्याचबरोबर माझी मैत्रीण तनुजा बांदिवडेकर हिनं सांगितलेली दिव्यांची खीरही केली होती. फक्त मी त्याला दिव्यांची रसमलई असं नाव दिलं, कारण मी त्यात थोडा बदल केला होता.\nसाहित्य – १ वाटी किसलेला गूळ, १ वाटी पाणी, त्यात मावेल तेवढी कणीक, १ टीस्पून तूप, चिमूटभर मीठ, वरून घालायला साजूक तूप\n१) एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ घालून ठेवा.\n२) तो विरघळला की त्यात तूप आणि मीठ घालून हलवून घ्या.\n३) त्यात मावेल तेवठी कणीक घाला. साधारण आपल्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडी जास्त घट्ट भिजवा. १५ मिनिटं तशीच ठेवा.\n४) नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन हातावर त्याचा गोल, जाडसर पेढा करा. पेढ्याच्या मधोमध बोटांनी दाब देऊन हळूवार हातानं कडा काढत त्याला दिव्याचा आकार द्या. असे सगळे दिवे करून घ्या.\n५) एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यावर बसेल अशी चाळणी ठेवा. त्यावर तयार दिवे ठेवा. झाकण ठेवून २०-२५ मिनिटं वाफवा.\nदिवे तयार आहेत. गरम असतानाच वरून साजूक तूप घालून खा.\nदिव्यांसाठीचं साहित्य – १ वाटी पाणी, १ वाटी सुवासिक तांदळाची पिठी, १ टीस्पून तूप, १०-१२ केशराच्या काड्या, चिमूटभर मीठ\nरसमलईचं साहित्य- १ लिटर दूध, ५ टीस्पून साखर, प्रत्येकी १ टेबलस्पून काजू-बदामाचे तुकडे, थोडीशी चारोळी आणि बेदाणे, अर्धा टीस्पून जायफळ पूड\n१) एका कढईत पाणी उकळायला ठेवा. उकळी आली की त्यात तूप आणि मीठ घाला. केशराच्या काड्याही घाला.\n२) त्यात तांदळाची पिठी घाला. गॅस बंद करा. उलथन्यानं हलवून घ्या. १० मिनिटं झाकण घालून ठेवा.\n३) नंतर एका ताटात काढून थोड्या तुपाचा हात लावून चांगली मळून घ्या.\n४) बोराएवढे गोळे करून त्याला पणतीचा आकार द्या. अशा सगळ्या पणत्या करून घ्या.\n१) दूध गॅसवर आटवायला ठेवा.\n२) चांगलं आटलं की त्यात साखर, सुकामेवा, जायफळ पूड घाला.\n३) हलवून घ्या आणि नंतर तयार दिवे त्यात घाला.\n४) मंद आचेवर झाकण ठेवून ५ मिनिटं उकळी काढा.\nग���मागरम रसमलई तयार आहे. हवी असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता.\nPosted bysayalirajadhyaksha November 23, 2016 November 23, 2016 Posted inगोड पदार्थ, पारंपरिक, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, UncategorizedTags:अन्न हेच पूर्णब्रह्म, कणकेचे दिवे, दिव्यांची अमावस्या, दिव्यांची रसमलाई, पारंपरिक गोड पदार्थ, पारंपरिक महाराष्ट्रीय पाककृती, मराठी गोड पदार्थ, मराठी पदार्थ, Mumbai Masala, Traditional Maharashtrian Recipe, Traditional Maharashtrian Sweet, Traditional Recipe\nअन्न हेच पूर्णब्रह्मची दोन वर्षं\nOne thought on “दिव्यांची रसमलाई”\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathikl.com/Prabhawalkar2014.aspx", "date_download": "2021-08-01T23:41:02Z", "digest": "sha1:777FCJESVRIJMK5MV3RRPDA75FZF37JD", "length": 1983, "nlines": 36, "source_domain": "marathikl.com", "title": "Maharashtra Mandal Malaysia", "raw_content": "\nमहाराष्ट्र मंडळ, मलेशिया आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्नेह-संमेलनातील विविध कार्यक्रमांतून, मराठी भाषा,संस्कृती व कला यांची ओळख पुढील पिढीला व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा आमचा प्रयत्न असतो.\nश्री. दिलीप प्रभावळकर प्रस्तुत एकपात्री प्रयोग \"चिमणराव ते गांधी\"\n< मागे पुढे >\nमुख्य पान | आमच्या विषयी | बाळगोपाळ | कार्यक्रम | छायाचित्रे | इतर मराठी लिंक्स | अभिप्राय | संपर्क\n© २०१८ महाराष्ट्र मंडळ कौला लंपूर, मलेशिया. संकेत स्थळ संकल्पना व निर्मिती महाराष्ट्र मंडळ मलेशिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/pm-modi-and-bhutans-pm-launch-second-version-of-rupee-card-tourists-will-benefit/", "date_download": "2021-08-02T00:28:36Z", "digest": "sha1:QOS66FGACJJRPM4XCNFIWIWHUNKTJO6J", "length": 4060, "nlines": 76, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "पीएम मोदी आणि भूटानचे पंतप्रधानांनी लॉन्च केली रुपे कार्डची दुसरी आवृत्ती; पर्यटकांना होईल फायदा - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS पीएम मोदी आणि भूटानचे पंतप्रधानांनी लॉन्च केली रुपे कार्डची दुसरी आवृत्ती; पर्यटकांना...\nपीएम मोदी आणि भूटानचे पंतप्रधानांनी लॉन्च केली रुपे कार्डची दुसरी आवृत्ती; पर्यटकांना होईल फायदा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूटानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी आज भूतानमध्ये दुसर्‍या टप्प्यातील रुपे कार्ड सुरू केले\nभूटानचे पंतप्���धान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले\nभूतानमधील नागरिकांना भारतातील रुपे नेटवर्कचा फायदा घेता येणार आहे\nभूतान नॅशनल बँकेने जारी केलेल्या रुपे कार्डमुळे आपण भारतातील एटीएममधून १ लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकाल\nयामुळे भारतात येणार्‍या भूटानी पर्यटकांसाठी पर्यटन, खरेदी आणि इतर व्यवहार सक्षम होतील\nPrevious article‘ऐसी धाकड हे’ गर्ल बबिता फोगटचा 31 वा वाढदिवस\nNext articleदिल्ली ते मुंबई दरम्यान उड्डाण आणि रेल्वे सेवा निलंबनाची शक्यता\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2021-08-01T22:23:37Z", "digest": "sha1:4XQU4MIU2M5UYKSPNC6UWSUFQ6PA23DA", "length": 5614, "nlines": 105, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "माझी मुलगी - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nOn: फेब्रुवारी 22, 2017\nपोरीची पसंती आली की\nचिमणी घरटं सोडणार म्हणून\nआतल्या आत खूप रडतं\nहसरे खेळकर बाबा एकदम\nधीर गंभीर दिसू लागतात\nपोरीला पाणी मागण्या पेक्षा\nस्वतःच उठून घेऊ लागतात\nया घरातला चिवचीवाट आता\nम्हणून बाप लेक झोपल्यावर\nतिच्याकडे पाहून रडत असतो\nअंबुच्या लिंबूच्या करत करत\nमोठी कधी झाली कळलं नाही\nमला पाणीही गिळलं नाही\nमायेनं जवळ घ्यावं वाटतं\nपरक्याचं धन असलं तरी\nद्यायला मात्र नको वाटतं\nउठल्या पासून झोपे पर्यंत\nबाबाची काळजी घेत असते\nआज ना उद्या जाणार म्हणून\nपोरगी जास्तच लाडाची असते\nबाप आतून तुटून जातो\nअचानक का उठून जातो \nइकडे तिकडे जाऊन बाबा\nगुपचूप डोळे पुसत असतात\nलेकीचं कल्याण झालं म्हणून\nपुन्हा बैठकीत हसत असतात\nबाबा वापस पाठवत राहतो\nबी. पी. ची गोळी घेतली का \nआता कोण विचारील गं \nजास्त गोड खाऊनका म्हणून\nकोण कशाला दटवील गं \nबाबा कुणाचं ऐकत नाहित पण\nपोरीला नकार देत नाहीत\nतिने रागात पाहिलं की मग\nताटात गुलाबजाम घेत नाहीत\nएका अर्थानं पोरगी म्हणजे\nकाळजी करणारी आईच असते\nकहाणी फार वेगळी असते\n|| माझी मुलगी ||\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/epl-brunos-goal-gives-manchester-united-win-over-aston-villa-393203", "date_download": "2021-08-01T23:58:30Z", "digest": "sha1:GEGNIHUR5SWM3NAHJ272XRE6MBKOCY4A", "length": 8083, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ईपीएल : ब्रुनोने केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडचा एस्टोन व्हिलावर विजय", "raw_content": "\nइंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने एस्टोन व्हिलावर दमदार खेळी करत विजय मिळवला आहे.\nईपीएल : ब्रुनोने केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडचा एस्टोन व्हिलावर विजय\nइंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने एस्टोन व्हिलावर दमदार खेळी करत विजय मिळवला आहे. शनिवारी मँचेस्टर युनायटेड आणि एस्टोन व्हिला यांच्यात झालेला सामना मँचेस्टर युनायटेडने जिंकत यंदाच्या हंगामातील आपल्या दहाव्या विजयाची नोंद केली आहे. व त्यासह मँचेस्टर युनायटेडने यावर्षीच्या आवृत्तीत क्रमवारी मध्ये लिव्हरपूल संघाशी बरोबरी साधली आहे.\nक्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या\nमँचेस्टर युनायटेडने आणि एस्टोन व्हिला यांच्यात झालेल्या सामन्यात, मँचेस्टर युनायटेड संघाच्या अँथोनी मार्शलने 40 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बेरट्रान्ड ट्रायॉरेने 58 व्या मिनिटाला गोल करून एस्टोन व्हिला संघाला 1 - 1 ने बरोबरी साधून दिली. मात्र ही बरोबरी एस्टोन व्हिला संघाला फार काळ टिकवून धरता आली नाही. या गोलच्या फक्त तीन मिनिटानंतर मँचेस्टर युनायटेडच्या ब्रुनो फर्नांडिसने 61 व्या मिनिटाला मिळलेल्या पेनल्टीचे गोल मध���ये रूपांतर करून संघाला पुन्हा एका 2 - 1 अशी बढत घेऊन दिली. व सामना संपेपर्यंत ही बढत कायम राखल्याने मँचेस्टर युनायटेड संघाने सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात मँचेस्टर युनायटेडच्या संघाने एस्टोन व्हिलावर 2 - 1 ने विजय मिळवला.\nदरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत लिव्हरपूलचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. लिव्हरपूल संघाने 16 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवत 33 अंकांसह पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर आता मँचेस्टर युनायटेडच्या संघाने देखील 16 सामन्यांपैकी 10 लढतीत विजय मिळवलेला आहे. व त्यामुळे त्यांचे देखील 33 अंक झालेले आहेत. परंतु लिव्हरपूल संघापेक्षा मँचेस्टर युनायटेड संघाचे गोल कमी असल्याकारणामुळे मँचेस्टर युनायटेडचा संघ क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर टोटेनहॅम, लिसेस्टर सिटी व एव्हर्टन हे तिन्ही संघांचे गुण 29 आहेत. मात्र यामध्ये टोटेनहॅम संघाचे गोल अधिक असल्यामुळे हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर लिसेस्टर सिटीचा संघ चौथ्या स्थानावर तर एव्हर्टन पाचव्या नंबरवर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/category/1/0/0/gadima-audio", "date_download": "2021-08-01T22:25:23Z", "digest": "sha1:AFHPMUKF7MKPSHW5BVPCYI2ZDK6GER4U", "length": 9126, "nlines": 110, "source_domain": "www.gadima.com", "title": "Voice,Speech,Marathi Poems Of Ga Di Madgulkar(GaDiMa) | ग. दि. माडगूळकर(गदिमा) | ग. दि. माडगूळकरांचा आवाज", "raw_content": "\nदोन ओंडक्यांची होते सागरांत भेट\nएक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ\nगदिमांच्या आवाजात कविता,व्याख्यान | Poems & Speech Of Gadima\nगदिमांच्या आवाजात त्यांच्या कविता व त्यांचे भाषण ऐकणे हा दुर्मिळ योग,जोगिया,जत्रेच्या रात्री व पूजास्थान या तीन कविता ऐका गदिमांच्याच आवाजात,तसेच पेण येणे गणेशोत्सव मंडळात गदिमांनी केलेले एक तासाचे दुर्मिळ भाषण मी कवी कसा झालो,मराठी भाषा,आपली मराठी संस्कृती,संस्कार या पासून ते गदिमांच्यातला कवी कसा घडत गेला हे ऐका गदिमांच्या या सुंदर व्याख्यानातून.\nगदिमांच्या पत्नि विद्याताई यांचा आवाज सुंदर होता,गदिमा-सुधीर फडके यांचे पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विदयाताईंनी गायले होते.पुढे गदिमांसाठी त्यांनी आपल्या या गानकलेचा त्याग केला व गदिमांची गृहिणी-सखी-सचीव हीच भूमिका शेवटपर्यंत निभावली.गदिमा स्व:ता म्हणतात हे यश माझे नाही तूझे आहे,विदयाताईंच्या आवाजातले हे एक द���र्मिळ गाणे छुमछुम छुमछुम नाच मोरा.\n४) छुमछुम छुमछुम नाच मोरा - विद्याताई माडगूळकरांच्या आवाजात | Chum Chum Nach Mora - Voice Of Vidyatai Madgulkar\nगायक: विद्याताई माडगूळकर Singer: Vidyatai Madgulkar\n५) मी कवी कसा झालो - गदिमांचे भाषण भाग १ | Mi Kavi Kasa Zalo\n६) मी कवी कसा झालो - गदिमांचे भाषण भाग २ | Mi Kavi Kasa Zalo\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pandharpur/", "date_download": "2021-08-02T00:16:33Z", "digest": "sha1:ICJIY5OHEF3KTETXPU6QYVLAMXVWVYTY", "length": 16693, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pandharpur News | Latest Pandharpur News in Marathi | Pandharpur Local News Updates | ताज्या बातम्या पंढरपूर | पंढरपूर समाचार | Pandharpur Newspaper | Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n11:04 PM दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार\n11:01 PMCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\n10:33 PM सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन पुलावरील बॅरेकेटिंग काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10:27 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n10:05 PM'कोरोनाची तिसरी लाट अटळ, पण...'; CSIR च्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n09:40 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:25 PMमुख��यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:00 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:50 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:48 PM राज्यात आज 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्ज\n08:43 PM ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर पाच जणांचा मृत्यू\n तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\n07:57 PM उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; महापालिकेनं इमारत केली रिकामी\n07:53 PM\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nपंढरपूर : माघवारी पायी दिंडी : शिरगांवहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान, वारकऱ्यांचा मोठा सहभाग\nशिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री प ...\nसातारा :मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास\nमल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे. ...\nपंढरपूर :राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे, चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nकार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पदनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...\nपंढरपूर :विठ्ठला राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे - चंद्रकांत पाटील\nपंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तीमय वातावरणात शासकीय महापूजा केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळाल ...\nपंढरपूर :१५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त\nराज्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र १५ डिसेंबरपर्यंत महाराष्टÑ खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत़ तब्बल ९६ हजार किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. ...\nपंढरपूर :परभणी जिल्ह्यात सव्वाचारशे ग्रा.पं.चा लेखा परीक्षणास फाटा\nजिल्ह्यातील ४१५ ग्रामपंचायतींनी सात वर्षांमधील काही वर्षांचे लेखा परीक्षण करण्यास फाटा दिल्याने स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने या ग्रामपंचायतींचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. वारंवार पाठपुरावा करुनही कागदपत्रे उपलब्ध करुन दिले जात नसल्य ...\nपंढरपूर :परभणीत अडीच हजार रुग्णांची तपासणी\nआ़डॉ़राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शहरातील गजानननगर भागात आयोजित मोफत आरोग्य शिबिरात अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली़ ...\nपंढरपूर :परभणीत चोरट्यांनी तीन दुकाने फोडली\nशहरातील खानापूर फाटा परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. ...\nपंढरपूर :आपुल्या माहेरा जाईन मी आता... विठ्ठल दर्शनानंतर भाविक परतीच्या वाटेवर\n‘आपुल्या माहेरा जाईन मी आता...निरोप या संता हाती आला...’ असे म्हणत पांडुरंगाचे दर्शन घेऊन भाविक बुधवारी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला लागले. ...\nसोलापूर :कार्तिक वारी, सुटीमुळे पंढरीत भाविकांच्या संख्येत वाढ\nचंद्रभागा स्नानाला अधिक महत्व आहे़ म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत आहेत़... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/health/take-care-of-the-little-ones-in-the-third-wave-of-the-corona-take-care-of-children-to-prevent-infection-452522.html", "date_download": "2021-08-01T23:54:14Z", "digest": "sha1:OGZOJKWJS3OC523U7DUMBLXTGTFDX3AA", "length": 20238, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सांभाळा; संसर्ग रोखण्यासाठी घ्या मुलांची काळजी\nआपला मुलगा वा मुलगी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे, असे आवाहन सरकारी यंत्रणा आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून केले जात आहे. (Take care of the little ones in the third wave of the corona; Take care of children to prevent infection)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nघरगुती उपाय करून कोरोनाची लक्षणे दूर करा\nनवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर कहर सुरू आहे. दैनंदिन रुग्ण संख्या तीन लाखांहून चार लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही लाट थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला देशाला सामोरे जावे लागणार आहे. पहिल्या लाटेत वृद्धांना अधिक लक्ष्य करणारा कोरोना विषाणू सध्या तरुणांनाही टार्गेट करू लागला आहे. वयाची चाळीशी न गाठलेले तरुण-तरुणी कोरोना संसर्गामुळे प्राण गमवावू लागले आहेत. त्यात आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग अधिक फैलावणार असल्याची भिती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने सरकारला योग्य ती तयारी करण्याचे आदेश एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचवेळी पालकांना स्वत:लाही आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आपला मुलगा वा मुलगी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे, असे आवाहन सरकारी यंत्रणा आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून केले जात आहे. (Take care of the little ones in the third wave of the corona; Take care of children to prevent infection)\nवैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे काय\nसरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्यासह आणखी काही तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. तिसरी लाट कधी येणार, याबाबत लोकांमध्ये अजूनही बरेच प्रश्न आहे. त्याला अनुसरून तज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या महिन्यात दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर दिसेल. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्याप्रकारे काही महिन्यांचे अंतर होते, तशाच प्रकारे दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्येही तीन ते चार महिन्यांचे अंतर असेल.\nतिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्गाचा अधिक धोका\nपहिल्या लाटेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे 60 वर्षे वयापुढील तसेच विविध व्याधींनी त्रस्त असणारे लोक होते. दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त धोका तरुण मंडळींना आहे. तशाच पद्धतीने तिसऱ्या लाटेत लहान मुले कोरोना विषाणूच्या निशाण्यावर येण्याची भिती आहे. लहान मुलांचे लसीकरण हादेखील एक चिंतेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.\nमुलांची अशाप्रकारे घ्या काळजी\nजर तुमच्या घरात लहान मुले असतील, तर तुम्ही आतापासूनच तयारी सुरू करायला पाहिजे. मुलांना मास्क लावण्याची सवय लावा. याशिवाय मुलांना घराबाहेर खेळायला पाठवू नका तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखा. बाहेरचे खाद्यपदार्थही देऊ नका. त्याचबरोबर पौष्टिक आहार खायला द्या. कोरोनाच्या दोन लाटांदरम्यानही मुलांमध्ये संसर्गाचा तितकासा परिणाम झाला नाही. यावरून मुलांमध्ये मजबूत इम्युनिटी सिस्टम असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र ही इम्युनिटी सिस्टम सांभाळणे आवश्यक आहे. मुलांची तब्येत बिघडली वा त्यांच्यामध्ये कोरोनाची संशयित लक्षणे दिसली तर तत्काळ कोरोनाची चाचणी करून घ्या. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा, ताप आल्यास विशेष सावधानगिरी बाळगण्याची गरज आहे. (Take care of the little ones in the third wave of the corona; Take care of children to prevent infection)\nऑक्सिजनअभावी मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबियांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिकाhttps://t.co/6QtBoggeo2#SupremeCourt |#Petition |#compensate |#DiedPatients |#family\n कोरोनानं वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या\n‘कोविशिल्ड’च्या 50 लाख डोसची ब्रिटनवारी रद्द; लसीचा भारतातच वा��र करणार\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nउच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय कराल\nVideo | सोलापुरात म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमात लोकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांना हरताळ\nअन्य जिल्हे 8 hours ago\n इंदापूर तालुक्यात कोरोना फोफावतोय, रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रिअल इस्टेटवर परिणाम, जून तिमाहीत घरांच्या विक्रीत 58 टक्के घट\nअर्थकारण 1 day ago\nPune | कोरोना निर्बंधाविरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक, मंगळवारपासून दुकानं उघडण्याचा इशारा\nव्हिडीओ 1 day ago\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nव्हिडीओ 1 day ago\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त���यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/in-a-land-dispute-the-woman-severely-beat-up-a-man-on-the-street-tore-clothes-case-filed-against-four-people-128125876.html", "date_download": "2021-08-02T00:51:04Z", "digest": "sha1:5MAHJFKMTRIU7GDGX25QYRJYCNHMFML7", "length": 4550, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In A Land Dispute, The Woman Severely Beat Up A Man On The Street, Tore Clothes; Case Filed Against Four People | शाळेची जमीन हडपण्याची तक्रार पोलिसांना केली तर महिलेने केली वाईट पध्दतीने मारहाण; चार जणांवर केस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिलेची गुंडगिरी:शाळेची जमीन हडपण्याची तक्रार पोलिसांना केली तर महिलेने केली वाईट पध्दतीने मारहाण; चार जणांवर केस\nपोलिसांनी एका महिलेसह चार लोकांविरोधात केस दाखल करुन तपास सुरू केला आहे.\nमुंबई जवळील उल्हासनगरमध्ये बुधवारी जमिनीच्या वादात महिलेने एका व्यक्तीला वाईट पद्धतीने मारहाण केली. आज या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी एका महिलेसह चार लोकांविरोधात केस दाखल करुन तपास सुरू केला आहे.\nज्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलली आहे त्यामध्ये कमलेश निकम, संतोष पांडे, मनीष हिंगोरानी आणि एका महिलेचा समावेश आहे. उल्हासनगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी महिलेने एका भांड्याच्या दुकानात घुसून प्रकाश तलरेजा नावाच्या व्यक्तीला वाईट पध्दतीने मारहाण केली आणि सोबतच्या लोकांनी याचा व्हिडिओ बनवला.\nशाळेची जमीन हडपण्याचा आरोप\nप्रकाश तलरेजा यांनी आरोप लावला आहे की, महिलेला त्यांच्या झुलेलाल शाळेची जमीन हडपायची आहे. यासाठी अनेक दिवसांपासून त्यांना धमक्या मिळत होत्या. तलरेजा यांनी याची तक्रार काही दिवसांपूर्वीच उल्हासनगर ACP कार्यालय आणि महानगर पालिका प्रशासनाकडे केली होती. याच गोष्टीवरुन नाराज होत महिलेने त्यांच्यावर हल��ला केला आहे. सध्या त्या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/padma-vibhushan-for-sharad-pawar-6995", "date_download": "2021-08-01T22:24:00Z", "digest": "sha1:WJKV5XSVG2W273X6OBNZWQURDOIWUGHQ", "length": 7360, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Padma vibhushan for sharad pawar | शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nशरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार\nशरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार\nBy संतोष मोरे | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमुंबई - देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी मुंबईतील राष्ट्रवादी भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे, माजी आ. मिलिंद कांबळे, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, प्रदेश संघटक रामेश्वर पवळ आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nपुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे\nपूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती\nपूरग्रस्त भागांची पाहणी करताना उद्धव ठाकरे-फडणवीस आमने-सामने\nशिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा\n२ डोस घेतलेल्यांना लोक��� प्रवासाची मुभा देण्यावर विचार सुरू- छगन भुजबळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/technology/battlegrounds-mobile-india-release-date-leaked-pubg-india-an-launch-on-18-june-464398.html", "date_download": "2021-08-01T22:56:02Z", "digest": "sha1:7BJWWP26OGXFVYOO7SO3OE2HEII72WV7", "length": 23950, "nlines": 274, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n10 जून नव्हे, ‘या’ तारखेला लाँच होणार Battlegrounds Mobile India\nजगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम म्हणजेच प्लेयर अननोन बॅटलग्राउंड (PlayerUnknown's Battlegrounds) भारतात परत येत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले होते. दरम्यान, पबजी गेम भारतात परतणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा गेम नव्या नावासह लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनीने या गेमसंबधीचा ट्रेलर यूट्यूबवर शेअर केला आहे. तसेच हा गेम आता प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले-स्टोरवर उपलब्ध झाला आहे. (Battlegrounds Mobile India release date leaked, PubG India an launch on 18 june)\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, हा गेम भारतात 10 जून रोजी लाँच केला जाईल. परंतु या गेमची लाँचिंग डेट थोडी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. Ghatak या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिजीत अंधारे यांनी ट्वीट केले आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पुढील महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात लाँच केला जाईल. त्यामुळे अशी चर्चा आहे की, 13 जून ते 19 जून दरम्यान हा गेम लाँच होऊ शकते.\nGhatak टीम Solomid ची प्रशिक्षक आहे आणि त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेलही आहे. काही अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया 18 जून रोजी लाँच केला जाऊ शकतो. याच दिवशी हा गेम लाँच होण्याची अधिक शक्यता आहे, कारण या तारखेपासून मागील महिन्यात प्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलं होतं.\nपालकांच्या परवानगीशिवाय गेम खेळता येणार नाही\nक्राफ्टनने आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्यूमेंटमध्ये सांगितलं आहे की, जे गेमर्स 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना आपल्या पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. म्हणजेच पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर न देता ही मुलं पबजी गेम खेळू शकणार नाहीत. ते या गेममध्ये साईन अपच करु शकणार नाहीत. पालकांच्या परवानगीनंतरच ही मुलं पबजी गेम साईन अप करु शकतील.\nपरंतु येथे कंपनीची सर्वात मोठी चिंता ही आहे की, गेमर्स जो फोन नंबर देतील तो फोन नंबर बरोबर असेल का कारण कोणताही युजर कोणाचाही फोन नंबर देऊन कंपनीची फसवणूक करु शकतात. अशा परिस्थितीत, कंपनी त्याबद्दल काय विचार करतेय, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.\nनवा गेम खास भारतीयांसाठी\nत्याचबरोबर, या गेमची स्वतःची एसपोर्ट इकोसिस्टम असेल जी टुर्नामेंट आणि लीगसह सुसज्ज असेल. हा गेम मोबाईल डिव्हाइसवर फ्रूी टू प्ले उपलब्ध असेल. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सध्या केवळ भारतीय बाजारातच लाँच केला जाईल. म्हणजेच हा गेम खास भारतीयांसाठीच असणार आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असेल. निर्मात्यांनी यामध्ये ट्राय कलर (तिरंगी) थीम दिली आहे, जेणेकरुन भारतीय युजर्स याकडे आकर्षित होतील.\nगेम लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने स्पष्ट केले आहे की, गेमरचा डेटा कुठेही पाठवला जाणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित असेल. त्याचबरोबर कंपनी सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल. यात डेटा गोपनीयता आणि युजर्सच्या सुरक्षेचा समावेश असेल. कारण गेल्या सप्टेंबरमध्ये याच कारणास्तव या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली होती.\nदरम्यान, PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.\nKrafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.\nका��ी मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.\nकसा बनला पबजी गेम\nएक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.\nहा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.\nलाँचिंगआधीच PUBG वर बंदीची मागणी, ‘या’ आमदाराचं थेट पंतप्रधानांना पत्र\nभारतात बॅन तरीही PUBG चा जगभरात डंका, 100 कोटींहून अधिक युजर्सकडून गेम डाऊनलोड\n100 कोटींहून जास्त युजर्सनी डाऊनलोड केलेला PubG अद्याप ‘या’ दोन गेम्सच्या मागे\n PUBG खेळण्यासाठी मोबाईल नंबरसह पालकांची परवानगी आवश्यक, गेमर्समध्ये नाराजी\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nब्राझीलमध्ये विरघळणार भारतीय साखरेचा गोडवा, व्यापाऱ्यांनी आधीच केली निर्यात करारावर स्वाक्षरी\nगोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा : रामदास आठवले\nOlympic | बॉक्सर मेरी कॉमचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शक��ात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे4 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे4 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/653/Parvati-Vechi-Bilvadale.php", "date_download": "2021-08-02T00:17:15Z", "digest": "sha1:SZUVHP62MBSYXL7WLLXWCY7DS477GNNO", "length": 10642, "nlines": 135, "source_domain": "www.gadima.com", "title": "Parvati Vechi Bilvadale -: पार्वती वेची बिल्वदळें : NonFilmy (Ga.Di.Madgulkar|Suman Kalyanpur|Datta Davjekar) | Marathi Song", "raw_content": "\nजिवासंगे जन्मे मृत्यु, जोड जन्मजात\nदिसें भासतें तें सारें विश्व नाशवंत\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nचित्रपट: सुखाची सावली Film: Sukhachi Savli\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nशिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळें\nधुके तरळते धूसर धूसर\nउष:कालचा प्रहर नव्हे हा, सांबरूप भोळे\nतो तर भासे प्रसन्न शंकर\nसुमने कसली हास्य हराचे भूमीवर निथळे\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nरघुवीर आज घरी येणार\nरघूवीर आज घरी येणार\nसुखद या सौख्याहुनि वनवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/sessions-court-directed-former-prime-minister-h-d-deve-gowda-to-pay-damages-of-2-crore-to-nice/articleshow/83764517.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-08-02T00:19:43Z", "digest": "sha1:RLCNWZKPJC2MZ5IE4OOQD6IRJSN2CNQ7", "length": 11726, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nh d deve gowda : माजी पंतप्रधानांना कोर्टाचा झटका, २ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश\nमाजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांना कोर्टाने झटका दिला आहे. कंपनीची बदनामी केल्या प्रकरणी २ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने देवेगौडा यांना दिले आहेत.\nमाजी पंतप्रधानांना झटका, २ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश\nबेंगळुरूःमाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना कर्नाटकातील बेंगळुरुच्या एका कोर्टाने एका प्रकरणात २ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. एच.डी. देवेगौडा यांनी १० वर्षांपूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर एंटरप्रायजेस (NICE)विरोधात अवमान करणारे विधान केले होते. याची नुकसान भरपाई म्हणून कंपनीला एच. डी. देवेगौडा यांनी २ कोटी रुपये द्यावेत, असं कोर्टाने म्हटलं आहे.\nएनआयसीने दाखल केलेल्या खटल्या प्रकरणी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मल्लनगौडा यांनी हे आदेश दिले. कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक हे अशोक खेनी आहेत. खेनी हे बीदर दक्षिण मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.\nकन्नड वृत्तवाहिनीला २८ जून २०११ ला एच. डी. देवेगौडा यांनी मुलाखत दिली होती. या मुलखातीत अवमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली होती. यामुळे नुकसान भरपाई म्हणून देवेगौडा यांनी कंपनीला दोन कोटी रुपये द्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.\nrashtra manch meeting : दिल्लीतील विरोधी पक्षांच्या बैठकीवरून घोळ\nMadhavrao Scindia: माधवराव शिंदेंनी रचला होता क्रिकेटपटूंवर दरोड्याचा 'कट'\nज्या योजनेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले ती योजना कर्नाटकचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवली. कंपनी योजना मोठी आहे आणि ती कर्नाटकच्या हिताची आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. पुढील काळात अशाच प्रकारची अवमान ��रणारी वक्तव्य आली तर कर्नाटकच्या जनतेचे हित असलेल्या या सारख्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होईल. यामुळे अशा वक्तव्यांवर अंकुश आला पाहिजे, असं कोर्टाने स्पष्ट केलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nchinese intruder : चीनचा कुटील डाव उघड, घुसखोर चिनी नागरिकाच्या चौकशीतून मोठी माहिती समोर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nकोल्हापूर मुख्यमंत्री सोमवारी सांगलीत दाखल होणार; पूरबाधित गावांची करणार पाहणी\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nयवतमाळ मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईवर केला अत्याचार; महिलेनं केला जीवन संपवण्याचा प्रयत्न\nन्यूज सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव; PM मोदी म्हणाले, 'सिंधू भारताचा गर्व आहे'\nLive टोकिओ ऑलिम्पिमधील भारतासाठीचा बेस्ट दिवस, सिंधूला कास्य तर हॉकी संघाने...\nजालना मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांची आक्रमक भूमिका\nदेश 'मोदी PM आहेत, पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता'\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/deepika-ranveer-wedding-photo", "date_download": "2021-08-02T00:09:37Z", "digest": "sha1:DNKX7HXWAVFFHUIFSWNXMUVWUUPQNDJ4", "length": 5458, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तु���्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदीपिका पादुकोणने परिधान केला विचित्र बोल्ड ब्लाउज, नेटकरी म्हणाले 'किती एक्सपोझ करणार’\nहिल्स काढत पार्टीमध्ये बेधुंद होऊन नाचली होती दीपिका पदुकोण, कधीही न पाहिलेला अभिनेत्रीचा हॉट अंदाज\nRanveer Singh Property: अब्जाधिश आहे रणवीर सिंग, वापरते २.६ कोटींचं घड्याळ आणि चालवतो ३ कोटींची गाडी\nबॉलिवूडमधील या ५ अभिनेत्रींनी लग्नानंतर आपल्या नावापुढे पतीचे आडनाव जोडले नाही, कारण…\nएक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा\n‘तुझ्या सुखात मीही आनंदी’ रणवीरने पत्नीला म्हटलेली ‘ही’ गोष्ट लोक आपल्या नात्यात का व्यक्त करत नाहीत\nदीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त\nछोट्याश्या ओल्याचिंब कपड्यांमध्ये पावसात बेधुंद नाचणा-या दीपिकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल, चाहते म्हणाले..\nजेव्हा 'बाजीराव मस्तानी' च्या सेटवर रणवीर सिंगला जाणवलेला बाजीरावांच्या आत्म्याचा वावर, सांगितला अनुभव\nरणवीर ठरला OOPS मोमेन्टचा बळी; पार्टीत पॅण्ट फाटल्यानंतर दीपिकानं केली मदत\nनववधूने फॉलो केला दीपिका पादुकोणचा वेडिंग लुक, सोशल मीडियावर होतंय कौतुक\nरणवीर म्हणतोय मला बाबा व्हायचंय; पण..\nकसं आहे दीपिका-रणवीरचं वेडिंग डेस्टिनेशन\ndeepveer wedding: दीपवीरच्या लग्नसोहळ्याचा विमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/haa-desh-maajhaa/wca0cnhp", "date_download": "2021-08-01T22:45:33Z", "digest": "sha1:OF4TFF5B7I3KNS6DM4YL6PXLOQ4CAPT2", "length": 11344, "nlines": 344, "source_domain": "storymirror.com", "title": "हा देश माझा 🇮🇳 | Marathi Abstract Poem | अमोल धों सुर्यवंशी", "raw_content": "\nहा देश माझा 🇮🇳\nहा देश माझा 🇮🇳\nदेश धरती जात अंतर स्वतंत्र लिखाण भारत संस्कृती\nडोळे उघडे ठेव, वेळ गलिमाची,\nविकृत मनोवृत्तीला आळा घालायची.\nही धरती देण आहे स्वतंत्र विरांची.\nहिथे धर्म नाही मोठा,जात नाही मोठी,\nजिवापाड प्रिय मज भारत संस्कृती.\nशोभून दिसे एक मन, एक घर\nही जात ती जात दूर करी तू अंतर.\nहा देश माझा जगा वेगळा,\nरंगाने, ढगाणे आगळा वेगळा\nलिखाणातून घडेल बदल,ही वेळ गलिमाची,\nसरणावर झोपण्याआधी ओढली असेल मी,\nमखमली ही वर्दी तुझ्या तिरंग्याची.\nहा देश माझा जगा वेगळा,\nरंगाने, ढगाणे आगळा वेगळा,\nशिमगा आला की ...\nशिमगा आला की ...\nएक टक बघत राह...\nएक टक बघत राह...\nघनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य\nघर उभंच असतं सर्वांसाठी कायमचं, माया प्रेमाच्या छायेला डोईवर धरायचं घर उभंच असतं सर्वांसाठी कायमचं, माया प्रेमाच्या छायेला डोईवर धरायचं\nदाद मिळून तेव्हा, तुझ्या नावाची नौबत झडते दाद मिळून तेव्हा, तुझ्या नावाची नौबत झडते\nपाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो\nअसाच हसरा रंग राहू दे\nअसेच ऋतुचक्र चालू दे, आस अंतरीची परमेशा असेच ऋतुचक्र चालू दे, आस अंतरीची परमेशा\nकिती वेचावा पाऊस. अंजली\nपाऊस वेचताना हाती किती मोती आले काहीच ऊरले मुठीत खुुप निसटुु निसटुुन गेेले पाऊस वेचताना हाती किती मोती आले काहीच ऊरले मुठीत खुुप निसटुु निसटुुन गेेले\nसमज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव\nहे काही कळतच नाहीच पाऊस काा रडतो आहे हे काही कळतच नाहीच पाऊस काा रडतो आहे\nगुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण\nशब्दांची महती शब्दांची महती\nप्रेमात माझ्या म्हणे, झाला तो देवदास प्रेमात माझ्या म्हणे, झाला तो देवदास\nमुक्त होऊन द्या मज\nत्या फुलपाखरा सारखे एकटे आकाशात उडू द्या मज त्या फुलपाखरा सारखे एकटे आकाशात उडू द्या मज\nहरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण्याची किमया स्पष्ट क... हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण...\nस्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका\nकवितेचे वेड कवितेचे वेड\nआयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना\nआधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा\nकवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण कवी कट्टा २०१�� बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण\nजन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते\nमानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/brekaing-news", "date_download": "2021-08-01T23:38:52Z", "digest": "sha1:7GYQCJBDAFFZIQ74K7EDQYOO7QCHPWSI", "length": 2200, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "brekaing news", "raw_content": "\nआतापर्यंत 'इतक्या' लाभार्थ्यांना करोनाची लस; १४८ जणांना झाली सौम्य बाधा\nनाशकात वैद्यकीय महाविद्यालयासह साडेचारशे खाटांच्या रूग्णालयाला मान्यता\nलेफ्टनंट कर्नल भरत पन्नू व विभव शिंदे यांनी जिंकली 'अल्ट्रा स्पाईस रेस'\nअडीच कोटींचा गुटखा जप्त; नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई\nआयशरला टँकरची धडक ; दोघे ठार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार\nतापी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा\nविदेशी बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण\nबिग बी पुन्हा 'KBC 12' च्या सेटवर\nव्यापार्‍यांसाठी ऑनलाइन ‘दिल्ली बाजार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-reports-9350-new-corona-cases-and-388-deaths-last-24-hours-a719/", "date_download": "2021-08-02T00:07:49Z", "digest": "sha1:K5LHSWVIIJ2KH64TAL7U3IUAFDREGMR5", "length": 20476, "nlines": 146, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्के; दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद - Marathi News | maharashtra reports 9350 new corona cases and 388 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार ३० जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nCoronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्के; दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nCoronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.\nCoronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्के; दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nठळक मुद्देराज्यात दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंदराज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्केमुंबईत रुग्णदुपटीचा कालाावधी ७०२ दिवसांवर\nमुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १५ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.६९ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ९ हजार ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 9350 new corona cases and 388 deaths in last 24 hours)\nमिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ०९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ३८८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १५ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ३८ हजार ३६१ इतकी आहे.\nनिषेध करणं मूलभूत अधिकार, दहशतवादी कृत्य म्हणू शकत नाही; हायकोर्टाने केंद्राला सुनावले\nगेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५७५ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २१६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १५ हजार ३९० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ७०२ दिवसांवर गेला आहे.\nश्रीरामांचे खरे भक्त असं करु शकतात, हे मान्यच नाही; ‘त्या’ घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया\nदरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८४ लाख १८ हजार १३० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख २४ हजार ७३३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ९ लाख ०४ हजार ४६२ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ५ हजार ६२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Coronavirus in MaharashtraMumbaiCoronaVirus Positive Newsमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईकोरोना सकारात्मक बातम्या\nमहाराष्ट्र :ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४३६ नवे कोरोना रुग्ण; २५ रुग्णांचा मृत्यू\nठाणे जिल्ह्यात मंगळवारी ४३६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ३३२ झाली आहे. ...\nमहाराष्ट्र :न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत दिवसा ढवळ्या बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये पसरली घबराट\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत चक्क आज दिवसा ढवळ्या बिबट्याची दहशत व वावर असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ...\nआरोग्य :CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा\nगामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे. ...\nमुंबई :Mumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं' सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही\nMumbai Corona Updates: राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून मुंबईसारख्या दाटवस्ती असलेल्या शहरानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठी कामगिरी केली आहे. ...\n चिमुकल्या वेदिकाला दिलं 16 कोटींचं इंजेक्शन, आई-वडिलांना अत्यानंद\nएका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. ...\nमुंबई :रस्त्यावरील मेनहोलचे 'झाकण' बदला, मुंबईतील नागरिकांचा ट्विटरवरुन संताप\nमुंबईतील घाटकोपर परिसरातील एका मुख्य रस्त्यावर मेनहोलचे झाकण खराब झाले आहे. त्यामुळे, मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना आणि पादचारी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ...\nमहाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी\nfarmers : टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. ���ा मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील. तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. ...\nमहाराष्ट्र :...तोपर्यंत वीज बिलाची वसुली करू नका; ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा महत्त्वपूर्ण आदेश\nपूरग्रस्त भागासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश ...\nमहाराष्ट्र :...अन् ठाकरे-फडणवीसांची कोल्हापुरात भेट झाली; आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी\nमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी कोल्हापुरात; शाहपुरीतील चौकात दोघांची भेट ...\nमहाराष्ट्र :Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल\n२५ जिल्ह्यांतील सर्व दुकाने, आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शिफारस, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत ...\nमहाराष्ट्र :Flood: \"तुम्ही कधीतरी येता, पर्यावरणमंत्री आहात ना तुम्ही, कोकणात काय चाललंय बघा जरा\"\nChiplun Flood, Ratnagiri Flood: बुधवारी २१ जुलै रात्रीपासून बचावकार्यात प्रशासनाच्या विविध यंत्रणा गुंतल्या आहेत. आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...\nमहाराष्ट्र :‘चाऱ्या’तून बाहेर पडण्यापूर्वीच पाय ‘वाळू’त रुतले; उपविभागीय अधिकारी राशीनकरांच्या अडचणी वाढल्या\n२०१९च्या दुष्काळात भूम व परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू झाल्या होत्या. या छावण्यातील बोगसगिरी तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी लेखी अहवालाद्वारे उघड केली होती. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन; सोलापुरात घेतला अखेरचा श्वास\nCoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द\nराज्यात 1800 कोटींचे रस्ते गेले वाहून, मंत्री अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर, मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी\n\"धमक्यांना घाबरणारा नाही, जिथं कार्यक्रम असेल तिथं तिरंगा ध्वज फडकवणार\"\nअनिल देशमुखांना ईडीने पुन्हा बजावलं समन्स; येत्या सोमवारी बोलावलं चौकशीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/vidya-balan-and-makers-of-tumhari-sulu-land-in-trouble-for-torex-cough-syrup-advertisement-18103", "date_download": "2021-08-01T23:40:41Z", "digest": "sha1:JJKIAXV2555MGUS4LMMRWKQ4UKCTHF2I", "length": 12030, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Vidya balan and makers of tumhari sulu land in trouble for torex cough syrup advertisement | कफ सिरपची जाहिरात 'तुम्हारी सुलू' ला महागात? एफडीए बजावणार नोटीस", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nकफ सिरपची जाहिरात 'तुम्हारी सुलू' ला महागात\nकफ सिरपची जाहिरात 'तुम्हारी सुलू' ला महागात\n'तुम्हारी सुलू' सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्या बालनने नुकतीच एका कफ सिरपची जाहिरात केली. पण ही जाहिरात विद्या बालनसह जाहिरात निर्माते, कफ सिरप उत्पादक कंपनी आणि तुम्हारी सुलू चित्रपटाच्या निर्मात्यांना चांगलीच महागात पडणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\n'तुम्हारी सुलू' सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्या बालनने नुकतीच एका कफ सिरपची जाहिरात केली. पण ही जाहिरात विद्या बालनसह जाहिरात निर्माते, कफ सिरप उत्पादक कंपनी आणि तुम्हारी सुलू चित्रपटाच्या निर्मात्यांना चांगलीच महागात पडणार आहे. कारण या जाहिरातीत 'सुलू' अर्थात विद्या बालनला 'सेल्फ मेडीकेशन' अर्थात डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोकल्याचं औषध घेताना दाखवण्यात आलं आहे.\nऔषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार 'सेल्फ मेडीकेशन' चुकीचं आणि घातक मानलं जातं. हाच धागा पकडत आता अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने विद्या बालनसह इतर संबंधितांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एफडीए आयुक्त पल्लवी दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.\nबऱ्याचशा कफ सिरपमध्ये 'कोडीन' हा घटक असतो. त्यामुळे अशा सिरपचा वापर नशेसाठीही केला जातो. त्यामुळे कोडीनयुक्त कप सिरपचं उत्पादन आणि त्यांची विक्री यासंदर्भातील नियम अत्यंत कडक करण्यात आले. तर काही सिरपच्या उत्पादन-विक्रीवर बंदीही घालण्यात आली आहे.\nकफ सिरप असो वा साधी डोकेदुखीची टॅबलेट स्वत: हून घेणं घातक असल्याने सेल्फ मेडीकेशन न करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. असं असताना विद्या बालनने 'तुम्हारी सुलू'च्या प्रमोशनसाठी टोरेक्स कफ सिरपची जाहिरात केली असून या जाहिरातीत ती 'सेल्फ मेडीकेशन' करताना दिसत आहे.\nया जाहिरातीतील सेल्फ मेडीकेशनवर आक्षेप घेत गेल्या आठवड्यात काही डाॅक्टरांनी 'एफडीए'कडे तक्रार केली आहे. तर ही जाहिरात त्वरीत मागे घेत अशी जाहिरात करणाऱ्या सर्वांवर का���देशीर कारवाईची मागणी केल्याची माहिती दराडे यांनी दिली. या तक्रारीनुसार तपास केला असता जाहिरातीत 'सेल्फ मेडीकेशन' केल्याचं स्पष्ट झालं आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घ्यावं, असा वैधानिक सल्ला जाहिरातीत कुठेही देण्यात आलेला नसल्याचंही समोर आलं.\nदरम्यान, अशा जाहिरातींविरोधात कारवाई करण्याची तरतूद कायद्यात नाही. तरीही 'सेल्फ मेडीकेशन'चा मुद्दा पकडत जनहिताच्यादृष्टीने विद्या बालन, जाहिरातीचे निर्माते, कफ सिरप उत्पादक कंपनी आणि तुम्हारी सुलू चित्रपटाच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. तर ही जाहिरात त्वरीत मागे घेण्याचे आदेशही या नोटीशीअंतर्गत देण्यात येणार असल्याचंही दराडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता विद्या बालन या नोटीशीला नेमकी काय उत्तर देते आणि जाहिरात मागे घेते का याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nतुम्हारी सुलूसिनेमाटोरेक्सकफ सिरपजाहिरातविद्या बालनसेल्फ मेडीकेशन'एफडीएकोडीन\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार\nरिंकू राजगुरुचा '२००' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दमदार टीझर प्रदर्शित\nअनुराग कश्यपची शॉर्ट फिल्म 'घोस्ट स्टोरीज' अडकली वादाच्या भोवऱ्यात\nशिल्पा शेट्टी, राज कुंद्राला सेबीकडून ३ लाखांचा दंड\nफी न भरल्यामुळे मुलीला क्लासमधून काढलं, अभिनेता जावेद हैदरचा आरोप\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/OnXnGm.html", "date_download": "2021-08-02T00:38:51Z", "digest": "sha1:EQRF3J5SZOKWGLUXSIVZ26K3DNMNKC6V", "length": 11077, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "नवीन ‘इ-लर्निंग स्टार्टअप- उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत", "raw_content": "\nHomeनवीन ‘इ-लर्निंग स्टार्टअप- उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत\nनवीन ‘इ-लर्निंग स्टार्टअप- उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत\nउत्पन्नाचा पर्यायी स्रोत मिळवण्यात मदत करण्यास नवीन ‘इ-लर्निंग स्टार्टअप’ ‘सेकंड इन्कम ट्रेडिंग’ सज्ज\nशेअर बाजारातून पर्यायी उत्पन्न कसे मिळवावे हे शिकविण्याचा ‘सेकंड इन्कम ट्रेडिंग’चा पद्धतशीर, अनुभवांती सिद्ध मार्ग\nपर्यायी उत्पन्न निर्मितीसाठी सेवा देणाऱ्या ‘सेकंड इन्कम ट्रेडिंग’ या ‘स्टार्टअप’चा आज येथे शुभारंभ झाला. शेअर बाजारातील गुंतवणुकींमधून लोकांना उत्पन्नाचा पर्यायी मार्ग मिळवून देण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. पद्धतशीर गुंतवणूक कशी करावी, हे शिकवणारे ‘इ-लर्निंग मॉड्यूल’ ही कंपनी सादर करीत आहे. त्यातून बाजारातून स्थिर स्वरुपाचे उत्पन्न मिळवण्यास लोकांना मदत होईल. कंपनीचे संस्थापक प्रकाश जाधव हे एक आर्थिक तज्ज्ञ आहेत. कंपनीचा दृष्टीकोन साध्य करण्यासाठी माध्यम म्हणून ‘इ-लर्निंग’ सुविधा पुरविण्याची त्यांची योजना आहे.\n‘सेकंड इन्कम ट्रेडिंग’चे संस्थापक प्रकाश जाधव म्हणाले, \"कोविड-19’च्या साथीने जागतिक स्तरावर सर्व उद्योगांवर तीव्र परिणाम झाला आहे. एमएसएमई असो, मोठे उद्योग असो वा उद्योजक, या सर्वांनाच या साथीचा व टाळेबंदीचा फटका बसला आहे. त्यातही घरखर्च, कर्जांचे हप्ते, शाळांचे शुल्क, वैद्यकीय बिले आणि इतर खर्च पूर्ण करण्यासाठी मासिक उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांना सर्वात जास्त झळ बसली आहे. या नागरिकांच्या उत्पन्नाचा मोठा भाग हे खर्च फेडण्यातच जात असतो. नोकरी गमावण्याचे व बेरोजगाराचे प्रमाण सर्वच क्षेत्रांत मोठे आहे. अशा वेळी उत्पन्नाच्या पर्यायी स्रोत मिळाल्यास, लोकांना आपले सामान्य जीवन जगण्यास मदत होईल, तसेच त्यांचे स्वतःचे व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे भवितव्य साकारण्यासही सहाय्य होईल.’’\nजाधव पुढे म्हणाले, “आर्थिक सुरक्षिततेची आवश्यकता ज्यांना असते, त्यांच्यासाठी ‘सेकंड इनकम ट्रेडिंग’ ही जीवनवाहिनी आहे. तज्ज्ञांकडून व समुपदेशनाद्वारे तार्किक प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांना नवीन पद्धतशीर तंत्रे शिकण्यास मदत करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. नियमित व्यावसायिक, छोटे व्यापारी आणि घरातून काम करणारे या सर्वांना शेअर बाजारातून व गुंतवणूकीतून पैसे मिळविता यावेत, हा आमचा दृष्टिकोन आहे. शेअर बाजारात नफा कमावताना केवळ चांगले विश्लेषण करता येणे पुरेसे नसते, तर भावनांवर नियंत्रण आणि जोखमीचे चांगले व्यवस्थापन करणे हेदेखील आवश्यक असते. हे सर्व पार पाडण्यासाठी, चांगले मार्गदर्शन आवश्यक आहे. त्याशिवाय शेअर बाजारात यशस्वी होणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. ‘सेकंड इन्कम ट्रेडिंग’च्या परस्परसंवादी ‘ऑनलाईन कोर्स’द्वारे सर्व कौशल्ये लोकांसाठी उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.”\nही कंपनी ‘इ-लर्निंग ऑनलाईन लाइव्ह कोर्स’ देऊ करते. त्यामुळे त्यास जगातील कोठूनही हजेरी लावली जाऊ शकते. गुंतवणूकींद्वारे उत्पन्न कसे मिळवायचे याविषयी यामध्ये सल्ले देण्यात येतात. त्याद्वारे उत्पन्नाचा आणखी एक स्रोत तयार करण्यासाठी कौशल्य शिकण्यात गुंतविला गेलेला वेळ आणि पैसा मिळू शकतो.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-ed-seized-5-thousand-crore-property-hdil-pmc-bank-fraud-case-223155", "date_download": "2021-08-02T00:24:30Z", "digest": "sha1:3JC2KWVX6NJ3TR4XX6SULWCU4DRKFJD2", "length": 5820, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | HDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त", "raw_content": "\nHDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त\nPMC बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीन HDIL कंपनीची तब्बल ५ हजार कोटीची मालमत्ता जप्त केलीय. येत्या काही दिवसात देशातील आणखी काही मालमत्ता सील केल्या जाणार आहेत. PMC बॅँकेकडून HDIL नं साडेतीन हजार कोटीचे कर्ज घेतले असून त्याची परतफेड केलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी HDILचा कार्यकारी संचालक राकेश वाधवा आणि त्याचा मुलगा सारंग उर्फ सन्नी वाधवा याना ३ ऑक्टोबरला अटक केलीय.\nHDIL च्या मदतीसाठी पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 44 गुप्त खाती बनवली होती.\nही खाती गौपनीय पद्धतीनं चालवली जात होती.\nरिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये ही खाती दाखवली गेली नव्हती.\nही खाती ती पासवर्ड प्रोटेक्टेड होती\nईडीने मुंबई व जवळपासच्या परिसरातील सहा विविध ठिकाणी शोध मोहिम राबवली आहे. याप्रकरणी 44 संशयीत खात्यांपैकी 10 खात्यांचा गैरव्यवहार उघड झाला असून, उर्वरीत 34 खात्यांची माहिती उघड करण्यात आलेली नाही, त्यामुळे सध्याची 4355 कोटींचा गैरव्यवहाराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.\nरिजर्व बॅंकेने केलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने बॅंकेचे निलंबीत संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरियर सिंग व इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीनेही आता याप्रकरणी आता मनी लाँडरिंगचा करतेय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/bhartiy-majdur-sangh-launch-nationwide-agitation-against-central-government-a580/", "date_download": "2021-08-01T22:41:06Z", "digest": "sha1:KVLUPOMVASKEXQNMV5ZUUGUOPRPJ5YSB", "length": 16768, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "केंद्र सरकारच्या विरोधात भारतीय मजदूर संघ करणार देशव्यापी आंदोलन - Marathi News | Bhartiy Majdur Sangh to launch nationwide agitation against central government | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nकेंद्र सरकारच्या विरोधात भारतीय मजदूर संघ करणार देशव्यापी आंदोलन\nआधी चेतावनी सप्ताह व नंतर देशभर निषेध दिन पाळण्यात येणार आहे.\nकेंद्र सरकारच्या विरोधात भारतीय मजदूर संघ करणार देशव्यापी आंदोलन\nठळक मुद्दे कामगार कायदा दुरूस्ती: दोन टप्प्यात करणार निषेध\nपुणे: कामगार कायद्यातील दुरूस्त्यांच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. आधी चेतावनी सप्ताह व नंतर देशभर निषेध दिन पाळण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतील या संघटनेचा हा विरोध त्याच विचारसरणीला मानणार्या केंद्र सरकारला आव्हान देणारा ठरण्याची चिन्हे आहेत.\nभामसंच्या नुकत्याच झालेल्या १९ व्या अखिल भारतीय अधिवेशनात केंद्र सरकारला या मुद्द्यांवर जाहीर विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. आभासी पद्धतीने झालेल्या या अधिवेशनात संघटनेचे देशभरातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या दुरूस्तीबाबत भामसंने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीची दखल न घेता केंद्र सरकारने सर्व दुरूस्त्या लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेतल्या.\nत्यामुळेच भामसंने आता विरोध अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूरला केंद्र सरकारच्या निषेधार्थ जाहीर निदर्शनेही करण्यात आली होती. मात्र आता अधिवनात हा विरोध संघटितपणे करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान देशभर चेतावणी सप्ताह पाळण्यात येईल. त्यानंतर २८ ऑक्टोबर ला देशभर निषेध दिन पाळण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांचे आता वरिष्ठ पदाधिकार्यांकडून नियोजन करण्यात येत आहे. ---//\nभामसं ही कामगारांसाठी काम करणारी देशव्यापी संघटना आहे. कामगार कायद्यातील दुरूस्तीला असलेला विरोध आम्ही लपवलेला नाही. त्यामुळेच आता जाहीरपणे देशव्यापी आंदोलन करण्याचे अधिवेशनातच ठरले आहे.\nरविंद्र देशपांडे, राज्य सरचिटणीस, भारतीय मजदूर संघ\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :PuneCentral Governmentपुणेकेंद्र सरकार\nपुणे :ई-पास दाखविल्यानंतरच मिळणार लोणावळा लोकलचे तिकीट\nराज्य शासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर येत्या सोमवार (दि. १२) पासून लोणावळा लोकल धावणार आहे. ...\nपुणे :पुणे जिल्ह्यातील फोफावलेल्या वाळू माफियांना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे नवे अस्र\nगेल्या दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे... ...\n विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाद्वारे पाठवले घरी; कोथरूडमधील शाळेचा अजब 'प्रताप'\nआपल्या पाल्याचा दाखला हातात आल्याचे पाहून पालकांचा संताप उडाला.. ...\nपुणे :पुणे पोलीस दलातील 'बदल्यां'चा धडाका सुरूच राहणार \nआयुक्तालयाअंतर्गत नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहे. ...\nपुणे :कर्ज देण्याच्या बहाण्याने ३० जणांची फसवणूक; फायनान्सरला अटक\nआरोपीने कर्जासाठी लागणाऱ्या प्रोसेसिंग फी म्हणून प्रत्येकी १३ हजार रुपये घेतले. ...\nपुणे :आगामी महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डऐवजी द्विसदस्यीय प्रभाग पद्धत\nआगामी महापालिका निवडणुकांमध्ये आपले राजकीय अस्तित्व, घराणेशाही टिकून रहावी यासाठी असे प्रयत्न सुरू आहेत.. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nCorona Vaccination: कोरोना विषाणू विरोधात केंद्र सरकारची देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. ...\nराष्ट्रीय :भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही, अमित शाहंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले...\n\"योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कामय केले.\" ...\nराष्ट्रीय :Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार\nCovid-19 Third Wave : सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. ...\nराष्ट्रीय :\"हम दो, हमारे दो की सरकार\", राहुल गांधींनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा; शेअर केला 'हा' खास Video\nCongress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...\n UNSCचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार नरेंद्र मोदी\nपंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक ...\nराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट\nCoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/bullock-cart-to-start-again-7059", "date_download": "2021-08-01T22:51:49Z", "digest": "sha1:TKTZI4YAADIAJTF6WPYIRJ6IOTV3YTTQ", "length": 9075, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bullock cart to start again | बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठणार?", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nबैलगाडी शर्यतींवरील बंदी उठणार\nबैलगाडी शर्यतींवरील बंदी उठणार\nBy संतोष मोरे | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमलबार हिल - तामिळनाडूतल्या जलीकट्टूनंतर आता राज्यातही बैलगाडी शर्यतींना सुरु करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिलं आहे. तामिळनाडू सरकारने जलीकट्टूवरील बंदी उठवली, त्याप्रमाणे राज्यातील बैल गाडी शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी बैलगाडी संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.\nराज्यातील सर्व बैल गाडी संघटना बैलगाडी शर्यत सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 'आचार संहिता संपल्यावर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेतच. पेटा संस्थेवर बंदी आणावी, पेटा हटाव संस्कृती टिकाव हा आमचा नारा असून त्या अनुषंगाने 29 तारखेला आंदोलन सुरू करणार आहे. आमच्या या मागणीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे बैल गाडी संघटनेचे बाळासाहेब आरुड��� यांनी या वेळी सांगितलं'.\nशर्यतीदरम्यान बैलांवर अत्याचार होतात, त्यांना क्रूरपणे वागवलं जात असल्यामुळे केंद्र सरकारने जुलै 2011 मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली. त्यामुळे बैलगाडीच्या शर्यतींवरही बंदी आली. हा वाद पुढे कोर्टात गेला. आपणही या स्पर्धा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील असून, आचारसंहिता असल्याने तूर्तास निर्णय घेता येणार नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nपुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे\nपूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती\nपूरग्रस्त भागांची पाहणी करताना उद्धव ठाकरे-फडणवीस आमने-सामने\nशिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा\n२ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यावर विचार सुरू- छगन भुजबळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.somaiya.com/mr/sugar-retail-sugar", "date_download": "2021-08-01T22:16:57Z", "digest": "sha1:NR3ERKOJAEBHOWCWJ2NSPGXXGGILS4VY", "length": 13487, "nlines": 325, "source_domain": "www.somaiya.com", "title": "रिटेल शुगर | Godavari", "raw_content": "\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ►\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ◀\nफूड अँड बेव्हरेज ►\nफूड अँड बेव्हरेज ◀\nतेल, गॅस अँड मायनिंग ►\nतेल, गॅस अँड मायनिंग ◀\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ►\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ◀\nरंग आणि कोटिंग ►\nरंग आणि कोटिंग ◀\n���ैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ►\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ◀\nप्लास्टिक, पेपर व राळ ►\nप्लास्टिक, पेपर व राळ ◀\nकापड आणि लेदर ►\nकापड आणि लेदर ◀\n१,३ ब्यूटायलेन ग्लायकॉल (इकोसर्ट)\nसुगंधी द्रव्य साहित्य बेस\nकेमिकल्स इन पाईपलाईन ►\nकेमिकल्स इन पाईपलाईन ◀\nअल्फा सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ►\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ◀\nउच्च शिक्षण शिष्यवृत्ती (एक बाल मदत)\nजीवना साखर – सुखद राहणीमानासाठी खाद्यान्नामधील शुद्धतेची पुनर्रचना\nगेली 75 वर्षं अविरतपणे सुरू असलेल्या साखर कारखान्यातून जीवना क्लासिक शुगरची निर्मिती केली जाते. उत्कृष्ट दर्जाचा ऊस, पर्यावरणाला पूरक शेती पद्धती, कल्पक आणि प्रमाणित उत्पादन प्रक्रिया आणि दर्जा राखण्याची वृत्ती यामुळे साखर निर्मितीमध्ये शुद्धता, सुदृढता आणि सातत्य दिसून येतं. इष्टतम आकाराचे साखराचे खडे सहज वितळतात. त्यामुळे उत्तम मधुरता प्राप्त होते आणि कचराही तयार होत नाही.\nजीवना क्लासिक शुगरचे फायदे\nउत्तम प्रतीच्या ऊसापासून बनवण्यात आलेली शुद्ध आणि उत्कृष्ट दर्जाची साखर जीवना क्लासिक शुगरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते.\nनिरोगी आणि हातांचा वापर न करता.\nनिरोगी साखर बनवण्यासाठी आम्ही हातांचा वापर न करता कल्पक आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच प्रक्रिया करतो.\nसुरक्षित सल्फरमुक्त उत्पादन प्रक्रिया\nआमच्या उत्पादन प्रक्रिया ह्या फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडिया प्रमाणित असतात. त्यामुळेच आमची साखर ही सेवनासाठी सुरक्षित आहे.\nशेतात आणि रिफायनरीमधील प्रमाणित आणि शाश्वत प्रक्रियांमुळे साखरेच्या दर्जामध्ये सातत्य राखणं शक्य होतं.\nसाखरेच्या प्रत्येक स्फटिकामध्ये दडलेलं माधुर्य\nयोग्य प्रमाणातलं माधुर्य महत्त्वाचं असतं हे आम्ही जाणून आहोत. ऊसाच्या पहिल्या आणि उत्तम रसामधून बनवण्यात आलेले आमचे मध्यम आकाराचे साखरेचे स्फटिक योग्य प्रमाणात माधुर्य देतील याची हमी आम्ही तुम्हाला देतो.\nप्लॅस्टिक , कागद आणि लुब्रिकंटस्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/aap-will-fight-the-election-of-kdmc-with-full-strength", "date_download": "2021-08-01T23:58:48Z", "digest": "sha1:ZISE3S5HCAXMU53FZS2XQCQY2GSWTP2B", "length": 11516, "nlines": 186, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आप पूर���ण ताकदीनिशी लढविणार! - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आप पूर्ण ताकदीनिशी लढविणार\nकल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आप पूर्ण ताकदीनिशी लढविणार\nकल्याण (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या कल्याण पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव रुबेन मस्करेन्हास यांच्या हस्ते काटेमानिवली नाका येथे करण्यात आले. यावेळी मस्करेन्हास यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आप पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे जाहीर केले.\nयावेळी आपचे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, ठाणे जिल्हा अध्यक्ष एम.एल. पचौरी, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष कोणार्क देसाई, उपाध्यक्ष रविंद्र केदारे, मिथिलेश झा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमा तिवारी, महिला जिल्हाध्यक्षा नीलम व्यवहारे, रवी जाधव, तेजस नाईक, संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. अॅड. जोगदंड यांनी कल्याण-डोंबिवलीकर जनतेला दिल्लीच्या धर्तीवर चांगल्या व दर्जेदार नागरी, आरोग्य व शाळा यासारख्या सुविधा देण्यासाठी आम आदमी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगत त्यासाठी चांगल्या लोकांनी आपमध्ये आले पाहिजे, असे आवाहन केले.\nविद्यार्थी भारतीच्या दणक्याने मुंबई विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६४०...\nकल्याणात स्वामी समर्थ मठात तुळशी विवाह संपन्न\nकल्याण डोंबिवलीतील पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या\nसंभाजी ब्रिगेडचे जव्हार तालुका पदाधिकारी जाहीर\nनव्या दुर्गाडी पुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांचा हस्ते...\nधावत्या रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला आरपीएफ जवानांने वाचवले\nपश्चिम महाराष्ट्राने केला २३ कोकणरत्नांचा सन्मान\nकल्याणमधील बहुचर्चित 'मोहन अल्टीजा' प्रकल्प प्रकरणी याचिका...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत\nमालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची...\nरस्ता रुंदीकरणात बाधित हाजुरी येथील ३० कुटुंबियांना मिळणार...\nकोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी\nजनगणना: ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते...\nमिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची...\nपक्षी व निसर्ग संवर्धनातील ‘योगदान’\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती...\nरत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी महिलांना...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nदिनेश तावडे भाजपात परतले, पण मूळ सवाल अनुत्तरीतच\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/union-leader-konark-desai-joins-aam-aadmi-party", "date_download": "2021-08-01T23:42:29Z", "digest": "sha1:EMLUUJ5AFZ4VW547OSA7CMZJQWG2XPUO", "length": 13148, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कामगार नेते कोणार्क देसाई यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आ���ि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकामगार नेते कोणार्क देसाई यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश\nकामगार नेते कोणार्क देसाई यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश\nकल्याण (प्रतिनिधी) : कल्याण येथील कामगार नेते कोणार्क देसाई यांनी नुकताच आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्यावर कल्याण शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपने देसाई यांना पक्षात घेऊन या निवडणुकीसाठी पक्ष जोरदार तयारी करीत असल्याचे संकेत दिले आहे.\nकल्याण पूर्व येथील आपच्या कार्यालयात आयोजित बैठकीत व पक्षाचे कल्याण डोंबिवलीचे निरीक्षक रुबेन मस्करेहंस, कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांच्या हस्ते कोणार्क देसाई यांना पक्षाची टोपी व स्कार्फ देऊन त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. यावेळी रविंद्र केदारे, रुपेश पाटील, आमीर बेग, राजेश शेलार, फैयाज मुल्ला, रवी जाधव, किरण इंगळे आदी उपस्थित होते.\nयाप्रसंगी देसाई यांची कल्याण पश्चिम शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे मस्करेहंस यांनी घोषित केले. यंदाची कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक पक्ष गंभीरतेने लढविणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दिल्लीमध्ये आपने दिलेल्या सुविधा येथील नागरिकांना पुरविण्यासाठी आम आदमी पक्ष कटिबद्ध असून आप यंदाच्या महापालिका निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करीत महापालिकेत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणील, असा विश्वास व्यक्त केला.\nयाप्रसंगी धनंजय जोगदंड यांनी कल्याण, डोंबिवली, आंबिवली व टिटवाळा या भागातून मोठ्या संख्येने पक्षात लोक येत असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. देसाई यांनी महापालिकेत आम आदमी पक्षाचे नगरसेवक निवडून आणू असा उपस्थित कार्यकर्त्यांना विश्वास दिला. बैठकीला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.\nठाणे जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत आमदार-खासदारांची...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक छटपुजा करण्यास प्रतिबंध\nरत्नागिरी जिल्ह्यात बांबू लागवड करणाऱ्यांना ‘ग्रीन वर्ल्ड’चे...\nग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणुकांसाठी भाजप आमदाराची...\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र शासनाच्या...\nघर खरेदीसाठी एमसीएचआयची ग्राहकांना ऑनलाईन सुविधा\nशहरप्रमुख राजेश मोरे यांच्यामुळे धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना...\nमराठा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nयुवकांना प्रेरणादायी समाजसेवक धिरेश हरड\nकेडीएमसीच्या आयुक्तांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी \nरत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णालयांच्या...\nपुरस्कारामुळे कार्य करण्यास बळ मिळते – आ. गणपत गायकवाड\nमहाविकास आघाडीच्या निषेधासाठी संभाजी ब्रिगेडचे स्मशानात...\nकपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी कल्याणमध्ये...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भारत व कृषी विकासावर भर\nकेडीएमसी’ने कार्यारंभ आदेश न देताच सव्वातीन कोटींची नालेसफाई\nविधानसभा निवडणुकीसाठी कल्याण राष्ट्रवादीतील इच्छुकांची...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nकोरोनापेक्षा जास्त मृत्यू रस्ते अपघातामुळे- दत्तात्रय कराळे\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nराज्य शासन सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी - मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/womens-ipl-starting-from-today-the-first-match-was-supernova-vs-velocity/", "date_download": "2021-08-01T22:37:45Z", "digest": "sha1:SMVUSQEKMIXLMQUAW2USDQGF7N5QRAAO", "length": 3578, "nlines": 81, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "Women IPL 2020: आज पासून महिला Ipl ला सुरवात; पहिला सामना सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी  - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome IPL Women IPL 2020: आज पासून महिला Ipl ला सुरवात; पहिला सामना सुपरनोवाज...\nWomen IPL 2020: आज पासून महिला Ipl ला सुरवात; पहिला सामना सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी \nमहिला क्रिकेट टी -20 चॅलेंज चे सामने आजपासून सुरु झाले आहे\nयासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली\nबीसीसीआयने अलीकडेच महिला टी -20 आव्हानांचे वेळापत्रक जाहीर केले\nत्याचे 4 सामने 4, 5, 7 आणि 9 नोव्हेंबर रोजी शारज्यात खेळले जातील\nआज पहली मैच सुपरनोवाज vs वेलोसिटी यांच्यात होणार\nहा सामना संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल\nPrevious articleराज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स खुले होणार\n युएईच्या पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींनी घेतली कोरोनाची लस\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/how-to-conceive-fast-naturally", "date_download": "2021-08-01T23:04:14Z", "digest": "sha1:QZBBOJKIU7OSAZL4RNMK3WIA2YDADGT6", "length": 6782, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nConceive Remedies : दररोज फक्त 10 मिनिटे करा ‘हे’ सोपे काम, आई-बाबा बनण्याच्या मार्गात कधीच येणार नाही अडथळा\nWeight Loss : अवघ्या 22 वर्षाच्या मुलाचं वजन पोहचलं होतं 97 किलोवर, रोज सकाळी हा पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं आश्चर्यकारक वजन\nFertility Food : आई-बाबा बनण्याच्या मार्गातील अडथळा दूर करू शकतो 'हा' घरगुती पदार्थ, इनफर्टिलिटीवर आहे रामबाण उपाय\nFat to fit: मसाल्यांच्या डब्ब्यातील 'या' 3 आयुर्वेदिक पदार्थांमुळे झटपट गळून पडेल पोटावरची चरबी, घाम गाळण्याची अजिबात नाही गरज\nWeight loss : 43 वर्षांच्या महिलेने रोज सकाळी 'या' भाजीचा ज्यूस पिऊन घटवलं तब्बल 21 Kg वजन, आता दिसते २० शीतली तरुणी\nWight Loss By Ayurveda : लठ्ठपणा व बेली फॅट घटवण्यासाठी घ्या आयुर्वेदाची मदत, डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' उपाय केल्यास पोट होईल एकदम सपाट\nHair Fall Tips : ‘या’ आयुर्वेदिक शॅम्पूचा वापर कराल तर केसगळतीपासून मिळेल सुटका, केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय\nKorean beauty : कोरियन मुलींचं वय कितीही वाढलं तरी मादकता मात्र तसुभरही होत नाही कमी, या १० गोष्टींमुळे जगात मिळालीये सौंदर्याची राणी म्हणून ओळख\nSkin Care Benefits Of Lemon : टॅनिंग, मुरुमांचे काळे डाग जाण्यासोबतच मिळेल ग्लोइंग व मुलायम स्किन, फक्त ट्राय करा लिंबूचे घरगुती व नैसर्गिक फेसपॅक\nConceiving Tips : भरपूर प्रयत्नांनंतरही आई-बाबा बनण्यात येतंय अ��यश मग कंसीव करण्यासाठी पीरियड्सच्या दिवसांत करा ‘ही’ ५ कामं\nweight Loss : अनेक उपायांनंतरही लठ्ठपणा कमी होत नसेल तर तुम्हाला झालीये ही गंभीर समस्या, न्युट्रिशनिस्टचे ‘हे’ सल्ले ट्राय केल्यास चुटकीसरशी विरघळेल Body Fat\nWeight Loss : डाएटिंग न करता फक्त डाळ-चपाती खाऊन या मुलीने घटवलं आश्चर्यकारक वजन, स्लिम फिगर व फिट बॉडी बघून तुम्हीही व्हाल थक्क\nKorean Beauty Tips : कोरियन मुलींच्या मादकतेची संपूर्ण जगभर चर्चा, ग्लोइंग व सॉफ्ट स्किनसाठी करतात ‘हे’ साधेसोपे घरगुती उपाय\nRenal Diet : किडनी खराब झाल्याने दरवर्षी लाखो लोकांचा जीव येतो धोक्यात, दुर्लक्ष न करता किडनी हेल्दी ठेवण्यासाठी डाएटमध्ये करा या 8 पदार्थांचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/115/Modu-Naka-Vachnas.php", "date_download": "2021-08-01T22:55:22Z", "digest": "sha1:BQ5ZS7IIPVBB63ROUMBWB3PA66OKPIDS", "length": 10830, "nlines": 158, "source_domain": "www.gadima.com", "title": "Modu Naka Vachnas | 14)मोडुं नका वचनास | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\n\"नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा\nकाय धनाचें मूल्य मुनिजनां \nमोडुं नका वचनास-नाथा-मोडुं नका वचनास\nभरतालागी द्या सिंहासन, रामासी वनवास\nनलगे सांत्वन, नको कळवळा\nशब्द दिले ते आधी पाळा\nआजोळाहुन परत बोलवा, झणिं माझ्या भरतास\nकां घेतां हे आढेवेढे \nवचनभंग का शोभुन दिसतो, रघुवंशज वीरास\nदंडकवनिं त्या लढतां शंबर\nरथास तुमच्या कुणी घातला, निजबाहूंचा आंस \nनाथ रणीं त्या विजयी झाले\nस्मरतें काते काय बोलले \n\"दिधले वर तुज दोन लाडके, सांग आपुली आस\"\nअजुन रक्षिलीं अपुली वचनें\nआज मागतें वर ते दोन्ही, साधुनिया समयास\nएक वराने द्या मज आंदण\nदुजा वरानें चवदा वर्षें रामाला वनवास\nपक्षपात करि प्रेमच तुमचें\nउणें अधिक ना यांत व्हायचें\nथोर मुखानें दिलेत वर मग, आतां कां निःश्वास \nवा वंशाची रीती मोडा\nधन्यताच वा मिळवा देवा, जागुनि निज शब्दांस\nखोटी मूर्च्छा, खोटे आंसूं\nतृप्त करावा त्यास हाच कीं आपणांसि हव्यास\nव्योम कोसळो, भंगो धरणी\nपुन्हां पुन्हां कां ही मनधरणी \nवर-लाभाविण मी न घ्यायची, शेवटचाहि श्वास\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेव���े. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n09)मार ही ताटिका रामचंद्रा\n11)आज मी शापमुक्त जाहले\n15)नको रे जाउ रामराया\n16)रामाविण राज्यपदी कोण बैसतो \n17)जेथे राघव तेथे सीता\n18)थांब सुमंता,थांबवि रे रथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pimpri-chinchwad/pimpri-chinchwads-life-disrupted-water-seeped-temples-gardens-and-huts-a727/", "date_download": "2021-08-02T00:19:50Z", "digest": "sha1:TYVELCC3DGCWBRKQV3GTWX7ROW5FXRSH", "length": 17212, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पिंपरी - चिंचवडचे जनजीवन विस्कळीत; मंदिरे, उद्यानं आणि झोपड्यांमध्ये शिरले पाणी - Marathi News | Pimpri - Chinchwad's life disrupted; Water seeped into temples, gardens and huts | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nपिंपरी - चिंचवडचे जनजीवन विस्कळीत; मंदिरे, उद्यानं आणि झोपड्यांमध्ये शिरले पाणी\nपवना धरणातील पाणीसाठ्यात ९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ५५.०७ टक्के झाला आहे.\nपिंपरी - चिंचवडचे जनजीवन विस्कळीत; मंदिरे, उद्यानं आणि झोपड्यांमध्ये शिरले पाणी\nठळक मुद्देपवना नदीला पूर, झाडेही पडली उन्मळूनचिंचवड परिसरातील वीज काही काळ गायबनागरिकांनी काळजी घ्यावी, असे महापालिकेच्या आपत्तीनिवारण कक्षाचे आवाहन\nपिंपरी : गेल्या दोन दिवसातील संततधार पावसामुळे औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे. पवना नदी तीरावरील मोरया गोसावी मंदिर आवारात पाणी शिरले आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात ९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ५५.०७ टक्के झाला आहे. पवनानदीला पूर आला आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पाणी पातळी वाढली आहे. पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी मंदिर आणि चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या आवारात पाणी आले आहे. तसेच जिजाऊ उद्यानाच्या काही भागात पाणी शिरले आहे. शहर परिसरातील नाल्यांमधूनही पाणी वाढले आहे. शहरातील उपनगरात रस्यांची कामे सुरू असल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.\nपवना नदीतीरी असणाऱ्या पिंपरीतील काळेवाडी पुलालगतच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच बोपोडीतून औंध रस्त्यांकडे जाणाऱ्या पुलाखाली पाणी शिरले आहे. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे शहरातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. तर चिंचवड परिसरातील वीज काही काळ गायब झाली होती.\nपवना धरण भरले पन्नास टक्के\nमावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील चारपाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत पवना धरण क्षेत्रात २३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा ३४.९६ टक्के होता. यंदा एक जूनपासून पाणीसाठ्यात २३.४८ टक्के वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठ्यात ९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nपाऊस सुरू असला तरी धरणे भरलेली नाहीत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग केलेला नाही. नद्यातील सकाळी वाढलेले पाणी दुपारनंतर कमी झाले आहे. पाऊसही कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आपत्तीनिवारण कक्षाने नदीकाठच्या नागरिकांना केले आहे.\nपुणे :पुणेक���ांची चिंता मिटली खडकवासला प्रकल्पात एका दिवसात चार टीएमसी पाणी वाढले\nखडकवासला धरण (९६.१७ टक्के) एवढे झाले असून भरण्याच्या मागार्वर आहे. तर प्रकल्पात ५६.१८ टक्के साठा ...\nमहाराष्ट्र :Rain Live Updates: भिवंडीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती; शेकडो घरात शिरलं पावसाचं पाणी\nगेल्या काही तासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थितीही निर्माण ... ...\nनागपूर :विदर्भात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी\nHeavy rains all over Vidarbha मागील दाेन दिवसापासून विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वच जिल्ह्यात जाेरदार पाऊस हाेत आहे. ...\nपुणे :Pune Corona News : सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा ३ हजारांच्या पुढे; गुरूवारी शहरात ३३३ कोरोनाबाधितांची वाढ\nआज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ७९१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.२७ टक्के इतकी आढळून आली आहे. ...\nपुणे :कुख्यात गुंड संदीप मोहोळ खून प्रकरणी तिघांना जन्मठेप; तब्बल १४ वर्षांनी लागला निकाल\nखटल्यातील गुन्हेगार गणेश मारणेसह १३ जणांची निर्दोष मुक्तता ...\nपुणे :उरुळी कांचनमधील गारवा हॉटेल मालकाच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक; दोघे अद्याप फरार\nगारवा हॉटेलच्या मालकाची हत्या व्यावसायिक वैमन्यस्यातून झाली असल्याचे समोर आले आहे. ...\nपिंपरी -चिंचवड अधिक बातम्या\n सोळाकोटीचे इंजेक्शन देऊनही वेदिकाचा मृत्यू, उपचारांसाठी आईवडीलांनी केलं होतं जीवाचं रान\nVedika Shinde News: आपल्या लेकीला दुर्धर आजारातून बरे करण्यासाठी भोसरी येथील वेदीकाच्या आई वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सोळा कोटीचे इंजेक्शनही दिले. ...\nपिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरवमध्ये खोदकाम सुरू असताना 'एमएनजीएल'ची पाईपलाईन फुटली; गॅस गळती होऊन आगीची दुर्घटना\nनशीब बलवत्तर होते म्हणून थोडक्यात दुर्घटना टळली... ...\nपिंपरी -चिंचवड :मोबाईल फोन चोरी प्रकरणी तिघांवर जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल\nया घटना इंद्रायणीनगर आणि एमआयडीसी भोसरी येथे घडल्या. ...\nपिंपरी -चिंचवड :महापालिकेच्या ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी; आकुर्डीत अपना वतन संघटनेतर्फे आंदोलन\nआकुर्डी येथील कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त ...\nपिंपरी -चिंचवड :Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले\nपिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. ...\nपिंपरी -चिंचवड :पिंपरीत पोलिसाला लाकडी दांडक्‍याने मारहाण; दोघांना अटक\nपिंपरी येथे विनामास्कची कारवाई सुरु असताना शिवीगाळ करीत आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/fasting-for-filing-of-crime-against-students-harassing-students", "date_download": "2021-08-02T00:20:30Z", "digest": "sha1:NRIJZWI35VWOHOJ43LFMKXGQZC6QSGGW", "length": 14959, "nlines": 189, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "विद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी उपोषण - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nविद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी उपोषण\nविद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी उपोषण\nशिक्षणाचा मुलभूत अधिकार देणाऱ्या शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची सबंधित शाळांकडून छळवणूक केली जात असून अशा शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी गुरुवारी कल्याण येथे शिक्षण आरोग्य अधिकार मंचाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.\nशिवाजी चौक येथे आयोजित लाक्षणिक उपोषण शिक्षण आरोग्य अधिकार मंचाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅड. नितीन धुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी एकही पैसा घ्यायचा नाही. अशा विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य, गणवेश इत्यादी शालेय साहित्य मोफत पुरवायचे आहे. शासनाने देखील याबाबत वेळोवेळी आदेश दिलेले असताना अनेक शाळा या नियमांचे कल्याण आणि परिसरातील अनेक शाळा उल्लंघन करीत आहेत असा आरोप शिक्षण आरोग्य अधिकार मंचाने केला आहे. शिक्षण हक्क कायद्यातील या संबंधीच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी मंचाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. महापालिका उपयुक्त मिलिंद धाट यांनीही अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे सुतोवाच केले होते. मात्र त्यानंतरही शहरातील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. काही शाळांनी तर पैसे भरले तरच विद्यार्थ्यांना शाळेत घेऊ असा पवित्रा घेतला आहे.\nशाळेतील मुलांमध्ये भेदभाव करणे, त्यांना शाळेत येण्यास मज्ज्जाव करीत असून हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असतानाही सबंधित अधिकारी अशा शाळांविरोधात गुन्हे दाखल का करीत नाहीत, असा सवाल धुळे यांनी केला आहे. शाळा सुरु होऊन एक महिना झाला तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वा गणवेश दिला गेलेले नाही. विद्यार्थी त्याच परिस्थितीत शाळेत जात असल्याचे धुळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, उमेश कांबळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी या उपोषणात सहभागी होत आपचा पाठींबा दिला.\nयेत्या काही दिवसात शिक्षण आरोग्य अधिकार मंचाच्या वतीने जिल्हास्तरीय संघर्ष मेळावा आयोजित करीत शासनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या शाळांविरोधात लढा तीव्र करण्यात येईल. तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात ये���ल, अशी माहिती याप्रसंगी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, शिष्टमंडळाने कल्याण पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nवृक्ष विठ्ठल… वृक्षपूजा विठ्ठल\n‘राज्यात चांगला पाऊस पडू दे’; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे\nवीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ची सुविधा\nशिवराज्याभिषेकदिनी रायगडाच्या राजसदरेवर बसण्याचा बहुमान...\nकेडीएमसीच्या व्यापारी संकुलाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य\n‘राज्यात चांगला पाऊस पडू दे’; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या...\nकरोना: शाळा-सरकारी कार्यालयांना सुट्टीसाठी याचिका दाखल\nमहावितरणच्या मेळाव्याचा ३१ बेरोजगार अभियंत्यांनी घेतला...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\n'वन मित्र' सांगणार वन्य जीवांच्या संरक्षणाचे तंत्र\nपोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले नवजात अर्भकाचे अन् मातेचे...\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nरक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार फेसबुकचा...\nकल्याण-डोंबिवलीतील पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द कारवाई...\nदोघा अट्टल गुन्हेगारांकडून प्राणघातक शस्त्रे जप्त\nशेतकऱ्यांना अधिक बाजारभाव देणारे उत्पादन घेण्यासाठी प्राधान्य...\nजिप शाळांच्या खोल्या दुरुस्तीसाठी एकत्रित निधी खर्चाबाबत...\nकल्याण येथे शिवसेना आयोजित रेशनकार्ड शिबिराचा शेकडो नागरिकांना...\nअटल बांबू समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nसहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय...\nआयएएस अधिकाऱ्याच्या धडाकेबाज कारवाईने कल्याणकर सुखावले...\nकडोंमपा रुग्णालयातील परिचारिकांना त्यांचे मूळ काम देण्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharashtra-updates-congress-will-contest-municipal-elections-on-its-own-informed-nana-patole-after-meeting-with-rahul-gandhi-128725078.html", "date_download": "2021-08-02T00:07:51Z", "digest": "sha1:T6QCX2QTFZ4LIYF7PCB7GXBI5MMWGOEP", "length": 6860, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra Updates : Congress will contest municipal elections on its own, informed Nana Patole after meeting with Rahul Gandhi | काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर नाना पटोलेंनी दिली माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराहुल गांधींचा मास्टर प्लान:काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर नाना पटोलेंनी दिली माहिती\nकाँग्रस राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे\nआघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरीही काँग्रेस महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याविषयी घोषणा करत होते. आता त्यांच्या या घोषणांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पाठबळ दिले आहे अशी माहिती पटोले यांनी बुधवारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार असल्याचे पटोलेंनी सांगितले आहे. मंगळवारी कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा केली होती.\nयाविषयावर बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. हा निर्णय राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल. यासोबतच कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेलाला नाही असेही पटोले म्हणाले आहेत.\nकाँग्रस राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे\nपुढे बोलताना पटोले म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षासाठी मी एक स्वप्न पाहिले आहे. काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. यासाठीच राहुल गांधी यांनी मास्टर प्लान दिलेला आहे. त्यावर आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी आमची काहाही करायची तयारी असल्याचे पटोले म्हणाले. यासोबतच संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले जाण्याचे संकेत त्यांनी दिले.\nनाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देत आहे. आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र विधानसभा आणि लोकसभेविषयी अद्याप काही स्पष्ठ झालेले नाही. याविषयी बोलताना ते म्हणाले की, ही निवडणूक तीन वर्षांनंतर आहे. याविषयावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. महाविकास आघाडी सरकारच्या पक्षांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांदरम्यान नाना पटोलेंनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-dr-abdul-kalam-gives-message-to-student-4437602-NOR.html", "date_download": "2021-08-02T00:38:14Z", "digest": "sha1:3DDDHE4BG5XQBLH6MSBJ2OTQYQP3Q6T5", "length": 5906, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dr abdul kalam gives message to student | आपल्यातील वेगळेपण सिद्ध करा, माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा विद्यार्थ्यांना संदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआपल्यातील वेगळेपण सिद्ध करा, माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा विद्यार्थ्यांना संदेश\nऔरंगाबाद- कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर आपल्यात असलेले वेगळेपण अभ्यासू वृत्तीने सिद्ध करा, असा संदेश माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना लिखित भाषणाद्वारे दिला आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी व्ही. आर. सावंत व्याख्यानमालेच्या निमित्त विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तथापि विद्यार्थ्यांची निराशा होऊ नये म्हणून कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा दौरा रद्द झाला असला तरी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा मार्ग काढला. कार्यक्रमासाठी त्यांनी तयार केलेले भाषण ई मेलवर टाकून विद्यार्थ्यांची नाराजी दूर केली आहे.\nडॉ. कलाम यांनी भाषणात म्हटले, विसाव्या वर्षांपूर्वीच तरुणांनी ध्येय समोर ठेवले पाहिजे. तेवढेच करून भागणार नाही तर त्यासाठी ज्ञानसाधनेची तयारी ठेवावी. अखंड पर्शिम, संघर्षावर मात करत यशाकडे वाटचाल करावी. चिकाटी, जिद्दीच्या माध्यमातून तुमच्यातील वेगळेपण शोधावे. प्रत्येकामध्ये इच्छाशक्ती, आत्मविश्वास हवा की, मी सर्वसामान्य नव्हे तर कोणीतरी वेगळा आहे. ही स्वत:तील वेगळेपणाची जाण तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. आत्मविश्वास व येणार्‍या अडचणींवर मात करण्याची तयारी असेल तर भविष्याविषयी कसलीच भीती बाळगण्याची गरज नाही. आपल्यील कार्यक्षमता वाढवण्यासाठी सांघिक प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाला स्वत:ची ओळख निर्माण कराय��ी इच्छा असते. मात्र, भोवतालचे वातावरण अडथळे निर्माण करतात, अशा परिस्थितीत स्वत्व जपण्याची लढाई आयुष्यात फार महत्त्वाची असते. संशोधन नव्या आव्हानांबरोबर नवी दालने उघडी होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनीही ही नवी आव्हाने स्वीकारावीत व ती पूर्णत्वास न्यावीत असा मोलाचा संदेश डॉ. कलाम यांनी आपल्या भाषणातून दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-maharashtra-state-assembly-mansson-session-8-august-2017-5665205-NOR.html", "date_download": "2021-08-02T00:53:19Z", "digest": "sha1:QQWTQN23ZFGVFXPV6VN73VAWGHLCMX5H", "length": 4493, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra state assembly mansson session 8 august 2017 | सरकारमधील मंत्री करतायेत झोल, झोल; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी गायले हे गीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसरकारमधील मंत्री करतायेत झोल, झोल; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी गायले हे गीत\nराज्य सरकारमधील काही मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आऱोप करत विरोधकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला.\nमुंबई- राज्य सरकारमधील काही मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आऱोप करत विरोधकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावरच धरणे धरले. सरकारमधील मंत्री करतायेत झोल, झोल असे विडंबन गीतही त्यांनी यावेळी म्हटले.\nसुभाष देसाई यांचे निवेदन\nनाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्यावरील हे आरोप आज फेटाळून लावले.\nदेसाई यांच्यावरील आरोपांवर आज चर्चा करण्यात आली त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळले. देसाई यांचे आरोपाप्रकरणी निवेदन दिले आहे. विरोधकांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांपाठोपाठ विरोधकांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाईं यांनाही टार्गेट करून सभागृह दणाणून सोडले होते.\nपुढील स्लाईडवर पाहा, व्हिडिओ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-5-miraculous-mantra-and-things-for-fulfill-desire-4311441-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:54:07Z", "digest": "sha1:S2Z4LCKSTBMJWJFJMTYSFAZ3NYTDOHV4", "length": 3015, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 Miraculous Mantra And Things For Fulfill Desire | जाणून घ्या पाच असे चमत्कारी मंत्र, ज्यामुळे त्वरित पूर्ण होतील सर्व इच्छा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजाणून घ्या पाच असे चमत्कारी मंत्र, ज्यामुळे त्वरित पूर्ण होतील सर्व इच्छा\nप्रत्येक मनुष्याची इच्छा असते की, त्याचे आयुष्य यशस्वी आणि सुखी असावे. परंतु यश मिळवणे जेवढे अवघड असते तेवढेच ते कायम ठेवणे गरजेचे आहे.\nयशाच्या शिखरावर कायम राहण्यासाठी जिद्द, कौशल्य, आणि पुढे जाण्याचा निश्चय आवश्यक आहे. परंतु सुख-दुःखाच्या रूपातील चढ-उतारामुळे यशामध्ये बाधा निर्माण होतात.\nहिंदू धर्मशास्त्रामध्ये आयुष्यात अचानक येणाऱ्या संकटांना दूर करण्यासाठी देव उपासनेचा उपाय सांगण्यात आला आहे. या उपायामुळे संकटाच्या काळात मानसिक धैर्य तसेच शुभ फळ प्राप्त होतात.\nयेथे काही सोपे मंत्र सांगण्यात येत आहेत, जे संकटमोचक मानले गेले आहेत. मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/patidar-reservation/", "date_download": "2021-08-01T23:37:47Z", "digest": "sha1:Z5EUFVZPURSSA7W2BBHEQ336RE4PCY2F", "length": 8251, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Patidar Reservation Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nदेशद्रोहाचा गुन्हा : हार्दिक पटेलांना पुन्हा एकदा अटक\nअहमदाबाद : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. कोर्टानं त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक झाली आहे. विरमगावजवळील हासलपूर येथून त्यांना ताब्यात…\nYashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nGold Price Today | 7 हजारपर्���ंत ‘स्वस्त’ मिळतंय…\nPune Corporation | पुणेकरांना तुर्तास दिलासा नाहीच\nSSC Exam Results | पुण्यातील शाळांमध्ये 10 वीच्या गुणपत्रिका…\nUddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nModi Government | मोदी सरकारने मोबाइल यूजर्ससाठी जारी केला अलर्ट,…\nOne Crore | 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर पाठवला…\nVacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त; संरक्षण…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख…\nCorona | तब्बल 100 दिवस ‘तिने’ केला कोरोनाशी ‘संघर्ष’; 45 वर्षांची महिला कोरोनावर मात करुन परतली घरी\nSahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | लोकजनशक्ती पक्षातर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\nPune Crime | पुण्याच्या मंचरमध्ये दिवसाढवळ्या सराईतावर गोळीबार ओंकार उर्फ राण्याचा खात्मा, परिसरात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sumona-chakraborty/", "date_download": "2021-08-01T22:40:25Z", "digest": "sha1:VNMVRKQMKUEILU63RATDQFREPIH7YZZE", "length": 7738, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Sumona Chakraborty Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nVideo : ‘कोरियोग्राफर’ गणेश आचार्यनं कमी केलं जवळपास 100 Kg वजन \nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\n तीन आठवड्यातच मोडला संसा���;…\nPimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून…\nPune News | पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर…\nModi Government | मोदी सरकारची खास योजना 210 रुपये करा जमा…\n नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nExcise Officer Suspended | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील…\nMale Fertility | पुरुषांमध्ये कमी होतोय ‘प्रजनन’ दर,…\nOne Crore | 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर पाठवला…\n नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 190 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी\nState Bank Of India | SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट; पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास बँकिंग सेवेवर होणार परिणाम\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/protein-rich-food-from-moss/", "date_download": "2021-08-01T23:19:43Z", "digest": "sha1:YVI2KZDI4AGTP5SOHPGSFRQYW4JXG6J6", "length": 14164, "nlines": 162, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शेवाळ्यापासून प्रथिन समृद्ध अन्न ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभ���ऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeकृषी-शेतीशेवाळ्यापासून प्रथिन समृद्ध अन्न \nशेवाळ्यापासून प्रथिन समृद्ध अन्न \nJanuary 13, 2013 जगदीश अनंत पटवर्धन कृषी-शेती, खाद्ययात्रा, शैक्षणिक\nमानवाने निसर्गावर सातत्याने केलेल्या कुरघोडीने ऋतुमानात बदल होत आहेत. कुठे जास्त पाऊस पडून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पाऊस कमी पडून कोरडया दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागते. याचे दुरगामी परिणाम अन्न व पाणी टंचाईत होते आणि देशातील गरिबांना अन्न न मिळाल्याने उपासमारीची पाळी येते. जे अन्न मिळतं ते सकस मिळेल याची खात्री नसते. पाणी आणि अन्न यांची जगात सर्वत्र टंचाई आहे. काही ठिकाणी मुबलक आहे तर काही ठिकाणी पोटाच्या खळगी भरण्याचा प्रश्न आहे. भारतचं आर्थिक दारिद्रय अन् प्रथिनयुक्त अन्नाचा दुष्काळ दूर होण्यासाठी “स्पायरुलीना” शेवाळ कसे उपयोगात आणता येते ते पाहू.\nविदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी, पंचाप्सर म्हणजे एक अद्वितीय निसर्गवैशिष्टपूर्ण असलेलं अती खारट नी क्षारयुक्त पाण्याचं सरोवर आहे. विदर्भातील सुपीक संपन्न सपाट भूमीत आकाशातून अती वेगाने पडलेल्या उल्का पातातून ५० ते ६० हजार वर्षापूर्वी हे सरोवर उल्केच्या आघातानं तयार झालं. पावणेदोन कि.मी. व्यासाचं अन् १२ ते १५ कि.मी. परिघाचं वैशिष्टपूर्ण भूरचनेमुळे या विवरात अतिखारट नी क्षारयुक्त पाण्याचं सरोवर तयार झालं. काही सूक्ष्म सजीव जलचर त्या पाण्यात वाढू लागले तसे शेवाळीही वाढू लागली आणि त्यापैकीच “स्पायरुलीना” हे एक शेवाळ.\nवर्��्याच्या, डॉ.तारक काटे या वनस्पती शास्त्रज्ञानी या शेवाळ्याचं महत्व ओळखलं. खारट क्षारयुक्त पाण्याच्या हौदात या स्पायरुलीनीची लागवड केली. वेगाने वाढणाऱ्या स्पायरुलीनीनं हौद भरून गेला. शेवाळ वेगळ करून उन्हात वाळवलं. अनेक प्रयोगांती त्यात भरपूर प्रमाणात प्रथिन असल्याच आढळलं. तसेच माणसाच्या खाण्यात ते आलं तरी काही अपाय होत नाही असं लक्षात आलं. तेव्हा या स्पायरुलीनीच्या भुकटीचा प्रथिनसमृद्ध अन्नघटक म्हणून त्यांनी सुखडी या पूरक अन्नात समावेश केला. आता डाळी किंवा मांस न खाताही प्रथिनयुक्त अन्न तयार करून वापरता येत हेच स्पायरुलीनीनं सिद्ध केलं. खाद्यानात असणारा प्रथिनांचा तुडवडा स्पायरुलीनाचा आहारात समावेश करून दूर होतो हे आपल्या दृष्टीने सुचिन्हच आहे.\nAbout जगदीश अनंत पटवर्धन\t227 Articles\nएम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nजगदीश अनंत पटवर्धन यांचे साहित्य\nप्लॅस्टिकचा शोध आणि बोध \nबहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी\nधुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post_21.html", "date_download": "2021-08-01T22:58:43Z", "digest": "sha1:XOE5ECO4AJ4BSYWVXPKMMXH472BIFOSR", "length": 15219, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "साठेबाजी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असेल तर चुकले कुठे", "raw_content": "\nHome साठेबाजी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असेल तर चुकले कुठे\nसाठेबाजी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असेल तर चुकले कुठे\nमुंबई: रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ब्र���क्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले तर त्यात पोलिसांचा दोष काय कोरोना महामारीच्या काळात अशाप्रकारची साठेबाजी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असेल तर चुकले कुठे कोरोना महामारीच्या काळात अशाप्रकारची साठेबाजी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असेल तर चुकले कुठे, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना विचारला आहे\nब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची माहिती मिळताच काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे इतर नेते पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यावर सचिन सावंत यांनी लागोपाठ तीन ट्विट करत ही टीका केली आहे. एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय त्यांच्याकडे माहिती होती की रेमॅडेसीवीरच्या 60 हजार इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. ज्याची माहिती दडवली आहे. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस रात्रीसुध्दा धावले त्यांच्याकडे माहिती होती की रेमॅडेसीवीरच्या 60 हजार इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. ज्याची माहिती दडवली आहे. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस रात्रीसुध्दा धावले, असा सवाल सावंत यांनी केला आहे. '\nकोरोना महामारीमध्ये रेमडेसिवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत भाजपा नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का भाजपा नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का आपलं कर्तव्य तत्परतेने बजावणाऱ्य��� डीसीपी मंजुनाथ सिंगे आणि टीमचे जाहीर अभिनंदन व भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध करत आहोत, असंही म्हटलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.\nदरम्यान केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वत:कडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार दिला आहे. भारतात १६ निर्यातदार आहेत. ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणाऱ्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकार पुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर या औषधाची आवडयकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्‍यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.\nया घटनेवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे देव���ंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत आता मिळत आहेत.\nब्रुक फारमा कंपनी मालकाला सोडवण्यासाठी फडणवीस, दरेकर रात्री पोलीस स्टेशनला धावत पोहचले; कारण ब्रुक फारमा कंपनीचा हा मालक संपूर्ण फारमा कंपन्यांच्या असोसिएशनवर च्या प्रमुख पदाधिकाऱ्याने पैकी असून, अमित शहा व गुजरातच्या भाजप नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. या फारमा कंपनीच्या मालकाने हजारो रेमिडीसीवर इंजेकशनचा साठा स्टोक करून ठेवलेला आणि त्यातले रेमिडीसीवर महाराष्ट्राला देऊ नका असे केंद्र सरकारने फारमा कंपन्यांना सांगितले होते. तसेच या फारमा कंपन्या आणि असोसिएशन कडून भाजपला करोडो रुपयांचे फंड मिळतात म्हणून त्यांचे संरक्षण हि त्यांची नैतिक जवाबदारी आहे. आणि म्हणूनच रात्री १२.३० वाजता हे नेते पोलिस स्टेशनला तातडीने पोहोचले अशी चर्चा देखील सध्या रंगली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2021-08-01T23:28:52Z", "digest": "sha1:S6Q62SCMW4PZUOUJYFARJM4ZAPGS7G7N", "length": 4011, "nlines": 49, "source_domain": "jaihindbks.com", "title": "युजीसी ��� Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nVideo- रॅगिंगविरोधी कायदे व रॅगिंग विरोधात कायद्याने लढणेबाबत मार्गदर्शन\nरॅगिंगविरोधी कायदे व रॅगिंग विरोधात कायद्याने लढणेबाबत मार्गदर्शन\nTagged मराठी कायदे मार्गदर्शन विडीयो, युजीसी, रॅगिंगविरोधी कायदे व नियमLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nपुलिस के खिलाफ शिकायत कैसे करें- सर्वोच्च न्यायालय तथा पुलिस प्राधिकरण की जानकारी\nसामाजिक बहिष्कार अथवा जात पंचायतद्वारे वाळीत टाकणे यांस बंदी व प्रतिबंध कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2021-08-01T23:21:40Z", "digest": "sha1:LDF2Z2UKFLCZF2AP6SH5EIYW47B6PQFB", "length": 5720, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ला ट्रोब विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nला ट्रोब विद्यापीठ (University) ऑस्ट्रेलियात, व्हिक्टोरिया राज्य येथे मेलबर्न शहरातील विद्यापीठ. येथे सुमारे २८००० विद्यार्थी शिक्षण घेतात.\n३७° ४३′ १८.४८″ S, १४५° ०२′ ५२.४४″ E\nLast edited on १५ डिसेंबर २०१९, at ०४:४६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१९ रोजी ०४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.aniruddhafriend-samirsinh.com/significance-guru-kshetram-mantra-shraddhavans-life-part-13/", "date_download": "2021-08-01T22:47:07Z", "digest": "sha1:6TAWS2EIHFH7BUHTFHUYTEHXUBP4BMFQ", "length": 10958, "nlines": 125, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व (भाग १३) - सद्गुरू श्री श्रीअनिरुद्ध", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग १३\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग १३\nसद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.\nत्यानंतर येतो अंकुरमंत्र, एकदा हा ‘विच्चे’ सकट असणारा मंत्र आमचा ध्वजा घेऊन पुढे निघाला. ह्या बाकीच्या बाधाप्रशमनं, पापप्रशमनं, कोपप्रशमनं, सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं, त्रिविक्रमनिलयं ही तीन पावलं आम्हाला कळली की त्याच्यानंतर येतो तो अंकुरतत्त्व.\nइथे आम्हाला ओळख पटवून दिलेली आहे. दत्तात्रेय कोण रामाचा आत्मा, सिम्पल. आम्हाला ह्याच्यामधून एकदा हे तीन मंत्र आम्हाला नीट कळले कि आम्हाला बाकीच्या मोठ्या-मोठ्या आध्यात्मिक पोथ्यांची आवश्यकता उरत नाही. मग आम्ही आपलं शंभर ग्रंथ वाचण्याच्या ऐवजी एक पुरुषार्थ, श्रीमद्‍पुरुषार्थ, आमची मातृवात्सल्यविंदानम्‌ची पोथी आणि हा मंत्र घेऊन बसू बस संपलं बाकीची काही आवश्यकता नाही.\nहे आम्ही नीट जाणतो कि रामात्मा-दत्तात्रेय, दत्तात्रेय हा रामाचा आत्मा आहे. राम हा आमचा आत्माराम आहे आणि आमच्या आत्मारामाचा आत्मा कोण आहे दत्तत्रेय आहे. इतकी साधी गोष्ट आम्हाला समजली पाहिजे की प्रभु रामचंद्र हा आमचा आत्माराम आहे, बरोबर आणि ह्या रामाचा जो आमचा आत्मा आहे त्या रामाचा आत्मा कोण आहे दत्तत्रेय आहे. इतकी साधी गोष्ट आम्हाला समजली पाहिजे की प्रभु रामचंद्र हा आमचा आत्माराम आहे, बरोबर आणि ह्या रामाचा जो आमचा आत्मा आहे त्या रामाचा आत्मा कोण आहे दत्तात्रेय आहे. म्हणजे आमच्या आत्म्याचा आत्मा, आमच्या आत्म्याचा आत्मा म्हणजे आमच्या पित्याचा पिता कोण आहे दत्तात्रेय आहे. म्हणजे आमच्या आत्म्���ाचा आत्मा, आमच्या आत्म्याचा आत्मा म्हणजे आमच्या पित्याचा पिता कोण आहे हा दत्तात्रेय आहे, सिम्पल. आम्हाला साधी गोष्ट अगदी व्यवस्थितपणे समजली ओ.को.\nत्यानंतर दुसरा शब्द काय येतो रामप्राण, कोण तर रामाचा प्राण कोण आहे तर हनुमन्त हा रामाचा प्राण आहे, हनुमन्त हा रामाचा प्राण आहे बरोबर, म्हणून तो आमचा महाप्राण आहे ओ.के. हनुमन्त हा रामाचा प्राण आहे म्हणून तो आमचा कोण आहे तर हनुमन्त हा रामाचा प्राण आहे, हनुमन्त हा रामाचा प्राण आहे बरोबर, म्हणून तो आमचा महाप्राण आहे ओ.के. हनुमन्त हा रामाचा प्राण आहे म्हणून तो आमचा कोण आहे महाप्राण आहे आणि तो रामाचा प्राण असल्यामुळेच रामाने त्या हनुमन्ताला आमच्याकडे पाठवललेलं आहे, कोण म्हणून महाप्राण आहे आणि तो रामाचा प्राण असल्यामुळेच रामाने त्या हनुमन्ताला आमच्याकडे पाठवललेलं आहे, कोण म्हणून दूत म्हणून, कायमचा रामदूत. तो रामाचा प्राण असल्यामूळे आमच्यासाठी कोण आहे दूत म्हणून, कायमचा रामदूत. तो रामाचा प्राण असल्यामूळे आमच्यासाठी कोण आहे महाप्राण आहे, समजलं. साधी गोष्ट.\nरामाचा प्राण ही काय खायची गोष्ट आहे का नाही. तो आमच्यासाठी कोण असला पाहिजे नाही. तो आमच्यासाठी कोण असला पाहिजे रामाचा प्राण म्हणजे आमच्यासाठी महाप्राण. साधी गोष्ट. किचकट अध्यात्म मला येत नाही, तुम्हाला समजतंय एवढं रामाचा प्राण म्हणजे आमच्यासाठी महाप्राण. साधी गोष्ट. किचकट अध्यात्म मला येत नाही, तुम्हाला समजतंय एवढं मग मी खुशीत आहे. अध्यात्म खूप साधंसुधच असतं आणि अत्यंत सोपंच असतं. इथे कसं आहे, रामाचा प्राण हमुमन्त आहे म्हणून तो आमच्यासाठी महाप्राणच आहे. हनुमन्त हा आमचा महाप्राण आहे, का मग मी खुशीत आहे. अध्यात्म खूप साधंसुधच असतं आणि अत्यंत सोपंच असतं. इथे कसं आहे, रामाचा प्राण हमुमन्त आहे म्हणून तो आमच्यासाठी महाप्राणच आहे. हनुमन्त हा आमचा महाप्राण आहे, का ह्याच उत्तर आज आम्हाला सापडलं कारण तो रामाचा प्राण आहे म्हणून सिम्पल, जास्त विचार करण्याची आम्हाला आवश्यकता नाही.\nसद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.\nll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll\nमहाराष्ट्र में बारिश से हाहाकार...\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील म��त्त्व – भाग १२\nसद्‍गुरु महिमा – भाग १\nमहाराष्ट्र में बारिश से हाहाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/03/2011.html", "date_download": "2021-08-02T00:34:40Z", "digest": "sha1:BEY4OXNVFSOWEZH6NP6BJV5RPDKJGQWW", "length": 32699, "nlines": 86, "source_domain": "www.berkya.com", "title": "राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2011 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याराज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2011 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन\nराज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2011 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन\nमुंबई - राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 2011 या वर्षाकरिता दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2011 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2012 असा राहील.\n2011 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे.\nराज्यस्तर (मराठी) बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत��तपत्र छायाचित्रकार पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 41 हजार रुपये आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा. व ज.) 41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.\nनाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (यापैकी रुपये 10 हजार, दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत); औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; पुणे विभाग : नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोकण विभाग: शि.म.परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोल्हापूर विभाग : ग.गो.जाधव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; नागपूर विभाग: ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.\nउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ...... नियम व अटी\nपुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल.\nमराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल.\nया स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत.\nपुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.\nपुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.\nपत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.\nअर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.\nमराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.\nज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.\nजे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येईल.\nगोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.\nउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ......\nशासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.\n2011 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.\nप्रवेशिकेवर राज्यस्तर/विभागीयस्तर तसेच प्रवेशिका कोणत्या भाषेकरिता आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. आपण पाठविलेली प्रवेशिका, त्यास��बत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल.\nप्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.\nप्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा\nइलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार देण्यात येतो.\nही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल.\nपुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत.\nवृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.\nप्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी, कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे तर मुंबईकरिता मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6 आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.\nउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ...... छायाचित्रकार पुरस्कार\nराज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.\nकेकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) 41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.\nउत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राकरिता आहे.\n2011 च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2011 या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी.\nपुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.\nएकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.\nपुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.\nया स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जांचे नमुने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या http://dgipr.maharashtra.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-32 येथे उपलब्ध आहेत.\nया स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक���याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकार��ंच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/bakari-eid", "date_download": "2021-08-01T23:08:53Z", "digest": "sha1:2HF6TJAW3RWHVICSJMRA562KVOJLKQBB", "length": 2178, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Bakari Eid", "raw_content": "\nसंगमनेरात पोलीस बंदोबस्त वाढवला: जमजम कॉलनीत स्वतंत्र राहुटी\nबकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर-वैजापुरला जोडणाऱ्या रस्त्यावर पोलिस चेक पोस्ट\nबकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी\nईद उल अजहा घरातच साजरी\nनेवाश्यात मुस्लिम बांधवांनी घरीच साजरी केली ईद\nबकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे पथसंचलन\nप्रशासनाला सहकार्य करून ईद साजरी करा\nनेवासा शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च\nबकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा 'रूट' मार्च\nकुर्बानीसाठी लागणारे जिवंत बोकड किलोवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/11/06/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-08-02T00:11:08Z", "digest": "sha1:V4ID367WKCF7L4GVUNBKED7MKDTNFY52", "length": 15413, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आत्महत्या रोखता येतील - Majha Paper", "raw_content": "\nलेख, विशेष / By माझा पेपर / आत्महत्या, देवेंद्र फडणवीस, विदर्भ, शेतकरी / November 6, 2014 November 6, 2014\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे निवडले गेले आहेत आणि ते विदर्भातील आहेत. गेल्या १५-२० वर्षांपासून विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा मोठा ज्वलंत विषय होऊन बसलेला आहे. परंतु १५ वर्षे महाराष्ट्राची सत्ता हाती असलेल्या राज्यकर्त्यांना हा प्रश्‍न सोडवता आला नाही. १५ वर्षे शेतकर्‍यांच्या आत्महत्या अव्याहत होत राहिल्या. आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबतीत मोठी अपेक्षा आहे. ते जर या आत्महत्या रोखू शकले नाहीत तर त्यांची मुख्यमंत्री होणे व्यर्थ ठरणार आहे. सुदैवाची गोष्ट अशी की, या आत्महत्या रोखणे फार अवघड नाही. काही गोष्टी निश्‍चयाने केल्या आणि त्या दिशेने ताबडतोबीने पावले टाकली तर येत्या तीन-चार वर्षात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण नही के बराबर होऊन जाईल. गेल्या १५ वर्षात या दृष्टीने योग्य दिशेने प्रयत्न झाले नाहीत आणि अर्थात त्यामुळेच आत्महत्यांचे प्रमाण वाढत गेले. नाही म्हणायला या सरकारने काही आयोग, काही समित्या आणि एक अभ्यासगट नेमला. या सार्‍यांनी आपापल्यापरीने अभ्यास केला. पण त्यांना सुद्धा योग्य उपाय सापडला नाही.\nशेतीला हमखास हक्काचे पाणी मिळाले तर शेती सुखाची होते. शेती व्यवसायातली अनिश्‍चितता त्यामुळे संपुष्टात येते ही गोष्ट खरी आहे. म्हणून या अभ्यासगटांनी आणि समित्यांनी विदर्भातील पाटबंधार्‍यांच्या सोयींवर लक्ष केंद्रित केले आणि पाटबंधार्‍यांच्या सोयी वाढवल्या की, आत्महत्या कमी होतील असा निष्कर्ष काढला. पाटबंधार्‍याच्या सोयी उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढते आणि उत्पन्नातली अनिश्‍चितता कमी होते हे खरे असले तरी पाटबंधार्‍याच्या सोयी वाढवणे हा आत्महत्यांवरचा उपाय नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण पंजाबमध्ये ९५ टक्के शेती बागायती असूनही तिथे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा बागायती शेती हा आत्महत्यांवरचा उपाय नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे. आत्महत्या कमी करण्या साठीचा खरा प्रयोग सध्या चौफेर शेती प्रकल्पाच्या उपक्रमातून सुरू झालेला आहे. त्याचे तपशील पाहिल्यानंतर बर्‍याच उशिराने का होईना पण एक योग्य उपक्रम सुरू झाला असे वाटते. अहमदनगर येथील कृषी अभ्यासक प्रा. सुभाष नलांगे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. शेतीचे तंत्रज्ञान, विपणन, फळबागायती इत्यादी माध्यमांतून हा उपक्रम राबवला जात आहे. अरविंद कृषी विद्यापीठाचे कुलपती डॉ. मुकुंदराव गायकवाड यांचे मार्गदर्शन या प्रयोगाला लाभत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही या प्रयोगात रस घेतलेला आहे.\nमाझ्या मते शेती व्यवसाय यशस्वी होण्यासाठी पाच गोष्टींची गरज आहे. १) सेंद्रीय शेती २) जलसंधारण ३) फळबागायती ४) जोडधंदे आणि ५) काढणी पश्‍चात तंत्रज्ञान अर्थात प्रक्रिया उद्योग. चौफेर शेती प्रकल्पामध्ये या गोष्टींवर भर दिला जात आहे. विशेषत: फळ पिकांवर त्यांचा भर आहे आणि तो योग्य आहे. परंतु यातल्या काही गोष्टी लांब पल्ल्याच्या, मोठ्या भांडवली गुंतवणुकीच्या आणि अगदीच अशिक्षित असलेल्या शेतकर्‍यांना पटकन कळणार नाहीत अशा तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. विदर्भातली सध्याची परिस्थिती विचारात घेता तातडीने अमलात आणावयाच्या दोन गोष्टी मला सोप्या आणि व्यवहार्य वाटतात. शिवाय त्यांचे परिणाम चटकन जाणवणारे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे युनीक्रॉप सिस्टिमला फाटा देणे. म्हणजे एकच एक पीक घेण्याचे नियोजन बदलणे. आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि पंजाब या दोन राज्यात ही गोष्ट सामान्य आहे. विदर्भातले शेतकरी केवळ कापसाचे पीक घेतात आणि पंजाबचे शेतकरी केवळ गव्हाचे पीक घेतात. त्यामुळे हवामान प्रतिकूल होऊन एक पीक गेले की, शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडत नाही.\nविदर्भाचे अनुकरण करून मराठवाड्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये असेच कापसाचे सिंगल पीक घेतले जाते त्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातले शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे लोण पसरत चालले आहे. तेव्हा एकच एक पीक घेणे हे आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. म्हणून शेतकर्‍यांना पुन्हा एकदा मिश्र पीक पद्धतीकडे वळवणे आवश्यक ठरणार आहे. एकाच हंगामात एकाच शेतात तीन किंवा चार पिके मिश्र पीक पद्धतीने घेतली पाहिजेत. हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे ती चारही पिके काही जाणार नाहीत. त्यातले एखाद-दुसरे पीक हाती लागतेच आणि निसर्गाचा फटका बसल्यामुळे शेतकरी पूर्णच उघड्यावर पडण्याची वेळ येत नाही. दुसरा उपाय आहे तो जोडधंद्याचा. जोडधंद्यामध्येही दुग्ध व्यवसाय हा थोडा अवघड आहे आणि भांडवल गुंतणारा आहे. पण एकदम छोट्या शेतकर्‍यांना शेळी पालन हा व्यवसाय फार हातभार लावणारा आहे. एखाद्या शेतकर्‍याकडे एक किंवा दोन शेळ्या असल्या तरी त्याची कौटुंबिक अर्थव्यवस्था ताळ्यावर राहते. शेळी ही गरिबांची गायच असते. ती वर्षातून दोन वेळा पिलांना जन्म देते. काही काही शेळ्या एकावेळी दोन किंवा तीन पिली देतात. त्यांच्यासाठी चार्‍यावर खर्च करावा लागत नाही. शेतकर्‍यांना अडीनडीला सावकाराचे ताेंड बघावे लागते, पण ज्या शेतकर्‍याकडे दोन किंवा तीन शेळया असतात त्यांना सावकाराच्या उंबरठ्याशी जावे लागत नाही. शेळ्या ही त्याच्या घरची बँकच असते. पश्‍चिम महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करत नाहीत, पण विदर्भातले शेतकरी आत्महत्या करतात कारण विदर्भातल्या शेतकर्‍यांना जोडधंदे उपलब्ध नाहीत आणि पश्‍चिम महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना जोडधंदे उपलब्ध आहेत. तेव्हा मिश्र पीक पद्धती आणि शेळीपालन हे दोन उपाय आत्महत्यांच्या संख्येवर ताबडतोबीने नियंत्रण आणणारे ठरतील असा विश्‍वास वाटतो.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/robert-vadra-infected-with-corona/", "date_download": "2021-08-02T00:11:02Z", "digest": "sha1:LVBRPEILPEJBPX7H2JYCMDF63GA5EEML", "length": 7458, "nlines": 108, "source_domain": "analysernews.com", "title": "राॅबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nराॅबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण\nप्रियंका गांधी यांची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह\nनवी दिल्ली: काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे पती राॅबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियंका गांधी यांनी व्हिडिओ ट्टिट करत माहिती दिली. तसेच प्रियंका गांधी यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असुन पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.\nहाल में कोरोना संक्रमण के संपर्क में आने के चलते मुझे अपना असम दौरा रद्द करना पड़ रहा है मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्थी हूँ इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्��ी हूँ मैं कांग्रेस विजय की प्रार्थना करती हूँ pic.twitter.com/B1PlDyR8rc\nप्रियंका गांधी यांनी ट्टिट मध्ये म्हटले की, कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्याने मला आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभा रद्द कराव्या लागत आहेत. काल माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे मला प्रचाराला येता येणार नाही. तरीही काँग्रेसचा विजय होईल अशी मला आशा आहे, असे प्रियंका यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.\nभीषण अपघातात पती-पत्नी ठार, पोलीसांनी फावड्याने उचलले मृतदेहाचे अवशेष\nतिसरा समन्स आणि आणखी एक वार\nभारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले- नाना पटोले\nपरळी भाजपच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप\nआम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही- फडणवीस\nरात्रीच्या अंधारात महिला अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात परतून लावला चंदनचोरांचा हल्ला\nगुड न्यूज:पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त,मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय\nसावधान:फेसबुक,इंस्टाग्राम कडून डाटा लिक\nपंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय अधिका-यांची बैठक, कोरोनाचा घेणार आढावा\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बायपास शस्त्रक्रिया यशस्वी\nरतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी; टाटांनी दिले हे उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=1555", "date_download": "2021-08-02T00:07:45Z", "digest": "sha1:WQLMP3D5EVB2RRXAAY36JQJIDRFLPTVZ", "length": 10836, "nlines": 26, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadट्रेन..... भावनांचा सहप्रवास", "raw_content": "\nमुंबई ची लाईफलाईन, जिच्याशिवाय दैनंदिन जीवनाचा विचार करणे कठीण आहे, ती म्हणजे आपली लोकल. रोज कार्यालयात, शाळा,‌महाविद्यालयात जाणारे असे सगळेच ट्रेन‌ ने प्रवास करत असतात. त्यात भर म्हणून कधी तरी काही कारणामुळे प्रवास‌ करणारे असतात. कोणाचा तरी साखरपुडा, लग्न, वाढदिवस यासाठी हजेरी लावायला जाणारे असतात. तसेच प्रवासाचा अविभाज्य भाग असणारे विक्रेते, यांच्याशिवाय तर ट्रेनचा प्रवास अपूर्ण वाटतो. नेलपेंट पासून भाजी‌पर्यंत, रूमाला पासून ड्रेस‌मटेरियल पर्यंत सर्व काही‌‌ विकलं जातं ट्रेन मधे .\nकधी टोपलीत देवीची मूर्ती घेऊन पैसे मागणारी बाई येते, तर कधी एक आंधळं जोडपं ' उघड दार देवा आता ' हे गाणं म्हणत पैसे मागताना दिसतं. कधी एखादा लहान मुलगा त्याने स्वत:च निर्माण केलेलं वाद्य वाजवत ' परदेसी परदेसी ' गात असतो , तर कधी कोणी तृतीयपंथी ' भगवान की तुमपर क्रिपा रहे , तुम्हारा घरबार सबकुछ सलामत रहे ' अशी दुआ देत डोक्यावर हात ठेवताना दिसतो.\nट्रेन म्हटलं की खूप गोष्टी डोळ्यासमोर येतात. आपली नेहमीची लोकल , नेहमीची जागा, आपला ग्रुप , आपण त्या सर्वांसोबत केलेली धमाल मस्ती,एकत्र साजरे केलेले वाढदिवस, एखाद दिवशी नेहमीची ट्रेन चुकल्यामुळे लागलेली हुरहुर, झालेली चिडचिड सर्व काही आठवतं . तेव्हा जाणवतं की घर आणि अॉफिस व्यतिरिक्त एक आणखी जीवन आपण जगत असतो, रोजचा ट्रेनचा प्रवास. वरवर पाहता दिवसातला काही वेळ आपण या प्रवासा साठी देत असतो पण तो प्रवास आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग कधी बनतो हे समजतच नाही. आता सुद्धा हे लिहीताना मी ट्रेन मधे आहे, आत्ताच बाजूने ट्रेन गेली, त्यातून टाळ वाजवण्याचा आवाज येत होता, भजनं गात होते, ही त्यांची रोजची करमणूक असते. नुकतीच ट्रेन मधे Announcement झाली, अगला स्टेशन भायखला, Next Station Byculla, पुढील स्टेशन भायखळा.\nहा ट्रेनचा प्रवास म्हणजे खूप गंमत असते. ट्रेन पूर्ण थांबायच्या आधीच उडी मारून चढणं आणि आपली रोजची जागा पकडणं, कधी ट्रेन लेट असतील तर मैत्रिणींना कळवणं, मैत्रिण ज्या स्टेशनला चढते त्या स्टेशनला आल्यावर प्लॅटफाॅर्मवर उभ्या असणाऱ्या गर्दीत आपल्या मैत्रिणीला शोधणं, ती ट्रेनमधे चढायच्या आधीच तीला बसायला जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणं, कधी‌तरी खूप दिवसांनी ओळखीचा चेहरा दिसल्यावर भरभरून बोलणं, हे सर्व अनुभवायला मिळतं या सुंदर प्रवासात.\nया ट्रेनच्या प्रवासात बरेच अनोळखी आपले होऊन जातात. सुख दु:ख वाटली जातात, भावनांची खूप सुंदर देवाणघेवाण होताना दिसते, नात्यांची गुंफण होताना दिसते. ट्रेनच्या या थोड्या वेळाच्या प्रवासात बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडताना दिसतात. कोणी गाणी ऐकत असतं, कोणी पुस्तक वाचत असतं, कोणी कधी तरी भाजी साफ करत असते, कोणी स्वेटर किंवा तोरण विणत असते, कोणी आपल्या कार्यालयात घडलेल्या प्रसंगाचे रसभरीत वर्णन करत असते, तर कोणी आपला आजचा दिवस कोणामुळे कसा खराब गेला हे सांगत असते, कोणी स्वत: केलेली शाॅपिंग इतरांना दाखवत असते, कोणी स्वत:च्या मोबाईल मधले फोटो दाखवत असते. कोणी आपल्या नवऱ्य��चे कौतुक करत असते, तर कोणी आपल्या सासूला शिव्या घालत असते. एखाद्या ग्रुप मधली मुलगी स्वत: जाऊन आलेल्या ठिकाणी आपल्या सर्वांची सहल घेऊन जाऊया असे सुचवत असते.\nप्रत्येका गोष्टीवर इथे चर्चा होत असते. राजकारणा पासून ते या शुक्रवारी कोणता चित्रपट प्रर्दशित होणार इथपर्यंत. आजकालची लहान मुलं अशी स्मार्ट असतात इथपासून तरूण पिढी कशी बेजबाबदार आहे इथपर्यंत सर्व गोष्टी बोलल्या जातात. भांडणं सुद्धा होतात. तरीही मकरसंक्रांतीला तीळगूळ देऊन हळदी कुंकवाचं वाण दिलं जातं, दिवाळीला फराळ तसेच गौरी गणपतीला प्रसाद दिला जातो. विविध प्रकारच्या माहिती ची देवाण घेवाण होते. एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जातात.\nएकाच वेळी अनेक प्रवासी एका ट्रेन मधून प्रवास करत असतात. त्यावेळी प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. कोणी आज ऑफीस मधे जाऊन Targets कसे पूर्ण करायचे या विचारात असते, तर कोणी नुकत्याच मिळालेल्या Promotion मुळे आनंदी असते, कोणी आपली Retirement जवळ आली, आता हे सहकारी, या मैत्रिणी रोज दिसणार नाहीत हा विचार करत असते. कोणी प्रेमात पडल्यामुळे प्रेमाचा गुलाबी रंग अनुभवत असते, तर कोणी ब्रेकअप झाल्यामुळे मनाला झालेल्या यातना सहन करत असते. कोणी लग्न जमल्यामुळे नवीन जीवनाची स्वप्न रंगवत असते, तर कोणी लग्न मोडल्यामुळे भंगलेल्या स्वप्नाचं दु:ख झेलत असते. आपल्या मुलाला कमी गुण मिळाल्यामुळे कोणी चिंता करत असते, तर दुसरी त्याच वेळी आपली मुलगी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यामुळे तीचे कौतुक कसे करावे हा विचार करत असते.\nया आणि अशा अनेक संमिश्र भावना, विचार एकाच वेळी सोबत ट्रेनमधून प्रवास करत असतात. तसं पाहायला गेलं तर रोजचाच असलेला पण तरीही खास वाटणारा हा प्रवास आपल्याला जीवनात खूप काही देत असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-mahendra-dhonis-definitely-not-words-trending-on-twitter/", "date_download": "2021-08-01T23:13:33Z", "digest": "sha1:LBBT5PVWCXTRIINZKQIKQNXERP4GKMYW", "length": 4039, "nlines": 86, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "'डेफिनेटली नॉट' ट्विटरवर ट्रेंडिंग; जाणून घ्या कारण! - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome IPL ‘डेफिनेटली नॉट’ ट्विटरवर ट्रेंडिंग; जाणून घ्या कारण\n‘डेफिनेटली नॉट’ ट्विटरवर ट्रेंडिंग; जाणून घ्या कारण\nट्विटरवर डेफिनेटली नॉट हॅशटॅग ट्रेंडिंग\nपिवळ्या जर्सीत आजची मॅच शेवटची आहे का\nअँकरने वि���ारला होता धोनीला प्रश्न\n“आजची मॅच नक्कीच शेवटची नाही” या धोनीच्या वक्तव्यानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय हॅशटॅग\nचेन्नईने स्वत: या दोन शब्दांबद्दल एक ट्विट केलं आणि त्यानंतर लगेचच हे दोन शब्द ट्रेंड होताना दिसले\nडेफिनेटली नॉटचे मिम्सही झाले व्हायरल\nPrevious article‘हिरो’ची जोरदार वसुली\nNext article‘Z+’ सुरक्षेबाबत मुकेश अंबानी यांना ‘सुप्रीम’ दिलासा\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/south-indian-hair-care-routine", "date_download": "2021-08-01T23:29:04Z", "digest": "sha1:YQLCOO5F46WIDDULKVCPVTBVH3QU2U3P", "length": 5338, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAncient Beauty : प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी वापरत ‘ही’ ५ सिक्रेट्स, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nPriyanka Chopra Beauty : अमेरिकेमध्ये सध्या आहे एकाच भारतीय नावाची चर्चा.. ती म्हणजे प्रियांका चोप्रा, देशीच नाही तर विदेशी लोकंही झालेत सौंदर्याचे फॅन\nsouth hair and beauty secrets : साऊथच्या ‘या’ हॉट-क्युट अभिनेत्रींनी तरूणांना लावलंय अशरक्ष: वेड, नैसर्गिक सौंदर्याची खाण आहेत या मुली\nकणखर, महत्वाकांक्षी, झिरो फिगर-फिट बॉडी, पन्नाशीतही सेक्सी दिसणारी ही अभिनेत्री आजही देते टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर\nHair Growth Tips : मेहनत न करताच होतील लांबसडक केस, फक्त दिनक्रमामध्ये करा ‘हे’ ५ बदल\nजान्हवीच्या सेक्सी लूकमध्ये दडलंय गूढ रहस्य, श्रीदेवीच्या या शिकवणी करतायत दिवसेंदिवस फेमस\nबिकिनी व रेड साडीमध्ये अभिनेत्री दिसतीये आयटम बॉम्ब,व्हायरल हॉट-बोल्ड फोटोज पाहून चाहते घायाळ\nसाउथ स्टार सामंथा अक्किनेनीच्या हॉटनेसने तरुणाई झाली पागल, ९ मिनिटांचं सिक्रेट हा काय प्रकार आहे\nजगातील माद��� व सुंदर अभिनेत्री रात्री झोपताना का घालत नसे कपडेअचंबित करणारी 7 ब्युटी सिक्रेट्स\n‘या’ स्टाइलचे बोल्ड कपडे घालून अभिनेत्री पोहचली गच्चीत, आरपार कपड्यांतून दिसली हॉट फिगर\n या ५ कारणांमुळे वाढू शकते टक्कल, जाणून घ्या केस वाढवण्यासाठीचे उपाय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-young-man-dhule-misguided-instant-riches-388718", "date_download": "2021-08-02T00:16:32Z", "digest": "sha1:FP5PEDDDCZP34MNFUJXXIM4LS3K6I4Z3", "length": 9438, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | झटपट श्रीमंतीच्या नादात अनेक तरुण लागले गैरमार्गाला", "raw_content": "\nदिवासी आणि व्यसनाधीन व्यक्ती या उद्योगाचे मोठे ग्राहक आहेत. यातील गैरव्यावसायिकांनी जिल्ह्यातील अनेक हॉटेल व ढाबे पोखरले आहेत.\nझटपट श्रीमंतीच्या नादात अनेक तरुण लागले गैरमार्गाला\nधुळे ः उत्पादन शुल्क विभाग, पोलिस यंत्रणेतील काही महाभागांकडून खतपाणी घातले जात असल्याने बनावट मद्यनिर्मितीच्या उद्योगाला जिल्ह्यात चालना मिळाल्याचे मानले जाते. ठोस आणि सखोल कारवाईचा अभाव, कायद्याचा धाक नसल्याने झटपट श्रीमंतीचा व्यवसाय मानून अनेक तरुण गैरमार्गाला लागले असून, त्यांनी बनावट मद्यनिर्मितीचा उद्योग स्वीकारला आहे. यातून सरकारी यंत्रणेतील महाभाग त्यांना माहितीचा अधिकार किंवा इतर मार्गाने अडचणीत आणणारेही बरेच जण रग्गड कमाई करीत आहेत.\nशहरासह जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभाग किंवा पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर बनावट मद्यनिर्मितीचा उद्योग उजेडात येतो. तो सामाजिक प्रश्‍न, तसेच तरुणांसह अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा गंभीर प्रश्‍न म्हणून हाताळला जात नाही. केवळ वरकमाईचा चांगला उद्योग म्हणून त्याकडे पाहिले जाते का, असा धुळेकरांना पडलेला प्रश्‍न आहे.\nधुळे शहरासह चारही तालुक्यांत बनावट मद्यनिर्मिताचा उद्योग खोलवर पाळेमुळे रुजवत असल्याचे कारण त्याला पोषक वातावरण लाभत आहे. आदिवासी आणि व्यसनाधीन व्यक्ती या उद्योगाचे मोठे ग्राहक आहेत. यातील गैरव्यावसायिकांनी जिल्ह्यातील अनेक हॉटेल व ढाबे पोखरले आहेत. त्या ठिकाणी बनावट मद्यविक्रीमुळे शारीरिक कोणते दुष्परिणाम होतात याची जाणीव मद्यपीला होत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील दुष्परिणामानंतर उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे खासगी वैद्यकीय व्यावसायिक सांगतात.\nउत���पादन शुल्क विभाग किंवा काही पोलिस अधिकाऱ्यांना बनावट मद्याचे काय परिणाम होतात हे ठाऊक नसेल असे नाही. मात्र, त्यांना या संदर्भात योग्य तो ‘फीडबॅक’ मिळत नसल्याने किंवा हाताखालील यंत्रणा परस्पर प्रकरण हाताळत असल्याने बनावट मद्यनिर्मितीच्या उद्योगाला वेसण घालता येऊ शकलेले नाही, असे चित्र दिसते. परिणामी, जिल्हा बनावट मद्यनिर्मितीतील हब म्हणून नावारूपाला आला आहे.\nवाळू प्रकरणी बदनामी, ग्रामस्थांचा विरोध, चिरीमिरीत वाटेकरी वाढल्याने त्यातील अनेक महाभाग बनावट मद्यनिर्मितीच्या व्यवसायाकडे वळले आहेत. सर्वसामान्यांना ही गोष्ट कळू शकते ती सरकारने जबाबदारी दिलेल्या विभागाला, त्यातील अधिकाऱ्यांना समजू नये, ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. अशा वेळी हाताखालील सरकारी यंत्रणेचा क्षमतेने वापर करण्याऐवजी गैरउद्योगाबाबत माहिती देणाऱ्याकडे पुरावे मागण्याची नवी प्रथा सरकारी यंत्रणेत रुजली आहे. त्यातून रग्गड कमाई देणाऱ्या बनावट मद्यनिर्मितीच्या उद्योगाविषयी सरकारी यंत्रणेतील महाभागांची नेमकी भावना काय ते समजून येते. त्यामुळे जिल्ह्यात हा प्रश्‍न आणखी गंभीर बनत चालला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/Ndi70p.html", "date_download": "2021-08-02T00:42:11Z", "digest": "sha1:RDUNTAPFWBLTQKYOQWIST7A3TLZTYFET", "length": 9752, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कालिना कॅम्पसची साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा", "raw_content": "\nHomeकालिना कॅम्पसची साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा\nकालिना कॅम्पसची साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा\nकालिना कॅम्पसची साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आंबेडकरी लोक संग्रामची मागणी\nदेशाच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचलेले महाराष्ट्राच्या मातीतील उत्तुंग साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीची सांगता शनिवारी (१ऑगस्ट) होत आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसचे नाव ' साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी' असे करावे, अशी मागणी 'आंबेडकरी लोक संग्राम'ने केली आहे. संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात प्रा डॉ जो के डोंगरगावकर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेज���ळ आणि अच्युत भोईटे यांनी ही मागणी केली आहे.\nअण्णाभाऊ साठे यांना वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत अक्षरांची ओळख नव्हती. केवळ दीड दिवसांची शाळा अण्णाभाऊंनी पाहिली.तरीही अफाट आणि अन् अचाट शब्दसामर्थ्याने उपेक्षित, वंचित, गरीब, कष्टकरी अशा सर्वहारा समुहाच्या वेदनेचा ठाव त्यांनी घेतला. हतबल जगणं, ठसठसणारं दुःख्ख आणि गलितगात्र परिस्थितीचा हुंकार बनून त्यांची लेखणी आग ओकत राहिली. तिने प्रस्थापित साहित्याला जबरदस्त हादरे दिले,असे त्या निवेदनात म्हटले आहे.\nमनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हे सूत्र आपल्या वाणीच्या व लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत रुजवणाऱ्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा आवाज बुलंद केला होता, याची आठवण राज्य सरकारला करून देण्यात आली आहे. प्रस्थापित व्यवस्थेने मागास ठरवलेली जात अण्णाभाऊंच्या वाट्याला आली. या जात व्यवस्थेचे चटके त्यांच्या कैक पिढ्यांनी वाटेगावपासून अनुभवले. झोपडपट्टीतलं किड्यामुंग्यांचं जगणं पाठीवर घेऊन गुदमरलेला श्वास कसा मुक्त करता येईल यासाठी अण्णाभाऊंनी अखेरपर्यंत आपली लेखणी झिजवली.त्यांच्या फकीरा या एकाच कांदबरीने साहित्यविश्वाला अक्षरशः जिंकले आहे. आज ती कांदबरी अजरामर ठरली आहे, असे आंबेडकरी लोक संग्रामने म्हटले आहे.\nअण्णाभाऊ साठे यांनी अहंकार, कुरुप, आग, फुलपाखरु, आघात, अग्निदिव्य, रानबोका, रुपा, रत्ना, वारणेचा वाघ, अलगूज, चिखलातील कमळ, चंदन, सैरसोबत, जीवंत काडतूस, आवडी, वैर, गुलाम, माकडीचा माळ, संघर्ष, फकीरा, वैजयंता अशा अनेकविध कांदब-या आणि कितीतरी कथा, प्रवासवर्णने, लोकनाट्ये लिहून साहित्या मोलाची भर टाकली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_86.html", "date_download": "2021-08-02T00:44:09Z", "digest": "sha1:KAM35AVEXVHA6OEGAZM6FPHTD3T4FJAQ", "length": 12273, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम", "raw_content": "\nHome बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम\nबुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम\n\"शाहू छत्रपतींनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभले याबद्दल त्यांचे अभिनंदन त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा.\" -१९ व २० मार्च रोजी माणगाव परिषद मध्ये मंजूर करण्यात आलेला खास ठराव. या ठरावाला अनुसरून सालाबाद प्रमाणे याहीवर्षी दिनांक २६ जून २०२१ रोजी आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. या जयंती सोहळ्याप्रित्यर्थ तसेच हे वर्ष (६ मे २०२१ ते ६ मे २०२२) शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त बुद्धभूमी फाऊंडेशन, कल्याण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति प्रेरणा केंद्र, सातारा यांचे सयुक्त विद्यमाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडांगण आणि अहिल्याबाई होळकर फळ-वृक्षवन उदघाटन सोहळा शनिवार दि.२६ जून २०२१ रोजी बुद्धभूमी फाऊंडेशन, अशोकनगर वालधुनी, कल्याण. सायं: ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बुद्धभूमी फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष भदंत गौतमरत्न थेरो आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक- प्रोफेसर आयु. सुहास चव्हाण यांनी केले आहे.\nया वर्ष���त छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 'शरीर संपत्ती' या महत्वपूर्ण विचारांचे मर्म जाणून \"पहिले शरीरसंपत्ती, दुसरी पुत्र संपत्ती, व तिसरी धनसंपत्ती असेल तोच खरा पुण्यवान \" मोतीबागेतील तालीमखानाच्या प्रवेशद्वारा वरील फलकामधून प्रकट झालेले छत्रपती शाहू महाराजांचे विचार. या विचारांना अनुसरून मैदानी खेळाद्वारे 'शरीर संपत्ती' कमावण्यासाठी, ति जोपासण्यासाठी युवा पिढीला प्रेरित करण्यासाठी आपण एक \"छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडांगण\" निर्माण केले आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व सरकारी खर्चात गरीब माणसांच्या दारात 12 फळझाडे लावली त्यातील 7 झाडे गरीबाची व 5 झाडे सरकारची, निगा राखून शेतकऱ्यांनी फळे सातबारा (7/12 ) स्वतः खाण्याची व 5/12 फळे सरकारी जमा करावयाची, गरिबांना वाटण्यासाठी. हि योजना तयार केली. या योजनेसाठी सरकारी दप्तर निर्माण करून या झाडांची नोंद करण्यात आली या नोंदी उताऱ्याला सातबारा (7/12)चा उतारा म्हणण्याचा प्रघात पडला.(यावरूनच आजही शेत जमिनीची 7/12 अशीच नोंद होते.) अहिल्याबाई होळकरांनी जनसहभागामधून वृक्षबागांच्या निर्मिती साठी व संवर्धनासाठी महत्वपूर्ण सुरूवात केली. निसर्गाचें जतन व संवर्धन केले. इतकेच नव्हे तर गरीब शेतकऱ्यांना स्वतःची तसेच गोरगरिबांना फळे मोफत मिळावीत म्हणून अहिल्याबाई होळकर यांनी सुरू केलेल्या या मानवतावादी प्रयोगाने प्रेरित होऊन आम्ही फळझाड यांनी युक्त अशी \"पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर वृक्षवाटिका\" निर्माण केली आहे. या वर्षी 300/500 पिंपळ व इतर फळझाडे लावण्याचे संकल्प असून त्यापैकी जमा झालेले रोपांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात येणार आहे.\nबुद्धभूमी फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष भदंत गौतमरत्न थेरो यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उदघाटन व वृक्षारोपण समारंभास उपस्थित राहून आपल्या हातून वृक्षारोपण करण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशनचे सर्व आश्रयदाते सभासद, आजीव सभासद व रोप दानदाते यांना याद्वारे आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक- प्रोफेसर आयु. सुहास चव्हाण मो. 9987429394. आणि निमंत्रक- आयु. गणेश मोरे, आयु. सुशील कुमार, आयु. सुरेश कटारे, आयु. राज बहादुर यादव, अायु. अतिफ शेख, अनिल कलंके, आयु. उल्हास सपकाळे, आयु. दिपेश देवरे.यांनी दिली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्���म... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/congress-leader-sanjay-nirupam-criticized-the-shivsena-uddhav-thackeray/articleshow/83830702.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-08-01T23:55:52Z", "digest": "sha1:GQK7KMOCVSUP3YQ474I345H5GNJUADKU", "length": 14582, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Sanjay Nirupam Criticized The Shivsena Uddhav Thackeray - 'काँग्रेसला स्वबाळावर लढण्याची इच्छा पण शिवसेनेला का मिरच्या झोंबतात\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'काँग्रेसला स्वबाळावर लढण्याची इच्छा पण शिवसेनेला का मिरच्या झोंबतात\nकाँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला किंवा शिवसेना पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात, अशा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विचारला आहे. त्यांच्या या टीकेवर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं आहे.\n'काँग्रेसला स्वबाळावर लढण्याची इच्छा पण शिवसेनेला का मिरच्या झोंबतात\nकाँग्रेस नेत्याचा शिवसेनेला सवाल\nस्वब��ाच्या नाऱ्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता\nमुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. महाविकास आघाडीचं एकत्र सरकार असलं तरी काँग्रेस मात्र स्वबळाचा नारा देत आहे. त्यामुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या स्वबळाच्या निर्णयाला आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पाठिंबा दिला असून शिवसेनेवर त्यांनी घणाघाती टीका केली आहे.\nकाँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला किंवा शिवसेना पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात, अशा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विचारला आहे. त्यांच्या या टीकेवर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nनाना पटोले यांनी आगामी निवडणुकाची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील काँग्रेसचे कान टोचले होते. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाराजी व्यक्त केली होती. पण स्वबाळाच्या मुद्द्यावर आता काँग्रेस नेते एकत्र येत आहे. यावरून आता महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडणार अशी राजकीय चर्चा सध्या सुरू आहे.\nराज्यातील काँग्रेसमध्ये बदलाच्या हालचाली नाना पटोलेंना दिल्लीचे तातडीचे बोलावणे\nदरम्यान, काँग्रेसला संपवण्यासाठी किंवा सतत तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे. पण मला वाटतं काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. नाना पटोलेंच्या निर्णयाला माझी सहमती आहे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरची झोंबायचे कारण नाही अशी खोचक टीका निरुपम यांनी केली आहे.\nमहाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळं धुळ्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले हे गुरुवारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे.\nशुक्रवारी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळंच नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आलं असल्याची चर्चा आहे. तसंच, पावसाळी अधिवेशन ५ जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. त्यापार्��्वभूमीवप पटोलेंना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावल्याचे सांगण्यात येत आहे.\n माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nधावत्या लोकलमधून मोबाइल चोरी झाल्यावर कर्मचाऱ्याने पाठलाग केला अन्... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज स्वीमिंगचा नवा सिकंदर; विश्वविक्रमासह जिंकले तिसरे सुवर्ण, पण तरीही स्वप्न भंगलं\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nयवतमाळ मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईवर केला अत्याचार; महिलेनं केला जीवन संपवण्याचा प्रयत्न\nअर्थवृत्त क्रिप्टो करन्सीमध्ये तेजी कायम; बिटकॉइनने ओलांडला ४१ हजार डॉलरचा टप्पा\nअर्थवृत्त 'जीडीपी' वाढणार ; मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी दिली ही कारणे\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/confusion-of-education-department-about-starting-schools-in-the-state/", "date_download": "2021-08-01T23:37:59Z", "digest": "sha1:IBQR7GV3WKGQ5RC4Y4OV5XDIVR74NE7Y", "length": 12077, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome बीड राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ\nराज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ\nनिर्णयात एकसूत्रीपणा नसल्याने पालकांमध्ये संभ्रमावस्था तर विद्यार्थी भीतीच्या छायेत\nबीड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसू लागल्यानंतर राज्यात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने यापूर्वीच दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यात शालेयस्तरावर पूर्वतयारी सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या राज्यात पुन्हा वाढू लागल्याने व कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे खुद्द राज्याचा आरोग्य विभाग सांगत असल्याने पालकांच्या मनात साशंकता निर्माण झालेली आहे. बहुतेक पालक अजूनही पाल्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत.याबाबत राज्य, जिल्हा स्तरावर दररोज वेगवेगळे निर्गमित होणारे आदेश पाहून पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीती व संभ्रमावस्था निर्माण होत आहे.\nकाही वेळापूर्वीच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा सुरू करण्याबाबत आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे सूचित केले आहे. मुंबईतील शाळा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंदच असतील, असा आदेश यापूर्वीच मुंबईचे महापालिका आयुक्त यांनी काढला आहे. म्हणजे आता राज्यातील स्थानिक परिस्थिती पाहून काही ठिकाणी शाळा सुरू, तर काही ठिकाणी शाळा बंद राहतील, असे चित्र आहे. एकूणच, शाळा सुरू करण्याबाबत पूर्ण राज्यात संभ्रमावस्था असून, त्यामुळे विद्यार्थी व पालक अधिकच गोंधळलेले दिसून येत आहेत. गुजरातमध्ये २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार होत्या; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गुजरात राज्याने निर्णय घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.\nराज्यात शाळा सुरू करण्याबाबत एकसूत्रता नाही. याबाबत राज्य सरकार व शिक्षण विभागही गोंधळलेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर, जबाबदार कोण राहील, याचे उत्तर शाळा व्यवस्थापन व शिक्षण विभाग या दोघांकडेही नाही. अनेक राज्यांनी शाळा सुरू केल्या, मात्र विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या पुन्हा बंद कराव्या लागल्या. राज्यातही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये,म्हणून राज्य शासनाने याबाबत ठोस आणि ठाम निर्णय घेऊन ही संभ्रमावस्था दूर करावी, असे असा सूर पालकांमध्ये उमटत आहे. कारण, शेवटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता द्यावी, एवढेच वाटते.\nPrevious articleदोन दिवसांत वाळू माफियांची यादी करून रिपोर्ट करा नसता कार्यवाही\nNext articleशेतीच्या वादातून,केला चुलत्याचा खून…\nBeed Lockdown : बीडमध्ये लॉकडाऊन कालावधीत शिथिलता, अशा आहेत नवीन वेळा…\nपरळीत नियम मेडणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाची कारवाई\nराखेच्या ढिगाऱ्यात पडलेल्या मजुराला सहकाऱ्यांनी दिले जीवदान\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nलॉकडाऊन होईल असे सांगायला पाहिजे होते…\nराज्यात बर्ड फ्लूचे थैमान…\nकंगनाची नुकसान भरपाई ; मुख्यमंत्र्याचा खिसा कापणार…\nलोकशाहीचा अंत : बीड ग्रामपंचायतीचा अजब ठराव\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-08-01T23:29:43Z", "digest": "sha1:7LFMWD6UUK74IDAUD6KN5ITLSWXDBPHA", "length": 13490, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दादरा आणि नगर-हवेली - विकिपीडिया", "raw_content": "\nदादरा आणि नगर हवेली\n— केंद्रशासित प्रदेश —\n२०° १६′ १२″ N, ७३° ०१′ १२″ E\nक्षेत्रफळ ४९१ चौ. किमी\n• घनता २,२०,४५१ (२००१)\nदादरा आणि नगर हवेली हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात राज्य तर इतर तिन्ही दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेलीची लोकसंख्या ३,४२,८५३ एवढी आहे तर क्षेत्रफळ ४९१ चौ.किमी आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ७७.६५ टक्के आहे. गुजराती व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच भात व रागी ही येथील प्रमुख पिके आहेत.\n७ दादरा-नगर हवेली विषयी पुस्तके\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nदादरा और नगर हवेली का गहरा इतिहास हमलावर राजपूत राजाओं द्वारा क्षेत्र के कोली सरदारों की हार के साथ शुरू होता है मराठों ने राजपूतों को हरा कर 18वीं सदी के मध्य में अपना शासन स्थापित किया मराठों ने राजपूतों को हरा कर 18वीं सदी के मध्य में अपना शासन स्थापित किया मराठों और पुर्तगालियों के बीच लंबे संघर्ष के बाद 17 दिसंबर (दिसम्बर) 1779 को मराठा पेशवा माधव राव II[8][9] ने मित्रता सुनिशचित करने के खातिर इस प्रदेश के 79 गावों को 12,000 रुपए का राजस्व क्षतिपूर्ति के तौर पर पुर्तगालियों को सौंप दिया मराठों और पुर्तगालियों के बीच लंबे संघर्ष के बाद 17 दिसंबर (दिसम्बर) 1779 को मराठा पेशवा माधव राव II[8][9] ने मित्रता सुनिशचित करने के खातिर इस प्रदेश के 79 गावों को 12,000 रुपए का राजस्व क्षतिपूर्ति के तौर पर पुर्तगालियों को सौंप दिया जनता द्वारा 2 अगस्त,1954 को मुक्त कराने तक पुर्तगालियों ने इस प्रदेश पर शासन किया जनता द्वारा 2 अगस्त,1954 को मुक्त कराने तक पुर्तगालियों ने इस प्रदेश पर शासन किया 1954 से 1961 तक यह प्रदेश लगभग स्वतंत्र रूप से काम करता रहा जिसे ‘स्वतंत्र दादरा एंव नगर हवेली प्रशासन’ ने चलाया 1954 से 1961 तक यह प्रदेश लगभग स्वतंत्र रूप से काम करता रहा जिसे ‘स्वतंत्र दादरा एंव नगर हवेली प्रशासन’ ने चलाया लेकिन 11 अगस्त 1961 को यह प्रदेश भारतीय संघ में शामिल हो गया और तब से भारत सरकार एक केंद्र शासित प्रदेश के रूप में इसका प्रशासन कर रही है लेकिन 11 अगस्त 1961 को यह प्रदेश भारतीय संघ में शामिल हो गया और तब से भारत सरकार एक केंद्र शासित प्रदेश के रूप में इसका प्रशासन कर रही है पुर्तगाल के चंगुल से इस क्षेत्र की मुक्ति के बाद से ‘वरिष्ठ पंचायत’ प्रशासन की परामर्शदात्री संस्था के रूप में कार्य कर रही थी परंतु इसे 1989 में भंग कर दिया गया और अखिल भारतीय स्तर पर संविधान संशोधन के अनुरूप दादरा और नगर हवेली जिला पंचायत और 11 ग्राम पंचायतों की एक प्रदेश परिषद गठित कर दी गई पुर्तगाल के चंगुल से इस क्षेत्र की मुक्ति के बाद से ‘वरिष्ठ पंचायत’ प्रशासन की परामर्शदात्री संस्था के रूप में कार्य कर रही थी परंतु इसे 1989 में भंग कर दिया गया और अखिल भारतीय स्तर पर संविधान संशोधन के अनुरूप दादरा और नगर हवेली जिला पंचायत और 11 ग्राम पंचायतों की एक प्रदेश परिषद गठित कर दी गई\nदादरा-नगर हवेली विषयी पुस्तके[संपादन]\nनगरहवेलीचा मुक्तिसंग्राम आणि मी (प्रभाकर वैद्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप • जम्मू आणि काश्मीर • लडाख\nदादरा आणि नगर हवेली\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०२१ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T00:48:03Z", "digest": "sha1:OS2KMOOKUMFD2EMA7DIRAH5TVN7PACSF", "length": 4402, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - विकिपीडिया", "raw_content": "१९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स\n(१९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०२१ रोजी १८:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF", "date_download": "2021-08-01T23:53:19Z", "digest": "sha1:EW2FWBHHHSKR2CTYXAAKBQGR3XE4IROC", "length": 4188, "nlines": 88, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "गजानन विजय - विकिस्रोत", "raw_content": "\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०२० रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2745", "date_download": "2021-08-02T00:35:04Z", "digest": "sha1:NBAUHLUR762GQPIONO6U4QTL2D4EFXXV", "length": 1692, "nlines": 25, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadकॉरोना चे शेपूट", "raw_content": "\nकोरोना आला म्हटलं जाईल लवकर परतून पण तो राहिला इथेच जात नाही म्हणे मागे सरतून.\nकशी त्याने करणी केली जीवाला जीव देणारी माणसंही त्याच्यामुळे दूर गेली..\nकोरोणा वाटला नव्हता एवढा भयानक पण बघता बघता त्याने आणली पूर्ण पृथ्वीवर कयामत..\nकोरोना ने केले गरिबांचे खाण्याचे वांदे हातपाय चांगले असतानाही कामाचे झाले वांदे..\nआवरल्या बैलाला जसा जोर असतो तसा यालाही दुसऱ्याच्या घरात राहण्यासाठी परवानगीचा घोर नसतो..\nकरुणा गेला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते पण करावं तरी काय हत्ती जाते पण हात्याचा शेपूट राहते....\n✍🏻✍🏻 :- रविराज हेंड पाटील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/zilla-parishad-chief-executive-officer-drb-n-patil-transfer", "date_download": "2021-08-01T23:39:35Z", "digest": "sha1:YLMNVLI2QTKJSHR7M2YIJBIV4XFP27XP", "length": 4859, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Zilla Parishad Chief Executive Officer Dr.B. N. Patil transfer", "raw_content": "\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांची बदली\nनूतन सीईओपदी डॉ.पंकज आशिया\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांची अडीच वर्षात बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसे आदेश बुधवारी सायंकाळी मुंबई मंत्रालयातून देण्यात आले आहेत.\nजळगाव जिल्हा परिषद परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांना सध्या बदलीचे ठिकाण दिलेले नाही. दोन दिवसात त्यांना बदलीचे ठिकाण मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या रिक्त जागी भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांची नियुक्ती करण्याचे आदेश बुधवारी मिळाले आहेत.\nडॉ.पाटील यांची कारकीर्द गौरवपूर्ण\nसिईओ डॉ.बी.एन. पाटील यांनी कोरोनाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेची प्रशासकीय सूत्रे उत्तम रित्या सांभाळली. अडीच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली मुंबई म���त्रालयातून करण्यात आली आहे.\nत्यांनी जळगाव जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे स्वच्छता अभियाना अंतर्गत जलश्री मंत्रालयाचा पुरस्कार, जिल्हा परिषदेत पेपरलेस काम केल्यामुळे कोच पुरस्कार , अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे केलेल्या कामामुळे जलसंधारण पुरस्कार,माझी वसुंधरा अभियान अंतर्गत केलेल्या कामामुळे महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार मिळाला.\nदरम्यान,डॉ. पाटील यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत ऑनलाइन संगणकीकरण काम केले. तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची आँनलाईन हजेरी प्रणाली लागू करण्यात आली . ज्या गावांना पाणीपुरवठ्याची सोय नव्हती. अशा गावांना पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात त्यांना यश आले .अशा विविध प्रकारे त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/09/12/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8/", "date_download": "2021-08-01T23:20:04Z", "digest": "sha1:NMKBVSYYHGMA3HNDSWQ3YLOX5FCQL5HC", "length": 6375, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्षपदी थॉमस बाक - Majha Paper", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्षपदी थॉमस बाक\nअर्जेंटिना – खेळांच्या दुनियेतल्या सर्वात मोठ्या पदावर विराजमान व्हायचे थॉमस बाक यांचे स्वप्न अखेर साकार झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या ऑलिम्पिक खेळांच्या सर्वोच्च संघटनेच्या अध्यक्षपदी बाक यांची निवड झाली आहे. 59 वर्षांचे बाक हे जर्मन असून, ऑलिम्पिकमध्ये त्यांनी तलवारबाजीत सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे.\nऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाचा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मावळते अध्यक्ष जॅकस रॉग हे तब्बल बारा वर्षांनी आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. रॉग यांच्या पर्याय शोधण्यासाठी झालेल्या निवडणुकीत बाक यांनी आपल्या पाच मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. 1976 साली पश्चिम जर्मनीला सुवर्णपदकाची कमाई करून देणारे गेली अनेक वर्षे ऑलिम्पिक चळवळीशी संबंधित आहेत.\nबाक हे पेशाने वकिल असून, 1991 सालापासून ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 22 वर्षांत बाक यांची तीनदा उपाध्यक्षपदी निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कायदेविषयक समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. उत्तेजकविरोधी चळवळीत ते अग्रेसर असून, दोषी खेळाडूंचे दोनऐवजी किमान चार वर्षांसाठी निलंबन करण्यात यावे या मागणीचा ते हिरीरीने पुरस्कार करतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/fast-pregnancy-ke-liye-upay", "date_download": "2021-08-01T22:27:24Z", "digest": "sha1:U725OERNFUPTK72ANFYR7CK56AMWFAZA", "length": 5519, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMen's Infertility : पुरुषहो, पत्नीच नाही तर तुमचे नपुसंकत्व सुद्धा ठरू शकते आई-बाबा बनण्याच्या मार्गातील मोठा अडथळा, दुर्लक्ष न करता सुरू करा हे उपाय\nआई-बाबा बनण्यात येतोय अडथळा जाणून घ्या एक्सपर्ट गायनेकोलॉजिस्‍टकडून खास ट्रिक्स व टिप्स\nनपुसंकत्वावरील उपचारांसाठी अशी करा योग्य हॉस्पिटलची निवड, एक चुकीचा निर्णय करेल स्वप्न उद्धवस्त\nडिलिव्हरीनंतर 'या' २ ट्रिक्स वापरुन तब्बल २० किलो वजन केले कमी, मिळवली स्लिम-ट्रिम फिगर\nInfertility in women : ‘हे’ संकेत दर्शवतात की आई बनण्यासाठी तयार नाही तुमचं शरीर\nफर्टिलिटी वाढवून गर्भधारणेस मदत करेल पोटाचा ‘हा’ मसाज, घरीच मसाज करण्याची पद्धत जाणून घ्या\nजुळी बाळं हवी असल्यास ‘या’ पद्धतींनी वाढवा फर्टिलिटी\nस्वयंपाकघरात सहज आढळतो ‘हा’ औषधी पदार्थ, ३ दिवसांत करू शकतो गर्भधारणा\nलाख प्रयत्नांनंतरही बनू शकला नाहीत आई ‘ही’ एक पद्धत करू शकते ��पूर्ण स्वप्न सहज पूर्ण\nवेट लॉस करण्यासाठी रात्री रिकाम्या पोटी झोपू नका, ‘हे’ ५ पदार्थ खा व एकदम स्लिम-फिट राहा\nलेबर पेन सुरू होत नसेल तर घेऊ शकता ‘या’ हर्बल टीची मदत\nप्रेग्नेंसीमध्ये का उडते झोप जाणून घ्या या कठीण काळात कशी घ्यावी शांत व सुखाची झोप\nप्रेग्नेंसीमध्ये जेवण पचवणं होऊन बसतं अवघड, ‘हे’ ५ उपाय देतील पोटाला आराम\nयोग्य वयात सुरक्षित प्रेग्नेंसी हवी असल्यास प्रत्येक महिलेने द्यावे ‘या’ गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/the-reason-for-deleting-amit-shahs-photo/", "date_download": "2021-08-02T00:21:33Z", "digest": "sha1:7HPBHBSEYGKNOVDHDDEPUYDBSVXEMMQ7", "length": 8818, "nlines": 186, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "अमित शहा यांचा फोटो हटविण्याचे कळाले कारण - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome इतर अमित शहा यांचा फोटो हटविण्याचे कळाले कारण\nअमित शहा यांचा फोटो हटविण्याचे कळाले कारण\nनवी दिल्ली : ट्विटरवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो अचानक गायब झाला. यानंतर ट्विटरने तातडीने दुरुस्ती करुन फोटो पुन्हा अपडेट केला. मात्र फोटो का हटविण्यात आला याचे खरे कारण आता ट्विटर ने सांगितले आहे.\nअनावधनाने ही चूक झाल्याची प्रतिक्रिया ट्विटरने दिली आहे. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे की, “काही तांत्रिक अडचणींमुळे ग्लोबल कॉपीराईट पॉलिसी अंतर्गत ट्विटर तात्पुरते लॉक करावे लागले होते.त्या सर्व गोष्टी तातडीने दुरुस्त केल्या असून अकाऊंट आता पूर्ववत झाले आहे.”\n‘कॉपीराइट होल्डरच्या रिपोर्ट’नुसार अमित शाह यांचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन काढला होता.अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यावर ब्लँक पेजसह “मीडिया नॉट डिस्प्लेड. कॉपीराईट होल्डरच्या अहवालानुसार हा फोटो हटवण्यात आला आहे.असे सांगितल्या जात होते. मात्र यानंतर अमित शाह यांचा फोटो पुन्हा लावण्यात आला. परंतु ट्विटरने याबाबत आणखी माहिती शेअर केलेली नाही.”ट्विटरवर त्यांचे २३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.\nPrevious article‘बालिका वधू’ फेम अविका पडली प्रेमात\nNext articleउद्धवा धन्य आहे तुझे सरकार\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nसंकटाच्या काळात एकजुटीने कोरोनावर मात करूया – शरद पवार\nधारदार तलवार बाळगणाऱ्या ….\nबोरगाव बुद्रुक शिवारात तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला\nकमी कोरोना डोस दिल्याचा आरोप बिनबुडाचा -केंद्रीय आरोग्य मंत्रालय\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/koliwade-gaothan-demarkation-order-by-gaurdian-minister/", "date_download": "2021-08-01T23:48:47Z", "digest": "sha1:UKIDTGFHE6Y2TALQVO5QSBQN642F2UNK", "length": 4423, "nlines": 68, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "'मुंबईतील कोळीवाडे, गावठणांचे सीमांकन करा', पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या सूचना - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST ‘मुंबईतील कोळीवाडे, गावठणांचे सीमांकन करा’, पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या सूचना\n‘मुंबईतील कोळीवाडे, गावठणांचे सीमांकन करा’, पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या सूचना\nमुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाडे आणि गावठणांच्या सीमांकनाबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.\nसह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleशिवजयंतीपूर्वी रायगडावर रोषणाई करण्याचं खा. श्रीकांत शिंदे यांचं आश्वासन\nNext article‘डोक्याचा वापर करा…हेल्मेट वापरा’, अभिनेता श्रेयस तळपदे याचं आवाहन\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-congress-shiv-sena-struggle-over-development-works-worth-rs-2-crore-345925", "date_download": "2021-08-02T00:19:51Z", "digest": "sha1:XWTPUPQX2O2CX52ZEJZNBGNK7CCKR33R", "length": 14619, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पक्षांतराचे साईड ईफेक्ट: दोन कोटींच्या विकासकामांवरून काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष", "raw_content": "\nआमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. तर, शिवसेनेच्या गोटातील काही जण काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहेत. पक्षांतराच्या या भाऊगर्दीमुळे मोताळा शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मात्र सर्वसामान्यांना राजकारणाशी सोयरसुतक नसून, शहराच्या विकासाची अपेक्षा आहे, एवढे मात्र खरे.\nपक्षांतराचे साईड ईफेक्ट: दोन कोटींच्या विकासकामांवरून काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष\nमोताळा (जि.बुलडाणा) : आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. तर, शिवसेनेच्या गोटातील काही जण काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहेत. पक्षांतराच्या या भाऊगर्दीमुळे मोताळा शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मात्र सर्वसामान्यांना राजकारणाशी सोयरसुतक नसून, शहराच्या विकासाची अपेक्षा आहे, एवढे मात्र खरे.\nआ. गायकवाड दिशाभूल करीत आहेत, नगराध्यक्ष सोपान धोरण यांचा पत्रकार परिषदेत आरोप\nआमदार संजय गायकवाड यांनी मोताळा शहरासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला, तर तो निधी कुठे आहे या निधी संदर्भात नगरपंचायतीला शासन अथवा संबंधी�� यंत्रणेकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा आदेश मिळाला नाही. त्यामुळे आ. गायकवाड यांनी विकास कामाच्या नावावर जनतेची दिशाभूल करू नये, असे नगराध्यक्ष सोपान धोरण यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nआमदार संजय गायकवाड यांनी नगरविकास विभागाकडून मोताळा शहरासाठी दोन कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून आणली. परंतु नगरपंचायत प्रशासन या विकास कामांमध्ये खोळंबा घालत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता.\nदरम्यान, नगराध्यक्ष सोपान धोरण यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व विभागांनी पुढील आदेशापर्यंत कोणताही बांधकाम हाती घेऊ नये, असा शासन निर्णय ता.४ मे रोजी निर्गमित केला आहे. त्यामुळे मोताळा नगरपंचायत विकास कामांबाबत ठराव देत नाही, असा कांगावा करून विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नये.\nशिवसेनेच्या वतीने काँग्रेस नगर सेवकांच्या घरी जाऊन विकास कामांच्या नावावर खोट्या स्वाक्षऱ्या घेतल्या, असा आरोप नगराध्यक्ष श्री धोरण व गट नेते शेख सलीम बाबा यांनी केला आहे. विरोधकांनी राजकारण करून शक्ती पणाला लावण्यापेक्षा दोन कोटींची कामे करून दाखवावी, असा टोला श्री धोरण यांनी लगावला. तर, आ. गायकवाड यांनी मोताळा शहराच्या विकासासाठी केव्हाही निधी आणल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे काँग्रेस नेते शरदचंद्र पाटील व नाना देशमुख यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सोपान धोरण, गट नेते शेख सलीम बाबा, काँग्रेस नेते शरदचंद्र पाटील, नाना देशमुख, डॉ. सपकाळ, प्रदीप जैन, रवि पाटील, विजय सुरडकर, लता पारस्कर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व दहा नगरसेवकांची उपस्थिती होती.\nदोन कोटींची कामे करून दाखवणार, आमदार संजय गायकवाड यांचा निर्धार\nमोताळा शहरासाठी आपण दोन कोटींच्या विकास कामांना मंजूरात मिळवली आहे. याबाबत संबंधीत यंत्रणेने नगरपंचायतीला नाहरकत व इतर प्रमाणपत्र मागितली. मुख्याधिकाऱ्यांनी सभा लावण्याबाबत दोन वेळा पत्र दिले. परंतु बांधकाम विभागाने कामे केल्यास आपल्या कमिशनचे काय, यामुळे नगरपंचायत प्रशासन या कामात खोळंबा घालत आहे, असा गंभीर आरोप आ. संजय गायकवाड यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.\nदोन कोटी रुपयांच्या विकास कामांबाबत आ. गायकवाड दिशाभूल करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष सोपान धोरण व सहकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून केला होता. या पार्श्वभूमीवर आ. गायकवाड यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, चार मे रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व विकास कामांना स्थगिती देण्यात आली. परंतु मोताळा शहरातील दोन कोटींच्या विकास कामांना २२ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरात मिळाली आहे. नगरपंचायतीला याबाबत कोणताच पत्र मिळाले नसल्याचा आरोप खोटा आहे.\nवास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वेळा नगरपंचायत प्रशासनाला पत्र देऊन नाहरकत व इतर आवश्यक प्रमाणपत्र मागितले. मुख्याधिकाऱ्यांनी ता. ९ जुलै व ७ ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष सोपान धोरण यांना सभा लावण्याबाबत पत्र व्यवहार केला आहे. परंतु त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. दरम्यान, नगरपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे सभा बोलवण्याची मागणी केली.\nत्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये या भीतीने नगरपंचायत प्रशासनाने १४ सप्टेंबरला सभा बोलावली आहे. नगरपंचायतने जर ठराव दिला नाही तर, कलम ३०९ नुसार विशेष सभा बोलावून ठराव पारित करण्यात येईल. तसेच दोन कोटींची कामे कोणत्याही परिस्थितीत करून दाखवीन, असा निर्धार आ. गायकवाड यांनी व्यक्त केला. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून, विकास कामांबाबत सत्य जनतेसमोर आणण्यासाठी हिम्मत असेल तर जनता दरबार बोलवा, असे आव्हान आ. गायकवाड यांनी दिले आहे. यावेळी शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची उपस्थिती होती.\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-womens-day-268932", "date_download": "2021-08-01T22:46:04Z", "digest": "sha1:O3T3U57Q75O5DVPISPXVNY5AYKFXBGFO", "length": 14763, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अग्रलेख : देखाव्यातील समानता", "raw_content": "\nजनजागृतीसाठी किंवा वातावरणनिर्मितीसाठी अशा उत्सवांचा उपयोग होत असेलही; तरीही हा दिवस संपल्यानंतर स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यात काही गुणात्मक फरक होणार का, हा प्रश्‍न अनुत्तरितच राहातो.\nअग्रलेख : देखाव्यातील समानता\nप्रत्येक गोष्टीचा दिमाखदार, झगमगाटी ‘इव्हेंट’ करण्याच्या सध्याच्या काळात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ही जग��रातच मोठ्या उत्साहात साजरा झाला, यात नवल नाही. यानिमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाचे गोडवे गायिले गेले, तिचा सन्मान करणारे अनेक उपक्रम पार पडले. जनजागृतीसाठी किंवा वातावरणनिर्मितीसाठी अशा उत्सवांचा उपयोग होत असेलही; तरीही हा दिवस संपल्यानंतर स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यात काही गुणात्मक फरक होणार का, हा प्रश्‍न अनुत्तरितच राहातो. लिंगभाव समानता आणि स्त्रियांच्या हक्कांची जपणूक अशी यंदाच्या महिला दिनाची उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. मुळात हे उद्दिष्ट ठरवावे लागणे, हेच मानवी इतिहासावर पुरेसे बोलके भाष्य नव्हे काय स्त्री आणि पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण समान असणार, या गृहितावर आधारित ‘अर्धे आकाश’हे रूपक वापरले जाते; परंतु भारताच्या अनेक भागांतील परिस्थिती पाहता, या आकाशाला ‘निम्मे’ तरी म्हणता येईल का स्त्री आणि पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण समान असणार, या गृहितावर आधारित ‘अर्धे आकाश’हे रूपक वापरले जाते; परंतु भारताच्या अनेक भागांतील परिस्थिती पाहता, या आकाशाला ‘निम्मे’ तरी म्हणता येईल का याचे कारण दिवसेंदिवस महिला- पुरुष गुणोत्तर व्यस्त होत चालले आहे. दर हजारी मुलांमागील मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक आहे. पुण्यासारख्या शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या जिल्ह्यातही सात तालुक्‍यांमध्ये हे प्रमाण नऊशेपेक्षा कमी आहे. ही संख्याच समाजाच्या मानसिकतेचे द्योतक आहे. सरकार विविध योजना राबवत स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी पुढाकार घेत असताना, आजही समाजात स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री अर्भकाला नाकारणे यांसारखे प्रकार वाढत आहेत. मुलांना विवाहासाठी मुली न मिळणे, अनाथाश्रमांमध्ये मुलींची संख्या वाढणे, मुलगी झाली म्हणून विवाहितांचा छळ यांसारखे सामाजिक प्रश्न यातून निर्माण होताना दिसत आहेत. आज पुरुषांची मक्तेदारी असलेली क्षेत्रेही महिलांनी पादाक्रांत केली आहेत. किंबहुना, त्या पुरुषांच्या चार पावले पुढेच आहेत. दहावी, बारावीसह कोणत्याही परीक्षांचे, स्पर्धा परीक्षांचे निकाल पाहिले, तर त्यात मुलीच अव्वल आणि संख्येनेही अधिक असल्याचे दिसते. मात्र, असे असले तरी, नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत घट झाली आहे, असे एका सर्वेक्षणात सिद्ध झाले. याचाच अर्थ मुली शिकतात, आपली गुणवत्ता सिद्ध करतात; पण नोकरीच्या ठिकाणी त्यांना पुरुषांच्या बरोबरीने संधी दिली जात नाही किंवा समाजातील असुरक्षित वातावरणामुळे काही वेळा पालकच त्यांना घराबाहेर पडण्यास रोखतात. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरण, नुकतेच घडलेले हिंगणघाट प्रकरण पाहता, दुसरी शक्‍यताही नाकारता येत नाही. आज कोपर्डीसारख्या खेड्यातील मुलगी सुरक्षित नाही, की पुण्यासारख्या शहरात माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपनीत काम करणारीही. वासनांध पुरुषांच्या नजरेतून ना अल्पवयीन बालिका सुटते, ना ज्येष्ठ महिला. सतत ती कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली वावरत असते आणि तिच्याभोवती एक सुरक्षा कवच निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने मग तिच्यावरच बंधने लादली जातात. ‘गुड टच, बॅड टच’मधला फरक तिलाच शिकून घ्यावा लागतो. अत्याचार झाला तरी समाजाच्या भीतीने ती अनेकदा त्याचा उच्चार करायलाही धजावत नाही. कारण तसे केले तर तीच अपराधी असल्याप्रमाणे पुन्हा निर्बंध तिच्यावरच. अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला तरी न्याय मिळेलच याची खात्री नाही; अब्रूचे धिंडवडे मात्र निघणार. ‘निर्भया’ प्रकरणातील आरोपींच्या शिक्षेसाठीची ‘तारीख पे तारीख’ पाहता, महिलांनी आपल्याला न्याय मिळेल, यावर विश्वास तरी कसा ठेवावा\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nखोट्या प्रतिष्ठेपायी मुलींना मनाजोगा जोडीदार निवडू न देणे किंवा त्यांना हवे ते करिअर करू न देणे, अशी नुसती बंधने लादून उपयोग नाही, कारण त्यातून बंडखोरी वाढण्याचीच भीती आहे. सध्या पळून जाणाऱ्या, बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या पाहिली, तर हा एक नवीन सामाजिक प्रश्न आगामी काळात आणखी गंभीर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर आता निम्म्या महिला आहेत; पण निर्णयप्रक्रियेत खरेच त्यांचा तेवढा सहभाग आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. अर्थात, हा विचार महिलांनीही केला पाहिजे. मिळालेल्या संधीचा फायदा घेत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. अत्याचार होतो, डावलले जाते म्हणून रडत न बसता, त्याविरोधात आवाज उठविला पाहिजे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कायदे कडक केले आहेत. छेडछाडीला आळा घालण्यासाठी पोलिसांची ‘दामिनी’, ‘निर्भया’ पथके कार्यरत आहेत. हेल्पलाइन, ‘बडी ॲप’सारख्या ऑनलाइन सेवा मदतीला आहेत. पुणे, नागपूर जिल्ह्यात पोलिस ठाण्यांमध्ये ‘भरोसा सेल’ स्थापन झाले आहेत. पण, नुसते कायदे करून, पथके स्थापन करून चालणार नाही, तर महिलांना खरोखरच भरवसा वाटेल असे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. जेव्हा कोणत्याही वयाची मुलगी किंवा महिला घरात आणि घराबाहेर कोणत्याही वेळी निर्भयपणे, समर्थपणे वावरू शकेल, त्याचवेळी खऱ्या अर्थाने तिचा सन्मान होईल. मग महिला दिन केवळ समानतेच्या हक्कासाठी साजरा करण्याची गरज भासणार नाही. सध्यातरी ती समानता उत्सवाच्या चौकटीतच बंदिस्त झाली आहे. गरज आहे ती घरात आणि घराबाहेर त्या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव येण्याची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/sarpanch-to-get-pending-honorarium-soon", "date_download": "2021-08-02T00:11:01Z", "digest": "sha1:AWWU6LHGDN657QRFRKF5BVIMACD3HQTH", "length": 12454, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "सरपंचांना प्रलंबित मानधन लवकरच मिळणार! - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nसरपंचांना प्रलंबित मानधन लवकरच मिळणार\nसरपंचांना प्रलंबित मानधन लवकरच मिळणार\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यात यावे अशा सूचना ग्रामविकास विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. सरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.\nसरपंचांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत ��ासनाने नुकतेच शासन निर्णय निर्गमित केले आहेत. सरपंचांना सध्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार प्रतिमाह ३ ते ५ हजार रुपये इतके मानधन देण्यात येते. सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित असून ते तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या होत्या.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन\nकर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट चालू आर्थिक वर्षासाठी शिथिल करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेले चांगले काम तसेच लॉकडाऊनच्या काळात घटलेली करवसुली पाहता हा निर्णय घेण्यात आला. या कर्मचाऱ्यांनाही त्यांचे संपूर्ण वेतन देण्याची कार्यवाही राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. प्रस्तुत वेतन हे संबंधित ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.\nसिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित पर्यटन केंद्रासाठी भाडेपट्टयाने जमीन\nरत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येईल - उद्धव ठाकरे\nरोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे...\nनागरिकांनी पुढाकार घेतल्यास ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल...\nआधारवाडी कारागृहातील कैदी, पोलीस कुटुंबांना कोविशील्डची...\nजल वाहतूक, जलपर्यटन, रोरो वाहतूक प्रकल्पांमधून होणार गुंतवणुक...\nमराठा सेवा संघाच्या ३० वा वर्धापन दिन राज्यभर साजरा\nकल्याणात दरोडा टाकणाऱ्या तिघांना अहमदनगर येथून अटक\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत\nमालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची...\nरस्ता रुंदीकरणात बाधित हाजुरी येथील ३० कुटुंबियांना मिळणार...\nकोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी\nजनगणना: ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते...\nमिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची...\nपक्षी व निसर्ग संवर्धनातील ‘योगदान’\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्���ा संधीची निर्मिती...\nरत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी महिलांना...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nदिनेश तावडे भाजपात परतले, पण मूळ सवाल अनुत्तरीतच\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/amit-kumar/", "date_download": "2021-08-01T22:54:13Z", "digest": "sha1:7ZGFNAOP5UW7L7F65X6OABYSHLJM766I", "length": 15002, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अमित कुमार मराठी बातम्या | Amit Kumar, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n11:04 PM दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार\n11:01 PMCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\n10:33 PM सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन पुलावरील बॅरेकेटिंग काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10:27 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n10:05 PM'कोरोनाची तिसरी लाट अटळ, पण...'; CSIR च्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n09:40 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:25 PMमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:00 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:50 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:48 PM राज्यात आज 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्ज\n08:43 PM ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर पाच जणांचा मृत्यू\n तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\n07:57 PM उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; महापालिकेनं इमारत केली रिकामी\n07:53 PM\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nअमित कुमार - अमित कुमार यांनी हिंदी, बंगाली, भोजपुरी, ओडिसा, आसामी, मराठी आणि कोंकणी या भाषांमध्येही गायन केले आहे. भारतीय पार्श्वसंगीत क्षेत्रातील एक आघाडीचे पार्श्वगायक, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी त्यांनी स्वतःला प्रस्थापित केले आहे.\nटेलीविजन :Indian Idol 12: पैसे घ्यायचे आणि वाईट बोलायचे यापेक्षा...; मनोज मुंतशीर यांचा अमित कुमारांना टोला\nIndian Idol 12 Controversy: ‘इंडियन आयडल 12’वरून सुरु असलेला वाद सध्या तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ...\nटेलीविजन :लेकासाठी मैदानात उतरले उदित नारायण, अमित कुमार यांना केले लक्ष्य; म्हणाले, आदित्य अल्लड\nUdit Narayan on Indian Idol 12 row : आदित्य नारायण याने अमित कुमार यांच्या या आरोपांना उत्तर दिले आणि तो जबरदस्त ट्रोल झाला. अशात आता त्याचे वडिल व प्रख्यात गायक उदीत नारायण यांनी या वादात उडी घेतली आहे. ...\nटेलीविजन :‘शन्मुखला हाकला, आदित्य नारायण लाज बाळग’; ‘Indian Idol 12’चा एपिसोड पाहून पुन्हा भडकले चाहते\n‘Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ने पुन्हा ओढवून घेतला वाद, पुन्हा नेटक-यांनी केले ट्रोल ...\nटेलीविजन :Indian Idol 12: मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा\nIndian Idol 12: आदित्य नारायणने असा काढला चिमटा, प्रोमो पाहून तुम्हालाही बसेल धक्का ...\nटेलीविजन :Indian Idol 12 : अमित कुमार नाराज होते तर त्यांनी तेव्हाच सांगायचं होतं... आदित्य नारायण अखेर बोलला\n‘इंडियन आयडल 12’च्या गेल्या वीकेंडमध्ये प्रसारित ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडवरून सध्या रान माजले आहे. आता आदित्य नारायणने अमित कुमार यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ...\nमनोरंजन :Indian idol 12च्या स्पर्धकांच कौतुक करण्यासाठी दिले पैसे |Amit Kumar In indian idol | Lokmat Filmy\nकिशोर कुमार भागातील अमित कुमार: मी स्वतःच आनंद घेत नाही; मला सर्व सहभागींचे कौतुक करण्यास सांगितले गेले नुकताच इंडियन आयडलच्या मंचावर किशोर कुमार स्पेशल भाग टेलिकास्ट झाला.... यात नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया यांनी किशोर कुमार यांची गाणी खूपच वाईट ग ...\nटेलीविजन :शूटआधी जे सांगितलं, तेच मी केलं अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडल 12’ची ‘पोलखोल’\nIndian Idol 12 : ‘इंडियन आयडल’ एक लोकप��रिय रिअ‍ॅलिटी शो आहे, यात शंका नाही. पण या शोच्या ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडमध्ये जे काही झाले ते पाहून नेटकरी प्रचंड संतापले. ...\nबॉलीवुड :Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या या स्त्रिया\nकिशोर कुमार यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिले. ...\nबॉलीवुड :अमित कुमार यांनी जपली अशी सामाजिक बांधिलकी\n‘अमितकुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही अमित कुमार यांनी त्यांचे वडील व प्रख्यात गायक किशोर कुमार यांना वाहिलेली एक विशेष अशी आदरांजली आहे ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/03/09/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-08-01T23:58:28Z", "digest": "sha1:N5DJOMWI6TKEMXHEZGDSJZU3UCVC7SAB", "length": 6935, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पर्यटन वाढीसाठी थायलंडने सहकार्य करावे - Majha Paper", "raw_content": "\nपर्यटन वाढीसाठी थायलंडने सहकार्य करावे\nपर्यटन / By माझा पेपर / थायलंड, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र मुख्यमंत्री / March 9, 2016 March 9, 2016\nमुंबई : व्हिजीट महाराष्ट्र इयर म्हणून महाराष्ट्र राज्य २०१७ हे वर्ष साजरे करणार असून महाराष्ट्राच्या पर्यटन वाढीसाठी थायलंडने सहकार्य करावे असे आवाहन आणि अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. थायलंडचे उपपंतप्रधान जनरल थानासाक प्रतिमाप्रकोण आणि त्यांचे शिष्टमंडळ मुंबईच्या तीन दिवसीय दौ-यावर आहेत.\nया शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमीत मलिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अभय यावलकर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव आर. के. धनावडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत वैभवशाली राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा या, असे आवाहनही त्यांनी थायलंडचे उपपंतप्रधान जनरल थानासाक आणि त्यांच्या शिष्टमंडळाला केले.\nदेश विदेशातून येणा-या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा यासाठी प्रयत्न होत आहेत. वेरुळ, अजिंठा असो किंवा मग नागपूरची दीक्षाभूमी असो, महाराष्ट्रातील पर्यटन अनुभवण्यासाठी आपण शिष्टमंडळासह पुन्हा महाराष्ट्रात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुंबई ही चित्रपट क्षेत्राचीही राजधानी म्हणूनच ओळखली जाते. आगामी काळात थायलंडलाही या क्षेत्रात काम करताना मुंबईचा इतिहास गिरवायला आवडेल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/6Jy6zB.html", "date_download": "2021-08-02T00:54:37Z", "digest": "sha1:RQ3OTQ6GRCAL2TAO64VN3UZ3RSDGVXQT", "length": 8486, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कोरोना महामारीच्या भीतीने अॉनलाईन खरेदीत वाढ", "raw_content": "\nHomeकोरोना महामारीच्या भीतीने अॉनलाईन खरेदीत वाढ\nकोरोना महामारीच्या भीतीने अॉनलाईन खरेदीत वाढ\nसणासुदीच्या पार्श्वभूमिवर ऑनलाईन खरेदी व्यवहारात दुपटीने वाढ\nकोरोना संसर्गमूळे लोकांचा घरबैठे खरेदीकडे कल\nयंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांचा कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळ�� असल्याचे दिसून येत आहे. दसरा आणि दिवाळी हा सणासुदीचा काळ लक्षात घेता अनेक ई कॉमर्स व्यासपीठावर खरेदी होत आहे.. नुकताच फ्लिपकार्ट होलसेल आणि बेस्ट प्राईज कॅश अँड कॅरी स्टोअर्स पहिल्यांदाच ‘द बिग बिलियन डेज’ सेलच्या माध्यमातून खरेदीदारांना अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. देशभरातील किराणा आणि किरकोळ विक्रेत्यांनी उत्सवी पर्वाची धूम लक्षात घेऊन यामध्ये सहभागी घेतला.लाखभर विक्रेत्यांहून अधिक हे छोटे किराणावाले असून देशातील 3,000 हून अधिक पिनकोडवर ते उपलब्ध आहेत. 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान बेस्ट प्राईज स्टोअर्स तसेच त्यांची ई-कॉमर्स चॅनल्स आणि अॅपवर खरेदीची सुविधा उपलब्ध झाली.\nफ्लिपकार्ट होलसेल आणि वॉलमार्ट इंडियाचे सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड आदर्श मेनन म्हणाले की, “पहिल्यांदाच फ्लिपकार्टच्या बी2बी बिझनेसने द बिग बिलियन डेजचे आयोजन केले आहे. या माध्यमातून किराणा आणि एमएसएमई’द्वारे वार्षिक उपक्रमातंर्गत किंमत आणि सक्षम उत्पादने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किराणा आणि एमएसएमई’ना समृद्धीचे दिवस दिसावेत यासाठी आम्ही आमची वचनबद्धता खोलवर रुजवून विक्रेता परिसंस्थेचे संवर्धन करतो. आम्ही आमच्या सदस्यांकरिता यावर्षीच्या सर्वोत्तम ऑफर्स घेऊन आलो आहोत. आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर बचतीच्या संधी घेऊन आलो आहोत. भविष्यात यासारखे आणखी यशस्वी उपक्रम होतील, आणि आगामी काळात बिग बिलियन डेज’मधील फ्लिपकार्ट होलसेल आणि वॉलमार्ट इंडियाचे स्वरूप अधिक भव्य आणि दिमाखदार असेल याकरिता प्रयत्नशील राहू.”\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/free-electricity-up-to-one-hundred-units-in-the-state/", "date_download": "2021-08-01T23:12:40Z", "digest": "sha1:ORXOVALXFDZ4WEUTINREPYW3JCXHCNPT", "length": 11475, "nlines": 189, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "राज्यात शंभर युनिटपर्यंत मोफत वीज - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome महाराष्ट्र राज्यात शंभर युनिटपर्यंत मोफत वीज\nराज्यात शंभर युनिटपर्यंत मोफत वीज\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची घोषणा, वाढीव बिले माफीचाही निर्णय विचाराधीन\nमुंबई : मागील अनेक महिन्यांपासून वाढीव वीज बिलाने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिवाळीत खूशखबर दिली जाणार आहे. वाढीव वीज बिले माफ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच १०० युनिट पर्यंत वीजबील माफ करण्याचा निर्णय मोफत देण्याचा शब्द दिला आहे. तो पूर्ण करणार असल्याचे सूचक वक्तव्यही राऊत यांनी यावेळी केले आहे.\nमुंबईत 12 ऑक्‍टोबरला अचानक वीज गायब झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री मुंबईतील विविध ऊर्जा उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या प्लांटला भेट देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी ट्रॉम्बे येथे असलेल्या टाटा पॉवरच्या प्लांटला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वाढीव बील माफी संदर्भातील ही माहिती दिली.\nतसेच नुकतेच मी कळवा येथे भेट दिली आहे. त्यानंतर आज टाटा पॉवर झाले आता उद्या अदानी पॉवरला भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मी मुंबईत वीज गायब झाल्याने शंका व्यक्त केली होती, त्यावर तांत्रिक समिती अहवाल रविवारी आला आहे. तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल, तसेच मी जी तांत्रिक समिती नेमली होती. त्याचा अहवाल येणे बाकी असल्याचेही त्यांनी\nसांगितले.मुंबईकरांनाही दिवाळीसाठी खुशखबरमुंबईतील वाढीव वीज बिल कमी करण्यावर बोलताना राऊत म्हणाले, वाढीव वीजबील माफ करण्यासंदर्भात आम्ही सात वेळा रिपोर्ट पाठवला आहे. त्यासाठी अर्थखात्याला फाईल दिली आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबईतील नागरिकांना त्याची गोड बातमी मिळेल. नुकतेच राज ठाकरे यांनी वीज बिलाच्या मुद्यावरून राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांशीही संवाद साधला होता.त्यावर राज्य सरकारकडून हा निर्णय घेतला गेल्याचे दिसून येत आहे.\n‘कृषी उर्जा’ नवं धोरण आणणार\nराज्यातील शेतीला ४ तास शेतीला सलग वीजपुरवठा दिला जाणार आहे आणि त्यासाठीच सरकारकडून लवकरच कृषी उर्जा नवं धोरण आणले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच येत्या काळामध्ये सौर उर्जेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious articleमातोरी शिवारात बिबट्याची अफवा\nNext articleमराठा आरक्षण समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा-नरेंद्र पाटील\nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\n पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवला\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nमराठा आरक्षण समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा-नरेंद्र पाटील\nऔरंगाबाद -नगर रोडवर भीषण अपघात पाच ठार\nपुंडलिकनगरात हार्डवेअर दुकानाचे शटर फोडणारा भंगार विक्रेता सहा तासात गजाआड\nउर्वशी रौतेलाचा “दुल्हन लुक “होतोय वायरल\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-08-02T00:41:02Z", "digest": "sha1:BQHFXALILXAOC7UY2SP56XKVRCQ52J7Q", "length": 4536, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सोवियेत संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nया विषयाकरिता अथवा लेखाकरिता किंवा या लेख विभागाकरिता वेगळे पान असण्याची आवश्यकता नाही असे सुचवण्यात आले असून त्याचे तत्सदृश पानापासून वेगळेपण विलीनीकरणाने रद्द करावे किंवा कसे याबद्दल वाद आहे\nकारण: कृपया चर्चापान पहा\nकृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► सोवियेत संघाचा इतिहास‎ (रिकामे)\n► सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष‎ (१३ प)\n\"सोवियेत संघ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nसोवियेत रशिया हॉकी संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-uttarakhands-bjp-mla-surendra-singh-jeena-die/", "date_download": "2021-08-02T00:43:36Z", "digest": "sha1:HAV37KRN5MNQS6OS34H5XVB4SB7AIPA6", "length": 3259, "nlines": 79, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "उत्तराखंडमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं निधन - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS उत्तराखंडमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं निधन\nउत्तराखंडमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं निधन\nउत्तराखंडमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं निधन\nदिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास\nया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कोरोनाबाबत उपचार सुरू होते\nकाही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचंही हृदयाची गती थांबल्याने निधन झाले होते\nPrevious articleदेशात कोरोना रुग्णांची संख्या 86,83,916वर\nNext articleभारताने आपल्या इतिहासात प्रथमच तांत्रिक मंदीमध्ये प्रवेश केला – RBI\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.somaiya.com/mr/industries/pharmaceutical/solvent", "date_download": "2021-08-01T23:22:55Z", "digest": "sha1:J4TAAHTRDRJAIVP2DRHVSO7PUINGDQCD", "length": 15303, "nlines": 348, "source_domain": "www.somaiya.com", "title": "Solvent | Godavari", "raw_content": "\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ►\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ◀\nफूड अँड बेव्हरेज ►\nफूड अँड बेव्हरेज ◀\nतेल, गॅस अँड मायनिंग ►\nतेल, गॅस अँड मायनिंग ◀\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ►\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ◀\nरंग आणि कोटिंग ►\nरंग आणि कोटिंग ◀\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ►\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ◀\nप्लास्टिक, पेपर व राळ ►\nप्लास्टिक, पेपर व राळ ◀\nकापड आणि लेदर ►\nकापड आणि लेदर ◀\n१,३ ब्यूटायलेन ग्लायकॉल (इकोसर्ट)\nसुगंधी द्रव्य साहित्य बेस\nकेमिकल्स इन पाईपलाईन ►\nकेमिकल्स इन पाईपलाईन ◀\nअल्फा सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ►\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ◀\nउच्च शिक्षण शिष्यवृत्ती (एक बाल मदत)\nघातक बॅक्टेरिया अल्कोहोलच्या उपस्थितीमध्ये नष्ट होतात. औषध निर्मितीमध्ये अँटीसेप्टिक गोष्टी तयार करताना अनहायड्रस अल्कोहोलचा वापर होतो.\nअधिक वाचा चौकशी करा\nऔषधनिर्मिती क्षेत्रात असिटलडीहाईडचा वापर सिडेटीव्ह्स आणि ट्रांकुईलीझर्स तयार करण्यासाठी होतो.\nअधिक वाचा चौकशी करा\nसल्फामेथोक्झाझोल (sulphamethoxazole), रीफामपीसीन (rifampicin), आदी सारखी औषधे तयार करण्यासाठी सॉल्व्हन्ट आणि इंटरमिडीएट म्हणून वापर होतो.\nअधिक वाचा चौकशी करा\nउच्च रक्त दाब असलेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये इथेल क्रोटोनेट वापरण्यात येतं.\nअधिक वाचा चौकशी करा\nएक्सट्रा न्युट्रल अल्कोहोल (इएनए)\nफार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अल्कोहोलचा वापर औषध निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. जंतुनाशक गुणधर्मामुळे या अल्कोहोलचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अल्कोहोल जेल बनवण्यासाठी होतो.\nअधिक वाचा चौकशी करा\nक्रोटोनिक अनहायड्राईड चा वापर ऑप्टिकली ऍक्टिव्ह प्यारोलीडीनच्या निर्मितीसाठी क्रोटोनिक अनहायड्राइड चा वापर केला जातो.\nअधिक वाचा चौकशी करा\nफार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अल्कोहोलचा वापर औषध निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. जंतुनाशक गुणधर्मामुळे या अल्कोहोलचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अल्कोहोल जेल बनवण्यासाठी होतो. सॉल्व्हन्ट तसेच प्रीझर्वेटिव्ह म्हणूनही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.\nअधिक वाचा चौकशी करा\n१,३ ब्युटालीन ग्लायकोल (इकोसर्ट)\nआपल्या रोगप्रतिकारक गुणधर्मामुळे हे रसायन औषध निर्मिती प्रक्रियेमध्ये वापरले जाते.\nअधिक वाचा चौकशी करा\nआमची विविध रासायनिक उत्पादने औषध निर्मितीसाठी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला लागणारा दर्जा जपून आहेत. कच्चा माल जमवण, औषध निर्मिती, त्यांची पॅकिंग आणि डिस्ट्रिब्युशन अशा प्रत्येक टप्प्यात आम्ही दर्जेदार सोयी येतो\nआमची उत्पादने थेट औषध म्हणून घेण्यासाठी किंवा औषधाचातील महत्त्वाचा घटक औषध निर्मिती मध्ये वापरण्यात येतात.\nप्लॅस्टिक , कागद आणि लुब्रिकंटस्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/sanskrit-became-the-fifth-most-spoken-language-in-the-rajya-sabha-128135532.html", "date_download": "2021-08-01T23:00:30Z", "digest": "sha1:6TDAEMOO7ENZONC4AN33C36GWQDP3RKE", "length": 5043, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sanskrit became the fifth most spoken language in the Rajya Sabha | राज्यसभेत संस्कृत बनली पाचवी सर्वात जास्त बाेलली जाणारी भाषा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवी दिल्ली:राज्यसभेत संस्कृत बनली पाचवी सर्वात जास्त बाेलली जाणारी भाषा\nउपराष्ट्रपती नायडूंनी 2017 मध्ये आणलेला प्रस्ताव\nगेल्या तीन वर्षांत राज्यसभेमध्ये प्रादेशिक भाषांचा खूप प्रयाेग केला जात असून यात संस्कृत सगळ्यात अग्रेसर आहे. राज्यसभेत संस्कृत ही पाचवी सर्वात जास्त बाेलली जाणारी भाषा बनली आहे. याआधी क्रमश: हिंदी, तेलुगू, उर्दू आणि तामिळ आहे. राज्यसभा सचिवालयाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार २०१८ ते २०२० मध्ये कामकाजाच्या वेळी डाेगरी, काश्मिरी, काेकणी व संथालीचा उपयाेगदेखील १९५२ नंतर सभागृहात पहिल्यांदाच केला गेला. ऑगस्ट २००७ मध्ये राज्यसभेचे सभापती झाल्यावर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सभागृहातील सदस्यांना त्यांचे मत त्यांच्या मातृभाषेत मांडण्याचा प्रस्ताव दिला. सदस्यांना आपले विचार सहजपणे प्रादेशिक भाषेत मांडता येऊ शकतील असा यामागे उद्देश हाेता. यानंतर वरिष्ठ सभागृहातील सदस्यांनी त्यांच्या आवडीच्या भाषेत विचार मांडण्यास सुरुवात केली. २०१९-२० मध्ये सदस्यांनी १२ वेळा संस्कृत भाषेत आपली विधाने केली. २०१८ ते २०२० मध्ये आसामी, बोडो, गुजराती, मैथिली, मणिपुरी, नेपाळी या अन्य सहा भाषांचा उपयाेग दीर्घकाळानंतर सभागृहात करण्यात आला.\nउच्च वरिष्ठ सभागृहात २१ अन्य प्रादेशिक भाषांचा वापर १४ वर्षांत ५१२ % पर्यंत वाढला\nसचिवालय सभागृहाच्या कामकाजादरम्यान हिंदी सोडून अन्य २१ भाषांची टक्केवारी १४ वर्षांत ५१२ पर्यंत वाढली आहे. सभागृहाच्या कार्यवाहीदरम्यान २०१३ ते २०१७ या काळात ३२९ बैठकांमध्ये आणि २०१८ ते २०२० दरम्यान १६३ बैठकांमध्ये प्रादेशिक भाषा वापरल्या गेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/skin-care-routine", "date_download": "2021-08-02T00:22:04Z", "digest": "sha1:JJHMX2EWGMYUAAOYNTHVV5MJGZC4O2TZ", "length": 6556, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुंदर दिसण्यासाठी रेखा यांनी आयुष्यभर खाल्ले 'हे' खाद्यपदार्थ, वयाची साठी ओलांडल्यानंतरही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य\nSakshi Tanwar chocolaty lips : कशाला हवीत ट्रान्सपरंट अन् बोल्ड कपडे या अभिनेत्रीचं अंगभर ड्रेसमधील ग्लॅमर पाहून चाहते पडले प्रेमात\nSkin Care Tips : 28 वर्षांच्या बोल्ड व तरुण अभिनेत्रीवर भारी पडली ‘ही’ 50 वर्षांची हॉट व ग्लॅमरस अभिनेत्री नेमकं काय आहे खास\nBeauty Tips : बॉलीवूडच्या बेबी डॉलवर लाखो हृदयं फिदा, प्रत्येक लुकमध्ये करते तरुणांना घायाळ\nSkin Care Tips : मुरुम, त्वचेवरील डागांपासून सुटका हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' सोपे उपाय, आयुष्यभर त्वचा राहिल चमकदार\nNatural Skin Toner : आहे त्या वयापेक्षा दिसाल 50 पटीने तरुण व सैल पडलेली त्वचाही होईल घट्ट, फक्त 5 मिनिटं करा ‘हे’ महत्वाचं काम\nGlowing Skin : गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये अभिनेत्रीला पाहून चाहते घायाळ, कौतुक करण्यासाठी एका फॅनने बनवला 'असा' व्हिडिओ\nWorld Best Skin Care Home Remedies : वेगवेगळ्या देशांनी शोधलेली ‘ही’ खास सौंदर्यवर्��क सिक्रेट्स, जी आता संपूर्ण जग करतंय फॉलो\nसारा अली खान व वरुण धवन मनमोहक व स्टाइलिश लुकसाठी तरुणाईमध्ये तुफान व्हायरल, दोघांचंही आहे एकच सिक्रेट\nAncient Beauty : प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी वापरत ‘ही’ ५ सिक्रेट्स, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nAishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने इंटरव्यूमध्ये सांगितलेली सिक्रेट्स ऐकून व्हाल थक्क, वयाच्या 47शी मध्येही मनमोहक सौंदर्याने करतीये तरुणांना घायाळ\nSkin Whitening : जपानी तरूणींच्या क्युटनेसने जगातील लाखो तरुण घायाळ, प्रत्येक गोष्टीत दडलंय एक सिक्रेट\nKajal Agarwal Beauty : सेक्सी डीपनेक व बोल्ड ड्रेस घालून काजल अग्रवालने केलं चाहत्यांना घायाळ, रूप असं की तुमचीही नजर हटणार नाही\nPriyanka Chopra Beauty : अमेरिकेमध्ये सध्या आहे एकाच भारतीय नावाची चर्चा.. ती म्हणजे प्रियांका चोप्रा, देशीच नाही तर विदेशी लोकंही झालेत सौंदर्याचे फॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/dombivali-madhuban-theatre-balcony-slab-collapse-while-mission-mangal-movie-show-101487.html", "date_download": "2021-08-02T00:12:58Z", "digest": "sha1:5B4SOTEKLG5BKOTTPP7WWU52WCIJFWDC", "length": 14710, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nडोंबिवलीत ‘मिशन मंगल’ सिनेमावेळी थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळला, दोघी जखमी\nडोंबिवलीत 'मिशन मंगल' चित्रपटाचा खेळ सुरु असताना मधुबन सिनेमागृहातील बाल्कनीचा भाग कोसळला. यामध्ये एक महिला आणि चिमुरडी जखमी झाल्या आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nडोंबिवली : डोंबिवलीत मधुबन थिएटरच्या बाल्कनीचा (Dombivali Madhuban Theatre Slab Collapse) काही भाग कोसळल्याने महिला आणि चिमुरडी जखमी झाल्या आहेत. अक्षयकुमारच्या ‘मिशन मंगल’ (Mission Mangal) चित्रपटादरम्यान ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेले राम नगर पोलिस दीड तासानंतर घटनास्थळी पोहचल्याचा आरोप केला जात आहे.\nडोंबिवलीच्या विष्णुनगर परिसरातील मंगल धाम सोसायटीत राहणारे 11 जण काल (रविवारी) संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मधुबन थिएटरमध्ये “मिशन मंगल” चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट संपण्याच्या पाच मिनिटं आधी थिएटरमधील बाल्कनीचा काही भाग कोसळला.\nया घटनेत नंदिनी गंपुले आणि 6 वर्षाची हेमाली झोपे ही चिमुरडी जखमी झाली. दोघींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.\nधक्कादायक ब��ब म्हणजे सिनेमागृहापासून काही अंतरावर असलेल्या राम नगर पोलिसांना याची माहिती मिळाली नसल्याचं म्हटलं जात आहे. सुदैवाने मोठा अपघात न घडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र पोलिस आणि महापालिका कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nGood News : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी, अभिनेत्रीचा शोध सुरू\nJai Bhim : वाढदिवसाच्या निमित्तानं दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं चाहत्यांना दिली खास भेट, शेअर केला ‘जयभीम’चा फर्स्ट लूक\nDombivli | मुसळधार पावसामुळे डोंबिली पश्चिमेत पावसाच्या साचलेल्या पाण्यात सापडले मासे\nफी दरवाढीला विरोध अंगाशी, विद्यार्थ्याचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवलीतील शाळेचा प्रताप\n…तर नागरिकांचा उद्रेक होईल, मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे6 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई6 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा ���ल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे6 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई6 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/easy-installment-concession-for-household-electricity-consumers-to-pay-their-bills-in-june", "date_download": "2021-08-02T00:01:57Z", "digest": "sha1:PJUY7KNHKZVJAJPZQJMWJ3OTJYOQOJOM", "length": 15001, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "घरगुती वीजग्राहकांना जूनमधील बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nघरगुती वीजग्राहकांना जूनमधील बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत\nघरगुती वीजग्राहकांना जूनमधील बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत\nमुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nमहावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीजबिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहे. या वीजबिलाची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी ग्राहक https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. राऊत यांनी दिली.\nते म्हणाले की, लॉकडाऊनच्या कालावधीत वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व अन्य अधिकारी उपस्थित होते.\nहत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी हत्ती कॅम्प उभारण्याचा प्रस्ताव - उदय सामंत\nअर्थचक्राला गती देण्यासाठी अनलॉक; गर्दी करून कोरोनाला निमंत्रण देऊ नका - उद्धव ठाकरे\nकडोंमपा: फौजदारी गुन्ह्याखाली कारवाई झालेल्या २६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची...\nविजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू\nशुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री...\nप्रधानमंत्री आवास योजना व गृहनिर्माण योजनांच्या प्रकल्पांना...\nनैतिक मूल्यांची शिकवण देणारा ‘बालसंस्कार सत्संग’\n... ही तर मनसेच्या आमदारांची जुनी खोड- आ. विश्वनाथ भोईर\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत\nमालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची...\nरस्ता रुंदीकरणात बाधित हाजुरी येथील ३० कुटुंबियांना मिळणार...\nकोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी\nजनगणना: ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते...\nमिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची...\nपक्षी व निसर्ग संवर्धनातील ‘योगदान’\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती...\nरत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी महिलांना...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nदिनेश तावडे भाजपात परतले, पण मूळ सवाल अनुत्तरीतच\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/234/Angani-Ganga-Gharat-Kashi.php", "date_download": "2021-08-01T23:48:46Z", "digest": "sha1:3CI4D6ZXBICLSW7KBAKTVL23FX4LEKZI", "length": 7988, "nlines": 135, "source_domain": "www.gadima.com", "title": "Angani Ganga Gharat Kashi | अंगणी गंगा घरात काशी | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nआईलाही विसरुन जाती या देशातील पिले अडाणी,चल सोडून हा देश पक्षिणी\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nअंगणी गंगा घरात काशी\nकाय सांगू मी कोणापाशी\nअंगणी गंगा घरात काशी\nजवळी माझ्या वसे दिन-निशी\nहिरवळ पायी, शिरी सावली\nस्वप्‍नाहून हे सत्य मनोहर\nअमृ�� सांडे तृप्त मनावर\nप्रमोद कवळी दाही दिशाशी\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nएक एक पाउल उचली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/best-undertaking-change-and-merge-bus-routes-17955", "date_download": "2021-08-01T23:24:55Z", "digest": "sha1:XJJO3MJHCC5WGM53OWSEUKJ46FCBHY3H", "length": 12873, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Best undertaking change and merge bus routes | १ डिसेंबरपासून बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये 'असे' होणार बदल", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n१ डिसेंबरपासून बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये 'असे' होणार बदल\n१ डिसेंबरपासून बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये 'असे' होणार बदल\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nबेस्ट उपक्रमाने नुकत्याच मंजुरी दिलेल्या अर्थसंकल्पात बेस्ट गाड्यांच्या मार्गात आणि फेऱ्यांच्या विस्तारात बरेच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे बदल १ डिसेंबरपासून करण्यात येणार आहेत. बेस्ट प्रवाशांच्या सोयीसाठी हे बदल करण्यात आले आहेत. हे बदल जाणून घेऊया.\nभायखळा ते प्रतिक्षनगर बसमार्गावर १७२ क्रमांकाची बस चालवण्यात येते. या मार्गावर वीर कोतवाल उद्यान ते प्रतिक्षानगर दरम्यान अतिरीक्त बसफेऱ्या चालवल्या जातील.\nबोरिवली स्थानक पूर्व ते कोकणीपाडा बसमार्गावर २९७ क्रमांकाची बस चालवण्यात येते. या मार्गावर बोरिवली स्थानक पूर्व ते मिनीनगर दरम्यान अतिरीक्त फेऱ्या चालवल्या जातील.\nप्रतिक्षानगर ते सीप्झ या ३१२ क्रमांकाच्या बसमार्गावर प्रतिक्षानगर ते राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान अतिरीक्त फेऱ्या वाढवण्यात येतील.\nमहाकाली गुंफा ते आगरकर चौक, अंधेरी या ३३३ क्रमांकाच्या बसमार्गावरही अतिरीक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.\nबस मार्ग क्र. २२० - आधी वांद्रे बसस्थानक आणि खार बसस्थान ते शेर्लीगाव दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बसमार्गात विस्तार करण्यात आहे. यापुढे ही बस वांद्रे बसस्थानक ते वांद्रे रिक्लॅमेशनपर्यंत चालवण्यात येईल.\nतर खार बस्थानक ते सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय इथपर्यंत अतिरीक्त बसगाड्या चालवण्यात येतील.\nबसमार्ग क्र. ३०३ - वांद्रे बसस्थानक आणि म्हाडा बसस्थानक दरम्यान चालवण्यात येणारा बसमार्ग वांद्रे बसस्थानक पूर्व येथून वांद्रे टर्मिनसपर्यंत विस्तारीत करण्यात येणार आहे.\nबसमार्ग क्र. ३१८- कुर्ला स्थानक (प) आणि सांताक्रूझ पूर्व दरम्यान सुरू असलेल्या बसमार्गावर सांताक्रूझ पूर्व व अमर ब्रीस स्टील दरम्यान अतिरीक्त बसफेऱ्या चालविण्यात येतील. तसेच या मार्गाचा विस्तार कुर्ला आगारापर्यंत करण्यात आला आहे.\nबसमार्ग क्र. ९- कुलाबा बसस्थानक ते नाडकर्णी उद्यान दरम्यान चालणारी बस आता अॅन्टॉप हील येथे समाप्त होईल. तर अॅन्टॉप हील व नाडकर्णी दरम्यान शेख मेसरी मार्गावर चालविण्यात येणारी अतिरिक्त सेवा रद्द करण्यात आली आहे.\nबसमार्ग क्र. ४४- ही बस कुलाबा आगार ते वरळी गांव दरम्यान चालवण्यात येणारी सेवा आता डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते वरळी आगार दरम्यान चालवण्यात येईल.\nबसमार्ग क्र. ४५- मंत्रालय ते एमएमआरडीए वसाहत दरम्यान चालणारा हा बसमार्ग माहुलपर्यंत विस्तारीत होईल.\nबसमार्ग क्र. ६२- मुंबई सेंट्रल आगार आणि विद्याविहार बसस्थानक दरम्यान चालणारा बसमार्ग आता वीर कोतवाल येथे समाप्त करण्यात आला आहे.\nबसमार्ग क्र. ३०२- प्रतिक्षा नगर डेपो ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड) दरम्यान चालणारा बसमार्ग आता राणी लक्ष्मीबाई चौक(सायन) ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड) असा असेल.\nबसमार्ग क्र. ४९७ (लि.)- घाटकोपर बस स्थानकपासून सुरू होणारा हा बसमार्ग आता मुलुंड स्थानक ते लोकमान्य नगर (ठाणे) असा असेल.\nबसमार्ग क्र. ५३३ (लि.)- अंधेरी स्थानक (प) ते वाशी सेक्टर क्र. १९ मार्गावर धावणारी बस केवळ रविवारीच उपलब्ध होईल.\nबसमार्ग क्र. १८२ या बसमार्गाचं १८० या बसमार्गात विलिनिकरण करण्यात आलं आहे. हा बसमार्ग रा���ी लक्ष्मीबाई चौक (सायन) ते मालवणी डेपो (पू) असा असेल.\nबसमार्ग क्र. ४३३ हा बसमार्ग बसमार्ग क्र. ३२२ मध्ये विलिन होईल. हा बसमार्ग विद्याविहार बस स्थानक ते महंत रोड, परळ (पू) असा असेल.\nबेस्ट उपक्रमफेऱ्याबदलबसमार्गबेस्ट अर्थसंकल्पअतिरिक्त फेऱ्या\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन होणार\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या\nCBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर\nघाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मिळणार ‘हे’ नाव\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/events/tribute-to-martyrs-in-lalbaug-7294", "date_download": "2021-08-01T23:56:35Z", "digest": "sha1:QBK5EOWNPTREQJ4E62JA5JMW4H2I5N7A", "length": 7061, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Tribute to martyr's in lalbaug | रांगोळीतून हुतात्म्यांना आदरांजली", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBy भारती बारस्कर | मुंबई लाइव्ह टीम कार्यक्रम\nलालबाग - जम्मू काश्मीरच्या कुपवाडा माछिल सेक्टरमधील हिमाच्छादित रस्त्यावरुन जात असताना तो रस्ता अचानक खचला आणि पाच जवान त्या खड्ड्यात पडले. त्यानंतर लष्कराच्या बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन त्यांना खड्ड्यातून बाहेर काढलं. रविवारी त्यांना श्रीनगर इथल्या रुग्णालयात हलवलं जात असताना या जवानांचा मृत्यू झाला. त्यांनाच श्रद्धांजली वाहण्यासाठी लालबागच्या गुरुकूल ऑफ आर्टच्या बाल चित्रकारांनी मंगळवारी चित्र फुलांची रांगोळी काढली. कृष्णा ढवळे, रामचंद्र माने, बालाजी अंबोरे, कानान थमोथरा, देवा हजाभ���ई परमार या जवानांचा या घटनेत मृत्यू झाला.\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार\nरिंकू राजगुरुचा '२००' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दमदार टीझर प्रदर्शित\nअनुराग कश्यपची शॉर्ट फिल्म 'घोस्ट स्टोरीज' अडकली वादाच्या भोवऱ्यात\nशिल्पा शेट्टी, राज कुंद्राला सेबीकडून ३ लाखांचा दंड\nफी न भरल्यामुळे मुलीला क्लासमधून काढलं, अभिनेता जावेद हैदरचा आरोप\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/-s_Oyq.html", "date_download": "2021-08-02T00:51:18Z", "digest": "sha1:QIRQLOOP6MZBC3CZW7PRGN2G6HYEOQZA", "length": 11326, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "निवडणूक आयोगाचे सोशल मिडीयाचे कंत्राट भाजपच्या पदाधिकाऱ्याला", "raw_content": "\nHomeनिवडणूक आयोगाचे सोशल मिडीयाचे कंत्राट भाजपच्या पदाधिकाऱ्याला\nनिवडणूक आयोगाचे सोशल मिडीयाचे कंत्राट भाजपच्या पदाधिकाऱ्याला\nनिवडणूक आयोगाचे सोशल मिडीयाचे कंत्राट भाजपच्या पदाधिकाऱ्याला\nविधानसभा निवडणूक २०१९ च्या वेळी भारतीय निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे कंत्राट हे एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याला दिले. असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इतकेच नव्हे तर तो पदाधिकारी भाजपच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. म्हणूनच आपण या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे २४ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.\nभारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणू��ा निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु या प्रकारावरून असे स्पष्ट दिसून येते की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. उपरोक्त घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे असे चव्हाण म्हणाले.\nविद्यमान भाजपने महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम “साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. उपरोक्त पत्ता या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या (BJYM) आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदीं’ इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचं समोर येतं. ही पेजेस भाजपाचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केलं असल्याचं त्याच्या वेबसाईटवरून समोर येत असल्याचे चव्हाण म्हणाले.\nदरम्यान, निवडणूक आयोग – भाजप यांच्यातील साटेलोटे चव्हाट्यावर आल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचे काम भाजपच्या आयटी सेलच्या कंपनीला देण्यात आले होते. त्याचा भंडाफोड करणाऱ्या व्यक्तीच्या घरी आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी काल २४ जुलै रोजी धडक दिली. माहीती कार्यकर्ते साकेत गोखले राहात असलेल्या ठाण्यातील परिसरात जाऊन 'जय श्रीराम'ची घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्यांचा व्हिडीओ साकेत गोखले यांनी चित्रीत करून तो ट्विटरवरून जाहीर केला. 'आरएसएसचे कार्यकर्ते माझ्या घराबाहेर 'जय श्रीराम' घोषणाबाजी करीत आहेत. ते माझ्या आईला धमकी देत आहेत. तातडीच्या मदतीची विनंती आहे' असा मेसेज लिहून गोखले यांनी अनिल देशमुख आणि ठाणे पोलिसांना टॅग केले आहे. गोखले यांच्या या संदेशाची गृहमंत्री देशमुख यांनी तातडीने दखल घेतली. आम्ही या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हाला पोलीस संरक्षण पुरविण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिल्याचे देशमुख यांनी गोखले यांना प्रत्युत्तर दिले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/tag/world/", "date_download": "2021-08-01T23:13:11Z", "digest": "sha1:IARFSMV7AF22PJCJMEZWJXDEFO7N7OHA", "length": 10238, "nlines": 290, "source_domain": "krushival.in", "title": "world - Krushival", "raw_content": "\nइराणमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागत असल्याची घटना समोर आली ...\nइंग्लंडच्या कसोटी संघाची घोषणा\nचार खेळाडूंचं संघात पुनरागमनइंग्लंड | वृत्तसंस्था |इंग्लंड क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघांत ...\nऑस्ट्रेलियाला 2032 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद\nआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची घोषणानवी दिल्ली | वृत्तसंस्था |ऑस्ट्रेलियाला 2032 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे ही ...\nचीनमध्ये सर्वात मोठी अतिवृष्टी\nबीजिंग | वृत्तसंस्था |चीनच्या मध्य हेनान प्रांतात तब्बल एक हजार वर्षातील ��गळ्यात मोठी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे ...\nबेसबॉल सामन्याच्यावेळी गोळीबार ; खेळाडूंसह प्रेक्षकांची तारांबळ\nएका महिला दर्शकासह तिघेजण जखमीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |अमेरिकेतील वॉशिंग्टन नॅशनल्स येथील सुरु असलेल्या सामन्यात झालेल्या गोळीबारात एका महिला दर्शकासह ...\n कोव्हिड रुग्णालयात आगीचा भडका ; 44 रुग्णांचा होरपळून मृत्यू\nइराकमध्ये एका रुग्णालयातील कोव्हिड वार्डामध्ये स्फोट झाला. ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला. त्यानंतर आग भडकली. ...\n40 लोकांचा होरपळून मृत्यू, 30 जखमीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |बांगलादेशमधील एका कारखान्यास शुक्रवारी भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत 40 लोकांचा ...\nअमेरिका करणार जगभरात लसींचे वितरण\nअमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी जागतिक स्तरावर आशियाई देशांना कोरोना विषाणूवरील 5.5 कोटी लसी देण्याची ...\nइस्रायलचा पुन्हा गाझावर हवाई हल्ला\nइस्त्रायलमध्ये सत्तांतर झालं असून तिथे बेंजामिन नेतान्याहू यांना 12 वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. इस्रायलचं ...\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (48) sliderhome (598) Technology (3) Uncategorized (90) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (161) ठाणे (10) पालघर (2) रत्नागिरी (103) सिंधुदुर्ग (10) क्राईम (27) क्रीडा (98) चर्चेतला चेहरा (1) देश (231) राजकिय (111) राज्यातून (332) कोल्हापूर (11) नाशिक (7) पंढरपूर (31) पुणे (20) मुंबई (143) सातारा (8) सोलापूर (9) रायगड (918) अलिबाग (231) उरण (65) कर्जत (70) खालापूर (22) तळा (6) पनवेल (98) पेण (55) पोलादपूर (29) महाड (91) माणगाव (38) मुरुड (62) म्हसळा (17) रोहा (60) श्रीवर्धन (14) सुधागड- पाली (33) विदेश (49) शेती (34) संपादकीय (68) संपादकीय (32) संपादकीय लेख (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathikl.com/ganeshotsav2010.aspx", "date_download": "2021-08-02T00:05:47Z", "digest": "sha1:7PIHHBB6X2VNBJ2YBDPAFYQHSS7QVEGV", "length": 1852, "nlines": 36, "source_domain": "marathikl.com", "title": "Maharashtra Mandal Malaysia", "raw_content": "\nमहाराष्ट्र मंडळ, मलेशिया आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्नेह-संमेलनातील विविध कार्यक्रमांतून, मराठी भाषा,संस्कृती व कला यांची ओळख पुढील पिढीला व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा आमचा प्रयत्न असतो.\n< मागे पुढे >\nमुख्य पान | आमच्या विषयी | बाळगोपाळ | कार्यक्रम | छायाचित्रे | इतर मराठी लिंक्स | अभिप्राय | संपर्क\n© २०१८ महाराष्ट्र मंडळ कौला लंपूर, मलेशिया. संकेत स्थळ संकल्पना व निर्मिती महाराष्ट्र मंडळ मलेशिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B8-2/?vpage=2", "date_download": "2021-08-01T23:21:05Z", "digest": "sha1:4MCUJWZCF4TAF7RRK4R2Z2T4G4MFFTRI", "length": 6499, "nlines": 108, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कडधान्याचे पॅटिस – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nMarch 20, 2017 संजीव वेलणकर नाश्त्याचे पदार्थ, मराठमोळे पदार्थ\nसाहित्य :- एक वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, मसूर, चवळी आवडीनुसार), सहा उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचे साहित्य, मीठ, साखर, लिंबूरस चवीनुसार, तेल.\nसारणाची कृती :- कडधान्ये वाफवून घ्या. फोडणी करून त्यात कांदा परता. त्यामध्ये मीठ, साखर, कडधान्ये घालून परतून घ्या. वाफ आली, की कडधान्ये गॅसवरून खाली उतरवून थोडी ठेचून घ्या. लिंबू पिळा.\nपारीची कृती :- उकडलेल्या बटाट्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर व थोडे मीठ घालून मळा आणि गोळा तयार करा. या मिश्रणातून छोटा भाग घेऊन पारी तयार करा. त्यामध्ये उसळ भरा. पारीचे तोंड बंद करून तळहातावर दाबून तिला चपटा गोल आकार द्या. वर तांदळाचे पीठ भुरभुरून तळा व गरमागरम सर्व्ह करा.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/kKnscJ.html", "date_download": "2021-08-01T23:41:51Z", "digest": "sha1:ZY3CT4ZLHOYYHXUQSU6ENWPBKDQULAQN", "length": 10696, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वाघवळीवाडा बुद्धलेणी प्रकरणी भदंत शिलबोधी यांच्या लढ्याची दखल", "raw_content": "\nHomeवाघवळीवाडा बुद्धलेणी प्रकरणी भदंत शिलबोधी यांच्या लढ्याची दखल\nवाघवळीवाडा बुद्धलेणी प्रकरणी भदंत शिलबोधी यांच्या लढ्याची दखल\nव���घवळीवाडा बुद्धलेणी प्रकरणी भदंत शिलबोधी यांच्या लढ्याची दखल\nयेथील उलवे परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून वाघवळीवाडा बुद्धलेणी च्या संवर्धन व पुनर्वसनाचा प्रश्न पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटनेने उचलला आहे, भदंत शिलबोधी यांच्या नेतृत्वात संविधानिक लढा उभारला असून या लढ्याला घवघवीत यश मिळत आहे. भदंत शिलबोधी यांनी लेणीचे जतन नाही केले तर भारतासह जगातील भिक्खू संघ आंदोलनात उभारतील आणि जागतिक प्रश्न निर्माण होईल असा जाहीररित्या इशारा दिला.\nआंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माणअंतर्गत येथिल गावचे पुनर्वसन करण्यात येत आहे, प्राचीन व ऐतिहासिक लेणी मध्ये स्थानिक गावकऱ्यांनी केरुमाता देवीची प्रतिष्ठापना केली. या लेणीचे जतन व संवर्धन केले आहे, सिडको प्रशासनाने केरुमाता देवीचे पुनर्वसन केले मात्र लेणीचे विद्रुपीकरण करून त्यावर माती टाकून लेणीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आहे, सदर घटनेची चाहूल पँथर योद्धा वीरेंद्र लगाडे यांना लागली असता पँथर डॉ राजन माक्निकर यांना माहिती दिली आणि पँथर योद्धा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिलबोधी यांच्या नेतृत्वाखाली लेणी बचाव आंदोलनास सुरुवात केली,\nOBC नेते राजाराम पाटील मागील ४ वर्षांपासून पुनर्वसन आंदोलन करत असून लेणी बचावासाठी प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय समाजसेवी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. नवी मुंबई रिपाई नेते महेश खरे यांनी प्रकरणाचे महत्व जाणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लेणी संवर्धनासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यास भाग पाडले. कोणत्याही परिस्थितीत लेणीचे संवर्धन व पुनर्वसन करण्यात येईल, लेणी अवशेषांचे जतन करून बौद्ध स्तूप उभारण्यात येईल या बद्दल पुरातत्व खाते आणि मुख्यमंत्यांना पत्र पाठवेन अशी प्रसारमध्यांना पुढे बोलतांना आठवले यांनी ग्वाही दिली. यावेळी पँथर श्रावण गायकवाड, पँथर डॉ राजन माकणीकर, वीरेंद्र लगाडे, OBC नेते राजाराम पाटील, पनवेल उपमहापौर जगदीश गायकवाड, सुरेश बारशिंग, रिपाई नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, आदी अनेक मान्यवर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.\nपुज्य भदंत व त्यांच्या टीमने घेतलेल्या लेणी बचाव आंदोलनाच्या आंदोलनात संविधानतज्ञ सुरेश माने, ना. राम��ास आठवले यांच्या आगमनाने आंदोलनाला एक सकारात्मक दिशा लाभली असून असंख्य राजीकय पक्ष प्रमुखांनी आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले आहे. रिपाई डेमोक्रॅटिकचे युवाध्यक्ष कनिष्क कांबळे, रिपाई (खरात) राजाराम खरात यांनी आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगून लवकरच भेट देणार असल्याचे दूरध्वनीहून सांगितले. सदर देणीच्या संवर्धन व आंदोलनास भारतातील इतिहासप्रेमी, लेणी अभ्यासक व अनुयायांनी सहभागी व्हावे असे आवाहन भदंत शिलबोधी यांनी केले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/svehyP.html", "date_download": "2021-08-02T00:51:53Z", "digest": "sha1:FLDLCMCB3OBBH6DY3ZOOUX7LMZCL6MXQ", "length": 10580, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकानांसह मॉल्सना ५ ते ७ पर्यंत उघडण्यास परवानगी", "raw_content": "\nHomeमिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकानांसह मॉल्सना ५ ते ७ पर्यंत उघडण्यास परवानगी\nमिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकानांसह मॉल्सना ५ ते ७ पर्यंत उघडण्यास परवानगी\nमिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबई���ील सर्व दुकानांसह मॉल्सना ५ ते ७ पर्यंत उघडण्यास परवानगी\nमिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकांनाना 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे दुकाने उघडण्याची वेळ यापूर्वी कमी होती. यासोबतच ऑड इव्हन तत्त्वावर ही दुकाने उघडली जात होती. पण, आता 5 ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकाने खुली राहतील. दारुची दुकानही सुरू केली जाणार आहे. त्यानुसार काऊंटरवर दारू मिळेल. यादरम्यान सर्व गाईडलाईन्सचे पालन करणे गरजेचे आहे. दुकानांसोबतच 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सलाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मुंबई महापालिकेने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.\nयानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू ठेवता येतील. परंतू, यावेळी मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्तरॉ बंदच राहतील. परंतू, होम डिलीव्हरी सुरू ठेवता येईल. मद्य घरपोच देता येण्याची सुविधाही देण्यात आलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या. या अंतर्गत काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्ट २०२० पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली. तसंच खेळाडूंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्टपासून संमती देण्यात आली आहे.\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग हा मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे. शिवाय रुग्णसंख्या वाढीचा कालावधीही वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढण्याच्या वेगात लक्षणीय घट आल्यामुळं हे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नाना आलेलं यश असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांच्या पार गेला आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दिनांक 28 जुलै 2020 रोजी एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2021-08-02T00:09:56Z", "digest": "sha1:XFVY3MVUJB3NANLWHDW733QNIWP4UJNE", "length": 5057, "nlines": 49, "source_domain": "jaihindbks.com", "title": "महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम १९७६ – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम १९७६\nशिक्षणसंस्थांवर प्रशासक नेमण्याबाबत कायदे व नियम यांची सविस्तर माहिती\nमहाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम १९७६ मधील तरतुदींसहित- प्रशासकाचे अधिकार, कार्ये, शाळा व महाविद्यालय यांचे प्रशासन हाती घेणे याबाबत सविस्तर माहिती\nTagged अल्पसंख्यांक शाळा प्रशासक, प्रशासक नेमणे, महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम १९७६, महाविद्यालय प्रशासक नेमणे, शाळांवर प्रशासक नेमणे, शिक्षण संचालक प्रशासक, शैक्षणिक संस्था प्रशासक नेमणे, सल्लागार समिती, The Maharashtra Educational Institutions Management Act 1976 Marathi1 Comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nपुलिस के खिलाफ शिकायत कैसे करें- सर्वोच्च न्यायालय तथा पुलिस प्राधिकरण की जानकारी\nसामाजिक बहिष्कार अथवा जात पंचायतद्वारे वाळीत टाकणे यांस बंदी व प्रतिबंध कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/benefits-of-drinking-tulsi-water-in-morning", "date_download": "2021-08-02T00:01:22Z", "digest": "sha1:BGUM2TQPOOHW52J7KVBGOG3IH62QVFKO", "length": 4003, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nWater benefits : दिवसातील कोणत्या वेळी व किती पाणी प्यावे वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय जाणून घ्या यामागील सत्य\nWeight Loss : ९० टक्के लोक वेट लॉससाठी करतात ‘या’ पाण्याचे सेवन, न्युट्रिशनिस्टकडून जाणून घ्या ही पद्धत योग्य आहे की अयोग्य\nतुळशीची पाने चावून खाण्यापेक्षा ‘या’ पद्धतीने खा, होतील अधिक आरोग्यवर्धक लाभ\n मग दुधाच्या चहापेक्षा प्या 'या' फॅट बर्निंग पदार्थाचा चहा\nWeight Loss कंबर शे��मध्ये आणण्यासाठी व वजन घटवण्यासाठी असे काम करतो स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ\nओवा व बडिशेपच्या पाण्यापासून कमी करा प्रेग्नेंसी बेली फॅट, अंतर्गत अवयवही होतील साफ\nवजन व पोट करायचं आहे कमी मग फॉलो करा ‘हे’ ५ नियम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2014/08/23/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2021-08-01T23:20:14Z", "digest": "sha1:FNMXJLCP2OCLHXBGKF7VHDVKUL7KN36L", "length": 11326, "nlines": 149, "source_domain": "shecooksathome.com", "title": "लाल भोपळ्याचे घारगे – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nश्रावणात शाकाहारी पदार्थांवर भर असतो. त्यातही श्रावणापासून पुढे दिवाळीपर्यंत सतत सण सुरू असतात. आता आपण काही सणांची कर्मकांडं करत नसलो तरी घरात त्यानिमित्तानं गोडधोड होतच असतं. परत त्या त्या सणाला त्या त्या सणाचे पारंपरिक पदार्थ करण्यावर माझा भर असतो कारण त्यामुळेच पारंपरिक खाद्यसंस्कृती जपली जाते असं मला वाटतं.\nमाझी मैत्रीण विद्या स्वामिनाथन हिनं लाल भोपळ्यांच्या घारग्यांची रेसिपी विचारली होती. खरं सांगायचं तर मी घारगे बरेचदा खाल्ले होते पण कधी केले नव्हते. कारण मुळात मला गोड पदार्थ फारसे करता येत नाहीत आम्ही कॉलनीतल्या मैत्रिणी महिन्यातनं एकदा एकत्र जेवतो. अशाच एका जेवणाला माझ्या सिनियर मैत्रीण उमा भणगे यांनी लाल भोपळ्याचे अतिशय सुंदर घारगे आणले होते, ते मला आठवलं. मग मी त्यांना ही रेसिपी विचारली आणि घारगे करून बघितले. त्यांनी सांगितलेल्या रेसिपीनं घारगे उत्तम झाले. म्हणून आज मी ही रेसिपी शेअर करतेय.\nघारग्यांची ही रेसिपी कोकणातली आहे. देशावर लाल भोपळा कुकरला शिजवून त्यात गूळ-वेलची घालून, त्यात कणीक घालून घारगे करतात. पण कोकणातल्या या रेसिपीमध्ये मेथी दाणे, जिरंही घालतात, त्यामुळे घारग्यांना मस्त वेगळा स्वाद येतो. मग तुम्हीही करून बघा आणि नक्की कळवा.\nसाहित्य: 3 वाट्या लाल भोपळ्याचा किस, 1 वाटी गूळ, दीड टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून मेथी दाणे, 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं, पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून मीठ, घारग्याच्या तयार मिश्रणात बसेल तितकी कणीक-तांदळाचं पीठ (साधारणपणे दीड वाटी कणीक असेल तर पाऊण वाटी तांदळाचं पीठ, म्हणजेच कणकेच्या अर्धं तांदळाचं पीठ), खसखस, तळण्यासाठी तेल/ तूप\n1) प्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात भोपळ्याचा किस घाला. ���िस चांगला वाफवून घ्या.\n2) किस अगदी मऊ शिजला की त्यात गूळ घाला. गूळ विरघळू द्या. मिश्रणाला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. त्यात मीठ घाला.\n3) ओलं खोबरं, जिरं, मेथी दाणे आणि हळद मिक्सरमधे अगदी बारीक वाटा. मऊ पेस्ट झाली पाहिजे.\n4) हे वाटण कोमट झालेल्या भोपळ्याच्या मिश्रणात घाला. नीट मिसळून मिश्रण थंड होऊ द्या.\n5) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मावेल तितकं तांदळाचं पीठ आणि कणीक घाला. हे प्रमाण आपल्या अंदाजानंच घ्यावं लागेल. पण साधारणपणे कणकेच्या अर्धं तांदळाचं पीठ असावं.\n6) पुरीला भिजवतो तितपत घट्ट पीठ भिजवावं. पाणी वापरू नये.\n7) पोळपाटावर खसखस पसरून घ्या. पुरीला घेतो एवढा उंडा घेऊन तो अनारशाप्रमाणे खसखशीवर थापा किंवा लाटून घ्या.\n8) कढईत तेल गरम करून घारगे लाल रंगावर तळून घ्या.\nकढईत शिजणारं भोपळा-गुळाचं मिश्रण\nशिजवलेल्या भोपळा-गुळात वाटण मिसळा\nखसखस लावून लाटा किंवा थापा\nघारगा खसखशीच्या बाजुनं तळायला टाका\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/inside-story-know-history-and-invention-bikini-read-interesting-facts-311312", "date_download": "2021-08-01T23:47:38Z", "digest": "sha1:J5O7N3ZJZ7FDJODFMJKW236UPKVSBPFF", "length": 10766, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मादक सौंदर्याची व्याख्या सांगणारी 'बिकिनी' अशी आली जन्माला..", "raw_content": "\nदुसऱ्या महायुद्धामुळे सगळीकडे महागाई प्रचंड वाढली. अनुषंगाने कापड प्रचंड महाग झालं. कापड महाग झाल्याने सरकारकडून कमीत कमी कापड वापरण्याचा फतवा निघाला\nमादक सौंदर्याची व्याख्या सांगणारी 'बिकिनी' अशी आली जन्माला..\nखरंतर इ.स.पूर्व ५६०० मध्येच बिकिनी शैलीतील महिलांच्या कपड्यांचे पुरावे सापडले आहेत. रोमन कालखंडात काही महिलांनी बिकिनी सारखे कपडे परिधान केल्याची काही उदाहरणं इतिहासात पाहायला मिळतात. त्यावेळेस होणाऱ्या काही खास एथलेटिक इव्हेंटमध्ये महिलांनी असे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळतं. मात्र 'बिकिनी' फॅशन ही सर्वार्थाने नावारुपाला आली किंवा उदयास आली ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात.\nत्याचं झालं असं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत सन बाथची फॅशन आली होती. अमेरिका विचारांन��� आता जेवढा पुढारलेला देश आहे, साहजिकच तेंव्हा तेवढा पुढारलेला नव्हता. अशातही अमेरिकेत त्यावेळी महिलांना सनबाथ घेण्याची परवानगी होती. पण त्यासाठी अट मात्र एकच, ती म्हणजे महिलांनी गळ्यापासून ते गुडघ्यापर्यंत खाली डाऊन एक गाऊन परिधान करायचा आणि मगच सनबाथ घ्यायचा.\nमोठी बातमी - आता केवळ १ हजार ते ३ हजार रुपयांत मिळणार भाड्याचं घर...\nअमेरिकेत या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचे वारे होते. पाहता पाहता दुसरं महायुद्ध सुरु झालं. दुसऱ्या महायुद्धामुळे सगळीकडे महागाई प्रचंड वाढली. अनुषंगाने कापड प्रचंड महाग झालं. कापड महाग झाल्याने सरकारकडून कमीत कमी कापड वापरण्याचा फतवा निघाला. दरम्यान समाजात सनबाथची फॅशन होतीच. महिलांचा सनबाथ गाऊन जास्त कापड खातो, म्हणून महिलांकडून सनबाथसाठी वापरण्यात येणाऱ्या गाऊनच्या उत्पादनावर सरकारने बंदी आणली. बंदी आणताना सरकारकडून सांगण्यात आलं की, \"सनबाथसाठी वापरला जाणारा गाऊन हा कमीत कमी कपड्यात बनवा\" आणि अशातच जन्म झाला बिकिनीचा.\nयाच पार्श्वभूमीवर रुई लेअर्द व्यक्तीने 'टू पीस' स्विम सूट म्हणजेच बिकनीचा शोध लावला. अमेरिकेने त्यावेळी बिकनी अटोल या जागेवर न्युक्लिअर मिसाईलची यशस्वी चाचणी केली होती. अमेरिकेने केलेली ही एक क्रांतिकारी चाचणी होती. याच धर्तीवर रुई यालादेखील त्याने लावलेला नव्या सनबाथच्या 'टू पीस' स्वीमसूटचा शोध हा प्रचंड क्रांतिकारी असल्याचं वाटत होतं आणि म्हणूनच ज्या ठिकाणी न्युक्लिअर मिसाईलची यशस्वी चाचणी केली गेली त्या जागेच्या नावावर रुई याने आपल्या आविष्काराचं नाव ठेवलं 'बिकिनी' आणि अशी जन्माला आली 'बिकिनी'.\nमोठी बातमी - कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...\nबिकिनीचा शोध लावल्यानंतर ती सर्वांपर्यंत पोहचविणं मोठं चॅलेंज रुई समोर होतं. त्याने अनेकांना याबद्दल जाहिरात करण्यास विचारणा केली. मात्र बिकिनीची साईझ पाहून कुणीही त्याची जाहिरात करण्यास धजावत नव्हतं. अशात रुई याच्या मदतीला आली ती म्हणजे मिशेलाईन. मिशेलाईन ही त्याकाळची न्यूड आर्टिस्ट होती, मिशेलाईनने बिकिनी घालून जाहिरात केली आणि ती प्रचंड हिट देखील झाली.\nदरम्यानच्या काळात बिकिनीकडे चुकीच्या पद्दतीने देखील पहिलं गेलं. बिकिनी परिधान केलेल्या महिलांमध्ये मादकताच जास्त दि���ते असे अनेक आरोप झालेत. आणि म्हणूनच महिला बिकिनी घालण्यास फारशा धजावत नव्हत्या. अशात बिकिनीचा खप वाढावा म्हणून बिकिनी विकण्यासाठी वापरण्यात येणारी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य आणि मुक्तपणाच प्रतिक म्हणून बिकनीची जाहिरातबाजी केली गेली आणि त्यानंतर महिलांनी देखील बिकिनीला याच नोटवर आपलंस केलं आणि बिकीनीचा वापर करण्यास सुरवात केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/accused-in-the-rape-case-admitted-the-crime-by-texting-the-victim-after-8-years-mhkp-554830.html", "date_download": "2021-08-02T00:05:19Z", "digest": "sha1:7RK47VBWIMZGAXL7NWRX3KQ332AQODQI", "length": 7368, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बलात्काराच्या घटनेनंतर 8 वर्षांनी आरोपीनं केला पीडितेला मेसेज, मजकूर पाहून हादरली तरुणी– News18 Lokmat", "raw_content": "\nबलात्काराच्या घटनेनंतर 8 वर्षांनी आरोपीनं केला पीडितेला मेसेज, मजकूर पाहून हादरली तरुणी\n23 वर्षीय शॉनॉन नावाची तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. मात्र, अनेक दिवसांनी आपलं फेसबुक अकाऊंट (Facebook Account) उघडल्यानंतर तिला भलतंच काही दिसलं.\n23 वर्षीय शॉनॉन नावाची तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. मात्र, अनेक दिवसांनी आपलं फेसबुक अकाऊंट (Facebook Account) उघडल्यानंतर तिला भलतंच काही दिसलं.\nवॉशिंग्टन 23 मे : बलात्कारासारख्या (Rape) गंभीर घटना अनेकदा आपल्या कानावर येत असतात. मात्र, बलात्कार प्रकरणातील एखादा आरोपी अचानक अनेक वर्षांनी पीडितेला मेसेज (Message) करुन आपला गुन्हा मान्य करतो, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का मात्र, अशी एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. या घटनेत 23 वर्षीय शॉनॉन नावाची तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. मात्र, अनेक दिवसांनी आपलं फेसबुक अकाऊंट (Facebook Account) उघडल्यानंतर तिला भलतंच काही दिसलं. फेसबुकवर आलेला एक मेसेज पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या मेसेजमध्ये लिहिलं होतं, की मी तुझ्यावर बलात्कार केला होता. जर तुझ्याकडे वेळ असेल तर मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तुझा आवाज ऐकायचा आहे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल. मेसेज वाचल्यानंतर शॉनॉनला समजलं, की हा तोच आरोपी आहे, ज्यानं 2013 मध्ये एका पार्टीत तिचा पाठलाग केला होता. यानंतर तो तिच्या मागे हॉस्टेलपर्यंत गेला होता आणि तिच्यावर बलात्कार केला. अचानक ���ठ वर्षांनंतर त्यानं सोशल मीडियावर आपला गुन्हा मान्य केला. बलात्काराच्या या घटनेनंतर शॉनॉननं पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून तिला फार काही मदत मिळाली नाही. आरोपीनं फेसबुकवर केलेल्या मेसेजमुळे आतातरी आपल्याला न्याय मिळेल, असं शॉनॉनला वाटतं. याचसाठी ती आपल्या वकिलांनी भेटली आणि तिनं याबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली. शॉनॉनचं म्हणणं आहे, की याविरोधात ती लढाई लढणार आणि आरोपीला याची शिक्षा भोगावीच लागणार. तिनं सांगितलं, की मागील वर्षीच पोलिसांनी हे प्रकरण बंद केलं होतं. शॉनॉन म्हणाली, अमेरिकेसारख्या देशात बलात्काराच्या खूप कमी घटनांची तक्रार पोलिसांत दाखल केली जाते. हा एक असा गुन्हा आहे, ज्यामुळे मुलीला प्रचंड त्रास होतो. मात्र, मला आशा आहे की यावेळी मला नक्की न्याय मिळेल.\nबलात्काराच्या घटनेनंतर 8 वर्षांनी आरोपीनं केला पीडितेला मेसेज, मजकूर पाहून हादरली तरुणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/live-update-maharashtra-legislature-assembly-and-council-two-days-monsoon-session-2021", "date_download": "2021-08-02T00:19:24Z", "digest": "sha1:FNRHBRFFU6U3JNX7JTKN5F34AOAJQOT6", "length": 2922, "nlines": 35, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Live Update : पावसाळी अधिवेशन सुरु", "raw_content": "\nराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार असून आज ५ आणि उद्या ६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे.\nराज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही - सुधीर मुनगंटीवार\nस्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या - सुधीर मुनगंटीवार\nसरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं - देवेंद्र फडणवीस\nOBC च्या आरक्षणाचा इम्पेरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा - देवेंद्र फडणवीस\nसभागृहाचं कामकाज सुरु होताच सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही असं सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला.\nराज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही - सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/annadhanyachya-lagwadila-have-pradhanya/?vpage=73", "date_download": "2021-08-01T23:22:30Z", "digest": "sha1:PB2Z33ZRKAQCSYTHIRI22LBA5HHQJR6Z", "length": 24423, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अन्नधान्याच्या लागवडीला हवे प्राधान्य – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeकृषी-शेतीअन्नधान्याच्या लागवडीला हवे प्राधान्य\nअन्नधान्याच्या लागवडीला हवे प्राधान्य\nNovember 22, 2010 via - अद्वैत फिचर्स कृषी-शेती\nराज्यात आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, यावेळी ज्वारीचे उत्पादन घटण्याचे संकेत आहेत. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ अपेक्षित असताना पहायला मिळणारी घट चिंताजनक आहे, याचा शेतकर्‍यांनी विचार करायला हवा. त्यामुळे पर्यायी पिकांची लागवड करताना अन्नधान्याच्या लागवडीलाही महत्त्व द्यायला हवे आहे.\nया वर्षी पाऊस परतला असे म्हणता-म्हणता काही भागात त्याने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्याच पण काही ठिकाणी पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला. विशेषत: कोकणात झालेल्या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देशापुढे अगोदरच अन्नधान्याच्या उत्पादनवाढीचे आव्हान उभे असताना या नव्या समस्येची भर पडली. याचा परिणाम ���्हणून या वर्षी भाताचे उत्पादन घटणार हे उघड आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्य भागातील रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीचा विचार करायला हवा. वास्तविक आपल्याकडे खरिप आणि रब्बी हे दोन महत्त्वाचे हंगाम आहेत. त्यातही ज्वारी, गहू यासारखी अन्नधान्याची पिके रब्बी हंगामात घेतली जातात. त्यामुळे या हंगामाला वेगळे महत्त्व आहे.\nराज्यात यावेळी पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. तसेच मध्यंतरी थंडीही जाणवत होती. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांसाठी वाफसा मिळणे कठीण झाले. परिणामी, रब्बीच्या पेरण्या रखडल्या. आता पावसाने माघार घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या पेरण्यांना वेग आला. राज्यातील रब्बी हंगामातील पन्नास टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या. ज्वारी तसेच करडईच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून गहू आणि हरभर्‍याच्या पेरण्या वेगाने सुरू आहेत. एकूण पिकांच्या लागवडीचा विचार करता या रब्बी हंगामात राज्यातील ज्वारीच्या उत्पादनात घट होणार असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी गहू आणि हरभर्‍याच्या उत्पादनात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.\nज्वारी हे गरिबांचे अन्न. सर्वसाधारणपणे इतर अन्नधान्यांच्या किमतींच्या तुलनेत ज्वारीच्या किंमती बर्‍यापैकी कमी रहातात. त्यामुळे सर्वसामान्य स्थितीतील नागरिकांना ज्वारीची खरेदी करणे सहज शक्य होते. गव्हाचा वापर मात्र मध्यमवर्गीय तसेच उच्चवर्गीयांमध्ये होत असल्याचे दिसते. वास्तविक ज्वारीला आरोग्यदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. ज्वारी पचायला हलकी असते. शिवाय त्यात अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्वे आढळून येतात. त्यामुळे दिवसातील आहारात किमान एकदा भाकरीचा समावेश हवाच असे सांगितले जाते. ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्र सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना तर ‘ज्वारीचे कोठार’ असे संबोधले जाते. याचे कारण या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. ही ज्वारी राज्यातील इतर भागांप्रमाणेच अन्य राज्यांमधील बाजारपेठांमध्येही विक्रीसाठी पाठवली जाते. ज्वारीला देशाच्या विविध भागात मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. आता तर परदेशी नागरिकही ज्वारीची भाकरी आवडीने खाऊ लागले आहेत. त्यामुळे ज्वारीच्या निर्यातीस वाव मिळत आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणा���ी मागणी आणि मिळणारा चांगला भाव लक्षात घेता ज्वारीच्या लागवड क्षेत्रात आगामी काळात वाढ होणे अपेक्षित आहे.\nअसे असले तरी प्रत्यक्ष चित्र फारसे आशादायक नाही. ज्वारी हे कोरडवाहू क्षेत्रातील पीक समजले जाते. पण अलीकडे सिंचन क्षेत्रातील वाढीमुळे ओलिताखाली आलेल्या जमिनींचे क्षेत्र वाढले असल्याने कोरडवाहू क्षेत्रात घट झाली आहे. याचा परिणाम ज्वारीच्या लागवडीवर होत आहे. अधिक पाण्याची आवश्यक असणारी आणि चांगला भाव मिळवून देणारी पिके घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. उदाहरण द्यायचे तर गेल्या काही वर्षांत राज्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कमी परिश्रमात येणारे आणि अधिक भाव मिळवून देणारे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. याच कारणामुळे पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणचे शेतकरी उसाच्या लागवडीला प्राधान्यक्रम देताना दिसतात. याचा परिणाम म्हणून अन्य पिकांच्या लागवडक्षेत्रात घट होत आहे. देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्या मानाने अन्नधान्याचे उत्पादन वाढणे गरजेचे आहे. पण तसे होत नसल्यामुळे अन्नधान्याची आयात करणे भाग पडते. ही परिस्थिती पाहता एकेकाळी भारत जगातील अनेक देशांना अन्नधान्य पुरवत होता या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणे अशक्य होते.\nपरदेशातून आयात केल्या जाणार्‍या अन्नधान्याबाबत अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. एक तर हे अन्नधान्य अत्यंत चढ्या दराने आयात केले जाते. त्याची आपल्याकडील बाजारपेठेतील किंमत अधिक असते. असे अन्नधान्य खरेदी करणे गोरगरिबांच्याच नव्हे तर र्सामान्यांच्याही आवाक्यापलीकडचे ठरते. या पार्श्वभूमीवर वारंवार परदेशातून अन्नधान्य आयात करायची वेळ आल्यास गोरगरिबांनी खायचे काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्नधान्याच्या देशांतर्गत उत्पादनवाढीबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.\nबदलत्या काळानुरुप कमी कालावधीत येणारी आणि अधिक उत्पन्न मिळवून देणारी पिके घेणे भाग असले तरी पारंपरिक पिकांची लागवड तितकीच महत्त्वाची ठरते. शिवाय अलीकडे संकरित बियाण्यांबाबतही काही समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याचा विचार करता पिकांच्या परंपरागत वाणांचा वापर वाढायला हवा आहे. याचा विचार करता या रब्बी हंगामात ज्वारीच्या पारंपरिक जातीच्या वाणांच्या लागवडीवर शेतकर्‍यांनी लक्ष केंद्रीत करावे असे सुचवावेसे वाटते. राज्यात ज्वारी, हरभरा, गहू, करडई, सूर्यफुल या पिकांच्या तुलनेत अजूनही मक्याच्या लागवडीखालील क्षेत्रात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. राज्यात मक्याचे सरासरी क्षेत्र 71 हजार 800 हेक्टर इतके आहे तर ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्र 30 लाख 86 हजार 100 हेक्टर इतके आहे. बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये खरिप, भात पिकाची काढणी केल्यानंतर रब्बीचे पीक घेतले जाते.\nअशा परिस्थितीत नैसर्गिक वा अन्य कारणाने खरिपाच्या पिकांची काढणी लांबली तर रब्बीच्या पिकांची लागवडही लांबणीवर पडते. या वेळी काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. अवकाळी तसेच लांबलेल्या पावसाचा फटका जसा खरिपाच्या पिकांना बसला तसाच दुष्परिणाम थंडीचा कडाका वाढल्यास किंवा अन्य नैसर्गिक संकट उद्भवल्यास होणार आहे. तरिही ढोबळ मानाने पिकांच्या उत्पादनाचा अंदाज काढता येतो. सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात तर ही बाब सहजशक्य झाली आहे. दुर्दैवाने कृषी क्षेत्रातील अचूक अंदाजाबाबत हे तंत्रज्ञान फारसे वापरले जात नाही किंवा त्यातून समोर आलेले निष्कर्ष सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे पिकांचे उत्पादन, त्यांना असणारी मागणी, अपेक्षित भाव याचे गणित कोठेच जुळवता येत नाही. कृषी क्षेत्रातील दुरवस्थेचे हेसुध्दा एक कारण आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट क��म\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/chak-de-india-actress-sagrika-ghatge-and-indian-cricketer-zaheer-khan-tie-the-knot-17683", "date_download": "2021-08-02T00:38:50Z", "digest": "sha1:PAJNJXBZDAU2JOU5DHM7XX2SSAPZFXPS", "length": 8125, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Chak de! india actress sagrika ghatge and indian cricketer zaheer khan tie the knot | सागरिका आणि झहीर लग्नबेडीत अडकले!", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nसागरिका आणि झहीर लग्नबेडीत अडकले\nसागरिका आणि झहीर लग्नबेडीत अडकले\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nअभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान यांच्या प्रेमसंबंधाबद्दल सगळ्यांना समजल्यापासून त्यांचं लग्न कधी होणार याचीच सगळे वाट पाहत होते. आणि फायनली गुरुवारी सकाळी या दोघांचा नोंदणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. झहीरच्या ‘प्रोस्पोर्ट फिटनेस स्टुडिओ’ची व्यवसाय प्रमुख अंजना शर्माने काही तासांपूर्वीच झहीर-सागरिकाचा लग्नानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे\n२७ नोव्हेंबर म्हणजेच येत्या सोमवारी मुंबईतील ताज महाल पॅलेस अॅण्ड टॉवर येथे त्यांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा आणि रिसेप्शन पार पडणार आहे. सागरिका ने 'चक दे इंडिया' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 'फॉक्स', 'मिले ना मिले हम', 'रश' या सिनेमांमध्येही काम केलं. 'एका प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमात काम करून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. झहीर खान आणि सागरिका घटके यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चेनंतर त्यांच्या फॅन्सना दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. आता ती प्रतिक्षा संपली आहे.\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार\nरिंकू राजगुरुचा '२००' च���त्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दमदार टीझर प्रदर्शित\nअनुराग कश्यपची शॉर्ट फिल्म 'घोस्ट स्टोरीज' अडकली वादाच्या भोवऱ्यात\nशिल्पा शेट्टी, राज कुंद्राला सेबीकडून ३ लाखांचा दंड\nफी न भरल्यामुळे मुलीला क्लासमधून काढलं, अभिनेता जावेद हैदरचा आरोप\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post_381.html", "date_download": "2021-08-01T23:31:06Z", "digest": "sha1:2YKVJA6BXZWIAU26CADSJB43HSBEYJQH", "length": 8469, "nlines": 57, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "रायगडमध्ये रेमेडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळं अनेक रुग्णांवर दुष्परिणाम", "raw_content": "\nHomeरायगडमध्ये रेमेडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळं अनेक रुग्णांवर दुष्परिणाम\nरायगडमध्ये रेमेडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळं अनेक रुग्णांवर दुष्परिणाम\nगेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात रेमेडेसिविर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होताना दिसत आहे.कारण कोरोना रूग्णांच्या उपचारात रेमेडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरताना दिसून आलं होतं. मात्र, रायगडमध्ये घडलेल्या घटनेमुळं आता रेमेडेसिविरच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मागील काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमेडेसिविर इंजेक्शनबाबत एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आली आहे. रायगडमध्ये इंजेक्शनच्या वापरामुळं अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.\nरायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्शनच्या 500 बाॅटल पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 120 कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमेडेसिविर इंजेक्शन वापरण्यात आलं होतं. त्यापैकी 90 रुग्णांवर या इंजेक्शनचे दुष्परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सगळ्यांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणं दिसून आली होती. मोठ्या प्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्यानं अन्न आणि औषध प्रशासनानं आता संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमेडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याला दुजोरा दिला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ,रेमेडेसिविर इंजेक्शनमुळं कोरोनाच्या रुग्णांना खात्रीशीररित्या फायदा होईलच असं सांगता येत नाही, हे डॉक्टरांनी वेळोवेळी सांगूनही अनेकजण रेमेडेसिविरच्या वापरासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच राज्यात रेमेडेसिविर इंजेक्शनची मागणी अचानक वाढली आहे\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/amravati/maharashtra-congress-president-nana-patole-praised-yashomati-thakur/articleshow/83505276.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-08-01T23:29:52Z", "digest": "sha1:LKKY3XJNV64JCXJFI3YCRZGFLLOPYKVA", "length": 13110, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'...तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना जाब विचारायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत'\nनाना पटोले हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आगामी निवडणुकांसाठी त्यांनी पुन्हा पक्षाची मोट बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांवर एक नवीन जबाबदारी दिली आहे. (nana patole)\nनाना पटोले विदर्भ दौऱ्यावर\nयशोमती ठाकूर यांचं केलं कौतुक\nठाकूर यांच्या कामाचा केला उल्लेख\nअमरावतीः काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा रणरागिणी असा उल्लेख करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.\nनाना पटोले सध्या विदर्भ दौऱ्यावर असून मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. त्यावेळी त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांची कौतुक केलं आहे. तसंच, जनतेच्या प्रश्नासाठी त्या मुख्यमंत्र्यांच्या अंगावर धावून जायलाही पुढे-मागे पाहत नाही, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.\nवाचाः जलसमाधी मिळालेल्या त्या कारला १२ तासांनंतर बाहेर काढण्यात यश\n'यशोमती ठाकूर रणरागिणी आहेत. विधानसभेत मी त्यांना अनेक वर्ष पाहिलंय. लोकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रणरागिणी आहेत. वेळ आली तर तुमच्यासाठी त्या मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायलाही पुढे मागे पाहत नाही,' असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.\nवाचाः 'भाजपला एका वर्षात ७५० कोटींच्या देणग्या; शिवसेनेकडे लोकांची श्रीमंती'\n'आपला उमेदवार यापूर्वीपेक्षा अधिक मतांनी निवडून आला पाहिजे आणि ते काम आपल्याला करायचं आहे. मला महाराष्ट्रभर हा पॅटर्न लागू करायचा आहे. महिनाभरात हा पॅटर्न लागू करण्याचा विचार करतोय. मला अपेक्षा आहे की तिवसा मतदारसंघाचा पॅटर्नच राज्यभर लागू होणार आणि त्यासाठी तुमचा सहभाग हवा,' असं आवाहन नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.\n'राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग हा फक्त मोझरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करू. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल,' असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.\nवाचाःअजित पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली; शा��ू महाराज म्हणतात...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअमरावतीमधील सोयाबीन चोरीचे गूढ उकलले; तपासात धक्कादायक खुलासा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव; PM मोदी म्हणाले, 'सिंधू भारताचा गर्व आहे'\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nयवतमाळ मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईवर केला अत्याचार; महिलेनं केला जीवन संपवण्याचा प्रयत्न\nकोल्हापूर तिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला; 'या' कारणावरून झाला राडा\nजालना मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांची आक्रमक भूमिका\nLive टोकिओ ऑलिम्पिमधील भारतासाठीचा बेस्ट दिवस, सिंधूला कास्य तर हॉकी संघाने...\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\nदेश 'मोदी PM आहेत, पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता'\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/pune-municipal-corporation", "date_download": "2021-08-02T00:36:52Z", "digest": "sha1:U4HMUGYA7FC45DNEWXOZNIJ7UMX3KIAP", "length": 2502, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Pune municipal corporation", "raw_content": "\nपुण्यात सोमवारपासून रात्रीची संचारबंदी; काय सुरू, काय बंद\nपुणे मनपाच्या महिला अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे करोना लसीकरण\nपुणे महानगरपालिकेचा 'व्हॅक्सीन ऑन व्हिल्स' उपक्रम\nमुंबई उच्च न्यायालयात पुणे मनपाचे पितळ उघड\nअव्वाच्या सव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना पुणे महापालिकेचा चाप\nमहात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावा\nपुणे महापालिकेत भाजपचे १९ नगरसेवक बंड करणार\n‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/21/registration-of-dog-breeding-and-marketing-center-with-maharashtra-animal-welfare-board-is-mandatory-mumbai-city-collector/", "date_download": "2021-08-02T00:26:31Z", "digest": "sha1:AJALFVMZYQBN3S7AT4QBAPJ7U4SOA33G", "length": 7013, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक - मुंबई शहर जिल्हाधिकारी - Majha Paper", "raw_content": "\nश्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक – मुंबई शहर जिल्हाधिकारी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / पाळीव प्राणी, महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, मुंबई शहर जिल्हाधिकारी, श्वान प्रजनन / July 21, 2021 July 21, 2021\nमुंबई : मुंबईतील श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. यापुढे कोणतेही पाळीव प्राणी दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु ठेवता येणार नसल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा मुंबई शहर प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे अध्यक्ष यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.\nसर्व पाळीव प्राणी दुकान व श्वान प्रजनन व विपणन केंद्र चालवू इच्छिणाऱ्या व्यक्तीस आवाहन करण्यात येत की, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ व पाळीव प्राणी दुकानांची व श्वान प्रजनन व विपणन नियम २०१७ अन्वये श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.\nआपण आपल्या दुकान केंद्राची नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज Maharashtra state Animal Welfare Board यांच्या नावे रुपये ५०००/- (अक्षरी-पाच हजार रुपये मात्र ) च्या धनाकर्षासह ( Demand Draft) महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळ, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर औंध, पुणे. 67 या पत्यावर दाखल करावा. हा अर्ज पशुसंवर्धन विभाग मह��राष्ट्र राज्य यांच्या खालील संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्हाधिकारी, मुंबई शहर तथा अध्यक्ष, प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी मुंबई शहर यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/the-truck-crushed-20-workers-sleeping-on-the-sidewalk-killing-13-incident-at-kosamba-in-surat-news-and-updates-128139292.html", "date_download": "2021-08-02T00:38:32Z", "digest": "sha1:CBDKFUPHCAL43N7OYY6PQNIUXJ2PDQCD", "length": 7020, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The truck crushed 20 workers sleeping on the sidewalk, killing 13; Incident at Kosamba in Surat news and Updates | डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 20 मजुरांना चिरडले, 15 जणांचा मृत्यू; सुरतच्या कोसांबा येथील घटना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nझोपेत काळाचा घाला:डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 20 मजुरांना चिरडले, 15 जणांचा मृत्यू; सुरतच्या कोसांबा येथील घटना\nऊसाच्या ट्रॅक्टरला धडकल्यानंतर डंपर अनियंत्रित झाला आणि फुटपाथवर गेला\nगुजरातच्या सुरतमध्ये मोठा अपघात घडला आहे. कोसांबामध्ये एका डंपरने 20 जणांना चिरडले. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, सर्व मजूर होते आणि राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील रहिवासी होते.\nया अपघातात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून यात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका लहान मुलीचाही रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डम्पर चालक दारूचा नशेत असल्याची पोलिसांना शंका व्यक्त केली आहे. यासंदर्भात मेडीकल अहवाल आल्यावर कळले. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा छडा पडलेला आहे. या अपघातात मातापित्या मृत्यू झाला आहे तर त्यांची सहा महिन्याची चिमुकली वाचली आहे.\nमृतांमधील राकेश रूपचंद घटनास्थळापासून जवळच असलेल्या एका दुकानात काम करत होता. तो दररोज दुकानाजवळील एका केबिनमध्ये झोपायचा. मात्र सोमवारी केबिनऐवजी तो मजुरांसोबत फुटपाथवर झोपला आणि त्याच्यावर काळाने घाला घातला. डंपरच्या धडकेत 4-5 दुकानांचे शेड देखील तुटले आहेत.\nऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व डम्परचा अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अतिशय वेगात डम्परने ट्रॅक्टर धडक दिल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला जाऊन तो डम्पर झोपलेल्या मजूरांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मजूरीची काम करत असून सर्वच जण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.\nट्रॅक्टरला धडकल्यानंतर ट्रक अनियंत्रित झाला\nपोलिसांनी सांगितले की, डंपरची ऊसाच्या ट्रॅक्टरसोबत धडक झाली. यामध्ये डंपर चालकाचा ताबा सुटल्यामुळे डंबर फूटपाथवर आला, आणि फूटपाथवर झोपलेली 18 लोक चिरडली गेली.\nमोदींनी व्यक्त केला शोक, मदतीची केली घोषणा\n“सुरतमध्ये ट्रकच्या अपघातामुळे जीवितहानी झाल्याची घटना दुःखदायक आहे. माझे विचार शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत. सूरत येथे झालेल्या अपघातामुळे बळी पडलेल्यांपैकी प्रत्येकाला पुढील पीएमएनआरएफकडून 2 लाख रु. (पीएमएनआरएफ कडून) देण्यात येईल आणि जखमींना 50,000 रु. देण्यात येतील\", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cm-uddhav-thackeray-expressed-fears-about-the-third-wave-of-corona-orders-given-to-districts-mhs-569837.html", "date_download": "2021-08-02T00:46:16Z", "digest": "sha1:TZHQEY4PQEN5Q7RDDWUO3JCGYDLQOGWZ", "length": 11220, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'घाईघाईने व्यवहार खुले करू नका', मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मोठी भीती!– News18 Lokmat", "raw_content": "\n'घाईघाईने व्यवहार खुले करू नका', मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मोठी भीती\nराज्यातील 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे\nराज्यातील 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे\nमुंबई, 24 जून: कोरोनाची (corona) लाट ओसरली असल्यामुळे सर्वत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण, तिसऱ्या लाटेची (third wave of corona) भीती वर्तवली जात आहे. 'निर्बंध हटवल्यामुळे नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे घाईघाईने व्यवहार खुले करू नका' अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिल्या आहे. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हाईस कॉन्फरन्स प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती. 'त्या' कारवाईमुळे मुंबई पालिका मालामाल, तिजोरीत भरगच्च रक्कम 'दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. घाईघाईने व्यवहार खुले करू नका 'दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका' असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात चालले आहे ते सरकार आहे की सर्कस फडणवीसांचा सवाल 'विशेषतः दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्य���च ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा' असे आदेशही त्यांनी दिले. 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज राज्यातील 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसंच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल तसेच या जिल्ह्याना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील. ‘या’ कारणाने मोडलं होतं अभिषेक- करिश्माचं ठरलेलं लग्न; या जोडीची आजही होते चर्चा तर, टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक आणि डॉ शशांक जोशी यांनी सांगितले की, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत.' याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.\n'घाईघाईने व्यवहार खुले करू नका', मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मोठी भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_78.html", "date_download": "2021-08-02T00:52:23Z", "digest": "sha1:U4WM3OJ54HPSH5D6SIWZOH25VS6XBMK4", "length": 11317, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "जय जय महाराष्ट्र माझा गीताचे बहु बोलींचे मराठीतील ई-पुस्तक प्रकाशित", "raw_content": "\nHomeजय जय महाराष्ट्र माझा गीताचे बहु बोलींचे मराठीतील ई-पुस्तक प्रकाशित\nजय जय महाराष्ट्र माझा गीताचे बहु बोलींचे मराठीतील ई-पुस्तक प्रकाशित\nमाझी मायबोली व्हाट्सएप समूहाने केले जय जय महाराष्ट्र माझा- या गीताचे बहु बोलींचे मराठीतील ई-पुस्तक प्रकाशित\n१ मे महाराष्ट्र दिन , या दिवशी १९६० रोजी अखंड महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे गुणगान गाणारे गीत “ जय जय महाराष्ट्र माझा ” कवी राजा नीलकंठ बढे यांनी रचले, या गीताचे महाराष्ट्रातील बोलल्या जाणाऱ्या विविध बोलींमध्ये सर्वप्रथम अनुवाद होत आहे. हि इतिहासात नोंदवण्यासारखी बाब आहे. माझी मायबोली या व्हाट्सएपच समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचे गौरव करणारे गीत \" जय जय महाराष्ट्र माझा\" या गीताचे बहु बोलींचे मराठीतील ई- पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या ई- पुस्तकाचे स्वागत महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रीय जनता नक्की करतील. -\n“ माय बोलीतील शब्दात संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचे अर्थ असतात. माय बोली आणि प्रादेशिक बोली ह्या तेथील राज्य भाषेच्या आधार असतात थोडक्यात यांत शब्दांच्या नवनिर्मितीची उपज असते, जर या माय बोली आणि प्रादेशिक बोली नष्ट झाल्या तर राज्य भाषेतील शब्द साठा कमी होऊन, शब्दांची मर्यादा घटतील म्हणून माय बोली आणि प्रादेशिक बोली महत्वाच्या आहेत. उदाहरण अर्थ - एके काळी मोटार सायकल गावो गावी नव्हती आणि त्यामुळे तिला काय म्हणतात हे माहित नव्हते म्हणून, एका गावातून रस्त्याने जात असणाऱ्या मोटार सायकलचा “ फट-फट-फट ” आवाज ऐकून या मोटार सायकलला नाव पडले “ फटफटी ” एक नवीन शब्द मराठी बोली भाषेला मिळाला. अशी अनेक उदाहरणे आहेत कि ज्यामुळे स्थानिक , प्रादेशिक , माय बोलींचे महत्व आहे. म्हणून माय बोलींचा अभ्यास त्यांच्या शब्दांचे बोलीसह संग्रह, संवर्धन करणे गरजेचे आहे.\n“ माझी मायबोली ” साधारण जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात निर्मिती झाली, तत्पूर्वी मराठी कवितांचे ऐराणी बोलीतील अनुवाद करण्याचे हौशी आनंदी छंद जोपासण्याचे कार्य नितीन खंडाळे (चाळीसगाव) गेली ३ वर्षापासून करत आहेत, सद्या व्हाट्सएप आणि फेसबुक च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध काना कोपऱ्यातील एकूण ३० च्या जवळपास माय बोलींचा समावेश या समूहात अनुवादकांच्या सहाय्यने झाला आहे. “ मानकरी ” बोली अशा माध्यामतून जोडली गेली, अशा अनेक माय बोली असतील ज्या लवकरच या समूहाला जोडल्या जातील असा विश्वास समूहाने व्यक्त केला. महाराष्ट्र दिनानिमित्त “ जय जय महाराष्ट्र माझा ” या गीताचा अशा विविध बोलींमधून अनुवाद केला आहे आणि तो ई- पुस्तक स्वरुपात प्रकाशित केला आहे. याच प्रकारे भविष्यात बालभारती मधील इयत्त १ ली ते १० वी पर्यंतच्या वर्गाच्या मराठी कवितांचे माय बोली मध्ये प्रायोगिक तत्वावर हौशी प्रयोग करण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातील मायबाप जनता नक्की या उपक्रमाचे स्वागत करतील अशी अपेक्षा देखील समूहाने व्यक्त केली.\n\"आमच्या समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र���तील शेवटच्या घटका मोजत असणारी, ज्या बोलीची आजपर्यंत कुठेही नोंद नसणारी “ मानकरी ” बोली जोडली गेली आहे याचा आनंद आहे. आणि अजूनही वेगवेगळ्या भागातील बोली भविष्यात जोडल्या जातील असा विश्वास आहे.”_ –( रोहिदास डगळे, सदस्य माझी मायबोली व्हाट्सएप समूह)\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/nitish-kumar-becomes-chief-minister-for-the-seventh-time-these-leaders-took-oath-with-them/", "date_download": "2021-08-01T22:35:35Z", "digest": "sha1:2ZKZHE2ZDENSKX5HEJGJLTWNIBJ6YONA", "length": 4468, "nlines": 90, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "मुख्यमंत्री नितीश कुमार समवेत 'या' नेत्यांनी घेतली बिहारच्या मंत्रिमंडळात शपथ... - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS मुख्यमंत्री नितीश कुमार समवेत ‘या’ नेत्यांनी घेतली बिहारच्या मंत्रिमंडळात शपथ…\nमुख्यमंत्री नितीश कुमार समवेत ‘या’ नेत्यांनी घेतली बिहारच्या मंत्रिमंडळात शपथ…\nबिहारचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी शपथ घेतली\nराज्यपाल फागु चौहान यांनी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली\nनितीशकुमार सलग सातव्या आणि सलग चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत\nनितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते\nया नेत्यांनी सुद्धा नितीशकुमार यांच्यासमवेत शपथ घेतली\nतारकिशोर प्रसाद- डिप्टी सीएम\nरेणु देवी- डिप्टी सीएम\nविजय कुमार चौधरी- मंत्री\nविजेंद्र प्रसाद यादव- मंत्री\nअमरेंद्र प्रताप सिंह- मंत्री\nPrevious articleरुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढली\nNext article“कोरोना लस 94.5 टक्के प्रभावशाली”; मॉडेर्ण INCची माहिती\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/parliament-adarsh-gram-yojana/", "date_download": "2021-08-01T23:26:31Z", "digest": "sha1:4PBQQKUGXFCILIE3ETWLGC563RWSHN3P", "length": 8397, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Parliament Adarsh Gram Yojana Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nकोणत्या कारणामुळं फ्लॉप झाली गावांचा कायापालट करणारी PM मोदींची महत्वकांक्षी योजना \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गावांच्या विकासासाठी सुरू केलेल्या योजनेचा फारसा परिणाम दिसून आला नाही, तसेच यातून कोणतेही महत्त्वाचे उद्दीष्टही पूर्ण झाले नाही. या योजनेच्या कामगिरीवर केलेल्या सर्वेक्षणानंतर…\nYashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nPune News | अण्णा भाऊंची शाहिरी म्हणजे तळपती तलवार –…\nState Bank Of India | SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट; पॅन…\nMaharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका \nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा ��ेईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nLalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव,…\nPune News | वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने 3 ऑगस्ट…\nLPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून…\nParambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ठाण्यात तिसरा FIR…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण\nPocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नाही, पॉक्सो कोर्टाचा निर्णय\nModi Government | मोदी सरकारने मोबाइल यूजर्ससाठी जारी केला अलर्ट, तात्काळ करा हे काम, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sunderlal-bahuguna-passed-away/", "date_download": "2021-08-02T00:08:42Z", "digest": "sha1:7ZOI3XFMOXABN7V6W5AGX5UCU776BHBK", "length": 8210, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Sunderlal Bahuguna passed away Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nज्येष्ठ पर्यावरणवादी, चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे ‘कोरोना’ने निधन\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जास्त आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये बाधित आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यातच आता…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nYashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार…\nLisa Haydon च्या मुलांना श���प द्यायला निघाला होता यूजर,…\nVacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त;…\nPocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम…\nPMRDA | पीएमआरडीएकडून विकासकामांसाठी 817.5 लक्ष रुपयांचा…\nMaharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nParambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ठाण्यात तिसरा FIR…\nSanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला,…\n मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे,…\nPune News | डीएसके प्रकरणाची एमपीआयडी न्यायालयातच सुनावणी व्हावी; बचाव…\nICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील जास्त पैसे; जाणून घ्या\nSahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | लोकजनशक्ती पक्षातर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\nPimpri Crime | कौटुंबिक वादातून पत्नीचा खून, पतीला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/pune/ganpati-imersion-pune-record-break-short-time/", "date_download": "2021-08-02T00:07:09Z", "digest": "sha1:MKCUYZDMXCEO2O22CE3YUOFVX4LA7IOT", "length": 20285, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "...म्हणून पुण्यातील विसर्जन मिरवणूक कमी वेळेत सुफळ संपूर्ण! - Marathi News | ganpati imersion of Pune in a record break short time! | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार १ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमनोरंजन: Milind Soman's Wife Post | Mirabai Chanu च्या विजयानंतर मिलिंद सोमणच्या बायकोने व्यक्त केला संताप\nमिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोन्वर यांनी Mirabai Chanu यांच्या विजयानंतर संताप व्यक्त केला आहे. ...\nमनोरंजन: Suyash Tilak Post | सुयश टिळकची ती पोस्ट चर्चेत | Lokmat Filmy\nसध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र पुरासारख्या भीषण परिस्थितीशी झुंज देत आहे..राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे मराठी कलाकारदेखील मदतकार्यात पुढे आले आहेत. मदतीसाठी जनजागृतीदेखील करत आहेत.... मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता सुयश टिळक देखील शक्य ती सर्व मदक करतान ...\nचला हवा येऊ द्याचा मंच म्हटल्यावर एकापेक्षा एक कॉमेडी असणार हे नक्कीच, अशीच काही धमाल सीन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, पहा हा सविस्तर व्हिडीओ - ...\nरितेश देशमुख आणि जेनेलिया हे गोड कपल कायम सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या फॅन्स साठी विविध गोष्टी शेअर करताना दिसतात...गेले काही दिवस मात्र त्यांचे धमाल रिल व्हिडिओज फारच लक्षवेधी ठरत आहेत...ह्यातच आता ह्या दोघांसोबत ह्या धमाल reels बनवण्याच्या ...\nPrajakta Maliच्या Prajaktaprabhaनिमित्त पुष्कर श्रोत्री यांची उपस्तीथी होती. यावेळी पुषकरने चा Pune Mumbai धमाल किस्सा मांडला, जाणून घ्या या सविस्तर मुलाखतीमधून - ...\nमनोरंजन: This Marathi actress Nauvari Look in London |लंडनच्या रस्त्यावर या मराठमोळ्या अभिनेत्रीचा नऊवारी साज\nअभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाड हिला ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिअॅलिटी शोमुळे बरीच लोकप्रियता मिळाली. कृतिका सोशल मिडियावरील तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोंमुळे बरीच चर्चेत असते. कृतिकाने सध्या आणखी एका फोटोशुटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत ...\nक्रिकेट: World Test Champiomship स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर सचिन काय म्हणाला\nजागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या पराभवाची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...\nक्रिकेट: २०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा कुठे होणार\nकोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतामध्ये खेळवण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा ही स्थगित करण्यात आली होती. पण आता स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार असल्याची भारतीय क्रिकेट नियानक मंडळाने दि ...\nक्रिकेट: IPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nकोरोनाने देशभरात थैमान घातलंय. कोरोनावर नियंत्रण मिळवणं सध्या तरी कठिण झालंय. आता कोरोनाचा फटका आयपीएलला सुद्धा बसलाय. अनिश्तित काळासाठी आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बायो-बबलची सुरक्षा भेदून कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला. अनेक खेळाडूंसह का ...\nसंपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखले जायचे असा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयला कोणता महत्वपूर्ण सल्ला दिला आहे ...\nक्रिकेट: तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nकालची पंजाब विरुद्ध राजस्थान ही मॅच अनेकांनी पाहिलीच असेल. पण ज्यांनी पाहिली नाही त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच चांगली मॅच पाहण्याची संधी गमावली असंच म्हणावं लागेल.. या मॅचनंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाबच्या कर्णधाराला एक डायलॉग नक् ...\nक्रिकेट: आज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nमुंबई इंडियन्स आणि आयपीएलची पहिली मॅच हे समीकरणं गेली अनेक वर्ष आपण पाहत आलोय.. आणि याचा निकाल काय असतो तर मुंबई इंडियन्स पराभव.. मुंबईच्या चाहत्यांनी या गोष्टीला एक भारी नाव ठेवलंय.. ते म्हणजे पहिली मॅच देवाला. मुंबई इंडियन्सचा संघ हा आपल्या कमबॅकसा ...\nअमेरिकेहून विशेषज्ञ डॉक्टर रवी गोडसे यांनी आपल्या देशासाठी सर्वात महत्वाची व परिणामकारक बातमी कोणती आहे ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nमहाराष्ट्र: महाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\nथंडीत थंडीच्या ठिकाणी फिरणं म्हणजे वेगळीच मज्जा असते... त्यात जर तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये महाबळेश्वर असेल तर कमालच महाबळेश्वर हे सातारा जिल्हातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातील उत्कृष्ट गिरीस्थान असलेले हे ठिकाण महाराष्ट ...\nऑक्सिजन: 'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nभारत अनेक रंगांची भूमी आहे. विविध भौगोलिक क्षेत्रांमुळे, आपल्याला संपूर्ण देशात सर्व प्रकारचे रंग पाहायला मिळतात. त्यामध्ये दर महिन्याला काही ना काही उत्सव चालू असतो. अनेक प्रवाश्यांना शांत, निर्जन ठिकाणी विश्रांती घेण्यास आवडत असलं तरी असेही लोक आहे ...\nऑक्सिजन: आयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nआयुर्वेदामध्ये जी काही वनस्पती वापरली जाते किंवा इसेंशीयल तेल वापरले जाते त्यामध्ये शक्तिशाली वृद्धत्वक्षम आणि सुरकुत्या कमी करण्याचा गुणधर्म आहे. या सुपर घटकांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्वच ...\nऑक्सिजन: तूप खाल्ल्याने केस वाढतात का\nतूप चांगले कोलेस्ट्रॉल आणि फॅटी एसिडस्चे समृद्ध स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक आहे. आतील तसेच बाहेरील दोन्ही बाजूंसाठी. कडक कोरडी त्वचेला मॉर्स्चरायझिंगपासून ते आपल्या केसांपर्यंत, हे सुपरफूड हे सर्व करते. तूप शरिरासाठी, के ...\nऑक्सिजन: डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nअनेकांना डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात होते. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ती वाढत जाते आणि मग त्यावर उपाय करणेही अवघड होऊन जाते. पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून ...\n...म्हणून पुण्यातील विसर्जन मिरवणूक कमी वेळेत सुफळ संपूर्ण\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :गणेशोत्सवगणेश विसर्जनGanesh MahotsavGanesh Visarjan\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nपुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक पाहा ड्रोनमधून\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\nP V Sindhu: देशाची शान वयाच्या ८ व्या वर्षी हाती घेतलेलं रॅकेट, आज ऑलिम्पिकमध्ये केला डबल धमाका\n\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/efsv3n.html", "date_download": "2021-08-02T00:26:14Z", "digest": "sha1:O6L4AH5G76CBYVTUZBVJR7BXLBM47LES", "length": 9972, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अर्थपूर्ण पद सोडण्यास नकारघंटा, बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी जाण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ", "raw_content": "\nHomeअर्थपूर्ण पद सोडण्यास नकारघंटा, बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी जाण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ\nअर्थपूर्ण पद सोडण्यास नकारघंटा, बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी जाण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ\nअर्थपूर्ण पद सोडण्यास अधिकाऱ्यांची नकारघंटा, बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ\nठाण्यातील वर्तकनगर प्रभाग समितीमधील एका प्रभारी अधिकाऱ्याची कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बदली झाली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याला बढती मिळाली आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्याने पदभार सोडून नव्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्नही केला नाही. या अधिकाऱ्याने यापूर्वी तीनवेळा झालेल्या बदल्या रद्द केल्या आहेत. ठाण्यातील बड्या नेत्यांच्या दरबारी जाऊन दबावतंत्र वापरण्यासाठी हा अधिकारी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करीत असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे. बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार देण्यामागे अर्थपूर्ण कारण असू शकेल अशी चर्चा ठाणेकर करत आहेत. मात्र एकाचवेळी पाच पदांची जबाबदारी घेऊन हे अधिकारी जबाबदारी सोडण्यास तयार होत नसल्याने नव्याने नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याचा खोळंबा झाला आहे.\nठाण्यातील बदल्यांवरून झालेल्या वादानंतरही प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील पदे न सोडण्याचे प्रमाण वाढत आहेत. वर्षानुवर्षे एकाच विभागात चिकटून राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. सातत्याने तक्रारी केल्यानंतरही पदे सोडली जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सातत्याने राजकारण होत असून अधिकारी आणि कर्मचारी बदल्या झाल्यानंतरही मूळ पदांवर ठाण मांडून बसत असल्याची बाब अनेकवेळा निदर्शनास आली आहे. नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर जुने पद सोडत नसल्याने नव्या अधिकाऱ्याची कोंडी होऊ लागली आहे.\nठाणे महापालिकेमध्ये बदल्यांचे राजकारण नवे नसून गतवर्षी तत्कालीन आयुक्तांनी केलेल्या उपायुक्तांच्या ��दल्यांवरून बरेच राजकारण झाले. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पदांवर बदली करून घेण्याइतके वातावरण बिघडले होते. परंतु त्यानंतर आता नव्या व्यवस्थेतही तोच प्रकार घडत असल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये बदली झालेल्या एका अधिकाऱ्याने चक्क कार्यालयातील संगणक आणि फायली पळवल्याची तक्रार महापालिकेकडून दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थपूर्ण असलेल्या एकाच पदावर कायमस्वरूपी राहण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनही विशेष प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मनसेच्या वर्तकनगर शाखा अध्यक्ष संतोष निकम यांनी केला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_359.html", "date_download": "2021-08-02T00:54:20Z", "digest": "sha1:JGBLLJYX45SZNRYPEBYBWNMVE35BZGS5", "length": 7723, "nlines": 57, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठामपाची सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच", "raw_content": "\nHome ठामपाची सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच\nठामपाची सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच\nठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच होती. महापालिका क्षेत्रात जी बांधकामे अनधिकृतरित्या पूर्ण झाली आहेत आणि तेथे रहिवास सुरु झालेला नाही तसेच निवास सुरु झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत विहीत प्रक्रिया पार पाडून अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुषंगाने शहरात प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.\nउथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील सर्व्हिस रोड, कोलबाड नाका व परिसर, खोपट परिसर, फ्लॉवर व्हॅली सर्व्हिस रोड, विकास कॉम्प्लेक्स रोड, वृन्दावन बस स्थानक, परिसर, कॅसल मिल नाका या परिसरातील रस्त्यावर, पदपथावर अनधिकृतपणे मच्छी विक्री करणाऱ्यावर तसेच पदपथावर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले सामान जागेवरच निष्काशीत करून तसेच अनधिकृतपणे हातगाड्यावर फळ विक्री, भाजीपाला विक्री करणाऱ्यावर सहाय्यक आयुक्त. शंकर पाटोळे साहेब, कार्यालयीन अधीक्षक सुनिता सातपुते यांचे मार्गदर्शनाने अतिक्रमण विभागा मार्फत लिपिक जयराम तारमळे यांनी आज ३० जून रोजी कारवाई करून पदपथ व रस्ते मोकळे करण्यात आले. तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकूम येथील ३ आरसीसी बांधकाम आणि १ ढाबा जमीनदोस्त करण्यात आला. तर कळवा प्रभागसमितीमधील १ आणि नौपाडा प्रभाग समितीमधील १ आरसीसी बांधकाम निष्कासित करण्यात आले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/ankita-lokhande-passionate-for-boyfriend/", "date_download": "2021-08-01T22:56:28Z", "digest": "sha1:4CQPG4WA4A3FZ5IUR3H2TPPBL6OTCHFW", "length": 10122, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "अंकिता लोखंडे बॉयफ्रेण्डसाठी भावुक - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मनोरंजन अंकिता लोखंडे बॉयफ्रेण्डसाठी भावुक\nअंकिता लोखंडे बॉयफ्रेण्डसाठी भावुक\nमुंबई : सुशांतसिंह राजपूतची दीर्घकाळ राहिलेली प्रेयसी म्हणून अंकिता लोखंडेकडे पाहिलं गेलं. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे सुरु झालेला त्यांचा प्रवास व्यक्तिगत जीवनातही सुखकर बनला. अनेक वर्षं हो दोघे एकत्र राहात होते. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यानतर पुन्हा एकदा अंकिता लोखंडेचं नाव चर्चेत आलं. एकीकडे सुशांतच्या मृत्यूचं गूढ वाढत असतानाच सुशांतसोबत राहणाऱ्या रिया चक्रवर्तीचं नाव यात आलं. तेव्हा अंकिताने केलेले ट्वीट्स, इन्स्टा पोस्टही चर्चेत आल्या. सुशांतच्या जाण्यानंतर अंकिताही सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं टाळू लागली. या सगळ्या प्रकरणात अंकिताचा रोख हा रियावर होता हे अप्रत्यक्षरित्या सिद्ध झालं होतं. पण यात अंकिताने आपलं व्यक्तिगत आयुष्य यात येऊ दिलं नव्हतं. जसं अंकितापासून वेगळं झाल्यावर सुशांतसिंहने आपले संबंध रिया चक्रवर्तीसोबत जोडले. तसे अंकितालाही नवा जोडीदार मिळाला. त्याचं नाव विकी जैन आहे.\nसुशांत गेल्यानंतर इतका काळ उलटून गेल्यानंतर अंकिताने विकीला उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. यात आपल्याला विकी गवसल्याबद्दल देवाचे आभार मानतानाच तूच कसा माझ्या आयुष्यातला सोलमेट आहेस असंही तिने सांगितलं आहे. शेवटी, या सगळ्या प्रकरणात तुलाही अनेकदा स्पष्टीकरणं द्यावी लागली. काहीवेळी टीका झाली.. खरंतर तुझा त्याच्याशी संबंध नव्हता पण तरीही तू ते मोठ्या मनाने स्वीकरालं आणि त्याच्याशी दोन हात केलेस. याबद्दलही तिने विकीचे आभार मानले ��हेत.\nPrevious articleअर्णब गोस्वामी च्या अटकेनंतर भाजपाकडून उमटतायेत प्रतिक्रिया\nNext articleभाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांना औरंगाबादेत पोलिसांनी घेतले ताब्यात\nपालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश ; सिरसाळ्यात 35 हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्र घोषित\nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nक्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री मराठीत का नसावी \n‘लक्ष्मी बॉम्ब’मधून धार्मिक भावना दु:खावल्याचा आरोप, हिंदू सेना करणार निदर्शने\nअभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोडली “आई माझी काळूबाई” मालिका\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2021-08-01T23:52:10Z", "digest": "sha1:FOACJY4QR5766BBXNHHPXEDLNNMQCRQO", "length": 9854, "nlines": 75, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उंट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउंट हा एक वाळवंटी प्रदेशात राहणारा प्राणी आहे. वाळवंटातील वास्तव्यासाठी त्याची नैसर्गिक जडणघडण झाली आहे.\nउंटांच्या मुख्यत्वे दोन जाती आहेत. एक वाशींडी व दोन वाशींडी (बॅक्ट्रीयन उंट). या शिवाय उंटांच्या अजून चार उप-जाती आहेत. या पैकी लामा अल्पाका, ग्वुनाको, विकुना या दक्षिण अमेरिका खंडात आढळणाऱ्या उप प्रजाती आहेत. उंट साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जगतो. पूर्ण वाढ झालेल्या ऊंटाची उंची साधारणपणे वाशींडांना धरून सात फूटांपेक्षा जास्त असते. उंटाचा वेगाने धावण्याचा वेग पासष्ट कि.मी. प्रति तास असतो. त��� लांबवर पल्ला गाठण्याचा वेग चाळीस कि.मी. प्रति तास असतो.\n४ निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता\nउंटांच्या अवषेशांवरून असे सिद्ध झाले आहे की एक वाशींडी उंट हे मुलतः अमेरिकेतून अलास्का मार्गे आशिया खंडात पसरले असे मानले जाते. तर दोन वाशींडांचे उंट मूलतः तुर्कस्तान च्या वाळवंटी प्रदेशातून आशिया खंडात पसरले असे मानले जाते. पू्र्वी तुर्कस्तानला बॅक्ट्रीया असे नाव होते त्यावरून बॅक्ट्रीयन उंट असे नाव या प्राण्याला पडले.\nआज जगात मुख्यतः उंट आफ्रिका खंडात सोमालिया, सुदान या देशांच्या आसपास आढळतात. तसेच आशिया खंडात मंगोलिया, चीन, अफगाणिस्तान, इराक या भागातही आढळतात. भारतातही राजस्थान येथे उंट आढळतात.\nवरील सर्व भागातील उंट हे मुख्यतः माणसाळवले गेले आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्य भागात अजूनही नैसर्गिक उंट आहेत. यांची संख्या सुमारे सात लाख इतकी आहे व त्यांचे प्रजनन ११% दराने वाढते आहे.\nउंट वा लामा यांच्या एकत्रीत प्रजोत्पादनाचे प्रयत्न झाले आहेत. तसेच एक व दोन वाशींडी उंटाचे प्रजननही केले जाते. यांना 'बुख्त' असे संबोधन आहे. हे साधारणपणे कझाकिस्तान या प्रदेशात आढळतात.\nनिसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमतासंपादन करा\nउंट अन्न चरबीच्या रुपात वाशींडां मध्ये साठवून ठेवतो आणि अन्नाची कमतरता आल्यावर त्यातून गरज भागवतो. उंटांच्या लाल पेशीचा आकार अंडाकृती असतो यामुळे कमी पाणी शरीरात असतांनाही त्या कार्यरत राहतात.\nसुदान मध्ये उंटांची शेती ही केली जाते. लष्करात उंटांचा वापर करून घेतला जातो.\nउंटांचे दूध पिण्यासाठी वापरले जाते.\nउंटाचा प्रमुख उपयोग वाळवंटातील वाहन म्हणून केला जातो. त्याची पाणी न पिता तसेच चरबी साठवणूक करण्याची क्षमता यामुळे तो वाळवंटी प्रदेशातील आदर्श वाहन बनतो. उंटाच्या चरबीचा वापर करून घेतला जातो. उंटाचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तर चामडे पादत्राणे बनविण्यासाठी वापरले जाते. उंटाच्या केसांपासून काही विशिष्ट प्रकारची औद्योगिक वस्त्रेही बनविली जातात.\nजैसलमेर वाळवंट महोत्सवात हे उंट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १८ एप्रिल २०२१, at २२:१६\nइतर काही नोंद के��ी नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२१ रोजी २२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_-_%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0.pdf", "date_download": "2021-08-01T23:55:27Z", "digest": "sha1:DW6SCVEBUKMHN76TV7DR24TFJJOKVIPY", "length": 3347, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर.pdf - विकिस्रोत", "raw_content": "अनुक्रमणिका:लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर.pdf\nपाने (पृष्ठ स्थितीची माहिती)\nत्रुटी: अशी कोणतीही फाइल नाही\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१७ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/02/blog-post_9552.html", "date_download": "2021-08-02T00:05:36Z", "digest": "sha1:M2ZJLE7EWNDFRMWHR4TI7YXIMMQRQNWC", "length": 11646, "nlines": 50, "source_domain": "www.berkya.com", "title": "अज्ञातपणामुळे शाळगावकरांची 'शाळा' उघडी पडली...", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याअज्ञातपणामुळे शाळगावकरांची 'शाळा' उघडी पडली...\nअज्ञातपणामुळे शाळगावकरांची 'शाळा' उघडी पडली...\nपुणे - पुढारीचे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांचे खास पंटर संजीव शाळगावकरांची 'शाळा' त्यांच्याच अज्ञानपणामुळे उघडी पडली आहे.\nसंजीव शाळगावकर म्हणजे पुढारीतील अजब कॅरेक्टर आहे. त्यांच्या काही करामतीमुळे पद्मश्रींनी त्यांची पुणे शहर कार्यालयातून नगरला व नंतर नगरहून ���िंपरी चिंचवड कार्यालयात बदली केली होती.शाळगावकरांच्या काही करामती बेरक्या ब्लॉगवर प्रसिध्द झाल्यानंतर पद्मश्री त्यांना डच्चू देण्याच्या बेतात आहेत.त्यामुळे घाबरलेल्या शाळगावकरांनी एक नविन शाळा केली.त्यांनी उपनगरातील रिपोर्टरना फोना - फोनी करून, शाळगावकर कसे लायक आहेत, त्यांना काढले तर आम्हीही राजीनामा देवू, असे वातारण निर्माण करण्यास सुरूवात केली.त्याला वाणवडीचे सुरेश मोरे व कात्रजचे विठ्ठल जाधव यांची साथ मिळाली.नंतर शाळगावकरांनी शहर कार्यालयात बसून एक निवेदन टाईप केले व हे निवेदन पद्मश्रींना कोल्हापूरला बाहेरच्या फॅक्स केंद्रावरून पैसे देवून फॅक्स केले.\nगंमत अशी की, शहर कार्यालयात ज्या कॉम्प्युटरमध्ये निवेदन टाईप केले ते त्यांनी योग्यरित्या डिलीट न केल्यामुळे ते तसेच राहून गेले.ते कॉम्प्युटर ऑपरेटरनीं पद्मश्रींच्या कानावर घातले, त्यामुळे पद्मश्री आणखी भडकले असून, शाळगावकर यांची गच्चंती अटळ मानली जात आहे.त्यामुळे शाळगावकरांची पाचावर धारण बसली आहे.पर्यायाने नंदकुमार सुतार सुध्दा हादरले आहेत.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामा���ा प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pimpri-chinchwad/unfortunately-during-year-41-contract-power-workers-lost-their-lives-while-performing-services-a727/", "date_download": "2021-08-01T23:50:37Z", "digest": "sha1:4QSRAZTS2EK2WSV52RIXSO7RSXSYOR6I", "length": 16393, "nlines": 131, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दुर��दैवी! राज्यातील ४१ कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना वर्षभरात गमावले प्राण - Marathi News | Unfortunately! During the year, 41 contract power workers lost their lives while performing services | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार ३० जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n राज्यातील ४१ कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना वर्षभरात गमावले प्राण\nकामगार संघटनेची आर्थिक मदत देण्याची मागणी\n राज्यातील ४१ कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना वर्षभरात गमावले प्राण\nठळक मुद्देमहावितरण, महापरेषण आणि महानिर्मिती कंपनीत काम करणारे कंत्राटी कामगार जीव धोक्यात घालून करतात काम\nपिंपरी: कोरोनाच्या काळात सेवा बजावताना ४१ कंत्राटी वीज कामगारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत घ्यावी. कंत्राटदारांकडून होणारी त्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे.\nमहावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगार जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र त्यांना कोणतीही सुरक्षा साधने दिली जात नाहीत. मागील वर्षभरात सेवा बजावताना ४१ जणांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र त्यांच्या वारसांना सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नाही. कंपनीतील रिक्त जागांवर कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. कंत्राटदार जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना भरतात. रोजगार देण्यासाठी त्यांच्याकडून वीस ते चाळीस हजार रुपये घेतात.\nकाही ठिकाणी वेतनातूनच दोन ते सात हजार रुपये कापले जातात. काही घटनांत कामगारांचे नामधारी बँक खाते काढले जाते. कर्मचाऱ्यांकडून आगाऊ धनादेश अथवा पैसे काढण्याच्या बँक पावतीवर स्वाक्षरी घेतली जाते. कंत्राटदारांच्या या गोरख धंद्याबाबत अनेकदा आंदोलने केली. मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, कंपनी प्रशासन, कामगार आयुक्त आशा विविध ठिकाणी अनेकदा तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतरही कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत��नागिरी, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड येथील कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. कंत्राटी वीज कामगारांना आघाडीवरील कामगारांचा (फ्रंट लाईन वर्कर) दर्जा देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.\nपिंपरी -चिंचवड :पिंपरीत वाढत्या टाळेबंदीमुळे उद्योगांना तीव्र फटका पन्नास टक्के कामकाज बंद\nमागणी - पुरवठ्याची घडी विस्कटली ...\nपिंपरी -चिंचवड :निलगिरीच्या झाडाचा आधार घेत वीज वाहिनी केली सुरू, महावितरण कर्मचाऱ्यांची कामगिरी\nवेल्हे, मावळ तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ...\n ...म्हणून कोरोनाची दुसरी लाट जास्त खतरनाक; तरुणांना आहे मोठा धोका; ICMR ने सांगितलं कारण\nCoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,33,40,938 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे. ...\nपुणे :उत्तमनगरमध्ये किराणा माल आणि भाजी विक्री बंद, कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय\n१३ ते १६ मे कालावधीत राहणार बंद ...\n महिलेने दिराच्या मदतीने पतीची केली हत्या, दगडाचे ठेचून घेतला त्याचा जीव...\nपोलिसांनी दिरासह आरोपी महिलेस अटक केली आहे. हत्येच नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून आरोपींची चौकशी सुरू आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :हमासने इस्रायलवर डागले 130 रॉकेट, भारतीय महिलेसह 28 जणांचा मृत्यू\nइस्रायलमध्ये राहणारी केरळची महिला फिलिस्तानी रॉकेट हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आहे. अश्केलोन शहरातील 31 वर्षीय सौम्याच्या घरावर हमासने टाकलेले रॉकेट पडले ...\nपिंपरी -चिंचवड अधिक बातम्या\nपिंपरी -चिंचवड :‘मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत पोलीस कर्मचारी महिलेलाच केली धक्काबुक्की\nपिंपरीच्या रहाटणी फाट्यावरील घटना; याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक ...\nपिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे बदल्या\nपोलीस दलातील बदली प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचे आरोप केले जातात... ...\n आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले; पिंपरीतील घटना\nपिंपरीतील धक्कादायक प्रकार; मुलीच्या आईसहित सर्वांना अटक ...\nपिंपरी -चिंचवड :नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाख ९५ हजारांची फसवणूक; भोसरीत तिघांच्या विरोधा��� गुन्हा दाखल\nभोसरी येथे फिर्यादी यांच्याकडून नऊ लाख रुपये रोख रक्कम स्वीकारली. त्यानंतर १२ लाख ९५ हजार रुपये बँक खात्यावरून आरोपींनी घेतले. ...\nपिंपरी -चिंचवड :आपण दोघे नवरा बायकोच आहोत सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार अन् केला गर्भपात\nलग्नाच्या अगोदर मूल होणे बरे नाही, असे बोलून आरोपीने फिर्यादीला दवाखान्यात नेले. ...\nपिंपरी -चिंचवड :बळीराजावर दुःखाचा डोंगर गोठ्याची भिंत कोसळून दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, मावळ तालुक्यातील घटना\nशेती आणि कुटुंबाचा मोठा आधार असणाऱ्या दोन बैलांना गोठ्याची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीव गमवावा लागला. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nअनिल देशमुखांना तात्काळ दिलासा नाहीच; ईडी प्रकरणात जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nआंदोलनाला जात असलेल्या भाजप नेत्याला शेतकऱ्यांनी घेरले; धक्काबुक्की करत कपडे फाडले\n80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ\n तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव\nSachin Tendulkar : सचिन बनलाय बिझनेसमन, पुण्यातील 'या' कंपनीत गुंतवले 14.8 कोटी रुपये\nटाइमपाससाठी महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकिट अन् बनली करोडपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.blogspot.com/2019/08/", "date_download": "2021-08-01T22:53:06Z", "digest": "sha1:OMMBQYMTUBKVWXFFJYHEW5CUCTK5ST4M", "length": 144513, "nlines": 435, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "Aisi Akshare - ऐसी अक्षरे: August 2019", "raw_content": "\nकुणाचं काय, तर कुणाचं काय...\nनवरा भांडत नाही म्हणून बायकोला पाहिजे घटस्फोट; युएई (संयुक्त अरब अमिरात) मधलं प्रकरण\n- अहमद शाबान, खालीज टाइम्स \nएखाद्या भांडणामुळं कुणाचं लग्न टिकू शकेल, असं तुम्हाला वाटतं का नसेल वाटत तर ही केस नक्की वाचा. एक अतिप्रेमळ नवरा - जो स्वयंपाक बनवतो, घर स्वच्छ ठेवतो, झाडू-पोचा करतो, आणि स्वतःच्या बायकोवर जिवापाड प्रेम करतो. बायकोचा मात्र जीव घुसमटतोय त्याच्या प्रेमानं आणि म्हणून तिला पाहिजे या नवऱ्यापासून घटस्फोट.\nफुजाईरा इथल्या शरीया कोर्टात या महिलेनं तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज केलाय. नवऱ्याचं प्रेम सहन न झाल्यानं घटस्फोट पाहिजे, असं कारण दिलंय.\nगल्फ नाग���िक असलेल्या या महिलेनं कोर्टात सांगितलं, \"माझा नवरा माझ्यावर कधीच ओरडला नाही किंवा त्यानं कधीही मी सांगितलेली कुठलीही गोष्ट टाळली नाही. या अतिप्रेमानं आणि मायेनं मला घुसमटायला होतंय. घर साफ ठेवण्यातसुद्धा तो मला मदत करायचा.\"\nतिच्या सांगण्यानुसार, तो कधी-कधी तिच्यासाठी जेवणसुद्धा बनवायचा आणि लग्नानंतरच्या वर्षभराच्या काळात त्यांच्यात कुठल्याही गोष्टीवरुन वाद झाला नाही.\nआपला नवरा आपल्याशी एवढ्या प्रेमानं वागत असल्यामुळं आपली जिंदगी \"नरकासमान\" झाल्याची तक्रार या बायकोनं केलीय.\n\"निदान एखादा दिवस तरी आमचं भांडण व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे, पण माझ्या रोमँटीक नवऱ्याला काही ते जमेल असं वाटत नाही. तो नेहमी माझ्या चुका माफ करत गेला आणि सतत मला काहीतरी गिफ्ट देत राहिला.\"\n\"मला हे असं मिळमिळीत आज्ञाधारक आयुष्य जगायचं नाहीये. मला चर्चा करायची गरज वाटते, मग आमच्यात वाद झाले तरी चालतील.\"\nया सगळ्यात आपली काहीच चूक नसल्याचं तिच्या नवऱ्याचं म्हणणं आहे. तो म्हणतो, \"मला एक आदर्श आणि प्रेमळ नवरा बनून दाखवायचं आहे.\"\nतिनं एकदा त्याच्या वाढलेल्या वजनाबद्दल तक्रार केली, म्हणून पुन्हा योग्य आकारात येण्यासाठी त्यानं लगेच कडक डाएट आणि व्यायाम सुरु केला. पण या प्रयत्नात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.\nआपल्या बायकोनं ही केस मागं घ्यावी असा सल्ला कोर्टानं तिला द्यावा, अशी या नवऱ्यानं विनंती केलीय.\n\"पहिल्या एका वर्षाच्या अनुभवावरुन लगेच नवरा-बायकोच्या नात्याबद्दल असं मत बनवणं योग्य नाही, आणि प्रत्येकजण आपल्या चुकांमधूनच तर शिकत असतो,\" असं त्याचं म्हणणं आहे.\nकोर्टानं या केसला स्थगिती दिली असून, या जोडप्याला पुन्हा एकदा विचार करायची संधी दिली आहे.\nकुणाचं काय, तर कुणाचं काय...\nसांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी 'मैत्री'कडून केल्या गेलेल्या कामाचा आढावा घेणं आणि तिथं समजलेल्या-शिकलेल्या गोष्टी सर्वांसमोर मांडणं, या हेतूनं २१/०८/२०१९ रोजी पुण्यात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे नोंदवून ठेवणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटलं, म्हणून हा रिपोर्ताज. - मंदार शिंदे 9822401246\nसांगली-कोल्हापूर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज येताच 'मैत्री'ची पहिली तुकडी सांगलीत दाखल झाली. मदतीसाठी कुठलाही फिक्स अजेंडा ठरवला नव्हता. परिस्थितीचं नेमकं आकलन करुन मग मदतीचं स्वरुप ठरवायचं होतं.\nतन्मय आणि संतोष म्हणाले की, पहिल्या तुकडीनं ०९/०८/२०१९ रोजी थेट सांगली जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. आम्ही मदतकार्यात सहभागी होऊ इच्छितो, अशी त्यांच्याकडं नोंदणी केली.\nसंतोषनं सांगितलेल्या अनुभवानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी स्वतःच गडबडून गेलेले होते. कुठल्या गावात कामाची गरज आहे, याची नेमकी माहिती त्यांच्याकडं नव्हती. प्रशासन पोहोचू शकलं नाही अशा गावात जाऊन काम करा, असं त्यांनी सांगितलं. नक्की कशा प्रकारच्या मदतकार्याची गरज आहे, तेही सांगितलं नाही. बाहेरुन आलेल्या वस्तूंची नोंद त्यांनी करुन घेणं अपेक्षित होतं. 'मैत्री'नं आणलेल्या वस्तूंची नोंद केली, इतर सामानाची नोंद केलेली दिसली नाही.\n'राहत टीम' (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) च्या वैभव पंडीत यांनी, २०१८ च्या केरळ राज्यातल्या पुरावेळी मदतकार्यात सहभाग घेतला होता. तो अनुभव शेअर करताना वैभवनं सांगितलं की, केरळच्या महापुरात टाटा इन्स्टीट्यूटमधून काम केलं. मदतीसाठी बाहेरुन वस्तू आणि स्वयंसेवक यायच्या आधीच केरळ प्रशासनाची चांगली तयारी झालेली होती. नेमक्या गरजा ओळखलेल्या होत्या. केरळ प्रशासनाकडं मदतकार्यात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या संस्थांची यादी होती. आलेलं सामान नक्की कुठं पाठवायचं, याबद्दल संस्था आणि स्वयंसेवकांना प्रशासनाकडून सूचना दिल्या जात होत्या. त्यानुसार, वैभवच्या टीमनं मदतीसाठी आलेल्या वस्तूंच्या वाटपामध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं. महाराष्ट्रात मात्र प्रशासकीय यंत्रणेमध्ये तयारी आणि समन्वयाचा अभाव प्रकर्षानं जाणवला.\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिलवडीजवळच्या माळवाडी गावात कुठलीच मदत पोहोचली नव्हती. त्यामुळं 'मैत्री'ची टीम, असेल त्या रस्त्यानं आणि मिळेल त्या वाहनानं माळवाडीला जाऊन पोहोचली. तन्मयनं नमूद केलं की, माळवाडी गावामध्ये त्याच दिवशी चोपडेवाडी, सुखवाडी, या शेजारच्या गावांमधून पूरग्रस्त आले होते. त्यांच्यासाठी माळवाडी ग्रामस्थांनी खाण्या-पिण्याची व्यवस्थित सोय केली होती. पण अचानक घर-गाव सोडून आल्यामुळं त्यांच्याकडं इतर कुठल्याही वस्तू नव्हत्या.\nअंजली मेहंदळे म��हणाल्या की, सगळे पूरग्रस्त छावणीमध्ये आश्रयाला उतरले नव्हते. बऱ्याच लोकांनी आपापल्या नातेवाईकांकडं आसरा घेतला होता. स्थानिकांनी वाटेतल्या सगळ्या पतसंस्था, शाळा, वगैरे उघडून पूरग्रस्त लोकांची सोय केलेली दिसली. त्याचवेळी, छावणीच्या ठिकाणी समाजातील विविध गटांनुसार पूरग्रस्तांचे गट रहात असलेले दिसले. बायकांचे गटदेखील वेगळे रहात होते, असं अंजलीनं नमूद केलं.\nत्या तुलनेत, सांगली शहरात मदतीची फारशी गरज दिसली नाही, असं निरीक्षण तन्मयनं नोंदवलं. एक तर, सांगली शहराच्या मिरज वगैरे बाजूला अजिबात पूर नव्हता. शहरातले एका बाजूचे रस्ते सुरु होते. बाहेरुन मदत येण्यासाठी इस्लामपूर मार्ग बंद असला, तरी कराड-तासगाव मार्ग सुरु होता. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मदत पोहोचत होती. त्या मानानं ग्रामीण भागात मदतीचे ट्रक कमी पोहोचत होते. चौथ्या दिवसापर्यंत सांगलीमध्ये खूप जास्त मदत पोहोचली होती. पूरग्रस्तांची नेमकी गरज काय आहे, हे न ओळखता बाहेरुन सामान पाठवलं जात होतं.\nअशा परिस्थितीत, सांगलीचे अमित शिंदे आणि त्यांच्या टीमनं सांगलीमध्ये आसरा छावण्यांचं काम ताबडतोब सुरु केलं होतं. अमितनं सांगितलं की, कशा प्रकारची मदत अपेक्षित आहे याबद्दल पहिल्या दिवशी व्हॉट्सऐपवर एक मेसेज बनवून पाठवला होता, तो आजही फॉरवर्ड होतोय आणि रोज शेकडो फोन येतायत. शासनाचा इमर्जन्सी नंबर मात्र उपलब्ध नसल्याचं त्यानं नमूद केलं. प्रशासनाकडून धोक्याच्या नेमक्या सूचना मिळत नव्हत्या. त्यामुळं लोक २००५ सालच्या पुराशी तुलना करुन निर्धास्त राहिले. त्यावेळी एवढं पाणी आलं नव्हतं, म्हणून आताही येणार नाही, अशा गैरसमजात लोक राहिल्यानं जास्त नुकसान झाल्याचं आणि रेस्क्यु टीमवरदेखील जास्त ताण आल्याचं अमितचं मत होतं.\nतन्मयच्या मते, धोक्याच्या सूचना अधिकृत यंत्रणेकडून नियमित वेळाने मिळत राहणं आवश्यक होतं. त्यामध्ये नक्की किती पाऊस पडणार, पाण्याची पातळी किती वाढणार, याचे तपशील अपेक्षित होते. त्याऐवजी सोशल मिडीयावर, पूरग्रस्त गावातल्या लोकांनी स्वतःच पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ पुन्हा-पुन्हा फॉरवर्ड होत राहिले, ज्यामुळं बाहेरच्या लोकांना परिस्थितीची नक्की कल्पना करणं अवघड गेलं. माळवाडीतल्या एका तरुणानं पूर परिस्थितीचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला होता. तो बघून कुणीतरी कुठून तरी एक टेम्पो भरुन सामान गावात पाठवलं होतं. असे अनियोजित अनियंत्रित प्रकार घडताना दिसत होते.\nवैभवच्या अनुभवानुसार, पूर आला की नदीच्या प्रवाह मार्गातली कोणती गावं पाण्याखाली जाणार, हे आधीच ओळखता येतं. केरळच्या भौगोलिक रचनेचा अनुभव नसूनही, गुगल मॅपचा अभ्यास करुन त्यांच्या टीमला मागच्या वर्षी संभाव्य पूरग्रस्त गावं ओळखता आली होती. सांगली-कोल्हापूरच्या पुरात मात्र अशा यंत्रणेचा अभाव ठळकपणे जाणवला. 'राहत टीम'चे (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) राजू केंद्रे, ऋषी आंधळकर यांनी सांगलीत जाऊन, नक्की काय मदत लागणार याचा अंदाज घेतला. गावातल्या लोकांशी बोलून मदतीची गरज ठरवली. त्यानुसार नवीन कपडे, भांडी, शालेय साहित्य गोळा करायला सुरुवात केली.\nजागृती ग्रुपची मनीषा म्हणाली की, सोशल मिडीयावरुन केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. फर्ग्युसन कॉलेज रोडवर मदतीचं सामान गोळा करण्यात आलं. त्यांनी स्वयंसेवकांच्या चार टीम बनवल्या - त्यापैकी एक मेडीकल टीम होती, तर बाकीच्या तीन टीम आलेल्या सामानाचं वर्गीकरण करुन कीट बनवायचं काम करत होत्या. साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी या कामासाठी पुण्यातलं 'साखर संकुल' वापरायची परवानगी दिली. आतापर्यंत सुमारे २५,००० किट तयार केले आणि जवळपास २२ ट्रक मदत पाठवली, असं मनीषानं सांगितलं.\nआपत्तीनंतर पहिल्या २४ तासात लोकांना अगदी बेसिक गोष्टींची गरज असते. त्यानंतर सुटका (रेस्क्यू), दिलासा (रिलीफ), आणि तत्कालिक व दीर्घकालीन पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) या टप्प्यांमध्ये, लागणाऱ्या मदतीचं स्वरुप बदलत जातं. बदलत्या गरजेनुसार मदत पाठवली नाही, तर अतिरिक्त आणि अनावश्यक मदतीचं रुपांतर कचऱ्यात होतं, असं मत विनीता ताटके यांनी नोंदवलं. याबाबतीत स्थानिक प्रशासनाकडून समन्वय साधला गेला, तर जास्त परिणामकारक आणि उपयुक्त मदतकार्य करता येतं, असा केरळच्या पुरावेळचा अनुभवही त्यांनी सांगितला. आपत्ती ओढवल्यापासून कितव्या दिवशी मदत पोहोचणार, यानुसार 'मैत्री'नं लोकांकडून मागवलेल्या वस्तू वेगवेगळ्या होत्या. उदाहरणार्थ, सुरुवातीला धान्य आणि जीवनावश्यक वस्तू, चटया, ब्लँकेट, वगैरे, त्यानंतर कपडे, शैक्षणिक साहित्य, असे बदल करण्यात आले. परंतु, अगदी सुरुवातीला चटया आणि ब्लँकेट मागवल्या असल्या तरी, खूप लोकांकडून जुने कपडेच जास्त संख्येनं आले, असंही त्यांना दिसून आलं.\nप्रत्यक्ष पूरग्रस्त गावात जाऊन पहिल्या टीमनं पाहणी केली होती. त्यांच्या फीडबॅकनुसार, कुठल्या वस्तू मागवायच्या हे ठरवल्याचं लीनता वैद्य यांनी सांगितलं. चटया, पांघरुणं, लहान मुलांचे कपडे, मास्क, अशा वस्तूंची मागणी केली. लोकांकडून या वस्तू घेतानाच बघून घेतल्या आणि वस्तूंची विभागणी सुरुवातीलाच केली. याआधीच्या मदतकार्यांच्या अनुभवांवरुन ही सुधारणा केल्याचं लीनता म्हणाल्या. देणगी स्वरुपात मिळालेल्या गोण्यांमध्ये-पोत्यांमध्ये, सुरुवातीलाच वर्गीकरण करुन सामान भरुन ठेवलं होतं. एवढी तयारी असल्यामुळं, पूरग्रस्त भागातून मागणी आल्या-आल्या लगेच मदत पाठवता आली. ट्रकमध्ये लोडींग करताना सुरुवातीला हलकं सामान भरलं, नंतर जड सामान भरलं. यामुळं सामान व्यवस्थित पोहोचलं आणि उतरवताना सोयीचं गेलं. मागच्या अनुभवांनुसार लोकांना मदतकार्याबद्दल व्यवस्थित निरोप गेले होते, त्यामुळं यावेळी बऱ्याच लोकांनी आधी फोन करुन, 'काय सामान पाहिजे' असं विचारुन घेतलं आणि त्यानुसार वस्तू पाठवल्या, काही वस्तू विकतदेखील आणून दिल्या, असं लीनता वैद्य यांनी आवर्जून सांगितलं.\nसंतोषनं सांगितलं की, सुरुवातीला माळवाडीसाठीच मदतीचं सामान घेऊन ट्रक मागवले होते, पण नेमकी आदल्या दिवशी गावात आलेल्या सामानाची चोरी झाली. शिवाय स्थानिक ग्रामसेविकांवर गावातल्या लोकांचाच विश्वास नव्हता. सामान ठेवायला दुसरी जागा मिळाली, पण त्याच्या कुलुपाच्या किल्ल्या चक्क सहा लोकांकडं असल्याचं समजलं. पुण्यातून लोकांनी विश्वासानं पाठवलेल्या सामानाची चोरी किंवा गैरवापर होऊ नये, असं टीमला वाटत होतं. त्यामुळं पुण्याहून निघालेले मदतीच्या सामानाचे ट्रक वाटेत थांबवले आणि पलूसकडं वळवले.\nमदतीचं सामान घेऊन ट्रकसोबत गेलेल्या प्रविण यांनी पलुसच्या डॉ. पवार यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, पलूसमध्ये जवळपास १२ टन सामान उतरवण्यात आलं. तिथून किट तयार करुन मग गावांमध्ये वाटप करायला नेले. या सगळ्या कामात डॉ. पवार यांचं मोठं योगदान होतं. महाराष्ट्रातल्या विविध भागांतून आलेल्या स्वयंसेवकांच्या जेवणाची सोयदेखील डॉ. पवार यांच्याकडंच केली होती. पुण्यातून मदतीचं सामान घेऊन जाण्यासाठी ट्रक भाड्यानं घे��ले होते. ट्रकचे चालक फक्त सांगितलेल्या ठिकाणी ट्रक घेऊन गेले. स्वयंसेवकांनी साखळी करुन १२ टन सामान उतरवल्याचंही प्रविणनी सांगितलं.\nतन्मयनं सांगितलं की, पूरग्रस्त भागातली परिस्थिती दर दोन तासांनी बदलत होती. सोशल मिडीयावरुन इतक्या लोकांपर्यंत आवाहन पोहोचलं होतं की, कुठून कधी कसली मदत येईल तेसुद्धा सांगता येत नव्हतं. त्यामुळं छावण्यांमधल्या आणि गावातल्या परिस्थितीचा सतत आढावा घेऊन वाटपाचं नियोजन करावं लागत होतं. जिल्हा पातळीवर समन्वय नसल्यानं काही गावांमध्ये खूप जास्त, तर काही ठिकाणी अगदीच नगण्य प्रमाणात मदत पोहोचत होती.\nया संदर्भात, 'राहत टीम' (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) तर्फे सामानाच्या २२ ट्रकचं व्यवस्थापन केल्याचा अनुभव वैभवनं शेअर केला. जवळपास १४० स्वयंसेवक क्रीडा संकुलात साठा, वर्गीकरण आणि वाटपाचं काम करत होते.\nस्थानिक लोकांच्या सहभागाचं महत्त्व सांगताना, वैभवनं इस्लामपूर जवळच्या नवेखेड गावाचं उदाहरण दिलं. पुराचं पाणी वाढू लागल्यावर स्थानिक तरुणांनी, घरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी खूप काम केलं. गावातल्या लोकांची गरज लक्षात घेऊन, त्यांनी बाहेरुन आलेल्या मदतीपैकी फक्त दोनच ट्रकमधून सामान उतरवून घेतलं, आणि बाकीचे ट्रक पुढच्या गरजू गावांकडं पाठवून दिले.\nवैभवचं म्हणणं होतं की, मदतीचे बरेचसे ट्रक मुख्य रस्त्यांनीच आले आणि गेले. आतल्या गावांपर्यंत मदत गरजेपेक्षा कमी प्रमाणात पोहोचली. तसंच, मदत म्हणून धान्य मिळालं, पण गिरण्या बंद असल्यानं त्याचा उपयोग झाला नाही. पूरग्रस्त गावांमध्ये आणि छावणीच्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी सिलिंडरची गरज होती, पण सगळ्याच गावांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा होता. याबाबतीत थोडं नियोजन करायला पाहिजे होतं, असं वैभवला वाटतं.\nआपत्तीनंतर तातडीनं वीज, गिरणी, वगैरे गोष्टी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं धान्यस्वरुपात मदत करण्याऐवजी, मोठ्या प्रमाणावर फूड कॅम्पमध्ये जेवण बनवून तयार अन्नाचं वाटप करायची गरज आहे, असं राजेशनाही वाटतं.\nराजेश आणि त्यांची टीम नृसिंहवाडीजवळ कुरुंदवाडच्या सैनिक शाळेत शिकलगार वस्ती कॅम्पवर काम करत होती. इथं बिस्कीटांचा खूप जास्त पुरवठा झाला होता, त्या मानानं धान्य कमी पोहोचलं होतं, असं राजेशना दिसून आलं. आलेल्या मदतीचं खरोखर गरजू लोक��ंमध्ये समान वाटप करणं हे खूप मोठं आव्हान होतं, असं ते म्हणाले. या ठिकाणी, एका खोलीत ७-८ पूरग्रस्त कुटुंबं, अशी एकूण १४० कुटुंबं आश्रयाला राहिली होती. या कुटुंबांमधल्या जवळपास ४७० लोकांचा डेटा राजेशच्या टीमनं नोंदवून घेतला. ज्या शाळेत ही छावणी लावली होती, तिथले कागद वापरुन कुपन बनवले आणि प्रत्येक कुटुंबाला दिले. मग एका वेळी एकाच खोलीतल्या कुटुंबांना स्वतंत्रपणे बोलवून मदतीचं वाटप केलं. यामुळं गडबड-गोंधळ न होता, सगळ्यांना गरजेनुसार वस्तू देता आल्या.\nमदत साहित्याच्या वाटपाचं एवढं नियोजन करुनही, या छावणीच्या ठिकाणी गोंधळ कसा उडाला, याबद्दलचा अनुभव राजेशनं सांगितला. मराठी नाट्य परिषदेकडून मदतीच्या सामानाचे तीन ट्रक कोल्हापूरला पाठवण्यात आले होते. त्यापैकी एका ट्रकमधलं सामान खिद्रापूरला लोकांनी काढून घेतल्याचं समजलं. दुसरा ट्रक कुरुंदवाडला आला होता, आणि तिसरा ट्रक नरसोबावाडीलाच थांबून राहिला होता. कुरुंदवाडाला आलेल्या ट्रकमध्ये फक्त ६७ किट्स होते, आणि मदत घ्यायला आलेल्या लोकांची संख्या खूप जास्त होती. ट्रकमधले किट घेण्यासाठी लोकांमध्ये मारामारी झाली. मग राजेश आणि टीमनं त्यांना वाटपासाठी मदत करायचं ठरवलं. कॅम्पमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना आधीच मदत मिळाली होती, त्यामुळं त्यांना वगळून बाकीच्या कुटुंबांना हे किट द्यायचं ठरलं. प्रत्येक कुटुंबातल्या फक्त बायकांनाच रांगेत थांबायला सांगितलं, ज्यामुळं गर्दी निम्म्यानं कमी झाली. तरीसुद्धा जवळपास १०० बायका रांगेत थांबल्या होत्या.\nनरसोबावाडीला थांबलेल्या ट्रकमध्ये अजून किट होते, पण खिद्रापूर आणि कुरुंदवाडच्या अनुभवामुळं त्यांचं पुढं यायचं धाडस होत नव्हतं. मग राजेश आणि टीमनं कुरुंदवाडमधून एक छोटा हत्ती (टेम्पो) ठरवून, ट्रक थांबलेल्या ठिकाणी पाठवला. मोठ्या ट्रकमधून छोट्या टेम्पोमध्ये सामान हलवलं आणि कॅम्पमध्ये आणलं. त्यांचे किट तयार होतेच. शिवप्रतिष्ठान, नाट्य परिषद, मैत्री, आणि इतरांकडून आलेल्या सामानाचं अनलोडींग आणि सॉर्टींग त्यांनी केलं. पूरग्रस्तांकडून रेशनकार्ड मागवून घेतले आणि त्यावर सामान मिळेल तसं मार्किंग केलं. हे सर्व नियोजन बघितल्यावर, 'ट्रकमधून उघड्यावर सामान वाटणं चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया कॅम्प लावलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.\nमद��ीच्या सामानाचे किट बनवूनच पाठवले तर वाटप करणं सोयीचं जातं, असं राजेशना वाटतं. धान्याच्या कट्ट्यातून (पोत्यातून) किलो-किलो धान्य मोजून त्याचं वाटप करणं शक्य होत नाही. तसंच, किट बनवताना ज्यांनी धान्याच्या पिशव्यांना भोकं पाडली नव्हती, त्यात हवा भरुन प्रवासात पॅक फुटले होते, असंही राजेशना दिसून आलं. किट पॅकिंग करताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, पूरग्रस्त गावातल्या गिरण्या बंद असल्यानं लोकांना गहू नको होते, पिठाची गरज होती. हा निरोप मदत पाठवणाऱ्यांपर्यंत तातडीनं पोहोचवण्याची गरज होती, असंही राजेशनी सांगितलं.\nसांगलीमध्ये अमित शिंदे यांच्या टीमनं १८ ठिकाणच्या कॅम्पमध्ये सुमारे ३,५०० पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली. सोशल मिडीयावरच्या आवाहनांना प्रतिसाद देत बाहेरच्या लोकांनी पाठवलेल्या मदतीचं व्यवस्थापन करणं, हेदेखील एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. सुरुवातीला खूप जास्त अन्नपदार्थ पाठवले जात होते. उरलेलं अन्न टाकून द्यायला लागलं. म्हणून अन्न पाठवू नका, असं आवाहन केलं. आता कॅम्प बंद झालेत आणि लोक पुन्हा आपल्या घरी परत जातायत. पण घरात लगेच अन्न शिजवता येईल अशी परिस्थिती नाही. आता अन्नाची खरी गरज आहे, पण आता कुणीच अन्न पाठवत नाहीये. नक्की केव्हा कुठल्या प्रकारची मदत पाठवायची, याचा समन्वय फार महत्त्वाचा आहे, असं अमितचं मत आहे. आता पुनर्वसनाच्या कामासाठी देखील मदतीची गरज आहे; पण मदतीचा ओघ कमी होताना दिसतोय, असंही निरीक्षण मांडलं.\nअंजली मेहंदळे म्हणाल्या की, चोपडेवाडीमध्ये कॅम्पमधून परत घरी गेल्यावर पहिली गरज स्वच्छतेची होती. बरेच दिवस घर पाण्याखाली राहिलं होतं, सामान कुजलं होतं, जनावरं मेली होती, काही आजारी पडली होती. मदतकार्यामध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला मेडीकल टीम होत्या, पण जनावरांचे डॉक्टर्स फारसे दिसले नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.\nसुनीलच्या अनुभवानुसार, पलूस भागात भारती विद्यापीठ आणि विश्वजीत कदमांच्या टीमनं उत्तम नियोजन आणि मदतकार्य केलं. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तातडीनं सोय केली जात होती. पण आता पुनर्वसनाचं काम प्रचंड अवघड आहे, असं सुनीलना वाटतं. प्रत्यक्ष नुकसान झालेले पूरग्रस्त तर आहेतच, पण अप्रत्यक्ष पूरग्रस्तांची संख्यादेखील खूप आहे. आणि त्यांचं नुकसान ओळखणंदेखील कठीण आहे. अल्पभूधारक शेतकरी आणि भूमीहीन शेतमजुरांसाठी तातडीनं मदत उपलब्ध करुन द्यायची गरज आहे. त्यांच्यासाठी रोजगाराचे पर्याय लवकर उभे करणंही महत्त्वाचं आहे.\nपुन्हा अशी आपत्ती आल्यास उपाययोजना म्हणून गावांच्या विस्थापनाचा पर्याय सुचवला जातो, पण लोक सहजासहजी मूळ गाव सोडून जायला तयार होणार नाहीत. त्यामागची भावनिक कारणंदेखील लक्षात घ्यायची गरज आहे, असं सुनीलना वाटतं.\nतन्मयनं नोंदवलेलं निरीक्षण असं होतं की, पूर परिस्थितीचा नेमका अंदाज न आल्यानं, काही गावांमधले लोक स्वतःहून पुराच्या पाण्यात थांबले-अडकले होते. सुटकेसाठी आलेली एनडीआरएफ टीम लोकांची समजूत काढून त्यांना बोटींमध्ये बसवून बाहेर काढत होती. यामध्ये एनडीआरएफ टीमचा खूप वेळ वाया जात होता आणि आधीच कमी संख्या असलेल्या बोटीदेखील एकाच गावात अडकून पडत होत्या. बोटींची उपलब्धता आणि वापर याबाबत जिल्हापातळीवर प्रशासनाचा एनडीआरएफशी समन्वय नव्हता किंवा योग्य प्रकारे त्यांना सूचना मिळत नव्हत्या.\nयाच संदर्भात वैभवचा अनुभव असा होता की, आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत शासकीय अधिकाऱ्यांचं सेन्सिटायजेशन झालेलं दिसत नाही. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप हा बिल्डर लोकांचा ग्रुप असून, त्यांच्याकडं मदतकार्यासाठी लागणारे गम बूट, मास्क वगैरे सामान प्रचंड प्रमाणात उपलब्ध होतं. पण विशिष्ट सोसायटी आणि वस्तीतच हे काम करायचं, असा त्यांचा हट्ट होता. इतर ठिकाणी कामाची गरज जास्त असेल तर शासनानं समन्वय साधून, मदतकार्याची साधनं स्वयंसेवकांना किंवा संस्थांना उपलब्ध करुन द्यायची गरज होती. पण याबाबतीत शासनाकडं पाठपुरावा करुनसुद्धा त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही, याचं वाईट वाटत असल्याचं वैभवनं सांगितलं.\nएका शाळेत स्वयंसेवक म्हणून स्वच्छतेचं काम करत असताना, तिथल्या मुख्याध्यापिका स्वयंसेवकांनाच आदेश देऊन काम करुन घेत असल्याचा अनुभव वैभवला आला. तर दुसरीकडं, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेल्या स्वयंसेवकांचं, त्याही परिस्थितीत स्थानिक लोकांनी आदरातिथ्य केल्याचा अनुभव संतोषनी सांगितला.\nशासनाकडून मिळणारी मदत सुरुवातीला संथ आणि अपुरी होती; पण ब्रह्मनाळमध्ये बोट उलटल्याच्या प्रसंगाची बातमी पसरल्यानंतर मदतीचा वेग वाढल्याचं निरीक्षण संतोषनी नोंदवलं.\nकुरुंदवाडच्या मोमीन मोहल्ला, शिकलगार वस्ती या भागात काम करताना राजेश आणि टीमला मास्कचा खूपच तुटवडा जाणवला. तसंच, मातीच्या घरांच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या ताडपत्री आणि प्लास्टीक शीट यांचीसुद्धा कमतरता जाणवत होती.\nपुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर, रस्त्यांवर चिखल आणि कचरा साचला होता, असं राजेशनी सांगितलं. ड्रेनेज तुंबले होते आणि दुर्गंधी पसरली होती. कचरा आणि चिखल उचलण्यासाठी जेसीबीचा वापर करत होते. पण छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये जेसीबी जाऊ शकत नव्हता. मग लोक या गल्ल्यांमधला कचरा मुख्य रस्त्यावर आणून टाकत होते आणि नगरपालिकेची गाडी तिथून तो उचलून घेऊन जात होती. काही ठिकाणी डिझेल टाकून कचरा जाळायचे प्रकार सुरु होते. त्यामुळं आणखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली. याबाबत लोकांमध्ये जागृती करायची गरज राजेशना वाटते.\nआपत्ती घडून गेल्यानंतर आपत्तीच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन हे 'सेकंड डिझास्टर' असतं, असं वैभवचं म्हणणं होतं.\nपुराच्या पाण्यामुळं घरातल्या फर्निचरपासून अनेक वस्तू टाकाऊ झालेल्या आहेत. असा कचरा वर्गीकरण न करता शहराबाहेर फेकून दिला जातो. हा कचऱ्याचा पूर आहे, याचं व्यवस्थापन कसं करावं, असा प्रश्न विनीतानं उपस्थित केला.\nपूरग्रस्तांना मदतीच्या भावनेनं अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या वस्तू पाठवल्या आहेत. पण त्यामुळं नवीनच प्रश्न निर्माण झाल्याचं अमितनं सांगितलं. उदाहरणार्थ, काही लोकांनी मदत म्हणून आपल्या घरातले जुने कपडे पाठवले आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये आणि शहरामध्ये या कपड्यांमुळं अडगळ निर्माण झाली आहे. तसंच, मोठ्या प्रमाणावर बाहेरुन धान्य व किराणा मालाचा पुरवठा झाला आहे. पुढचे काही महिने पूरग्रस्तांना या वस्तू विकत घ्याव्या लागणार नाहीत. पण आधीच पुरामुळं नुकसानीत आलेल्या सांगलीतल्या किरकोळ धान्य आणि किराणा माल विक्रेत्यांच्या उत्पन्नावर याचा मोठा विपरित परिणाम होणार आहे, असं अमितला वाटतं.\nएका गावातल्या पोल्ट्रीमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं सगळ्या कोंबड्या मेल्या, आणि दुर्गंधी पसरुन शेजारच्या गावातले लोक आजारी पडले आहेत. हे अप्रत्यक्ष पूरग्रस्त म्हणावे लागतील, असं वैभवला वाटतं. शिवाय, नु���सान भरपाईची वेळ येईल तेव्हा स्थलांतरित मजूर, पारधी वस्ती, झोपडपट्टी, वीटभट्टी, अशा ठिकाणी विशेष लक्ष द्यायची गरज आहे, असंही मत व्यक्त केलं. या लोकांना कसलीही मदत मिळाली नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं नाहीत, ते स्थानिक रहिवासी नाहीत, त्यांच्या नुकसानीचा पंचनामा नाही, की शासनाकडे त्यांचा कसलाही डेटादेखील नाही.\nतात्पुरत्या आसऱ्यासाठी उभारलेल्या छावण्यांमधून लोक आता आपापल्या घरी परत जात आहेत. आता त्यांची घरं पुन्हा उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज असल्याचं अमितनं आवर्जून सांगितलं.\nसोशल मिडीयावर लोकांनी स्वतःच बनवून फॉरवर्ड केलेले खूप मेसेज फिरत राहतात. पण प्रशासनाकडून अधिकृत मेसेज प्रसारित केले जावेत, अशी अपेक्षा अमितनं व्यक्त केली. उदाहरणार्थ, कोणत्या आपत्तीमध्ये कोणते रोग होऊ शकतात, याबद्दल माहिती मिळाली तर, पूरग्रस्त आणि मदतकार्य करणाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेता येईल.\nपुरासारखी आपत्ती घडून गेल्यावर, बाहेरच्या उत्साही आणि उत्सुक लोकांनी 'डिझास्टर टुरिझम' टाळलं पाहिजे, असं तन्मयला वाटतं. पूरग्रस्त परिसराचे आणि लोकांचे फोटो काढून फॉरवर्ड करणं, तसंच स्वतः शहानिशा न करता, येईल तो मेसेज सोशल मिडीयावर फॉरवर्ड करत राहणं, या सगळ्यामध्ये संयम राखला पाहिजे, असं मत तन्मयनं व्यक्त केलं.\nयावर उपाय म्हणून, सोशल मिडीयावर आपत्तीबद्दल किंवा मदतीसाठी आवाहन करणारा मेसेज पाठवताना त्यामध्ये तारीख टाकावी, तसंच ही मदत जास्तीत जास्त कधीपर्यंत अपेक्षित आहे हेसुद्धा लिहावं, अशी सूचना अनिकेतनं केली. जेणेकरुन अनिश्चित काळासाठी असे मेसेज फिरत राहणार नाहीत.\nमदतीचा पुरवठा होत असताना, पूरग्रस्त भागाचं सातत्यपूर्ण विश्लेषण आवश्यक असल्याचं अनिकेतनं नमूद केलं. उदाहरणार्थ, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर बाहेरुन पाठवले जात असताना, प्रत्यक्ष पूरग्रस्त भागातले लोक मात्र हापशातून मिळणारं दूषित पाणी पिण्यासाठी वापरत होते. त्यांच्यापर्यंत तातडीनं पाणी शुद्ध करणारं मेडीक्लोर पोहोचवण्याची गरज होती.\nयाशिवाय, पूरग्रस्त भागात घरानुसार डेटा कलेक्शन करणं आणि त्याचं अनॅलिसिस करणं, हे पुनर्वसनाच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचं आहे असं अनिकेतला वाटतं. कायमस्वरुपी पुनर्वसन होईपर्यंतच्या काळात तात्पुरता निवारा उपलब्ध करणं, गरजेच्��ा वस्तू पोहोचवणं आवश्यक आहे. या सर्व कामात डॉक्टर स्वयंसेवकांची खूप गरज जाणवत असल्याचंही अनिकेतनं नमूद केलं.\nकॅम्पमधल्या आणि कॅम्पमधून पुन्हा आपल्या घरी जात असलेल्या लोकांचं समुपदेशन करणंही महत्त्वाचं आहे, असं वैभवला वाटतं. आपल्या घरांचं, वस्तूंचं, जनावरांचं, आणि माणसांचं नुकसान सहन करायला त्यांना मानसिक आधाराची गरज पडणार आहे.\nकुठल्याही आपत्तीच्या वेळी, 'मला मदत करायची आहे', या भावनेपेक्षा 'समोरच्याला काय गरज आहे', हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे असं राजेशला वाटतं. तरच योग्य वेळी योग्य मदत मिळणं शक्य होऊ शकेल.\nसंतोषच्या मते, आपत्ती व्यवस्थापनाचं काम करु इच्छिणाऱ्या संस्थांचं शासनानं प्रशिक्षण करावं, नियमित काळानं त्यांची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रील घ्यावं. आपत्तीच्या वेळी फक्त प्रशिक्षित संस्थाच त्या ठिकाणी काम करतील, याची शासनानं जबाबदारी घ्यावी. बाकीच्या व्यक्ती आणि संस्थांनी या प्रशिक्षित संस्थांच्या कामात सहभाग घ्यावा, जेणेकरुन जिल्हापातळीवर मदतीचं नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल. आपत्तीच्या वेळी काम करणाऱ्या संस्थांनी आपली एक टीम आपत्तीच्या जागेवर थांबवावी, तर दुसऱ्या टीमनं समन्वयाचं काम करावं, असंही संतोषनं सुचवलं.\nएकूणच आपत्ती प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपली खूपच कमी तयारी असल्याचं मत विनीतानं व्यक्त केलं. अशा प्रसंगी, समन्वय कसा साधायचा, आपत्ती काळात कुणाकडं कुठली जबाबदारी असते, याबाबत कुणाशी संपर्क साधायचा, या गोष्टींचा सगळ्यांनीच विचार करायची गरज आहे, असं विनीताला वाटतं.\nआपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण, आणि संस्था व शासन यांच्यात समन्वयाची गरज असल्याचं मत सर्वच सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.\n- मंदार शिंदे ९८२२४०१२४६\nकर लो दुनिया मुठ्ठी में...\n(माजी केंद्रीय मंत्री, माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ काँग्रेस नेते भारतरत्न प्रणव मुखर्जी यांची एक जुनी मुलाखत. दि. ७ जुलै २००२ - रेडीफ डॉट कॉम वेबसाईटच्या सौजन्याने)\nमुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख धिरुभाई अंबानी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर धिरुभाईंचे खास मित्र प्रणव मुखर्जी यांनी शीला भट्ट यांना दिलेली मुलाखत…\n“धिरुभाई अंबानी मला पहिल्यांदा भेटले १९७० च्या दशकात. तेव्हा मी अर्थखात्याचा राज्यमंत्री होतो आणि महसूल व खर्चासंबंधी कामकाज बघत होतो.\n“भांडवली समस्यांच्या नियंत्रकांचं कार्यालय माझ्या खात्याच्या अखत्यारित होतं. नवी दिल्लीमधील माझ्या कार्यालयात मी त्यांना भेटलो.\n“त्यांच्यासोबत घेतलेल्या बैठकांमधून मला त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास दिसून आला. ही धिरुभाई अंबानी यांची लक्षणीय वैशिष्ट्यं होती. ते अत्यंत धाडसी वृत्तीचे होते.\n“आमचे वडील एखाद्या योद्ध्याप्रमाणे अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहतील, असं त्यांचा मुलगा अनिल अलीकडेच म्हणाला होता. किती खरं होतं ते, सतत लढत राहिले ते.\n“खरं तर, मला आठवतं की, भांडवली बाजारातून लक्षणीय प्रमाणात पैसे उभे करण्याचा एक प्रस्ताव घेऊन ते माझ्याकडं आले होते. त्यावेळी भारतातल्या प्राथमिक बाजारपेठेचा आवाका खूपच छोटा होता. मी माझ्या मनातल्या शंका व्यक्त केल्या. भांडवली बाजारपेठेतून एवढे सारे पैसे उभे करता येतील असं तुम्हाला कशामुळं वाटतं, असा प्रश्न मी त्यांना विचारला.\n“ते म्हणाले की, माझा स्वतःवर आणि माझ्या भागधारकांवर संपूर्ण विश्वास आहे.\n“धिरुभाईंच्या प्रयत्नांमुळं सिक्युरिटीज मार्केटच्या वाढीला जबरदस्त चालना मिळू शकेल आणि एक नवीन क्रांती घडून येईल असं भविष्य मला दिसत होतं.\n“त्यांच्यामुळं भारतीय स्टॉक मार्केटमध्ये एक नवीन संस्कृती उदयाला आली. ते खऱ्या अर्थानं नव्या वाटा घडवणारे उद्योजक होते. भारतातल्या समभागांच्या नवीन संस्कृतीचे ते जनक होते, आणि भारतातल्या समभागांच्या बाजारपेठेची खरी ताकद त्यांनीच पहिल्यांदा ओळखली.\n“ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होतं. बहुराष्ट्रीय कंपन्यांचं कडवं आव्हान त्यांनी आपल्या स्वतःच्या पद्धतीनं अंगावर घेतलं. आपल्या स्वतःच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला बहुराष्ट्रीय कंपनी बनवण्याची त्यांची इच्छा होती.\n“नंतरच्या काळात, आमचा संपर्क वाढत गेला. मग राजकीय परिस्थितीचं आमचं आकलनही जुळत गेलं. भारतीय राजकारणातल्या, विशेषतः प्रादेशिक राजकारणातल्या खाचाखोचा त्यांना व्यवस्थित समजत होत्या, असं मला दिसून आलं.\n“ते काँग्रेस-समर्थक होते की काँग्रेस-विरोधक होते यावर मी भाष्य करु शकत नाही, पण एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, ते एक प्रखर राष्ट्रवादी आणि धर्मनिरपेक्ष व्यक्ती होते.\n“सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये त्यांचा मित्रपरीवार पसरलेला होता.\n“ते एक उद्योजक होते आणि मी - माझ्या कारकीर्दीतल्या बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी - वित्त किंवा अर्थ मंत्रालयात काम करत होतो, त्यामुळं आमच्यात अगदी जवळचे संबंध प्रस्थापित झाले होते.\n“असं असलं तरी, आमची मैत्री कुठल्याही पद्धतीनं ‘विषम’ नव्हती. मला किंवा इतर कुणालाही ‘रिलायन्सचा माणूस’ म्हणणं हा निव्वळ मूर्खपणा ठरेल.\n“अर्थातच तरीसुद्धा, कुणालाही कुणाचाही माणूस म्हणण्याचं स्वातंत्र्य मिडीयाला आहेच.\n“त्यांचा आव्हानांना तोंड देणारा स्वभाव मला आवडला असल्यानं आमच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.\n“बहुतांश वेळेला आम्ही माझ्या ऑफीसमध्येच भेटायचो; कित्येकदा ते माझ्या घरी यायचे आणि मीदेखील त्यांना त्यांच्या घरी भेटायला जायचो. पण त्यांच्याबद्दलचा कुठलाही भावनिक क्षण मला आठवत नाही.\n“ते फारसे भावनाप्रधान नसावेत असं मला वाटतं. शक्यतो सर्वसाधारण विषयांवरच आमच्या चर्चा चालायच्या.\n“अंबानी शून्य-कर कंपन्या विकत घ्यायचे. मी त्यांची बॅलन्स शीट बघितली, आणि १९८३ साली मी एक विधेयक आणलं, ज्यानुसार कंपन्यांच्या उत्पन्नावर किमान २० टक्के इतकी कर आकारणी सुरु झाली.\n“लोक असं म्हणतात की, धिरुभाई अंबानी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या यशाला दोन बाजू होत्या.\n“मला असं वाटतं की, प्रत्येक मोठा माणूस हा वादग्रस्त असतोच; आपल्या अतिरंजित प्रतिमेमुळं ते आपोआप वादग्रस्त बनतात.\n“अनेक राजकीय नेते त्यांच्या ‘खिशात’ होते, असं म्हणणं खूपच एकांगी ठरेल. अर्थव्यवस्थेवर सरकारचं पूर्ण नियंत्रण होतं आणि त्यांना अर्थ मंत्रालयातल्या लोकांशी बोलणं भाग पडत होतं.\n“त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं होतं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय कॉर्पोरेट जगतात तुम्हाला त्यांच्यासारखी दुसरी व्यक्ती सापडणार नाही. त्यांनी शून्यातून सुरुवात करत हे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभं केलं. टाटा, बिर्ला, गोएंका या सगळ्यांना आपले व्यवसाय वारसा हक्काने मिळाले. अर्थात, मी त्या उद्योगसमूहांच्या संस्थापकांना भेटलेलो नाही. धिरुभाई अशी व्यक्ती होती, जी माझ्या स्वतःच्या डोळ्यांसमोर मोठी होत गेली, फक्त जिद्दीच्या, कुशाग्र व्यावसायिक जाणीवेच्या, एकाग्रतेच्या आणि दूरदृष्टीच्या बळावर.\n“हा खूप मोठा फरक आहे. मी माझ्या कारकीर्दीत त्यांच्यासारखा एकही मोठा बिझनेसमन पाहिला नाही.\n“१९८६ नंतर त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. तरीदेखील, राजकीय आणि व्यवसायासंबधी घडामोडींबद्दल त्यांना सर्व माहिती असायची.\n“मला ते नुसतेच आवडायचे नाहीत; मला ते खूप खूप आवडायचे.”\nकर लो दुनिया मुठ्ठी में...\nLabels: अनुवाद, मराठी, राजकीय\nमहाराष्ट्र शासनाने शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी जाहीर केलेल्या 'सगुण विकास कार्यक्रमा'तील आक्षेपार्ह मुद्देः\n• पुढारलेली किंवा नेतृत्व करणारी शाळा व 'इतर' शाळा अशी भेदभावपूर्ण मांडणी\n• नेतृत्व करणारी शाळा निवडण्यासाठी निकषः\n४. विविध नवनवीन उपक्रम राबविणारी व ते उपक्रम इतर शाळेशी शेअर करण्याची तयारी असलेली शाळा.\n९. परिसरातील शाळांना विकासासाठी मदत करण्यास सहमती दर्शविणारी शाळा.\n(निकष ४ व ९ नुसार, 'इतर' शाळांचे नेतृत्व करावे की न करावे, हे संबंधित शाळेच्या मर्जीवर अवलंबून असेल की बंधनकारक असेल \n• असेच निकष क्रमांक ३ व ५ 'इतर' शाळा निवडीसाठी नमूद केले आहेत.\n६. परिसरातील इतर शाळेच्या तुलनेने अधिक पटाची शाळा.\n(अधिक पट हा नेतृत्व करण्यासाठी निकष कसा काय असू शकतो यामुळे नेतृत्व करणाऱ्या आणि 'इतर' अशा दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांची अधिक गैरसोय होणार नाही का यामुळे नेतृत्व करणाऱ्या आणि 'इतर' अशा दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांची अधिक गैरसोय होणार नाही का \n• टीपः सगुण विकास कार्यक्रमांतर्गत मुख्य शाळा म्हणून जर खाजगी विनानुदानित / स्वयं अर्थ सहाय्यित शाळा सहभागी होण्यास इच्छुक असतील तर अशा शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या A ग्रेड च्या शाळांना देखील मदत करु शकतात.\n(म्हणजे खाजगी शाळांची गुणवत्ता, शासनाच्या नेतृत्व करण्यास पात्र शाळांपेक्षा उच्च असते हे गृहीत धरले आहे का \n• भागीदारी/ सहकार्यातील उपक्रमांची क्षेत्रेः\n१) भौतिक सुविधांचा सामाईक वापरः मुख्य शाळेतील क्रीडांगण, संगणक कक्ष, सभागृह व ग्रंथालय यासारख्या भौतिक सुविधा भागीदारी / सहकार्यातील इतर शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस वर्गनिहाय / निवडक वर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे. तसेच मुख्य शाळेतील डिजिटल, ई-लर्निंग साहित्याचा लाभ दुसऱ्या शाळेतील मुलांना करुन देणे.\n(म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत किमान भौतिक सुविधा उपलब्ध क���ुन देणे आता शासनावर बंधनकारक राहणार नाही का डिजिटल, ई-लर्निंग साहित्य 'इतर' शाळेतील मुलांनी एकच दिवस वापरणे अपेक्षित आहे का डिजिटल, ई-लर्निंग साहित्य 'इतर' शाळेतील मुलांनी एकच दिवस वापरणे अपेक्षित आहे का \n२) तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शनः सहभागी सर्व शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक दिवस सहभागी इतर शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अध्यापन करणे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी व कौशल्ये विकसित करण्यासाठी सहकार्य करतील.\n(तज्ज्ञ शिक्षक म्हणजे कोण इतर शाळेत एक दिवस जाण्याने मूळ शाळेतील कामगिरीवर परिणाम होणार नाही का इतर शाळेत एक दिवस जाण्याने मूळ शाळेतील कामगिरीवर परिणाम होणार नाही का एक दिवस इतर शाळेत जाऊन अध्ययन निष्पत्ती आणि कौशल्य विकास कसा करणार एक दिवस इतर शाळेत जाऊन अध्ययन निष्पत्ती आणि कौशल्य विकास कसा करणार शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थीःशिक्षक गुणोत्तरावर याचा कसा परिणाम होईल शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थीःशिक्षक गुणोत्तरावर याचा कसा परिणाम होईल \n२) विद्यार्थी अदलाबदलः भागीदारी/ सहकार्यातील इतर शाळेतील 'निवडक' वर्गातील विद्यार्थ्याना मुख्य शाळेत जाऊन शिकण्याची, तेथील इतर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची व अध्ययन-अनुभव घेण्याची संधी निर्माण करुन देणे. तसेच एका शाळेतील शालेय विषय, विविध कला व क्रीडा प्रकारात पारंगत 'निवडक' विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाऊन 'इतर' विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मदत तसेच संबंधित कला व क्रीडा प्रकार यांच्या अध्ययनात व सरावात सहकार्य करतील.\n(निवडक विद्यार्थी कशाच्या आधारावर निवडायचे आहेत जास्त गुण मिळवणारे आणि कमी गुण मिळवणारे विद्यार्थी अशी भेदभाव करणारी निवड प्रक्रिया कशासाठी जास्त गुण मिळवणारे आणि कमी गुण मिळवणारे विद्यार्थी अशी भेदभाव करणारी निवड प्रक्रिया कशासाठी तज्ज्ञ आणि प्रशिक्षित शिक्षक ज्यांना शिकवू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना 'पारंगत विद्यार्थी' कसले सहकार्य करणार आहेत तज्ज्ञ आणि प्रशिक्षित शिक्षक ज्यांना शिकवू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना 'पारंगत विद्यार्थी' कसले सहकार्य करणार आहेत शाळा पातळीवर शिक्षकांचे प्रशिक्षण, नियुक्ती यावर भर देण्याऐवजी, पारंगत व इतर अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांवर हा अनावश्यक भार आणि ताण का टाकला जात आहे शाळा पातळीवर शिक्षकांचे प्रशिक्षण, नियुक्ती यावर भर देण्याऐवजी, पारंगत व इतर अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांवर हा अनावश्यक भार आणि ताण का टाकला जात आहे \nसांगलीत कृष्णा नदीला आलेल्या महापुराचं पाणी नगर वाचनालयात शिरल्यानं हजारो पुस्तकांचं नुकसान झाल्याची बातमी वाचली.\nमी सांगली जिल्हा नगर वाचनालयाचा भाग्यवान लाभार्थी आहे.\nदिवसा वाचनालयात बसून एक पुस्तक संपवायचं आणि संध्याकाळी घरी जाताना दुसरं घेऊन जायचं, असं अनेक वर्षं केलंय. अनेक मराठी आणि इंग्रजी पुस्तकं त्यावेळी दुकानातसुद्धा मिळायची नाहीत, ती या वाचनालयात वाचायला मिळायची. जगभरातल्या लेखकांची नावं, साहित्य प्रकार, सगळ्याची ओळख इथूनच झाली, असं म्हणता येईल.\nसकाळी शाळेत जाण्यापूर्वी वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर वर्तमानपत्र विभागात न चुकता जायचो. त्यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स' सांगलीत दुपारी पोहोचायचा. 'संडे ऑब्झर्व्हर'सारख्या प्रकाशनांच्या सांगलीत मोजून चार-पाच प्रती यायच्या. नगर वाचनालयात मात्र रोजच्या रोज हे सगळं वाचायला मिळायचं. इराक-इराण युद्ध आणि १९९६ च्या ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी जुने संदर्भ शोधण्यामध्ये नगर वाचनालयाकडून खूप मोठी मदत मिळाली होती. 'पुढारी'च्या ऑफीसमधून सांगितलं होतं की, आमच्याकडं 'पुढारी'चे जे जुने अंक मिळणार नाहीत, ते नगर वाचनालयात नक्की मिळतील. आणि तसाच अनुभव आला. एकच बातमी निरनिराळ्या वृत्तपत्रात कशी सादर करतात, हे बघायची सवयही तेव्हापासूनच लागली.\nयाच वाचनालयाच्या हॉलमध्ये वसंत बापट, मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक दिग्गजांना ऐकता, भेटता आलं.\nवाचनालयात अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत (होती), जी बाहेर वाचनासाठी देत नसत. तिथं बसूनच वाचावी लागत. त्यामुळं पुस्तक वाचताना नोट्स काढायची सवय लागली. शाळा-कॉलेजमध्ये तर या सवयीचा फायदा झालाच, पण अजूनही ही सवय टिकून आहे. विकत आणलेल्या पुस्तकातून निवडक भाग पुन्हा डायरीत लिहून कशासाठी घ्यायचा, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांना या सवयीचं मूळ आणि महत्त्व सांगून समजणार नाही.\nवाचलेल्या पुस्तकांचा सारांश लिहिणं, पुस्तकांमधून संदर्भ शोधून भाषण करणं, ठराविक दिवसांत जास्तीत जास्त पुस्तकं वाचून त्यावरील स्पर्धेत भाग घेणं, असे अनेक उपक्रम नगर वाचनालयात चालायचे. मला आठवतंय, एका पुस्तक वाचन स्पर्धेत मी विद्यार्थी म्हणून नोंदणी केल्यानं मला 'बालसाहित्य विभागा'त एन्ट्री दिली होती. पण मी वाचनालयाच्या व्यवस्थापनाला आणि स्पर्धेच्या आयोजकांना खूप विनंती करुन 'सर्वसाधारण विभागा'त एन्ट्री मिळवली होती. (आणि दुसरं की तिसरं बक्षिसही मिळवलं होतं.)\nसांगलीतच वि. स. खांडेकर वाचनालय, गणेश वाचनालय, महात्मा गांधी वाचनालय, अशी आणखी महत्त्वाची वाचनालये आहेत. आग, पूर, भूकंप अशा आपत्तींपासून या खजिन्यांचं रक्षण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली गेली पाहिजेत, असं मनापासून वाटतं. तळमजल्यावरुन पुस्तकं वरच्या मजल्यांवर हलवणं, आगरोधक मटेरियल वापरुन पुस्तकांचे रॅक / कपाटं / फर्निचर बनवणं, नियमितपणे इमारतींचं फायर ऑडीट, स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेणं, यासाठी व्यवस्थापनानेच नव्हे, तर वाचकांनीही पुढाकार घ्यायची गरज आहे.\n- मंदार शिंदे 9822401246\nकिचनमधल्या सिंकमधे भांडी घासत होतो. दहा-बारा छोटी-मोठी भांडी घासायची होती. अचानक सिंकच्या जाळीत काहीतरी अडकून बसलं. पाणी खाली जाईना. काय अडकलंय ते बघायचा / काढायचा कंटाळा केला. म्हटलं, बघू सगळी भांडी घासून झाल्यावर...\nभांडी घासली, धुतली. सिंकमधली पाण्याची लेव्हल वाढत गेली. शेवटी एकदम जाईल सगळं पाणी, असं वाटत होतं. सगळी भांडी झाल्यावर जाळीत अडकलेली कोथिंबिर वगैरे काढून टाकली. लगेच पाणी भसाभस ड्रेन व्हायला लागलं. काम झालं असं वाटत असतानाच पायाखाली ओल जाणवली...\nखाली वाकून बघितलं तर, ड्रेनेज पिटमधून पाणी ओव्हरफ्लो होत बाहेर आलेलं. किचनच्या फरशीवर पाणी पसरु लागलं. वर सिंकमधे तुंबलेलं पाणी झपाट्यानं कमी होत होतं, पण ड्रेनेज पिटमधून वाहून न जाता उसळून बाहेर येत होतं...\nखाली ठेवलेल्या वस्तू पटापट उचलून वर ठेवल्या. भांड्यांचं रॅक, मोठे डबे, गॅस सिलिंडर, वाट फुटेल तिकडं पाणी पसरत होतं. कपडे टाकून, मॉप फिरवून, भांड्यानं बादलीत भरुन, पसरणारं पाणी कन्ट्रोल करायचा प्रयत्न केला. पण व्हायचं ते नुकसान झालंच...\nड्रेनेज पिटमधून पाणी वाहून जायला छोटीशीच जागा आहे. पण दिवसभरात पन्नास-साठ भांडी घासली तरी त्यातून पाणी वाहून जातं. मग आता तर दहा-बाराच भांडी घासली होती. तरी ओव्हरफ्लो का झाला \nड्रेनेज पिटमधून पाणी वाहून जायच्या कपॅसिटीचा प्रश्नच नाहीये. सतत थोड���-थोडं पाणी जात राहीलं असतं, तर असं घडलं नसतं. पण सिंकमधे आधी पाणी तुंबू दिलं आणि नंतर एकदम भसकन सोडून दिलं, तेव्हा ड्रेनेज पिटमधून ते बाहेर आलं. दहा-बारा भांडी घासल्यावर किती पाणी साठेल याचा विचारच केला नाही. नंतर एकदम एवढं सगळं पाणी कसं वाहून जाईल, याचाही विचार केला नाही. पाणी इकडं-तिकडं पसरायला लागल्यावर विचार करणं आपोआपच बंद झालं...\nसांगली-कोल्हापूरची पूरपरिस्थिती समजून घ्यायचा विचार करतोय. अजून पुण्यातच आहे. एकदा तिकडं गेलो की कदाचित हे विचार बंद होतील, म्हणून आधीच विचार करुन ठेवतोय. लिहूनसुद्धा ठेवतोय. पुढं-मागं उपयोगच होईल, झाला तर...\n- मंदार शिंदे 9822401246\n'पॉलिटीक्स इज अ डर्टी गेम ऑफ स्काऊन्ड्रल्स' असं आमचे एक सर म्हणायचे. लहानपणी या वाक्याचा अर्थ तितकासा कळला नव्हता. पण स्वतःचं आयुष्य राजकारण आणि समाजकारणात घालवलेल्या आमच्या सरांचे ते अनुभवाचे बोल मनावर नकळत कोरले गेले होते.\nत्या विचाराला पुष्टी देणाऱ्याच बातम्या, घटना, माणसं, नेते, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, वगैरे पुढं दिसत गेले. आपला या क्षेत्राशी कधीही संबंध येऊ नये, असं त्यावेळी वाटायचं. तू राजकारण करु शकत नाहीस, कारण तू राजकारण्यांसारखा दिसत नाहीस; यू आर टू सॉफिस्टीकेटेड टू बी अ पॉलिटीशियन, अशी वाक्यं सहज कानांवर पडत होती. राजकारणी म्हणजे, पांढरे कपडे, हातांच्या बोटांत अंगठ्या आणि मागं-पुढं माणसांचा ताफा, बेदरकार वृत्ती, रांगडी आणि बऱ्याचदा गलिच्छ भाषा, गेंड्याची कातडी, कोल्ड ब्लडेड ऐटीट्यूड, वगैरे वगैरे कल्पना मिडीयातून, सिनेमा-नाटकातून आणि पुस्तकांतून डोक्यात फीड झालेल्या होत्या.\nआणि अशा वातावरणात काही मोजक्या राजकारणी लोकांनी, नेत्यांनी, या स्टँडर्ड पॉलिटिकल इमेजपेक्षा स्वतःची वेगळीच प्रतिमा निर्माण केली आणि ती यशस्वीरित्या सांभाळली देखील. यामध्ये सर्वांत पहिलं आणि सर्वांत महत्त्वाचं नाव म्हणजे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी. एक कवी हृदयाचा, कोमल वाणीचा, हळव्या स्वभावाचा, सभ्य सुशिक्षित माणूस एक यशस्वी राजकारणी बनू शकतो, हे वाजपेयींनीच सिद्ध केलं, असं माझं मत आहे. 'यू आर टू सॉफिस्टीकेटेड टू बी अ पॉलिटीशियन' या न्यूनगंडावर मात करुन, जवळपास दोन पिढ्यांमधल्या तरुण कार्यकर्त्यांना वाजपेयींनी राजकारणाकडं बघायची सकारात्मक दृष्टी दिली, प्र���रणा दिली, विश्वास दिला, असं मला वाटतं.\nअरविंद केजरीवाल यांच्यासारख्या 'टू सॉफिस्टीकेटेड टू बी अ पॉलिटीशियन' नेत्यांना मिळालेल्या राजकीय यशामागंसुद्धा थोड्या प्रमाणात का होईना, पण वाजपेयींसारख्या सभ्य सुसंस्कृत राजकारण्यांची पायाभरणी आहे, हे विसरुन चालणार नाही. त्याच सभ्य, सुसंस्कृत, सॉफिस्टीकेटेड इमेजवाल्या राजकारण्यांच्या यादीत प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर ही काही नावं अग्रक्रमानं घ्यायला लागतील. राजकीय विचारसरणी, पक्षीय निष्ठा आणि स्थळ-काळ-व्यक्ति तसंच परिस्थिती यानुरुप घेतलेले राजकीय निर्णय, या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन, या नेत्यांबद्दलचा आदर, आकर्षण, अप्रूप अनेकजण मान्य करतात.\nदेशाच्या राजकारणात संयमी, आदरणीय, मृदुभाषी, आणि वैचारिक बैठक पक्की असलेल्या नेतृत्वाची नेहमीच गरज असते आणि अशा नेत्यांची उणीव नेहमीच आपल्याला जाणवत राहते. मुळातच अशी माणसं कमी संख्येत उपलब्ध असल्यानं, त्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचं आपल्यातून अकाली निघून जाणं जास्त बोचतं.\nप्रमोदजी, मनोहर पर्रीकर, आणि आता सुषमा स्वराज जी... तुम्ही कुठल्या पक्षात होतात, तुम्ही किती निवडणुका जिंकलात, तुम्हाला कुठली पदं मिळाली आणि कुठली मिळायला हवी होती, हे सगळं मिथ्या आहे. आमच्या पिढीला राजकारणाकडं आकर्षित करणारे तुम्हीच होतात, हे सत्य आहे. त्याबद्दल आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू. आम्हाला, देशाला तुमची अजून खूप गरज होती. तुमची प्रतिमा आमच्या मनात ठसलेली आहे, जी तुमच्या ध्यासातून, जिद्दीतून, अभ्यासातून, विचारांतून, कामातून तुम्ही निर्माण केलीत आणि शेवटपर्यंत टिकवलीत. तीच प्रतिमा आम्हाला भविष्यात मार्गदर्शन करीत राहील, प्रेरणा देत राहील, असा आम्हाला विश्वास वाटतो.\n- मंदार शिंदे 9822401246\nकाश्मिर, ३७० कलम, आणि बरंच काही…\nकाश्मिर, ३७० कलम, आणि बरंच काही…\n(५ ऑगस्ट २०१९ रोजी नक्की काय घडलं काश्मिर प्रश्न कालपर्यंत काय होता, आज काय आहे आणि भविष्यात कसा राहणार आहे काश्मिर प्रश्न कालपर्यंत काय होता, आज काय आहे आणि भविष्यात कसा राहणार आहे प्रश्न सोडवण्याच्या नावाखाली चुकीच्या पद्धतींचं समर्थन कसं केलं जातंय… या सगळ्यावर जरा विचार करुन, अभ्यास करुन लिहावं असं ठरवलं होतं. पण रवीश कुमारनी बरेच कष्ट वाचवले. त्यांच्या आजच्या लेखात जवळपास सगळेच मुद्दे आलेत. तेव्हा सध्या तरी त्याच लेखाचा मराठी अनुवाद इथं देतोय. - मंदार शिंदे)\nकाश्मिरला कडी-कुलुपात बंद करुन ठेवलंय. काश्मिरमधून कसलीही बातमी बाहेर येत नाहीये. देशाच्या बाकी राज्यांमध्ये काश्मिरच्या मुद्यावर उत्सव साजरा केला जातोय. देशाच्या बाकी राज्यांमधल्या लोकांना, काश्मिरमध्ये काय चाललंय याच्याशी काही देणं-घेणं नाही. एकाचा (काश्मिरचा) दरवाजा बंद करण्यात आलाय. बाकीच्यांनी आपापले दरवाजे स्वतःच बंद करुन घेतलेत.\nजम्मू काश्मिर आणि लडाख यांची पुनर्रचना करण्याचं विधेयक सादर केलं जातंय. अर्थातच, हे विधेयक महत्त्वाचंही आहे आणि ऐतिहासिकही. राज्यसभेत ते सादर केलं जातंय आणि विचार करण्यासाठी वेळही दिला जात नाहीये. काश्मिरला ज्याप्रमाणं बंद करुन टाकलंय, तशीच गत संसदेचीही झाली होती. पण काँग्रेसनंसुद्धा पूर्वी असंच केलं होतं, हे समजल्यानं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. काँग्रेसनं भाजपवर असे अनेक उपकार केले आहेत.\nरस्त्यावर ढोल-ताशे वाजताहेत. नक्की काय झालंय, कसं झालंय आणि का झालंय, हे कुणालाही माहिती नाहीये. कित्येक वर्षांपासून सगळ्यांना फक्त एकच ओळ माहिती आहे. (“३७० कलम रद्द झालंच पाहिजे.”)\nराष्ट्रपतींनी राज्यपालांच्या सहमतीचा दावा केलाय. दोन दिवसांपूर्वीपर्यंत, मला काहीच माहिती नाही असं राज्यपाल म्हणत होते. उद्या काय होईल, माहिती नाही. राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात. राष्ट्रपतींनी केंद्र सरकारचं मत हेच राज्याचं मत आहे, असं मानून सही करुन टाकलीय.\nजम्मू काश्मिर आणि लडाख आता राज्य राहिलेलं नाहीये. दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याची वाटणी करुन टाकलीय. राज्यपालांचं पद बरखास्त. मुख्यमंत्र्यांचं पद बरखास्त. राज्याचे राजकीय अधिकार आणि ओळख कुरतडली गेलीय. अशा प्रकारे इतिहास रचला जातोय.\nउर्वरित भारतात, विशेषतः उत्तर भारतात ३७० कलमाबद्दल लोकांची स्वतःची एक विशिष्ट समजूत आहे. काय आहे आणि का आहे, याच्याशी काही देणं-घेणं नाहीये. हे कलम काढून टाकल्याबद्दल उत्सव साजरा केला जातोय. यातल्या दोन तरतुदी रद्द झाल्यात आणि एक अजून शिल्लक आहे. तीसुद्धा रद्द होऊ शकेल, पण आता त्याला काही अर्थ उरला नाहीये.\nउत्सव साजरा करणाऱ्या जनतेबद्दल एक गोष्ट स्पष्ट दिसून येतीय. त्यांना आता लोकशाही प्रक्रियेतल्या नियमांबद्दल कसलीही आस्थ��� उरलेली नाहीये. त्यांना ना न्यायमंडळाची पर्वा आहे, ना कार्यकारी मंडळाची, ना विधीमंडळाची. या संस्थांच्या काळजीचा प्रश्नच उरला नाही, असं आता जाहीर झालंय. लोकांना आता अमरत्व प्राप्त झालंय.\nहा अंधकार नाहीये. हा भगभगीत उजेड आहे. खूप काही ऐकू येतंय, पण दिसत मात्र काहीच नाहीये. लोकांनीच लोकशाहीचं विसर्जन करुन टाकलंय. पण काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. लोकांना आपल्यातच कुणीतरी शत्रू मिळालाय. कधी तो मुसलमान असतो, तर कधी काश्मिरी. द्वेषाचं कोडींग करुन लोकांचं प्रोग्रॅमिंग झालेलं आहे. फक्त यासंबंधी एखादा शब्द दिसला की झालं, सगळ्यांच्या प्रतिक्रिया अगदी एकसारख्या बाहेर येऊ लागतायत.\n३७० कलमाचा राजकारणासाठी सगळ्यांनीच वापर करुन घेतलाय. भाजपच्या आधी काँग्रेसनं गैरवापर केला. ३७० कलम असूनदेखील स्वतःचंच घोडं पुढं दामटलं. या कलमाला निष्प्रभ करुन टाकलं. राज्यातले राजकीय पक्षदेखील या खेळात सामील झाले. किंवा मग त्यांच्या नाकर्तेपणाचं खापर ३७० कलमावर फोडण्यात आलं. काश्मिर समस्येला खूपच रंगवून आणि लटकवून टाकलं. त्यापैकी बरेचसे घोटाळे भाजप येण्याआधीच घडलेले होते.\nभाजपनंसुद्धा याचं राजकारण केलं, पण उघडपणे सांगितलं की हे कलम रद्द करु आणि खरंच त्यांनी ते रद्द केलंय. ३५-ए तर काढूनच टाकलंय. पण ३७० कलम रद्द करु तेव्हा राज्याचं अस्तित्वही संपेल, असं कधी म्हणाले होते हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय, पण ज्यांनी याचं उत्तर देणं अपेक्षित आहे त्यांना या प्रश्नाशीच काही देणं-घेणं नाहीये.\nनोटाबंदीच्या वेळेला म्हणाले होते की, आतंकवादाचं कंबरडं आता मोडणार. नाही मोडलं. आता या वेळी काश्मिरमधली परिस्थिती सुधारेल अशी आशा करुया. आता तिथल्या लोकांशी चर्चा करायचं तर काही कारणच उरलेलं नाहीये. सगळ्यांसाठी एकाच मापाचे स्वेटर विणून घेतलेत. आता ते सगळ्यांना घालावेच लागतील. राज्याचा निकाल लावून टाकलाय, पण राज्याला हे माहितीच नाहीये.\nकाश्मिरी पंडितांच्या हत्या आणि विस्थापनाची जखम आजसुद्धा भळभळते आहे. त्यांच्या परतीसाठी यामध्ये काय नियोजन केलंय, कुणाला काहीही माहिती नाहीये. पण कुणालाही काहीही माहिती नाहीये म्हणजे नियोजनच नाहीये, असं तुम्ही म्हणू शकत नाही. हाच प्रश्न सगळ्यांना निरुत्तर करतोय. काश्मिरी पंडीत खूष आहेत.\nकाश्मिरच्या खोऱ्यात आजही हजारो काश्मिर��� पंडीत राहतायत. शिखांची लोकसंख्याही बरीच आहे. ते कसे राहतायत आणि त्यांचा अनुभव काय आहे, काश्मिरच्या संदर्भात त्यांची कहाणी कुणीच ऐकत नाहीये. आपल्याला काहीच माहिती नाहीये.\nअमित शहांनी काश्मिरच्या सर्व समस्यांचं मूळ ३७० कलमात आहे, असं सांगून टाकलंय. गरीबीपासून भ्रष्टाचारापर्यंत सगळ्या समस्यांमागचं एकमेव कारण. दहशतवादाचं तर हेच कारण आहे, असं ठासून सांगितलंय. आता रोजगार उपलब्ध होणार. कारखाने सुरु होणार. असं वाटतंय की, १९९० चं आर्थिक उदारीकरण आता लागू होणार आहे. या दृष्टीनं विचार केला तर, उत्तर प्रदेशात बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे. आता रोजगार आणि कारखाने आणायच्या नावाखाली त्या राज्याची कुणी पाच केंद्रशासित प्रदेशांत वाटणी करु नये म्हणजे मिळवलं \nएक तात्पुरती तरतूद रद्द करुन दुसरी तात्पुरती तरतूद लागू केली गेलीय. अमित शहांनी सांगितलंय की, परिस्थिती निवळल्यावर पुन्हा राज्य बनवून टाकू. म्हणजे दोन्ही केंद्रशासित प्रदेश कायमसाठी बनवण्यात आलेले नाहीयेत. पण परिस्थिती निवळल्यावर तिन्ही प्रदेशांना पूर्ववत केलं जाईल, की फक्त जम्मू-काश्मिरलाच राज्याचा दर्जा मिळेल, हे स्पष्ट केलेलं नाहीये. आता अशी काय परिस्थिती ओढवली होती की राज्याचा दर्जाच काढून घेण्यात आला \nकाश्मिरमधला कर्फ्यू फार काळ लांबू नये, अशी आशा करुया. परिस्थिती लवकरच निवळेल, अशी आशा करुया. काश्मिरमधल्या लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटलाय. काश्मिरमधून बाहेर असलेल्यांना आपल्या घरच्यांशी संपर्क करता येत नाहीये. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करणाऱ्यांची मनस्थिती, आपण काय बनलो आहोत हेच दाखवतीये.\nतुम्ही या निर्णयाचं स्वागत करताय की नाही, असं दरडावून विचारणारी गर्दी भोवती जमा झालीय. पण स्वतः भाजपनं मात्र ३७० कलमावर विरोधी भूमिका घेणाऱ्या जनता दल युनाइटेड या पक्षासोबत जुळवून घेतलंय. विरोधी भूमिकेत असूनही त्यांच्यासोबत सत्ता टिकवून ठेवलीय. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला तर शिव्याशाप देणाऱ्यांची टोळी तुमच्यावर चालून येईल. पण तिकडं बिहारमध्ये मात्र भाजप मंत्रिपदाचं सुख उपभोगत राहील.\nकाश्मिरमध्ये जमीन खरेदी करायला मिळणार याचा आनंद झालाय. बाकीच्या राज्यांमधूनसुद्धा अशा तरतुदी काढून टाकून आनंद साजरा करण्याची मागणी केली पाहिजे. शेड्युल फाईव���हनुसार ज्या आदिवासी क्षेत्रांमध्ये जमीन खरेदी करण्यावर बंदी आहे, तिथंसुद्धा या घोषणा ऐकायला मिळतील की, ही तरतूद रद्द केल्याशिवाय अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होणार नाही. मग अखंड भारताची मागणी करणारे, अशा घोषणा द्यायला उत्तर-पूर्वेकडच्या राज्यांमध्येही जातील की फक्त काश्मिरपुरतेच समाधानी राहतील \nपद्धत तर चांगली नव्हतीच, किमान परिणाम तरी चांगला होईल अशी प्रार्थना करुया. पण हेतुच चांगला नसेल तर परिणाम चांगले कसे होतील काश्मिरला याची मोठी किंमत मोजावी लागत होती. देशातल्या बाकीच्या जनतेच्या अर्धवट माहितीचा फटका काश्मिरला बसणार नाही ना काश्मिरला याची मोठी किंमत मोजावी लागत होती. देशातल्या बाकीच्या जनतेच्या अर्धवट माहितीचा फटका काश्मिरला बसणार नाही ना काय होईल कुणाला काहीही माहिती नाहीये. काश्मिरी लोकांची काळजी केली पाहिजे. त्यांना जवळ घेण्याची ही वेळ आहे. तुम्ही जनता आहात. तुमच्यापैकीच काहीजण मेसेज पाठवतायत की त्यांच्या लेकी-सुनांसोबत आम्ही काय-काय करु. तुम्हाला खरंच मनापासून या निर्णयाचा आनंद साजरा करावासा वाटत असेल तर, अशा मानसिकतेच्या लोकांसोबत तुम्ही आनंद कसा साजरा करु शकता हेदेखील सांगा.\nआनंद साजरा करणाऱ्या लोकांचं मन खूपच मोठं आहे. खूप साऱ्या खोट्या-नाट्या गोष्टी आणि खूप साऱ्या अन्यायाकडं दुर्लक्ष करण्याचं धाडस त्यांच्याकडं आहे. तर्क आणि तथ्ये महत्त्वाची नाहीयेत. होय किंवा नाही एवढंच महत्त्वाचं आहे. लोकांना जे ऐकायचंय, तेच बोललं पाहिजे, असा प्रेमळ सल्ला अनेकजण देतायत. गर्दीच्या प्रोग्रॅमिंगमध्ये काश्मिर या शब्दानं खटका दाबला जाऊ शकतो, त्यामुळं गप्प बसण्याचा सल्ला दिला जातोय.\nइतिहास रचला जातोय. एक कारखानाच उघडलाय त्यासाठी. त्यामध्ये कधी कुठला इतिहास तयार करुन बाहेर आणला जाईल, ते कुणालाच माहिती नसतं. जिथं इतिहास रचला जातोय, तिथं निशब्द वातावरण आहे. उत्सवी वातावरणातल्या लोकांना जुन्या कुठल्याही इतिहासाशी देणं-घेणं नाहीये. आपल्या फायद्यासाठी इतिहासाची आपल्या पद्धतीनं मोडतोड करुन लोकांपुढं मांडलं जातंय. संसदेत अमित शहांनी सांगितलं की, नेहरु काश्मिरची परिस्थिती हाताळत होते, सरदार पटेल नाही. हा खरा इतिहास नव्हे. पण आता यालाच खरा इतिहास समजलं जाईल, कारण अमित शहांचं तसं म्हणणं आहे. त्यांच्यापेक्षा मोठा इतिहासकार कोण आहे \n- रवीश कुमार ०६/०८/२०१९\n(मराठी अनुवादः मंदार शिंदे 9822401246)\nकाश्मिर, ३७० कलम, आणि बरंच काही…\nLabels: Ravish Kumar, अनुवाद, मराठी, राजकीय, लेख\nमॅगसेसे पुरस्कार, शुभेच्छा, आणि रवीश कुमार\nतुम्ही लिहिलेलं डिलीट करता येत नाहीये, सेव्हदेखील करुन ठेवता येत नाहीये. दोन दशकांपासून माझ्यातला थोडा-थोडा भाग तुमच्यापर्यंत कुठल्या न कुठल्या रूपात पोहोचत राहिलाय, आज ते सगळं तुमच्या संदेशांद्वारे फिरुन माझ्याकडं परत आलंय. कित्येक महिने प्रवास करुन एक मोठी नाव जणू पुन्हा किनाऱ्याला लागलीय. तुमच्या हजारो मेसेजेसमधून माझी कित्येक वर्षं फिरुन परत आलीत, असं मला वाटतंय. प्रेम, कृतज्ञता आणि काळजीनं प्रत्येक मेसेज भरलेला आहे. त्या मेसेजेसमध्ये माझ्या स्वतःच्या हृदयाचे ठोके मला जाणवताहेत. ज्यामध्ये तुमचा प्राण असेल, ती गोष्ट तुम्ही डिलीट कशी करु शकता इच्छा असूनही सर्वांना उत्तर देऊ शकत नाहीये.\nव्हॉट्सऐपवर सात हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपले संदेश पाठवलेत. शेकडो ई-मेल्स आल्यात. एसेमेस आहेत. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंट्स आहेत. असं वाटतंय की, तुम्ही सगळ्यांनी मला आपल्या मिठीत घेतलंय. कुणी सोडायलाच तयार नाही, आणि मीसुद्धा सुटायचा प्रयत्न करत नाहीये. रडत नाहीये, पण काही थेंब बाहेर येऊन कोपऱ्यात गर्दी करुन बसलेत. हा सोहळा बघताहेत. बाहेर येत नाहीयेत, पण आतसुद्धा जायला तयार नाहीयेत. तुम्ही श्रोत्यांनी आणि वाचकांनी मला तुमच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात या थेंबांसारखं जपून ठेवलंय.\nतुम्हा सगळ्यांचं प्रेम पहाटेच्या हवेसारखं वाटतंय मला. कधी-कधी असं होतं ना, रात्र परतीला लागलेली असते आणि सकाळ यायची असते. त्याच वेळी, रात्रीच्या ऊबेमध्ये न्हायलेली हवा थंड होऊ लागते. ती जाणवू लागताच तुम्ही तिच्या जवळ-जवळ जाऊ लागता. फुला-पानांचा सुगंध श्वासांत भरुन घेण्यासाठी हा सर्वांत सुंदर क्षण असतो. पहाटेचं आयुष्य खूप छोटं असतं, पण प्रवासाला निघण्यासाठी नेमकी हीच योग्य वेळ असते. कालपासून मी माझ्या आयुष्यातल्या याच क्षणामध्ये थांबून राहिलोय. पहाटेच्या हवेसारखा थंड झालोय.\nमला खूप चांगलं वाटतंय. आजूबाजूला माझ्यासारखेच लोक आहेत. तुमच्यासारखाच आहे मी. माझा आनंद तुमच्यामुळंच आहे. माझ्या आनंदाचं रक्षण करणारे, डोळ्यांत तेल घालून जपणारे एवढे सारे लोक आहेत. तुमच्या आठवणी���मध्येच मी सुरक्षित आहे. तुमच्या शुभेच्छांमध्ये. तुमच्या प्रार्थनेमध्ये. तुम्ही मला सुरक्षित करुन ठेवलंय. तुमच्या मेसेजेसचे, तुमच्या प्रेमाचे आभार मानणं शक्य नाही. फक्त तुमचा होऊन जाणं शक्य आहे. मी तुम्हा सर्वांचा झालोय. मी माझा उरलोच नाही. आता तुम्हीच सांभाळून घ्या मला. माझं आयुष्य गहाण आहे तुमच्याकडे, अशाच कुठल्या तरी प्रसंगी परत देत रहा.\nशुभेच्छांबद्दल आभार नाही मानू शकत. या केवळ शुभ-इच्छा नाहीत, तुम्ही माझ्या गालांवरुन हात फिरवलेत, माझ्या केसांमधून बोटं फिरवलीत, माझी पाठ थोपटलीत, माझा हात हातात घेऊन प्रेमाने दाबलात. तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम दिलंय, मलाही तुम्हाला प्रेमच द्यायचंय. तुम्ही सारे किती प्रेमळ आहात. माझे आहात.\n- रवीश कुमार ०३/०८/२०१९\n(मराठी अनुवादः मंदार शिंदे 9822401246)\nमॅगसेसे पुरस्कार, शुभेच्छा, आणि रवीश कुमार\nफुकट म्हणजे भीक नव्हे, अधिकार \nफुकट म्हणजे भीक नव्हे, अधिकार \nदिल्लीच्या केजरीवाल सरकारनं २०० युनिटपर्यंत फुकट वीज देण्याची घोषणा केली. यावर उलट-सुलट प्रतिक्रिया येणं अपेक्षितच आहे, पण कुठलीही प्रतिक्रिया देण्याआधी हे लक्षात घेतलं पाहिजे की, केजरीवालनी 'गरीबांना' वीज फुकट दिलेली नाही, 'सगळ्यांना' दिलेली आहे शिवाय, वीज अमर्याद वापरासाठी फुकट नसून त्याचं लिमिटसुद्धा (२०० युनिट) डिक्लेअर केलं आहे.\nफुकट दिलं की किंमत रहात नाही, 'त्यांना' फुकट देण्यासाठी 'आम्ही' का पैसे भरायचे, वगैरे अर्ग्युमेंट होतच राहणार. त्यासाठी एक उदाहरण देतो -\nघरात जेवण बनवलं जातं सर्वांसाठी... जेवताना आईला किंवा वडीलांना चार चपात्या वाढायच्या, कारण ते पैसे कमवून सामान विकत आणतात (सो-कॉल्ड टॅक्स पेअर)... आणि आजीपुढं नुसताच पाण्याचा तांब्या सरकवायचा, कारण ती जेवणाचे पैसे भरु शकत नाही, शिवाय 'फुकट खायला घातलं तर तिला अन्नाची किंमत राहणार नाही', वगैरे वगैरे...\nयाला प्रॅक्टीकल विचार म्हणायचं का \nघरातलं कुणीतरी जास्त पैसे कमवत असणार आणि कुणीतरी अजिबात कमवत नसणार. पण घरातल्या प्रत्येकाला (फक्त आजीला नव्हे, प्रत्येकाला) किमान दोन चपाती आणि एक वाटी भाजी मिळाली पाहिजे की नाही \nबाकी दादा-वहिनी जास्त पैसे कमावतील आणि पिक्चर बघायला जातील. त्यांनी आजीला पिक्चरला न्यायची सक्ती नाहीच आहे...\nआता कुणी म्हणेल, आपण आजीच्या खात्यावर जगण्यासाठी आवश्यक तेव��ी ठराविक रक्कम जमा करु, म्हणजे आजीला किचनमधून चपाती-भाजी विकत घेता येईल...\nअरे, आजीला काही डिग्निटी आहे की नाही ती कुटुंबाचा सदस्य आहे की नाही ती कुटुंबाचा सदस्य आहे की नाही त्याचप्रमाणं बेसिक गोष्टींसाठी देशाच्या नागरिकांनी (गरीब आणि श्रीमंत कुणीही) सरकारी मदतीची / पैशांची वाट का बघावी त्याचप्रमाणं बेसिक गोष्टींसाठी देशाच्या नागरिकांनी (गरीब आणि श्रीमंत कुणीही) सरकारी मदतीची / पैशांची वाट का बघावी त्याऐवजी बेसिक गोष्टी सगळ्यांनाच फुकट द्याव्यात. त्याहून आणखी जास्त पाहिजे असतील, तर ज्यानं-त्यानं कमवून विकत घ्याव्यात. सिम्पल \nबेसिक गोष्टी सगळ्यांना फुकटच मिळाल्या पाहिजेत. शिक्षण, हॉस्पिटल, रस्ते, लोकल ट्रान्सपोर्ट, वीज, पाणी... पण या गोष्टींचं सर्व्हीस लिमिट लक्षात घेतलं पाहिजे, नाहीतर हे सगळं अशक्य वाटत राहील. लिमिटमध्ये सगळ्यांना फ्री देणं शक्य आहे. (उदाहरणार्थ, २०० युनिटपर्यंत वीज, बारावीपर्यंत शिक्षण, वगैरे) लिमिटच्या बाहेर ज्यानं-त्यानं पैसे भरुन विकत घ्यावं. एवढा सोप्पा हिशेब आहे.\nमग सध्या काय घडतंय सध्या सगळ्यांना सगळंच विकत घ्यावं लागतंय आणि टॅक्सपण भरले जातायत. त्यामुळं सरकारकडं इनफ्लो जास्त झालाय आणि खर्चावर कन्ट्रोल राहिलेला नाही. चुकीच्या किंवा बिनमहत्त्वाच्या गोष्टींवर जास्त आणि बेहिशेबी पैसे खर्च होतायत. (हे तरी सगळ्यांना मान्य असेल, अशी आशा करतो.) बेसिक गोष्टी फ्री द्यायची जबाबदारी पडली, की एफिशिएन्सी आणि ट्रान्सपरन्सी आणावीच लागेल, नाही का \nजरा विचार करा... किराणा मालावर, पेट्रोलवर, साडीपासून गाडीपर्यंत सगळ्या खरेदी-विक्रीवर, आपण टॅक्स भरतोय. असं असूनही आपल्याला बेसिक गोष्टी पुन्हा सरकारकडून (किंवा बाहेरुन) विकत घ्यायला लागतात. लाईटसाठी पैसे भरा, रस्त्यासाठी टोल भरा, शाळांमध्ये फी भरा... जर आपण भरलेल्या टॅक्समधून एका लिमिटपर्यंत बेसिक गोष्टी सगळ्यांना (गरीबांना नाही, सगळ्यांना ) फुकट मिळणार असतील, तर काय होईल \nबेसिक सर्व्हाइवलसाठी आपली किती धडपड चाललीय ना ती धडपड कमी करता आली, तर जरा श्वास घ्यायला फुरसत मिळेल. काय मिळेल ते, वाट्टेल ते काम करुन, पैसे कमवून, पुन्हा बेसिक गोष्टींवरच खर्च करायला लागणार नसतील, तर आपण जरा छान निवडून, विचार करुन, मन लावून नोकरी-धंदा करु.\nआपण कष्टानं कमावलेला पैसा आपल्या आन���दासाठी, भविष्यासाठी वापरता यावा, असं आपल्याला वाटत नाही का मग किमान जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तरी सरकारकडून सगळ्यांना मिळाव्यात, यासाठी आपण प्रयत्न का करु नये मग किमान जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तरी सरकारकडून सगळ्यांना मिळाव्यात, यासाठी आपण प्रयत्न का करु नये आपल्या पिढ्यांमागून पिढ्या टॅक्स आणि बिलं भरण्यातच जात राहणार का आपल्या पिढ्यांमागून पिढ्या टॅक्स आणि बिलं भरण्यातच जात राहणार का मग सरकारचा आणि लोकशाहीचा उपयोग काय \nआणि किमान प्रमाणात बेसिक गोष्टी सगळ्यांना फुकट देणं शक्य नाही, असं ज्यांना वाटत असेल, त्यांनी नक्कीच महापालिका ते राज्य आणि देशाच्याही बजेटमध्ये डोकावून बघावं. प्रश्न पैशांचा नसून प्रायॉरिटीचा आहे हे तुमच्याही लक्षात येईल \nफुकट म्हणजे भीक नव्हे, अधिकार \nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nकुणाचं काय, तर कुणाचं काय...\nकर लो दुनिया मुठ्ठी में...\nकाश्मिर, ३७० कलम, आणि बरंच काही…\nमॅगसेसे पुरस्कार, शुभेच्छा, आणि रवीश कुमार\nफुकट म्हणजे भीक नव्हे, अधिकार \nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/utter-pradesh-baliya-crime-tease-youth-arrest-nw-320724.html", "date_download": "2021-08-01T23:57:14Z", "digest": "sha1:XZ7GFDUPBD7YLOA7S73R6O4AJFRXFMZK", "length": 7431, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : छेड काढणाऱ्या युवकाला मुलींनी चपलेनं बड.. बड.. बडवलं– News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : छेड काढणाऱ्या युवकाला मुलींनी चपलेनं बड.. बड.. बडवलं\nलखनऊ, 30 नोव्हेंबर : छेड काढणाऱ्या एका युवकाला मुलींनी चांगलं चपलेनं बडवलं आणि त्याला पोलिसांच्य हवाली केलं. उत्तर प्रदेशातील बलिया येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आशियातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळावा सद्या बलियामध्ये सुरू आहे. याठिकाणी गुरुवारी सायंकाळी आलेल्या काही मुलिंची एका युवकानं छेड काढली. मात्र, ही चूक करणं त्याला भोवलं. छेड काढणाऱ्या युवकाची त्या मुलींनी चांगली चपलेनं धुलाई केली. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्याला फरफटत नेत त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. ही घटना घडली तेव्हा पोलिस घटनास्थळीच होते. मात्र त्यांच्या निष्क्रियतेमुळे मुलींना रुद्रावतार धारण करावा लागला अशी माहिती आहे. युवकाविरूद्धा गुन्हा दाखल करण्य��त आला आहे.\nलखनऊ, 30 नोव्हेंबर : छेड काढणाऱ्या एका युवकाला मुलींनी चांगलं चपलेनं बडवलं आणि त्याला पोलिसांच्य हवाली केलं. उत्तर प्रदेशातील बलिया येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आशियातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळावा सद्या बलियामध्ये सुरू आहे. याठिकाणी गुरुवारी सायंकाळी आलेल्या काही मुलिंची एका युवकानं छेड काढली. मात्र, ही चूक करणं त्याला भोवलं. छेड काढणाऱ्या युवकाची त्या मुलींनी चांगली चपलेनं धुलाई केली. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्याला फरफटत नेत त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. ही घटना घडली तेव्हा पोलिस घटनास्थळीच होते. मात्र त्यांच्या निष्क्रियतेमुळे मुलींना रुद्रावतार धारण करावा लागला अशी माहिती आहे. युवकाविरूद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलखनऊ, 30 नोव्हेंबर : छेड काढणाऱ्या एका युवकाला मुलींनी चांगलं चपलेनं बडवलं आणि त्याला पोलिसांच्य हवाली केलं. उत्तर प्रदेशातील बलिया येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आशियातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळावा सद्या बलियामध्ये सुरू आहे. याठिकाणी गुरुवारी सायंकाळी आलेल्या काही मुलिंची एका युवकानं छेड काढली. मात्र, ही चूक करणं त्याला भोवलं. छेड काढणाऱ्या युवकाची त्या मुलींनी चांगली चपलेनं धुलाई केली. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्याला फरफटत नेत त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. ही घटना घडली तेव्हा पोलिस घटनास्थळीच होते. मात्र त्यांच्या निष्क्रियतेमुळे मुलींना रुद्रावतार धारण करावा लागला अशी माहिती आहे. युवकाविरूद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nVIDEO : छेड काढणाऱ्या युवकाला मुलींनी चपलेनं बड.. बड.. बडवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/pm-narednra-modi-on-vivatech-2021-via-video-conferencing/articleshow/83571492.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-08-01T23:41:05Z", "digest": "sha1:ZIYFAPXPMCAFXRMB7ER7LCWRUOVXQABR", "length": 16107, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nVivaTech 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितला डिजिटल टेक्नोलॉजीचा 'हा' मंत्र\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूरोपमधील सर्व��त मोठ्या डिजिटल आणि स्टार्टअप इव्हेंट्सपैकी एक असलेल्या VivaTech ला आज संबोधित केले. या इव्हेंटमध्ये अनेक देशातील नेते सहभागी झाले आहेत.\nपंतप्रधान मोदींनी VivaTech इव्हेंटला केले संबोधित.\nVivaTech चे हे ५ वे एडिशन आहे.\nया इव्हेंटद्वारे पंतप्रधान मोदींनी गुंतवणुकदारांना भारतात आमंत्रित केले आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज VivaTech इव्हेंटच्या ५व्या एडिशनमध्ये संबोधित केले. पंतप्रधान या इव्हेंटमध्ये मुख्य पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. इव्हेंटमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती ईमॅन्युएल मॅक्रोन, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज आणि विविध यूरोपियन देशाचे मंत्री आणि नेते देखील या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून सहभागी झाले आहेत.\nवाचाः ‘या’ ५ प्रीमियम स्मार्टफोन्सच्या किंमतीत १५ हजार रुपयांपर्यंत कपात, पाहा डिटेल्स\nया इव्हेंटला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेथे कन्वेंशन अयशस्वी होते, तेथे इनोव्हेशन मदत करते. ही महामारी आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. सर्व देशांना नुकसान झाले व भविष्याबद्दल चिंता वाटत आहे. भारत जगातील सर्वात मोठ्या स्टार्ट-अप इकोसिस्टम पैकी एक आहे. भारत इनोव्हेटर्स आणि गुंतवणुकदारांना जे हवे ते प्रदान करते. जगाला पाच स्तंभ टॅलेंट, मार्केट, कॅपिटल, इकोसिस्टम आणि ओपन कल्चरच्या आधारावर भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतो.\nजर आपण इनोव्हेशन केले नसते तर कोविड विरुद्धच्या लढाईत कमजोर झालो असतो. हा उत्साह आपण सोडायला नको. कारण, पुढील आव्हान आल्यास आपण त्यासाठी तयार राहायला हवे.\nभारतीय युवकांनी जगातील काही गंभीर समस्यांचे तांत्रिक समाधान दिले आहे. आज भारतात १.१८ बिलियन मोबाइल आणि ७७५ मिलियन इंटरनेट यूजर आहेत.\n५,२३,००० किलोमीटर फायबर ऑप्टिक नेटवर्कद्वारे आधीच १,५६००० ग्राम परिषदांनाजोडण्यात आले आहे. येणाऱ्या काळात आणखी लोकांना जोडले जाईल. देशभरात पब्लि वाय-फायनेटवर्क येत आहे. भारत इनोव्हेशनची संस्कृती वाढवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.\nआरोग्य सेतुद्वारे इफेक्टिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेंसिंग करण्यात आले आहे. CoWin प्लेटफॉर्म च्या मदतीने लाखो लोकांना लस मिळेल हे सुनिश्चित केले असल्याचे मोदींनी अधोरेखित केले.\nआपण ज्या संकटाचा सामना करत आहोत, त्यांना सामूहिक भावना आणि मानव-केंद्रितदृष्टिको���ानेच दूर करता येईल. त्यामुळे, मी स्टार्ट-अप समुदायाला नेतृत्व करण्याचे आवाहन करतो.\nगेल्यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांवर आलेले संकट पाहिले. आपण आपले लक्ष दुरस्ती आणि तयारीकडे द्यायला हवे. गेल्यावर्षी जग लसीचा शोध घेत होते. आज आपल्याकडे खूप काही आहे.\nया क्षेत्रात युवकांचा दबदबा आहे. ते जागतिक परिस्थिती बदलण्यासाठी सर्वात चांगल्या स्थितीमध्ये आहेत. स्टार्ट-अपने आरोग्य, रिसायकलिंग, शेती, लर्निंगजनरेशनच्या उपकरांसह पर्यावरणाला अनुकूल तत्रंज्ञानाचा शोध लावायला हवा.\nVivaTech हा यूरोपचा सर्वात मोठा डिजिटल आणि स्टार्टअप इव्हेंट आहे. २०१६ पासून दरवर्षी याचे पॅरिसमध्ये आयोजन केले जाते. या कार्यक्रमात अॅपलचे सीईओ टिम कूक, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांच्यासह अनेक लोकं सहभागी झाले आहेत.\nदरम्यान, या इव्हेंटचे पब्लिसिस ग्रुप आणि लेस इकोस या कंपन्यांद्वारे आयोजित केले जाते. हे टेक्नोलॉजी इनोव्हेशन आणि स्टार्टअप सिस्मटमध्ये स्टेकहोल्डर्ससोबत आणते आहे. यात प्रदर्शन, पुरस्कार, पॅनेल मिटिंग आणि स्टार्टअप स्पर्धेचे आयोजन केले जाते.\nवाचाः नोकियाचे हे फीचर फोन झाले ‘स्मार्ट’, जोरात वाचून दाखवतील मेसेज; किंमत ३००० रुपये\nवाचाः JioFiber चे नवीन पोस्टपेड प्लान्स लाँच, इंस्टॉलेशन देखील मोफत, पाहा डिटेल्स\nवाचाः OnePlus Nord CE 5G चा आज पहिला सेल, बंपर ऑफर्ससह मिळेल ६ हजारांचे अतिरिक्त बेनिफिट्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nभारताच्या या विद्यार्थ्यानं इंस्टाग्राममधील चूक शोधली, फेसबुककडून २२ लाखांचं बक्षीस जाहीर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nफॅशन शाह���दची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\n ५० इंच स्मार्ट टीव्हींवर मिळत आहे तब्बल ४७ हजारापर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nयवतमाळ मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईवर केला अत्याचार; महिलेनं केला जीवन संपवण्याचा प्रयत्न\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nन्यूज इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली\nकोल्हापूर मुख्यमंत्री सोमवारी सांगलीत दाखल होणार; पूरबाधित गावांची करणार पाहणी\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane/one-died-when-a-ceiling-slab-collapsed-in-a-house-in-bhayander/articleshow/83521468.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-08-01T23:48:48Z", "digest": "sha1:IVP77LD6VK6JWUWG5Y4IBLMWTFSCRWCY", "length": 13856, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाईंदरमध्ये घरातील सिलिंगचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू\nभाईंदर पश्चिमेला रोज विला या इमारतीत पहिल्या मजल्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कॅमी ब्रिटो असे या ३९ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान रोज विला इमारतीत दाखल झाले.\nभाईंदर पश्चिमेला रोज विला या इमारतीत पहिल्या मजल्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\nकॅमी ब्रिटो असे या ३९ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.\nया घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान रोज विला इमारतीत दाखल झाले.\nमीरा भाईंदर: पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात घरातील स्लॅब कोसळण्याच्या घटना दोन-तीन दिवसांच्या फरकाने घडल्याचे पाहायला मिळत आहे. आज भाईंदर पश्चिमेला रोज विला या इमारतीत पहिल्या मजल्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कॅमी ब्रिटो असे या ३९ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान रोज विला इमारतीत दाखल झाले. (One died when a ceiling slab collapsed in a house in Bhayander)\nया घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीची पाहणी केली. या इमारतीत एका घराच्या सिलिंगचा काही भाग कोसळल्यानंतर ती शक्यता इतरही घरांमध्ये नाही ना याची पाहणी अग्निशमन दलाच्या जवानांनी केली.\nक्लिक करा आणि वाचा- 'दोन्ही राजे भाजपच्या मिठाला जागल्यासारखं बोलतात'; खासदार अरविंद सावंत यांचे टीकास्त्र\nनवी मुंबईतही स्लॅब कोसळला\nनवी मुंबईतील नेरूळ भागातही एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळून एक व्यक्ती जखमी झाली. ही घटना शनिवारी रात्री घडली. घरातील सर्वजण झोपेत असताना हा भाग कोसळला. विश्राम लोंढे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा लोंढे यांची पत्नी आणि मुलगा किचनमध्ये गेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सिडकोच्या निकृष्ट बांधकामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिडको आणि पालिकेने या भागात पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा अशाच एखाद्या घटनेत एखाद्याला जीव गमवावा लागल्यास त्याची जबाबदारी यंत्रणेची राहील, असे भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी म्हटले आहे.\nक्लिक करा आणि वाचा- करोना: आजच्या रुग्णसंख्येत मोठी घट; ८,१२९ नवे रुग्ण, मृत्यू २००\nमालाडमध्येही घडली होती दुर्घटना\nमुंबईतील मालाड पश्चिम येथील मालवणी भागात दोनच दिवसांपूर्वी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला होता. यात ७ जण गंभीर जखमी झाले होते. येथे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nक्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षण: समाजाचा उद्रेक झाल्यास जबाबदार कोण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपर्यटनबंदीचा आदेश मागे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nस्लॅब कोसळून एकाचा मृत्यू भाईंदरमध्ये घरात स्लॅब कोसळला भाईंदर One died when a ceiling slab collapsed Bhayander (west) Bhayander\n आखाड साजरा करण्यासाठी चक्क वीस कोंबड्या चोरल्या\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव; PM मोदी म्हणाले, 'सिंधू भारताचा गर्व आहे'\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nअर्थवृत्त 'जीडीपी' वाढणार ; मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी दिली ही कारणे\nजालना मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांची आक्रमक भूमिका\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\nन्यूज स्वीमिंगचा नवा सिकंदर; विश्वविक्रमासह जिंकले तिसरे सुवर्ण, पण तरीही स्वप्न भंगलं\nदेश 'मोदी PM आहेत, पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता'\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/kaatrvelii/ozlmkbfb", "date_download": "2021-08-02T01:06:48Z", "digest": "sha1:GXLIYDKC57TTSLXSLBBYXAJOGZL2R2JE", "length": 10623, "nlines": 341, "source_domain": "storymirror.com", "title": "कातरवेळी | Marathi Tragedy Poem | Charushila Dhumal", "raw_content": "\nआयुष्य कातरवेळ आठवणी संगत\nसखे गं आपण दोघंच संगतीला...\nलेकरं गेली घरटे सोडून दूर....\nजीव हा झाला केविलवाणा....\nश्वासही होत चालला मंद....\nखूप साहिले सुरुंग जीवनी....\nआता फक्त उरले मनातील तरंग...\nडोळ्यातही स्वप्न नाही उरली....\nहिशोब करू या कातरवेळी.... \nपरत जाऊ मागे फिरुनी.....\nआनंद वेचूया पाखडूनी व्यथा....\nआपण दोघे आनंदाने मोजू....\nसाद त्याची येत नाही ,\nतोवर सांडलेले आयुष्य वेचू....\nसोबती ,या बुडत्या वाटेवरती....\nएक जरीजाईल पुढे निघूनि....\nतर मालवेल या आयुष्य ज्योती....\nही वाट दूर जा...\nही वाट दूर जा...\nसुखी आयुष्याला गहाण ठेवले मी कर्जावर सुखी आयुष्याला गहाण ठेवले मी कर्जावर\nनिसर्गा तुझी माझी मैत्री\nअसे हिरवाळ नातं आपलं, नको लागावी नजर कोणाची असे हिरवाळ नातं आपलं, नको लागावी नजर कोणाची\nकवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग\nओंजळीत साठवून ठेवला तो क्षण तुझ्यासाठी ओंजळीत साठवून ठेवला तो क्षण तुझ्यासाठी\nवृक्षांगण खुलेल धरतीचे, गौरव करू या धरती मातेचे वृक्षांगण खुलेल धरतीचे, गौरव करू या धरती मातेचे\nटाहो सगळ्यांचा ऐकून, मन ही कासावीस झाली टाहो सगळ्यांचा ऐकून, मन ही कासावीस झाली\nतरी पण जग देतो आम्हाला फटके...... तरी पण जग देतो आम्हाला फटके......\nस्वप्नांचा इमला, अपूर्ण राहिला स्वप्नांचा इमला, अपूर्ण राहिला \nस्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर\nपण बाबांचे दुःख दडलेले हळूच, डोकावते हसऱ्या मुखवट्यामधून पण बाबांचे दुःख दडलेले हळूच, डोकावते हसऱ्या मुखवट्यामधून\nनवीन दिवस नवीन सुरवात पुन्हा तू करतेस नवीन दिवस नवीन सुरवात पुन्हा तू करतेस\nतू माझा झालाच नाहीस..\nमी बोल तुझेच झाले तू शब्द माझे झालाच नाहीस..... मी बोल तुझेच झाले तू शब्द माझे झालाच नाहीस.....\nआता रित्या मनामध्ये दिसे आकाश हे निळे आता रित्या मनामध्ये दिसे आकाश हे निळे\nकोठे गेली ती मदतीची सत्ता, आता विसरले काय गरीबांच्या घरचा पत्ता कोठे गेली ती मदतीची सत्ता, आता विसरले काय गरीबांच्या घरचा पत्ता\nअंगाला स्पर्श होताच, गुदगुदी होईल मनाला अंगाला स्पर्श होताच, गुदगुदी होईल मनाला\nत्याच खाऊन सर्व सुखी त्याच्याच नशिबात आलय दुःख त्याच खाऊन सर्व सुखी त्याच्याच नशिबात आलय दुःख\nअजाण इथे कोण आहे\nभोग जीवनाचे घेतो भोगून, देवही देतो पहा ना मागून भोग जीवनाचे घेतो भोगून, देवही देतो पहा ना मागून\nकाढ रुसवा ये आभाळ भरून भिजवून टाक निसर्गाला काढ रुसवा ये आभाळ भरून भिजवून टाक निसर्गाला\nश्वास होतो ना तुझा कसा जीवघेणा झालो श्वास होतो ना तुझा कसा जीवघेणा झालो\nनिसर्गापासून दूर गेल्याची हीच ती शिक्षा निसर्गापासून दूर गेल्याची हीच ती शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/registration-begins-nine-oclock-housefull-two-minutes-a292/", "date_download": "2021-08-02T00:20:30Z", "digest": "sha1:UW7G3JHKK5N7XEW72AWS4LDHLROAARCF", "length": 18878, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Corona vaccine-नऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल! - Marathi News | Registration begins at nine o'clock; Housefull in two minutes! | Latest kolhapur News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nCorona vaccine-नऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल\nCorona vaccine Kolhapur : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्याबाबतची ऑनलाईन अपॉइंटमेंट (तारीख, वेळ) घेण्याची प्रक्रिया कधी सकाळी नऊ, दुपारी एक अशी वेगवेगळ्या वेळी सुरू होते आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच ती हाऊसफुल्ल दाखवित असल्याचा अनुभव कोल्हापुरातील नागरिकांना येत आहे. लस घेण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेण्यात या नागरिकांची दमछाक होत आहे.\nCorona vaccine-नऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल\nठळक मुद्देनऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल लसीसाठीची अपॉइंटमेंट घेताना दमछाक : कोल्हापुरातील नागरिकांची दमछाक\nकोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्याबाबतची ऑनलाईन अपॉइंटमेंट (तारीख, वेळ) घेण्याची प्रक्रिया कधी सकाळी नऊ, दुपारी एक अशी वेगवेगळ्या वेळी सुरू होते आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच ती हाऊसफुल्ल दाखवित असल्याचा अनुभव कोल्हापुरातील नागरिकांना येत आहे. लस घेण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेण्यात या नागरिकांची दमछाक होत आहे.\nकोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने दि. १ मे पासून पुढील सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले. या वयोगटातील ११,८५२ नागरिकांचे सोमवार (दि. १०) पर्यंत लसीकरण झाले आहे. या गटातील नागरिकांनी लस घेण्याच्या किमान एक दिवस आधी कोविन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक आहे. त्यानु���ार या वयोगटातील नागरिक नोंदणीसह अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कधी सकाळी नऊ वाजता, कधी अकरा, कधी दुपारी एक, तर कधी पावणेचार वाजता या पोर्टलवर अपॉइंटमेंट घेण्याचा स्लॉट खुला होत आहे.\nपोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, लसीकरणाचे केंद्र टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच बुक्ड अशा संदेशासह अपॉइंटमेंट हाऊसफुल्ल झाल्याचे दाखवित आहे. काही नागरिकांनी रात्री अकरा, बारानंतर, तर काहींनी सकाळी सहा, सात वाजता वेगवेगळ्या वेळी ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळविण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना ती मिळालेली नाही. त्यामुळे लस घेण्याबाबतच्या अपॉइंटमेंट मिळविण्यासाठीचा मनस्ताप नागरिकांना होत आहे.\n१८ ते ४४ वयोगटातील किती जणांचे झाले लसीकरण : ११,८५२\n१८ ते ४४ वयोगटातील जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या : १८,५२,३६८\n१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण झालेल्यांची टक्केवारी : एक टक्का\nसकाळी नऊ वाजता राहा तयार\nकेंद्रनिहाय उपलब्ध डोसची पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर अपॉइंटमेंटचा स्लॉट दिसतो. सर्वसाधारणपणे सकाळी नऊ वाजता स्लॉट खुला होतो. त्यामुळे यावेळेपासून नागरिकांनी लॉगईन व्हावे. मोबाइल क्रमांक नोंदविल्यानंतर शेड्युलमध्ये सेंटर निवडून अपॉइंटमेंट मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.\nटॅग्स :Corona vaccinecorona viruskolhapurकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याकोल्हापूर\nराष्ट्रीय :CoronaVirus: “पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”\nCoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत. संकटसमयी संयमाने काम करत आहे, असे एका लेखात म्हटले आहे. ...\nटेलीविजन :'माझ्या देशातील लोकं मरत असताना मी कसं लग्न करू', अभिनेत्रीचा विवाहसोहळा रद्द\nदेशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा हाहाकार पाहता तिने हा निर्णय घेतला आहे. ...\nआरोग्य :Mucormycosis : 'असा' मास्क वापरत असाल तर तुम्हालाही होऊ शकतो ब्लॅक फंगस; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा\nMucormycosis The Black Fungus : गेल्या काही दिवसात ५ ते ६ अशा केसेस पाहायला मिळाल्या आहेत. याशिवाय जे रुग्ण साफसफाई ठेवत नाहीत. घाणेरडा, ओला मास्क वापरतात त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो. ...\nतंत्रज्ञान :Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध\nCovid19 Vaccine Registration Fraud : फेक मेसेजद्वारे आता लोक��ंना लक्ष्य केले जात आहे. हे मॅसेज Appद्वारे नोंदणी करण्याचा दावा करतात. खोटी लिंक देऊन फसवतात. ...\nऔरंगाबाद :CoronaVirus in Aurangabad : शहरातील ६ तर ग्रामीण भागातील ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू, ७४८ बाधितांची वाढ\nCorona virus in Aurangabad: जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार ७७२ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २३ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...\nराष्ट्रीय :\"आता केवळ आत्महत्या करणे बाकी आहे\", व्हेंटिलेटर चालू नसल्यामुळे भाजपा आमदाराचा संताप\nBad conditions of medical system in Rajasthan: जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रूग्णालयात व्हेंटिलेटर (Ventilator) असूनही ते चालू केले जात नाही, असे सांगत जलोरमधील भाजपाचे आमदार जोगेश्वर गर्ग (Jogeshwar Garg) यांनी ट्विट करत आता केवळ आत्महत्या (Suicide)करण ...\nकोल्हापूर :शियेतील तृतीयपंथीचा मृत्यू नव्हे खून\nशिये : शिये ( ता. करवीर ) येथील सतीश पवार ऊर्फ देवमामा यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करून ... ...\nकोल्हापूर :आपटे नगरात पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना अटक\nकोल्हापूर : आपटेनगरात तिघेजण शिवीगाळ करून भांडण करीत असता त्यांना हटकले असता गस्तीवरील पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानास ... ...\nकोल्हापूर :गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या\nगडहिंग्लज : महापुरानंतर रोगराई पसरू नये म्हणून भाजप आणि विक्रमसिंह घाटगे फौंडेशनतर्फे शहरातील नदीवेशीतील पूरबाधित भागात औषध फवारणी ... ...\nकोल्हापूर :माजगाव परिसरातील स्थलांतरित कुटुंबांना धान्य वाटप\nयवलूज : कासारी नदीला आलेल्या महापुरामुळे माजगाव व खोतवाडी (ता. पन्हाळा) येथील अनेक घरांत पाणी शिरले होते. त्याचा ... ...\nकोल्हापूर :चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर\nशित्तूर-वारूण : चांदोली धरणक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर परत वाढल्यामुळे व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे परिसरातील शित्तूर-आरळा, सोंडोली-चरण, ... ...\nकोल्हापूर :करंजफेन, सावर्डी येथील वीस घरे जमीनदोस्त\nअणूस्कुरा : कासारी नदीच्या महापुराचे पाणी घरात शिरल्यामुळे करंजफेन (ता. शाहूवाडी ) येथे आठ व सावर्डी येथील बारा अशी ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nरस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परि���ाम\n आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR\n अन्यथा राणेंचं तोंड बंद करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकात; आम्ही आधी शिवसैनिक मग मंत्री\"\n...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का\nTokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक\n‘जीएसटी’चे होणार पाच ऐवजी तीन टप्पे, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचे सूताेवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/bollywood-drugs-case-actress-riya-granted-bail/", "date_download": "2021-08-01T22:47:50Z", "digest": "sha1:QA63LNVF4XZCKZ2DX6EBBBLI67OFHMLQ", "length": 8880, "nlines": 183, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रियाला जामीन मंजूर - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मनोरंजन बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रियाला जामीन मंजूर\nबॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रियाला जामीन मंजूर\n बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रियासह मिरांडा आणि दीपेश सावंतचाही जामीन मंजूर झाला आहे. मात्र, रियाचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला.\nव्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत न्यायधीश सारंग वी. कोतवाल यांनी निर्णय सुनावला. प्रकरणाच्या सुनावणीनंतर 29 सप्टेंबर रोजी कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी एनडीपीएल कोर्टाने रिया, शौविक, सॅम्युअल, दीपेश, बासित परिहार आणि जैद यांच्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. एनसीबीने 8 सप्टेंबरला रिया चक्रवर्तीला अटक केली होती. 9 सप्टेंबर रोजी मुंबईच्या भायखळा कारागृहात तिची रवानगी करण्यात आली होती. जवळपास 1 महिनाभर रिया चक्रवर्ती भायखळा जेलमध्ये होती.\nदरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीदरम्यान ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. त्यानंतर एनसीबीच्या टीमने तपास सुरु केला होता.\nPrevious articleकाँग्रेसचे ‘ सत्याग्रह ‘ ; राष्ट्रपतींना पाठवले निवेदन\nNext articleमाझे कुटुंब-माझी जबाबदारी : औरंगाबाद मनपात सामूहिक प्रतिज्ञाचे वाचन\n’83’ लवकरच येणार प्रेक्षक��ंच्या भेटीला…\nया बॉलीवूड गायिकेने शेअर केला लग्नानंतरचा पहिला फोटो…\nविराट कोहली, तमन्ना भाटियाला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nडेटिंग अॅपवरील मैत्री पडली महागात…\nगावरान कोंबडी टेस्टीच लागतंय …\nनर्सिंगचे हॉस्टेल, डोळ्याचा वार्ड होणार कोरोना वार्ड\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2021-08-01T23:44:53Z", "digest": "sha1:HORA3S3OS3KUNRRAJNWPA62AE4PPLHKM", "length": 4111, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया\n(भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय या पानावरून पुनर्निर्देशित)\nमेलबर्न येथील डॉकलॅंडस् नामक उपनगरात आहे. भारताच्या राजदूतांचे मेलबर्न येथील संपर्क कार्यालय व्हिसा साठी पारपत्रे जमा करण्याची व इतर काम काजाची वेळ सकाळी ९ ते १२ इतकीच आहे व काटेकोरपणे पाळली जाते. व्हिसा मिळालेली पारपत्रे मात्र सायंकाळी ४ ते ५ याच वेळात दिली जातात. या ठिकाणी बहुतेक वेळा गर्दी असते. व्हिसा मिळालेली पारपत्रे पोस्टाद्वारे पाठवण्याची सोय आहे. त्यासाठी योग्य ते पोस्टेज पेड पाकिट पुरवणे आवश्यक आहे. (येथे पोहोचण्यासाठी अधिक माहिती मेटलिंकमेलबर्न )हा भाग झोन १ मध्ये येतो. प्रवासाच्या अधिक माहीतीसाठी मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन हे पान पहा.\nइ���र काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2021-08-02T00:10:42Z", "digest": "sha1:LAC6TAZ6RZ4N35VNT6U7RRKWB3O5AGGX", "length": 15143, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ\n(उत्तर पश्चिम मुंबई (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nवायव्य मुंबई' हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.\n३.१ २००४ लोकसभा निवडणुका\n३.३ २००९ लोकसभा निवडणुका\n३.४ २०१४ लोकसभा निवडणुका\nजोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ\nअंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ\nअंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ\nपाचवी लोकसभा १९७१-७७ एच.आर. गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसहावी लोकसभा १९७७-८० राम जेठमलानी जनता पक्ष\nसातवी लोकसभा १९८०-८४ राम जेठमलानी भारतीय जनता पक्ष\nआठवी लोकसभा १९८४-८९ सुनिल दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nनववी लोकसभा १९८९-९१ सुनील दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nदहावी लोकसभा १९९१-९६ सुनील दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ मधुकर सरपोतदार शिवसेना\nबारावी लोकसभा १९९८-९९ मधुकर सरपोतदार शिवसेना\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ सुनील दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nचौदावी लोकसभा २००४-२००९ सुनील दत्त (२००४-२००५)\nप्रिया दत्त(२००५-) * भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसोळावी लोकसभा २०१४-२०१९ गजानन कीर्तीकर शिवसेना\nसामान्य मतदान २००४: उत्तर पश्चिम मुंबई\nकाँग्रेस सुनील दत्त ३८५,७५५ ५१.५९ −०.७६\nशिवसेना सजंय निर���पम ३३८,३९७ ४५.२६ ५.१२\nबसपा इस्माईल मक्वाना ६,८६७ ०.९२ ०.४४\nस्वतंत्र शेखर वैष्णव ४,०१९ ०.५४\nलोकराज्य पक्ष जयवंत महादेव खरे २,८५१ ०.३८\nस्वतंत्र पेरीमल बाबूराव जॉन १,९४९ ०.२६\nस्वतंत्र राज सिंह १,५८२ ०.२१\nस्वतंत्र के.के. कृष्णनन्‌ १,१९४ ०.१६\nस्वतंत्र आरती मेहता १,११३ ०.१५\nस्वतंत्र सत्यदेव दुबे ८४० ०.११\nभारतीय अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ दिलीपराव डी. पाटील ८२९ ०.११\nस्वतंत्र आनंद रविंदर सिंह ७९६ ०.११\nक्रांतीकारी जयहिंद सेना रामचंद्र नारायण कचवे ७९६ ०.१०\nस्वतंत्र सायराबानो पटेल ७३३ ०.१०\nमतदान ४९.३३ ४९.३३ ३.३८\nकाँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव −०.७६\nउपमतदान २००५: उत्तर पश्चिम मुंबई\nकाँग्रेस प्रिया दत्त ३४६,२९४ ६४.४५ १२.८६\nशिवसेना मधुकर सरपोतदार १७४,७५० ३२.५२ −१२.७४\nआर.पी.आय. (आठवले) मनजीत सिंह अब्रोल ५,०६९ ०.९४\nमतदान ५३७,३१७ ३२.७८ −१६.५५\nकाँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव १२.८६\nसामान्य मतदान २००९: उत्तर पश्चिम मुंबई\nकाँग्रेस गुरुदास कामत २,५३,९२० ३५.९१\nशिवसेना गजानन किर्तीकर २,१५,५३३ ३०.४८\nमनसे शालिनी ठाकरे १,२४,००० १७.५४\nसपा अबु असीम आजमी ८४,४१२ ११.९४\nबसपा अथर सिद्दीकी ९,७२३ १.३७\nजागो पार्टी रिषी धरमपाल अग्रवाल ३,३०२ ०.४७\nअपक्ष संतोष पांडुरंग चैके १,८८६ ०.२७\nअपक्ष प्रमोद सिताराम कसुरडे १,७०२ ०.२४\nक्रांतिकारी जय हिंद सेना भिकाजी गंगाराम जाधव १,४९६ ०.२१\nअपक्ष विजय भावे १,४१२ ०.२\nअपक्ष महादेव लिंबाजी गालफाडे १,३९३ ०.२\nभारिप बहुजन महासंघ वैजनाथ संगराम गायकवाड १,२५३ ०.१८\nफॉरवर्ड ब्लॉक दिलीप नारायण तावडे १,१६१ ०.१६\nअपक्ष मारुती धोत्रे १,०६९ ०.१५\nकाँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव\nसपा कमाल रशीद खान\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (एसटी) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (एससी) • वर्धा • रामटेक (एससी) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (एसटी) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (एसटी) • नाशिक • पालघर (एसटी) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्��र पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (एससी) • बीड • उस्मानाबाद • लातूर (एससी) • सोलापूर (एससी) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nउत्तर पश्चिम मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०२१ रोजी ०७:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95_(%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2)", "date_download": "2021-08-02T00:37:34Z", "digest": "sha1:6JCRQ6P7EO263FFWW4FZD27ZH5VPP6K4", "length": 7845, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोलरक्षक (फुटबॉल) - विकिपीडिया", "raw_content": "\nझेप घेऊन गोल थांबवणारा गोलरक्षक\nगोलरक्षक (Goalkeeper; गोलकीपर) हा फुटबॉल खेळामधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलरक्षक ही जागा फुटबॉलमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. विरुद्ध संघामधील खेळाडूला गोल करण्यापासून थांबवणे हे गोलरक्षकाचे प्रमुख कर्तव्य आहे. चेंडू थांबवण्यासाठी गोलरक्षक पेनल्टी क्षेत्रात आपल्या संपूर्ण शरीराचा वापर करू शकतो.\nसर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार विजेते गोलरक्षक[संपादन]\n१९८७ ज्यां-मरी फाफ बायर्न म्युनिक\n१९८८ रिनात दासायेव स्पार्ताक मॉस्को\n१९८९ वॉल्टर झेंगा इंटर मिलान\n१९९० वॉल्टर झेंगा इंटर मिलान\n१९९१ वॉल्टर झेंगा इंटर मिलान\n१९९२ पीटर श्मीशेल मॅंचेस्टर युनायटेड\n१९९३ पीटर श्मीशेल मॅंचेस्टर युनायटेड\n१९९४ मिकेल प्रॉद-होम मेशेलेन\n१९९५ होजे लुईस चिलाव्हेर्त क्लब ॲतलेतिको व्हेलेझ सार्सफील्द\n१९९६ आंद्रेयास क्योप्के ऑलिंपिक दे मार्सेल\n१९९७ होजे लुईस चिलाव्हेर्त क्लब ॲ��लेतिको व्हेलेझ सार्सफील्द\n१९९८ होजे लुईस चिलाव्हेर्त क्लब ॲतलेतिको व्हेलेझ सार्सफील्द\n१९९९ ओलिफर कान बायर्न म्युनिक\n२००० फाबियें बार्थेझ मॅंचेस्टर युनायटेड\n२००१ ओलिफर कान बायर्न म्युनिक\n२००२ ओलिफर कान बायर्न म्युनिक\n२००३ जियानलुइजी बुफोन युव्हेन्तुस\n२००४ जियानलुइजी बुफोन युव्हेन्तुस\n२००५ पेत्र चेक चेल्सी\n२००६ जियानलुइजी बुफोन युव्हेन्तुस\n२००७ जियानलुइजी बुफोन युव्हेन्तुस\n२००८ एकर कासियास रेआल माद्रिद\n२००९ एकर कासियास रेआल माद्रिद\n२०१० एकर कासियास रेआल माद्रिद\n२०११ एकर कासियास रेआल माद्रिद\n२०१२ एकर कासियास रेआल माद्रिद\n२०१३ मनुएल न्युएर बायर्न म्युनिक\n२०१४ मनुएल न्युएर बायर्न म्युनिक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://upakarma.com/upakarma-pure-shilajit-resin-15g/", "date_download": "2021-08-01T23:16:15Z", "digest": "sha1:NYMWYYJV4K6IIXT37Q4QI6VEEAUVXCQX", "length": 14704, "nlines": 286, "source_domain": "upakarma.com", "title": "15 ग्रॅमचा शुद्ध शिलाजित रेझिन पॅक | उपाकर्मा आयुर्वेद", "raw_content": "\n15 ग्रॅमचा शुद्ध शिलाजित रेझिन पॅक\nशुद्ध शिलाजीत रेझिन एक आधुनिक नैसर्गिक प्रक्रियेद्वारे प्राप्त होते आणि ते शिलाजितचे सर्वांत शुद्ध स्वरूप आहे\nशारीरिक शक्ती प्रदान करण्यास मदत करते\nरक्तदाब नियमित करण्यास मदत करते\nमेंदूमध्ये आवश्यक पोषक द्रव्ये पोहचवण्यास मदत करते\nरोग प्रतिकारशक्तीला चालना देते\nकार्टमध्ये जोडा आता खरेदी करा\nशिलाजित रेझिन म्हणजे काय\nशिलाजितमध्ये फुलविक ऍसिड, ह्यूमिन्स आणि ह्यूमिकऍसिडस् असतात, ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विषाणूविरोधी गुण असतात.अंतिम उत्पादन आपले शारीरिक संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक खनिजे आणि पोषक घटकांचे परिपूर्ण मिश्रण आहे. उपाकर्मा आयुर्वेदची शुद्ध शिला��ीत मनाला स्वच्छ करून आपल्यास एक पाऊल पुढे ठेवेल आणि आपले शरीर आपल्या जीवनशैलीसाठी अनुरूप बनवेल. शिलाजितमधील जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारख्या महत्वाच्या घटकांच्या अस्तित्वामुळे चिंता आणि नैराश्यात उपयोगी आहे,जे तणाव आणि चिंता कमी करण्याचा एक उपाय आहे.\nप्रत्येक बाटलीमध्ये 15 ग्रॅम शुद्ध शिलाजीत असते ज्यामुळे आपले शारीरिक सामर्थ्य सुधरते.शिलाजित मेंदूला आवश्यक पोषक द्रव्ये पोहचवण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित करते. हे वृद्धत्व निरोगी करते,संधिवात आणि सांधेदुखीला शांत करते. हे एनर्जी बूस्टर म्हणून ओळखले जाते, व्हिटॅमिन बी 12 देखील शिलाजितमध्ये असते, जे थेट स्नायूंना ऑक्सिजन देते. दिल्ली (भारत) मधील आघाडीच्या आयुर्वेदिक कंपनीकडून शुद्ध व नैसर्गिक शिलाजित रेझिन विकत घ्या.\nहे आपल्या शरीरास बळकट करते,जलद बरे होण्यास आणि पुनरुत्पादनास सक्षम करते. उपाकर्मा आयुर्वेदाच्या शुद्ध शिलाजितसह आपण स्वत: ची शांत, मजबूत, आरोग्यदायी आणि आनंदी आवृत्ती प्राप्त करू शकता.\nशिलाजित रेझिन कसे वापरायचा\nउपकर्मा आयुर्वेद शिलाजित रेझिनचे फायदे\nउपाकर्मा आयुर्वेद शुद्ध शिलाजित रेझिन आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. हे आपल्या शरीरास बळकट करते, जलद बरे होण्यास आणि पुनरुत्पादनास सक्षम करते.उपाकर्मा आयुर्वेदाच्या शुद्ध शिलाजितसह आपण स्वत: ची शांत, मजबूत, आरोग्यदायी आणि आनंदी आवृत्ती प्राप्त करू शकता.\nप्रत्येक बाटलीमध्ये 15 ग्रॅम शुद्ध शिलाजीत असते. हे आपली शारीरिक सामर्थ्य सुधारण्यास मदत करते. शिलाजित मेंदूला आवश्यक पोषक द्रव्ये पोहचवण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित करते. हे निरोगी वृद्धत्वाकडे नेते,संधिवात आणि सांधेदुखीला शांत करते. हे एनर्जी बूस्टर म्हणून देखील ओळखले जाते, शिलाजितमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची उपस्थिती स्नायूंमध्ये थेट ऑक्सिजन पोहचवण्यास मदत करते.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nप्रश्न १. शुद्धकर्म आयुर्वेद शुद्ध शिलाजितचे वजन किती आहे\nउत्तर. शुद्ध शिलाजित रेझिन नियमित पॅकचे वजन 15 ग्रॅम आहे.\nप्रश्न 2. हे उत्पादन कसे वापरावे\nउत्तर. दररोज सकाळी कोमट पाणी किंवा दुधासह वाटाण्याच्या आकाराची गोळी घ्या.\nप्रश्न 3. हे अस्सल गुणवत्तेचे उत्पादन आहे\nउत्तर. होय, उपकर्मा आयुर्वेद शिलाजित अस्सल गुणवत्तेचे उत्पादन आहे.\nप���रश्न 4. पुरुष आणि स्त्रिया दोघेही शुद्ध शिलाजित वापरू शकतात का\nउत्तर. होय, उपकर्मा आयुर्वेद पुरुष आणि स्त्रिया दोन्ही वापरू शकतात.\nप्रश्न 5. हे उत्पादन शाकाहारी आहे का\nउत्तर. होय, हे शाकाहारी उत्पादन आहे.\nप्रश्न 6. शुद्ध शिलाजीतची समाप्ती तारीख काय आहे\nउत्तर. उपकर्मा आयुर्वेद शुद्ध शिलाजित यांचे उत्पादन कालावधीपासून 2 वर्षांचे आयुष्य आहे.\nप्रश्न 7. चांगल्या परिणामासाठी शुद्ध शिलाजीत किती काळ वापरावे लागेल\nउत्तर. चांगल्या परिणामांसाठी शिलाजित 3 महिन्यांपर्यंत खाणे आवश्यक आहे. ज्या लोकांना हा दीर्घकाळ वापरायचा आहे त्यांनी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/ahilya-marathi-movie-story-based-on-ips-police-officer/", "date_download": "2021-08-01T23:57:14Z", "digest": "sha1:XLV5WPIIM3CLU5YH2KOJZAK4PEHVLDZ6", "length": 4435, "nlines": 77, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\n“प्रत्येक व्यक्तीकडे सांगण्यासारखी एक अनोखी गोष्ट असते आणि जर तुम्हांला जगात काही बदल करायचे असल्यास तर सर्वात पहिले तुम्ही तुमची गोष्ट बदलायला हवी”… असा एक महत्त्वपूर्ण संदेश ‘अहिल्या’ या चित्रपटाच्या निमित्ताने अधोरेखित केला जाणार आहे. रेड बल्ब स्टुडियोज प्रस्तुत ‘अहिल्या’ या चित्रपटात ‘अहिल्या पाटील’ या महिला पोलिसचा ‘एक कॉन्सटेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी’ हा प्रवास दाखवण्यात येणार आहे.\nश्रीधर चारी निर्मित आणि राजू पार्सेकर दिग्दर्शित-लिखित या चित्रपटात कर्तबगार आणि डॅशिंग महिला पोलिस साकारले आहे.\nPrevious ‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/maharashtra/important-instructions-government-ganeshotsav-a647/", "date_download": "2021-08-02T00:03:01Z", "digest": "sha1:CF32F3TQLKV2ICZYBGXQRQOFQIRII7PI", "length": 20042, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गणेशोत्सवासाठी शासनाच्या महत्वाच्या सूचना - Marathi News | Important instructions of the government for Ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमनोरंजन: Milind Soman's Wife Post | Mirabai Chanu च्या विजयानंतर मिलिंद सोमणच्या बायकोने व्यक्त केला संताप\nमिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोन्वर यांनी Mirabai Chanu यांच्या विजयानंतर संताप व्यक्त केला आहे. ...\nमनोरंजन: Suyash Tilak Post | सुयश टिळकची ती पोस्ट चर्चेत | Lokmat Filmy\nसध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र पुरासारख्या भीषण परिस्थितीशी झुंज देत आहे..राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे मराठी कलाकारदेखील मदतकार्यात पुढे आले आहेत. मदतीसाठी जनजागृतीदेखील करत आहेत.... मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता सुयश टिळक देखील शक्य ती सर्व मदक करतान ...\nचला हवा येऊ द्याचा मंच म्हटल्यावर एकापेक्षा एक कॉमेडी असणार हे नक्कीच, अशीच काही धमाल सीन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, पहा हा सविस्तर व्हिडीओ - ...\nरितेश देशमुख आणि जेनेलिया हे गोड कपल कायम सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या फॅन्स साठी विविध गोष्टी शेअर करताना दिसतात...गेले काही दिवस मात्र त्यांचे धमाल रिल व्हिडिओज फारच लक्षवेधी ठरत आहेत...ह्यातच आता ह्या दोघांसोबत ह्या धमाल reels बनवण्याच्या ...\nPrajakta Maliच्या Prajaktaprabhaनिमित्त पुष्कर श्रोत्री यांची उपस्तीथी होती. यावेळी पुषकरने चा Pune Mumbai धमाल किस्सा मांडला, जाणून घ्या या सविस्तर मुलाखतीमधून - ...\nमनोरंजन: This Marathi actress Nauvari Look in London |लंडनच्या रस्त्यावर या मराठमोळ्या अभिनेत्रीचा नऊवारी साज\nअभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाड हिला ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिअॅलिटी शोमुळे बरीच लोकप्रियता मिळाली. कृतिका सोशल मिडियावरील तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोंमुळे बरीच चर्चेत असते. कृतिकाने सध्या आणखी एका फोटोशुटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत ...\nक्रिकेट: World Test Champiomship स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर सचिन काय म्हणाला\nजागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या पराभवाची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...\nक्रिकेट: २०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा कुठे होणार\nकोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतामध्ये खेळवण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा ही स्थगित करण्यात आली होती. पण आता स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार असल्याची भारतीय क्रिकेट नियानक मंडळाने दि ...\nक्रिकेट: IPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nकोरोनाने देशभरात थैमान घातलंय. कोरोनावर नियंत्रण मिळवणं सध्या तरी कठिण झालंय. आता कोरोनाचा फटका आयपीएलला सुद्धा बसलाय. अनिश्तित काळासाठी आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बायो-बबलची सुरक्षा भेदून कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला. अनेक खेळाडूंसह का ...\nसंपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखले जायचे असा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयला कोणता महत्वपूर्ण सल्ला दिला आहे ...\nक्रिकेट: तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nकालची पंजाब विरुद्ध राजस्थान ही मॅच अनेकांनी पाहिलीच असेल. पण ज्यांनी पाहिली नाही त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच चांगली मॅच पाहण्याची संधी गमावली असंच म्हणावं लागेल.. या मॅचनंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाबच्या कर्णधाराला एक डायलॉग नक् ...\nक्रिकेट: आज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nमुंबई इंडियन्स आणि आयपीएलची पहिली मॅच हे समीकरणं गेली अनेक वर्ष आपण पाहत आलोय.. आणि याचा निकाल काय असतो तर मुंबई इंडियन्स पराभव.. मुंबईच्या चाहत्यांनी या गोष्टीला एक भारी नाव ठेवलंय.. ते म्हणजे पहिली मॅच देवाला. मुंबई इंडियन्सचा संघ हा आपल्या कमबॅकसा ...\nअमेरिकेहून विशेषज्ञ डॉक्टर रवी गोडसे यांनी आपल्या देशासाठी सर्वात महत्वाची व परिणामकारक बातमी कोणती आहे ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nमहाराष्ट्र: महाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\nथंडीत थंडीच्या ठिकाणी फिरणं म्हणजे वेगळीच मज्जा असते... त्यात जर तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये महाबळेश्वर असेल तर कमालच महाबळेश्वर हे सातारा जिल्हातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातील उत्कृष्ट गिरीस्थान असलेले हे ठिकाण महाराष्ट ...\nऑक्सिजन: 'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nभारत अनेक रंगांची भूमी आहे. विविध भौगोलिक क्षेत्रांमुळे, आपल्याला संपूर्ण देशात सर्व प्रकारचे रंग पाहायला मिळतात. त्यामध्ये दर महिन्याला काही ना काही उत्सव चालू असतो. अनेक प्रवाश्यांना शांत, निर्जन ठिकाणी विश्रांती घेण्यास आवडत असलं तरी असेही लोक आहे ...\nऑक्सिजन: आयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nआयुर्वेदामध्ये जी काही वनस्पती वापरली जाते किंवा इसेंशीयल तेल वापरले जाते त्यामध्ये शक्तिशाली वृद्धत्वक्षम आणि सुरकुत्या कमी करण्याचा गुणधर्म आहे. या सुपर घटकांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्वच ...\nऑक्सिजन: तूप खाल्ल्याने केस वाढतात का\nतूप चांगले कोलेस्ट्रॉल आणि फॅटी एसिडस्चे समृद्ध स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक आहे. आतील तसेच बाहेरील दोन्ही बाजूंसाठी. कडक कोरडी त्वचेला मॉर्स्चरायझिंगपासून ते आपल्या केसांपर्यंत, हे सुपरफूड हे सर्व करते. तूप शरिरासाठी, के ...\nऑक्सिजन: डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nअनेकांना डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात होते. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ती वाढत जाते आणि मग त्यावर उपाय करणेही अवघड होऊन जाते. पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून ...\nगणेशोत्सवासाठी शासनाच्या महत्वाच्या सूचना\nगणेशोत्सवासाठी शासनाच्या महत्वाच्या सूचना\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोनावर जलनेती रामबाण इलाज \nकेतकी चितळेला तुफान झापलं\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन; सोलापुरात घेतला अखेरचा श्वास\nGanpatrao Deshmukh Death: \"महाराष्ट्राच्या राजकार��ातील भीष्म पितामह हरपला\"\nGanpatrao Deshmukh : राजकारणातील साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले, मुख्यमंत्री अन् फडणवीसांकडून श्रद्धांजली\nGanpatrao Deshmukh Death: जनसामान्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला - शरद पवार\nVideo : आबासाहेब, तुम्हीच निवडणूक लढवा, तेव्हा पायावर डोकं ठेवून रडले होते कार्यकर्ते\nCoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/jogeshwari-boyfriend-fire-girlfriend/", "date_download": "2021-08-01T23:59:27Z", "digest": "sha1:J3Y7BLER5NUJBDC5WFF7HQPVOGEBBZOS", "length": 6033, "nlines": 67, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "प्रेयसीला आग लावण्याच्या नादात प्रियकराचा होरपळून मृत्यू - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST प्रेयसीला आग लावण्याच्या नादात प्रियकराचा होरपळून मृत्यू\nप्रेयसीला आग लावण्याच्या नादात प्रियकराचा होरपळून मृत्यू\nमुंबईतील जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात असताना प्रियकरालाच आग लागली. यात प्रियकराचा जळून मृत्यू झाला आहे. तर प्रेयसीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृतीही गंभीर आहे. विजय खांबे असे मृत तरूणाचे नाव आहे.\nविजय हा लक्ष्मी (बदलेले नाव) या तरुणीवर प्रेम करत होता. दोघांचे अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यासाठी विजयच्या कुटुंबियांनी लक्ष्मीच्या घरच्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र लक्ष्मीच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या विजयने दारुच्या नशेत प्रेयसीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. या त्रासाला कंटाळून लक्ष्मीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. विजय जास्तच त्रास देत असल्याने लक्ष्मीने आठवड्याभरापूर्वी फिनाईल पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर लक्ष्मी घरी आल्यानंतर विजय तिला भेटण्यासाठी गेला आणि सोबत जाळण्याच्या हेतून पेट्रोल घेऊन गेला. विजयने तिच्या तब्येतीची विचारपूस करत होता. दरम्यान त्याने संधीचा फायदा घेत खिशातून पेट्रोलची बाटली काढली आणि प्रेयसीवर टाकत आगा लावली. लक्ष्मी आगीत होरपळत असल्याचे पाहून विजयला दय��� आणि तिला वाचवण्याच्या नादात त्यालाच आगीने कवेत घेतले. या विजयचा जागीच मृत्यू झाला. तर अत्यवस्थ लक्ष्मीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे.\nPrevious articleअर्णब व्हॉट्सअॅप चॅटप्रकरण संसदेत गाजणार\nNext articleपंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यसभेत भाषण\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/kdmcs-revised-budget-revenue-will-fall-by-108-crores", "date_download": "2021-08-02T00:08:19Z", "digest": "sha1:LR7FUAR3F674WX7QWMMBEHIAFWIWFZVW", "length": 15340, "nlines": 190, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "केडीएमसीच्या सुधारित अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न १०८ कोटींनी घसरणार - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकेडीएमसीच्या सुधारित अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न १०८ कोटींनी घसरणार\nकेडीएमसीच्या सुधारित अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न १०८ कोटींनी घसरणार\nकल्याण डोंबिवली महापालिकेच्या सन २०१९-२० च्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये महसुली उत्पन्न १०८ कोटी रुपयांनी घसरण्याचे संकेत प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. महसुली खर्चामध्ये १७ कोटींनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.\nआयुक्तांनी मुळ अंदाजपत्रकामध्ये १०३४ कोटींचा महसुली उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सुधारित अर्थसंकल्पात ९२६ कोटी ६२ लाखांचे महसुली उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. मालमत्ता करापोटी (३४ कोटी), संकीर्ण ७ कोटीने उत्पन्न घटण्याचा एकीकडे असता स्थानिक संस्था कर ८ कोटी, शासन अनुदान ३ कोटीने वाढण्याची तरतूद करण्यात आली आहे.\nमहसुली खर्चाबाबतचे मुळ अंदाजपत्रक ८०९ कोटींवरून ८२६ कोटी ५२ लाखांवर जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. म्हणजेच १७ कोटींच्या महसुली खर्चाच्या वाढीचे संकेत प्रशासनाचे आहेत. पाणीपुरवठा ६ कोटी, मलनि:सारण ७ कोटी, सार्वजनिक स्वच्छता १८ कोटीने महसुली खर्चात वाढीचे संकेत देताना आस्थापना व प्रशासन खर्च १० कोटी, संकीर्ण २ कोटी, महिला व बाल कल्याण २ कोटी, खर्चामध्ये कपातीचा अंदाज सुधारित अर्थसंकल्पात व्यक्त होणार आहे.\nमुळ महसुली उत्पन्न ९२६ कोटी व महसुली खर्च ८२६ कोटींचा पाहता १०० कोटींचे उत्पन्न व जनरल फंडातील ११० कोटींच्या रक्कमेचा व्यवहार पाहता २१० कोटी भांडवली स्वरूपाच्या विकासासाठी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. सन १८-१९ मध्ये महसुली उत्पन्न ८८८ कोटी होते. २०१९-२०२० मध्ये ते ९२६ कोटींवर असेल, तर महसुली खर्च ६२६ कोटींवरून ८२६ वर जाणारा पाहता महसुली खर्च ह्या चालू वर्षात २०० कोटींनी वाढल्याचे दिसून येत आहे.\nशासनाकडून ४६८ कोटी ३५ लाखांचे कर्ज मिळाले असून ३१ मार्च २०२० अखेर २७२ कोटी २२ लाखांचे कर्जफेड होणे बाकी आहे. शासनाकडून ४ प्रकल्पांसाठी ३८४ कोटी ६४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून महापालिकेला विकास प्रकल्पासाठी स्व-भांडवल म्हणून उभारावयाच्या २०३ कोटींचा निधी अद्याप उभारणे बाकी आहे. त्यामुळे कर्जफेडीसाठी ६६ कोटी ५० लाखांची तरतूदही करण्यात आली आहे.\n२०२०-२१ च्या जमाखर्चाचे अंदाज पाहता महसुली जमा १०३६ कोटी ६२ लाखांची असून बांधिल खर्च ८२६ कोटी ५२ लाख, मनपा स्वभांडवल१३० कोटी ३८ लाख, स्पील ओव्हार्साठी खर्च १६० कोटी, कालबद्ध पदोन्नतीपोटी ३ कोटी, ७ व्या वेतन आयोगापोटी ८० कोटींची तरतू पाहता ११९९ कोटी ९० लाखांच्या खर्चाचा अंदाज प्रशासनाचा असल्याने १६३ कोटी २८ लाखांच्या वाढीव खर्चाचा भार महापालिकेवर पडणार आहे. प्रशासकीय खर्च ४२.३३ टक्के होईल, तो मर्यादेपेक्षा जास्त असेल. शासनाकडून ग्रामीण स्थानिक संस्था कर ६५० कोटी विकास अधिभार, हद्दवाढ अनुदानाची रक्कम येणे असल्याचाही दावा करण्यात आला आहे.\nशाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी आता विविध समित्या\nशिवचरित्राचे वाटप करीत कल्याण पश्चिमेत शिवजयंती साजरी\nकल्याण शहरातून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव...\nनवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी...\nकेडीएमसीच्या निवडणूकीसाठी आपची प्रचार समिती घोषित\nकल्याणमधील बहुचर्चित 'मोहन अल्टीजा' प्रकल्प प्रकरणी याचिका...\nठाण्यातील आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्यास मिळणार नवी झळाळी\nऐतिहासिक कल्याण नगरीत शिवजयंती उत्साहात साजरी\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत\nमालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची...\nरस्ता रुंदीकरणात बाधित हाजुरी येथील ३० कुटुंबियांना मिळणार...\nकोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी\nजनगणना: ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते...\nमिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची...\nपक्षी व निसर्ग संवर्धनातील ‘योगदान’\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती...\nरत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी महिलांना...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nदिनेश तावडे भाजपात परतले, पण मूळ सवाल अनुत्तरीतच\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/41-surgeries-performed-in-a-day-in-nashik-for-the-purpose-of-get-target-family-welfare-surgery-128150342.html", "date_download": "2021-08-01T22:52:32Z", "digest": "sha1:VTFEJ3I6A54IB6LDQUZLGSP5MF2HS3WP", "length": 8676, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "41 surgeries performed in a day in Nashik for the purpose of get target family welfare surgery | कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नाशकात दिवसात आटोपल्या 41 शस्त्रक्रिया; शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलांसाठी गरम पाण्याची व्यवस्थाही नाह��� - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nव्यवस्थेची ऐशीतैशी:कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नाशकात दिवसात आटोपल्या 41 शस्त्रक्रिया; शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलांसाठी गरम पाण्याची व्यवस्थाही नाही\nपुरेसे बेड नसल्याने स्तनदा मातांना शस्त्रक्रियेनंतर फरशीवरच अंथरूण टाकण्याची वेळ\nत्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूलजवळील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रिया उद्दिष्टपूर्तीसाठी एकाच दिवसात तब्बल ४१ महिलांवर अवघ्या पाच तासांत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर वाॅर्डमध्ये अपुरी जागा असल्याने तसेच पुरेसे बेड नसल्याने फरशीवरच या महिलांना अंथरूण टाकावे लागले. त्यामुळे कोरोनाकाळात शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले.\nकोरोनाकाळामुळे मार्चपासून नसबंदी शस्त्रक्रिया बंद होत्या. परंतु, आता या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी त्या सुरू झाल्या आहेत. शासनाने कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रियेचे दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिरसगाव व ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात या शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाकाळात अधिक खबरदारी घेऊन सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असताना येथे मात्र स्तनदा माता व त्यांच्यासोबत असलेल्या बालकांचे आरोग्य धोक्यात टाकून त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार दिसला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहे. त्यांनी पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत ४१ नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर चार दिवस आरोग्य पथकाच्या निगराणीत महिलांना ठेवण्यात येते. मात्र, शिरसगाव येथे या महिलांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलांसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.\nचौकशीचे दिले आदेश, अहवालानंतर कारवाई\nशिरसगाव येथील प्रकार समजला असून मी तत्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीराम पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. - डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी\nशिरसगाव व ठाणापाडा आरोग्य केंद्रात नसबंदीसाठी क्षमतेपेक्षा जास्त मातांना आणून त्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. शासनाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या नादात स्तनदा मातांची हेळसांड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. - रूपांजली माळेकर, जि. प. सदस्या, हरसूल गट\nजि. प. सदस्या रूपांजली माळेकरांची मध्यरात्री भेट व मदत\nहरसूल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर व सभापती मोतीराम दिवे यांना ही माहिती कळताच त्यांनी तातडीने बुधवारी मध्यरात्रीनंतर शिरसगाव व ठाणापाडा येथील आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्या वेळी फरशीवर अंथरूण टाकून तेथे या महिला झोपलेल्या दिसल्या. त्यांच्यासोबत असलेली लहान बालके नातेवाइकांसोबत बाहेर ओट्यावर झोपलेली दिसली. त्यानंतर रूपांजली माळेकर यांनी त्यांना तत्काळ ५० ब्लँकेटसह पाणी व बिस्किटांचे वाटप केले. विनायक माळेकर, समाधान बोडके, युवा नेते मिथुन राऊत, हिरामण गावित, राहुल शार्दूल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://drcvramanexam.com/pratinidhi.php", "date_download": "2021-08-01T22:54:55Z", "digest": "sha1:VMNBPKZ6URD5FQRC32PAW2RWZJFKH4H4", "length": 4866, "nlines": 63, "source_domain": "drcvramanexam.com", "title": "जनसेवा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा प्रतिष्ठाण, अहमदनगर", "raw_content": "\nपरीक्षा फॉर्म व पुस्तके मिळण्यासाठी आमचे प्रतिनिधी\n1 अहमदनगर डॉ. दत्त पोंदे ( संचालक )\n2 नाशिक अनिल चव्हाण ९८८१००७१२३ [email protected]\n3 नांदेड राजेंद्र बंदखडके ९८२२२५५०६४ [email protected]\n3 बीड गणेश मोरे ९८५०७०१२३५ [email protected]\n4 आष्टी सचिन काळे ८६००२७१४१३\n5 शिरूर( पुणे ) सौ .जाधव एम . एल . ७७७५८०९७४५६\n6 संगमनेर, अकोले प्रा. तुपविहीरे. एस. व्ही. ७५८८०९३८३५ [email protected]\n7 कर्जत श्री. घोडके सर\nश्री. खंडागळे सर ९९२२२२७१२४\n8 नेवासा श्री. शेरे सर\nश्री. सोनावणे सर ९९२१८५७३५९\n9 श्रीरामपूर श्री. रकटे सर\nश्री. बारहाते सर ९४२२२३०५३७\n10 राहता / कोपरगाव / धुळे / बुलढाणाव श्री. गव्हाणे सर ९९२१२२३०४४ [email protected]\n11 पाथर्डी श्री. भडके सर ९४२१३५०२५९ [email protected]\n12 शेवगाव श्री. पानगव्हाणे सर ९६६५३११५०० [email protected]\n13 राहुरी श्री. डोंगरे सर ८८८८१८४८१५ [email protected]\n14 जामखेड श्री. गाडे सर ९५६१८८५७१५ [email protected]\n15 पारनेर सौ. जाधव एम. एल. ०२४१२३२८१८० [email protected]\n16 श्रीगोंदा श्री. शिर्के सर ९४२०६४७८५० [email protected]\nआज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्�� गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न...\nडॉ. कुसळकर हॉस्पिटल जवळ, कोर्ट एरिया, राहुरी. जि. अहमदनगर, (महाराष्ट्र) दूरध्वनी: ९४२१५५६७५५, ७५८८०९३८३५ ई- मेल: [email protected]\nसर्वाधिकार © २०१९ जनसेवा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा प्रतिष्ठाण, अहमदनगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/seeds", "date_download": "2021-08-01T23:30:31Z", "digest": "sha1:IICD2ZDU3EJC5FFEDMF3KLGKHYTDZGDX", "length": 2282, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "seeds", "raw_content": "\nखते, बियाणांची टंचाई जाणवणार नाही - कृषी मंत्री भुसे\nखरीप हंगाम यशस्वीतेसाठी कृषी अधिकारी बांधावर\nखत,बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध- कृषीमंत्री भुसे\nअनधिकृत बियाणे विक्री करणार्‍या दुकानदाराचा परवाना रद्द\nबियाणे, खतांचा पुरवठा मुबलक व्हावा, स्वयंचलित हवामान केंद्र वाढवावे\nअहमदनगर : मागणी 60 हजार अन् मिळाले 6 हजार क्विंटल बियाणे\nबोगस बियाण्यांची विक्री थांबवा - आ.अनिल पाटील\nबोगस बियाणे विक्री केल्यास परवाना होणार रद्द\nज्वारीच्या बोगस बियाण्यामुळे शेतकर्‍यांची ४५ लाखात फसवणूक\nशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : बियाणे मिळणार अनुदानावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/ncp-leader-rajesh-tope-take-review-meeting-aurangabad-latest-news-396378", "date_download": "2021-08-01T23:22:49Z", "digest": "sha1:DHUSOAJFF3XZAISV5K6WM4JK3SIXAOZ5", "length": 9495, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राष्ट्रवादीकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी रंगीत तालीम सुरु, राजेश टोपेंनी घेतली आढावा बैठक", "raw_content": "\nशहरात पक्षाची स्थिती पाहता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत अंत्यत कमी आहे. यामुळे पक्षाचे संघटन मजबूत करण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले.\nराष्ट्रवादीकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी रंगीत तालीम सुरु, राजेश टोपेंनी घेतली आढावा बैठक\nऔरंगाबाद : पक्षाअंतर्गत असेलेला वाद मिटवा. गटबाजी बाजूला सारा, एकामेकांबद्दलचे मतभेद, तक्रारी समितीसमोर मांडा, त्या सोडविण्यात येईल. पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रतिमा जपावी, चुकीच्या गोष्टी करण्यापासून दोन हात लांब राहावे, असा कानमंत्र आरोग्य मंत्री तथा राष्ट्रव��दी कॉंग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी दिला. संपर्कमंत्री झाल्यानंतर रविवारी (ता. १०) राष्ट्रवादी भवन येथे पहिल्या वहिल्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.\nBhandara Hospital Fire : भंडारा घटनेच्या अहवालानुसार कारवाई होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशहरात पक्षाची स्थिती पाहता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत अंत्यत कमी आहे. यामुळे पक्षाचे संघटन मजबूत करण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष कदीर मोलाना, शहराध्यक्ष विजय साळवे, अभिषेक देशमुख, व्दारकादास पार्थीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, छाया जंगले, भाऊसाहेब तरमाळे, जलीलभाई, दत्ता भांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nऔरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर, तोकडीच आगविरोधी उपकरणे\nयांना आधी शिस्त लावा\nबैठकीला आलेले कार्यकर्ते फोटो काढण्यासाठी राजेश टोपे बसलेल्या मंचावर गर्दी करीत होते. पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू असताना कार्यकर्ते आपसांत बोलत होते. यावर टोपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत खडसावले. टोपे यांनी भाषणात कानमंत्रासोबतच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षाची शिस्त लावा अशा शब्दात त्यांनी कानही टोचले.\nत्यांना न मागता तिकीट\n‘राष्ट्रवादी’ फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्यांनी गरीब, तळागळातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचे कामे केली पाहिजे. तसेच पक्ष व संघटन वाढवावे लागणार आहे. बुथ कमीटी, संघटन बांधणी व पक्षाची नोंदणी, सामान्यांचे प्रश्‍न उत्तमरित्या सोडवतील त्यांना न मागता तिकीट मिळेल. पक्ष स्व:हून त्याच्या घरी जावुन त्याला तिकीट देईल असे टोपे म्हणाले.\nऔरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा\nऔरंगाबादच्या नामांतरावर सावध भूमिका\nऔरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन संभाजीनगर करावे अशी मागणी जोर धरत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहरांचे नाव बदलण्यास तीव्र विरोध केला. ‘राष्ट्रवादी’कडुन नावाबद्दल कोणती स्पष्ट भुमिका समोर येत नाही. यावर औरंगाबादचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी विचारले असता. हा निर्णय महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते घेतील असे सांगून औरंगाबादच्य नाव बदलावर त्यांनी सावध भुमिका घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/selection-nate-village-schem-energy-club-362068", "date_download": "2021-08-02T00:21:09Z", "digest": "sha1:Q34HM6WMU4YU57JOTUGNDUYMOM6CDMXH", "length": 7530, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सी.डी.देशमुखांच्या गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड! कोकण विभागातील एकमेव गाव", "raw_content": "\nकेंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील नाते गावाची निवड करण्यात आली आहे. नाते गाव रिझर्व्ह बॅंकेचे पाहिले गव्हर्नर व देशाचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख व माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया यांचे जन्म गाव म्हणून ओळखले जाते.\nसी.डी.देशमुखांच्या गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड कोकण विभागातील एकमेव गाव\nमहाड ः केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील नाते गावाची निवड करण्यात आली आहे. नाते गाव रिझर्व्ह बॅंकेचे पाहिले गव्हर्नर व देशाचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख व माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया यांचे जन्म गाव म्हणून ओळखले जाते. पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने कोकण विभागातून नाते गावाला हा बहुमान मिळाला आहे.\nनाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार \nकेंद्र सरकारच्या माध्यमातून देशपातळीवर ऊर्जा बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेचा समावेश आहे. त्यानुसार राज्यांच्या पथ निर्देशित संस्थेमार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ऊर्जा बचतीसाठी नवीन ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाची प्रायोगिक तत्त्वावर तुलना केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून सध्या ऊर्जेवर आधारित नवीन परिकल्पना साकारल्या जात असून, त्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळत आहे.\nNCP मधील एक मंत्री खडसेंसाठी पद सोडणार नाथाभाऊंना कोणतं पद किंवा खातं नाथाभाऊंना कोणतं पद किंवा खातं \nनाते गावाचा आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेत समावेश व्हावा, यासाठी आमदार डावखरे यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. त्याला यश आले. या निर्णयामुळे गावातील सर्व शासकीय कार्याल��े, शाळा, आरोग्य केंद्रे, ग्राम सचिवालये आणि इतर शासकीय कार्यालये सौर ऊर्जा युक्त केली जाणार आहेत.\n( संपादन ः रोशन मोरे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/23/1/Matruvandana.php", "date_download": "2021-08-02T00:39:43Z", "digest": "sha1:LTTKCHLHR55RADI6CTJDMZ6NP5AYELWG", "length": 9000, "nlines": 148, "source_domain": "www.gadima.com", "title": "Matruvandana | मातृवंदना | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nमागता गे न मिळे,टाळल्याने ना टळे,\nजीवमात्रा सोडिना हे, जन्म-मृत्यूचे जुळे.\nगदिमांच्या कविता | Gadima Poems\nमाडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.\nदिला जन्म तू,विश्व हे दाविलेस\nकिती कष्ट माये,सुखे साहिलेस,\nजिण्यालागि आकार माझ्या दिलास\nगुरु आद्य तू,माझिया जीवनात\nतुवा पेरिली धर्मबीजे मनात,\nप्रपंचात सत्पंथ तू दाविलास\nतुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच\nवठे भूमिका पाठ जैसा दिलास\nतुझे थोर संस्कार आचार झाले\nतुझे यत्नप्रामाण्य सिध्दीस गेले,\nतुझ्या चिंतने,लोभ पावे निरास\nजपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,\nतुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअसा बालगंधर्व आता न होणे\nकुंभारा सारखा गुरु नाही रे जगात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/09/19/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-08-01T23:57:46Z", "digest": "sha1:S5NI7GUIFESW3QAXT4CLVSPN3QHM76IO", "length": 4535, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मनसे अध्यक्षांवर अदखलपात्र गुन्हा दाखल - Majha Paper", "raw_content": "\nमनसे अध्यक्षांवर अदखलपात्र गुन्हा दाखल\nमुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानानुसार कलम ५०६(धमकावणे), आणि कलम ५०५ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.\n२१ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणात त्यांनी प्रक्षोभक व्यक्तव्य केले होते. व्यापारी यशवंत शिंदे यांनी याबाबात तक्रार दाखल केली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/crime-against-nine-persons-in-child-marriage-case-in-pathari-parbhani-128724429.html", "date_download": "2021-08-02T00:40:35Z", "digest": "sha1:JZOSDTCGGPRVAFF5VQBUVLJO2TMD6JT7", "length": 9156, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Crime against nine persons in child marriage case, in pathari parbhani | बालविवाह प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा, अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांवरही कारवाई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी इम्पॅक्ट:बालविवाह प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा, अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांवरही कारवाई\nउसाच्या शेतात खुरपणी करताना अल्पवयीन मुलगी व तिच्या आईला नेत बालविवाह लावल्याच्या प्रकरणात मंगळवारी चौकशीनंतर मुलीच्या आई-वडिलांसह नऊ जणांवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. “दिव्य मराठी’मध्ये १९ जुलै रोजी यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर चाइल्डलाइनचे कर्मचारी व प्रशासनातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी गावात जाऊन या प्रकरणाशी संबंधित चौकशी केली. मुलीचे मामा गणेश थोरात यांनी या प्रकरणात तक्रार दिली.\nपीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्याच्या दृष्टीने साेमवारी तक्रार दाखल हाेऊ शकली नव्हती. पीडित मुलगी आई, वडील, एक भाऊ व बहिणीसह सेलू तालुक्यात राहत होते. पालक ऊसतोड कामगार असल्याने ते पाथरी तालुक्यातील मंजरथ येथे गेले होते. परंतु तिचा दाखला सेलूतील एका शाळेत होता. तेथे ती सहावी वर्गात शिकत असल्याची नोंद आहे. तेथूनच नातेवाईक व चाइल्डलाइनच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी वयाचा दाखला काढून ती अल्पवयीन असल्याचा पुरावा मिळवला व पाथरी येथे गुन्हा दाखल केला. दरम्यान, जिल्हा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास घोडके, जिल्हा महिला बालविकास अधिकारी गोविंद अंधारे, बाल कल्याण समिती अध्यक्ष अॅड. संजय केकाण, पाथरी पोलिस ठाण्याचे पोलिस िनरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक अहिरे, महिला पोलिस कर्मचारी बहिरे, पोलिस कॉन्स्टेबल सतीश साठे, एकात्मिक बालविकास प्रकल्प समन्वयक एम. व्ही. गायकवाड, चाइल्डलाइन जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साळवी, ग्रामसेवक गणेश संगेवार यांनी मंजरथ येथे जाऊन मंदिरात काही ग्रामस्थांची बैठक घेऊन या प्रकरणाबद्दल माहिती जाणून घेतली व कारवाईची दिशा निश्चित केली.\n- बळजबरी बालविवाह केल्याप्रकरणात अल्पवयीन मुलीची आई-वडील {ज्या मुलासोबत बालविवाह झाला होता तो २८ वर्षीय किशोर सूळ - त्याची आई कुशावर्ता सूळ {भटजी कालिदास रोडे {लग्नाला हजर असलेला भास्कर सावंत {सखाराम आश्रोबा गिरगुने {सुभाष काळे {अरुणा सुभाष काळे\nयांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम, १९२९ कलम ९, १०, ११, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ (ब), भारतीय दंड संहिता १८६० कलम २६९, २७०, १८८, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपीडित मुलीला सोबत घेऊन पथक परभणीला रवाना\nआराेपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलीला बाल न्याय व हक्क कायद्यानुसार बालकल्याण समिती परभणी यांच्यासमाेर हजर करण्यात येणार आहे. पुढील परिस्थितीचा विचार करून समिती एक तर मुलीला बालनिरीक्षणगृहात ठेवू शकते किंवा आई-वडिलांच्या ताब्यात देऊ शकते.\n1098 वर साधा संपर्क\nबालविवाह रोखण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. परंतु बालविवाह होत असल्याची माहिती कळल्यास ती १०९८ या क्रमांकावर कळवावी, जेणेकरून तो रोखण्यात येईल, असे आवाहन चाइल्डलाइन जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे यांनी केले.\nचौकशीसाठी गावात गेलेल्या पथकाने सर्वप्रथम गावात जाऊन चौकशी केली. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या भटजी कालिदास रोडेला घेऊन लग्न लावल्याची जागा शोधली. त्यात लग्न हे बाणेगाव शिवारातील कृष्णा रोडे यांच्या शेतात लावल्याचे समोर आले. ज्या दिवशी लग्न झाले त्या दिवशी मुलीचे मामा गणेश थोरात हे काही खासगी कामानिमित्त गावी गेले होते. गावात आल्यानंतर त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली व नंतर प्रकरण उघडकीस आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-the-kapil-sharma-show-get-two-months-extension-5609729-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:40:24Z", "digest": "sha1:4IL4JE3M7J22AKEEIMWW5HBSJ4KGXKLA", "length": 3893, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Kapil Sharma Show Get Two Months Extension | डबाबंद होणार नाही कपिल शोचा शो, सलमान खानमुळे मिळाले दोन महिन्यांचे एक्सटेन्शन! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडबाबंद होणार नाही कपिल शोचा शो, सलमान खानमुळे मिळाले दोन महिन्यांचे एक्सटेन्शन\nमुंबईः सलमान खानमुळे 'द कपिल शर्मा' शोला दोन महिन्यांचे एक्सटेन्शन मिळाले आहे. एका रिपोर्टनुसार, या शोच्या जागी सलमानच्या 'दस का दम' या शोची वर्णी लागणार होती. पण सध्या सलमानचा शो येणार नाहीये. याचे कारण म्हणजे तो सध्या 'टायगर जिंदा है' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये तर 'ट्युबलाइट' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या हेक्टिक शेड्यूलमुळे त्याने 'दस का दम' हा शो दोन महिन्यांसाठी लांबणीवर टाकला आहे.\nवाहिनीने दिले होते एका महिन्याचे अल्टिमेटम...\n- एप्रिल महिन्यात आलेल्या वृत्तानुसार, वाहिनीने कपिलला शोसाठी एक महिन्याचे अल्टिमेटम दिले होते. महिन्याभरात जर हा शो प्रेक्षकांना इम्प्रेस करण्यात मागे पडला, तर शो ऑफएअर करणार असल्याची वॉर्निंग वाहिनीने कपिलला दिली होती.\n- दरम्यान सलमान खान 'दस का दम' या शोचे तिसरे पर्व आणणार असल्याची चर्चा रंगली. हा शो कपिलच्या शोला रिप्लेस करणार आहे.\n- 2008 आणि 2009 साली 'दस का दम' या रिअॅलिटी शोचे दोन पर्व टेलिकास्ट झाले आहे.\nहळूहळू ट्रॅकवर येतोय शो... वाचा पुढील स्लाईडवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-accident-of-private-bus-on-pune-bangalore-highway-5911937-PHO.html", "date_download": "2021-08-01T23:11:02Z", "digest": "sha1:33JORC6NQOYQ6L4IP52B66D4R3ZAUKNX", "length": 4094, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "accident of private bus on pune bangalore highway | पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 6 ते 8 प्रवासी जखमी, 2 गंभीर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 6 ते 8 प्रवासी जखमी, 2 गंभीर\nपिंपरी चिंचवड- मुंबईहून कोल्‍हापूरच्‍या दिशेने येत असलेल्‍या खासगी बसचा आज सकाळी 4 वाजेच्‍या दरम्‍यान भीषण अपघात झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर पुलाच्या कठड्याला या बसची धडक बसल्‍याने हा अपघात झाला. सुदैवाने यादरम्‍यान बस नदीत पडली नाही, त्‍यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून 6 ते 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.\nहा अपघात सकाळी चारच्या सुमारास वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर घडला. मुंबई वरून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या खाजगी बसची (क्रं. MH 09 CV 3697) वाकड परिसरात मुळा नदीच्या पुलाच्या कठड्याला धडक बसली. सुदैवाने बस नदीत न कोसळता पुलाच्या पुढे जाऊन डाव्या बाजूला उलटली. बस मध्ये ऐकून 30 प्रवासी होते. यातील 6 ते 8 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तर बेलापूर कोर्टाच्या न्यायधीश चंद्रशिला सचिन पाटील गंभीर जखमी झाले आहेत. या शिवाय चार वर्षीय चिमुरडी स्वरा पाटील गंभीर जखमी असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80_(%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82)", "date_download": "2021-08-01T22:50:26Z", "digest": "sha1:GIPJ5S43ZFMXFSKTOGXM3O5BM5GK73M6", "length": 5405, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गिरोळी (सेलू) - विकिपीडिया", "raw_content": "\nगिरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.\nयेथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो.वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०२१ रोजी २१:५��� वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-01T23:19:00Z", "digest": "sha1:PJNXN434LEGHO5BVAK5VXQHDHEXAV2PH", "length": 13334, "nlines": 298, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुईझियाना - विकिपीडिया", "raw_content": "\nटोपणनाव: बायो स्टेट (Bayou State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nअधिकृत भाषा कोणतीही नाही\nइतर भाषा इंग्लिश, फ्रेंच\nमोठे शहर न्यू ऑर्लिन्स\nक्षेत्रफळ अमेरिकेत ३१वा क्रमांक\n- एकूण १,३५,३८२ किमी²\n- रुंदी २१० किमी\n- लांबी ६१० किमी\n- % पाणी १५\nलोकसंख्या अमेरिकेत २५वा क्रमांक\n- एकूण ४५,३३,३७२ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ४०.७/किमी² (अमेरिकेत २६वा क्रमांक)\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ३० एप्रिल १८१२ (१८वा क्रमांक)\nलुईझियाना (इंग्लिश: Louisiana; फ्रेंच: État de Louisiane; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले लुईझियाना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २५व्या क्रमांकाचे राज्य आहे.\nलुईझियानाच्या दक्षिणेला मेक्सिकोचे आखात, पश्चिमेला टेक्सास, उत्तरेला आर्कान्सा तर पूर्वेला मिसिसिपी ही राज्ये आहेत. बॅटन रूज ही लुईझियानाची राजधानी तर न्यू ऑर्लिन्स हे सर्वात मोठे शहर आहे. मिसिसिपी ही अमेरिकेमधील सर्वात मोठी नदी राज्याच्या मधून वाहते. राज्याचा दक्षिणेकडील भाग दलदलीच्या स्वरूपाचा आहे.\nमासेमारी व शेती हे दोन येथील सर्वात मोठे उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत लुईझियानाचा देशात ४१वा क्रमांक लागतो. येथील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या जलमार्गांमुळे सागरि वाहतूकीचे लुईझियाना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे केंद्र आहे. मिसिसिपी नदीवर बांधलेले दक्षिण लुईझियाना बंदर हे पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठे बंदर आहे.\nअमेरिकन संघात सामील होण्यापूर्वी लुईझियाना ही एक फ्रेंच वसाहत होती. त्यामुळे येथील संस्कृतीवर फ्रेंच पगडा जाणवतो. आज्च्या घडीला लुईझियाना राज्यात���ल ३२.१ टक्के रहिवासी आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. बॉबी जिंदाल हे भारतीय वंशाचे राजकारणी लुईझियानाच्या राज्यपाल पदावर आहेत.\nन्यू ऑर्लिन्स - ३,४३,८२९\nबॅटन रूज - २,२९,४९३\nइंग्लिश व फ्रेंच भाषेतील लुईझियाना स्वागत फलक.\nलुईझियानामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.\nलुईझियाना राज्य संसद भवन.\nलुईझियानाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81/", "date_download": "2021-08-01T23:39:59Z", "digest": "sha1:MXDBYYBUY57Z3UW7E2ZE3YYDVFT3LOG6", "length": 7612, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "शुभम सटतालु Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील न���गलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nDapodi : पेट्रोल दरवाढ कमी करण्यासाठी मनसेकडून स्वाक्षरी मोहीम\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nCoronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट \nSanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना…\nMaharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nExcise Officer Suspended | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील…\nPune News | डीएसके प्रकरणाची एमपीआयडी न्यायालयातच सुनावणी व्हावी; बचाव…\nNagpur Crime | 12 वर्षे लहान विद्यार्थ्यांशी विवाह करणार्‍या वकिल…\nModi Government | मोदी सरकारने मोबाइल यूजर्ससाठी जारी केला अलर्ट, तात्काळ करा हे काम, जाणून घ्या\n7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई…\nLPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/today-coronavirus-patient-in-maharashtra-83", "date_download": "2021-08-01T23:45:50Z", "digest": "sha1:75UEY52ZPZB7BN44CW7EYPDWXBUA4OMO", "length": 2596, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "today coronavirus patient in maharashtra", "raw_content": "\nराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण\nरिकव्हरी रेट 95.89 टक्के\nमुंबई - राज्यात आज उपचार��नंतर बरे झालेल्या 13 हजार 758 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 6 हजार 270 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 94 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के इतका आहे.\nराज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख 33 हजार 215 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.89 टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या 1 लाख 24 हजार 398 सक्रिय रुग्ण आहेत.\nराज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,96,69,693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,79,051 (15.07टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,71,685 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nलस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/07/blog-post.html", "date_download": "2021-08-02T00:48:52Z", "digest": "sha1:2QSCEANRKY6QVG4FORTMVMCQZS3WFPFG", "length": 6391, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा आजही हातोडा", "raw_content": "\nHomeअनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा आजही हातोडा\nअनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा आजही हातोडा\nमोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे निष्कासित\nठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने गेल्या ४ दिवसात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत असून आज दिवा प्रभाग समिती व कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली.\nया कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रा देवी रोड येथील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. तर कळवा प्रभाग समितीमधील पारसिक नगर, खारेगाव आणि विटावा येथील अनधिकृत बांधकामे निष्कासित जमीनदोस्त करण्यात आली. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-08-01T22:57:01Z", "digest": "sha1:PROS3SFEDL6UARUCWSY3FGKPJVM2UAHE", "length": 4906, "nlines": 78, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "माझी माय सरसोती - विकिस्रोत", "raw_content": "\n←माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर\nआशी कशी येळी व माये→\nमाझी माय सरसोती माले शिकवते बोली\nलेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली \nमाझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत\nपावात समावत आणि मातीमधी उगवत \nआरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक\nहिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप \nतुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी\nदेवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी \nफुलामधी समावला धरत्रीचा परमय\nमाझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय \nकिती रंगवशी रंग रंग भरले डोयात\nमाझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\n���्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०२० रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T00:27:32Z", "digest": "sha1:4VCS2DIDSXNMNOM53MWUELIVIM2JRKCX", "length": 9249, "nlines": 90, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "श्रीकृष्णाची आरती - विकिस्रोत", "raw_content": "\nऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें सगुणरुप माये माझ्या जीवीं बैसलें सगुणरुप माये माझ्या जीवीं बैसलें तें मज आवडतें अनुमान न बोले तें मज आवडतें अनुमान न बोले पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें\nयालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी आणिक नावडे हो दुजे तिहीं हो लोकीं आणिक नावडे हो दुजे तिहीं हो लोकीं \nपाऊल कृष्णजीचें माझ्या जीवीं बैसलें सनकादिक पाहा महा आसक्त झाले सनकादिक पाहा महा आसक्त झाले मुक्त जो शुकमुनी तेणें मनीं धरिलें मुक्त जो शुकमुनी तेणें मनीं धरिलें तें मी केवीं सोडूं मज बहू रुचलें तें मी केवीं सोडूं मज बहू रुचलें\nनिर्गुण गोष्टी माये मज नावडे साचें सगुण बोल कांही केव्हां आठवी वाचें सगुण बोल कांही केव्हां आठवी वाचें पाया लागेन तुझ्या हेंचि आर्त मनींचें पाया लागेन तुझ्या हेंचि आर्त मनींचें तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें\nहरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका भावें ओवाळिती यदुकुलतिलका \nएकीकडे राई एकीकडे रखुमाई भावे ओवाळिता हरिसी तूं होसी दो ठाईं भावे ओवाळिता हरिसी तूं होसी दो ठाईंहरि\nअष्टाधिक सोळा सहस्त्र ज्याच्या सुंदरा ज्याच्या सुंदरा जिणे जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा जिणे जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घराहरि\nएका जनार्दनी हरी तूं लाघवी होसी इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी हरि\n गुण मी काय वर्णु मति केवढी वानूं\n चरणकमल ज्याचे अति सुकुमार ध्वजवज्रांकुश ब्रीदाचे तोडर ओंवाळूं ध्वजवज्रांकुश ब्रीदाचे तोडर ओंवाळूं\nनाभिकमल ज्याचें ब्रह्मयाचें स्थान हृदयीं प��क शोभे श्रीवच्सलांछन हृदयीं पदक शोभे श्रीवच्सलांछन ओंवाळूं\nमुखकमल पाहतां सुखाचिया कोटी वेधलें मानस हारपली दृष्टी वेधलें मानस हारपली दृष्टी ओंवाळूं\nजडित मुगुट ज्याचा देदीप्यामान तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ओंवाळूं\nएका जनार्दनीं देखियलें रूप रूप पाहतां जाहलें अवघें तद्रूप रूप पाहतां जाहलें अवघें तद्रूप ओंवाळूं\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०२० रोजी १४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/tag/mild-indian-rice/", "date_download": "2021-08-01T23:43:20Z", "digest": "sha1:S5RBWGJE2HS7AHYOSJ5DTG3GTABV4ITN", "length": 7682, "nlines": 102, "source_domain": "shecooksathome.com", "title": "Mild Indian Rice – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nदही बुत्ती किंवा दही भात\nमला स्वतःला भाताचे प्रकार खूप आवडतात. मग तो मसालेभात असो, पुलाव, बिर्याणी, चित्रान्न, सांबारभात, फोडणीचा भात अगदी आमटी-भात, वरण-भात असा कुठलाही प्रकार असो. खरं तर पोळी-भाकरीशिवाय माझं भागत नाही. पण शेवटी घासभर भात असला तर मग कसं जेवल्याचं समाधान वाटतं. आमच्याकडे रोज भात होत नाही. खरं सांगायचं तर सकाळी तर माझ्या घरी पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच जेवणContinue reading “दही बुत्ती किंवा दही भात”\nझटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस\nया आधी मी पनीरच्या भाजीची झटपट रेसिपी शेअर केली होती. त्या पोस्टमधे शेवटी मी लिहिलं होतं की ही भाजी, झटपट दालफ्राय आणि पराठ्यांबरोबर किंवा साध्या पोळ्यांबरोबर छान लागते. आज मी त्याच झटपट दाल फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे. हे दाल फ्राय तुम्ही या भाजीबरोबर करा किंवा जिरा राईसबरोबर किंवा पुलावबरोबर करा, उत्तम लागतं आणि खरो��रContinue reading “झटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस”\nस्वीट कॉर्न किंवा अमेरिकन कॉर्नला गेल्या काही वर्षांत फारच महत्व मिळालं आहे. एके काळी आपल्याकडे सर्रास पांढरी कणसं मिळायची. या कणसांचे दाणे फार गोड नसायचे. त्यामुळे त्यांची उसळ छान लागायची किंवा नुसतं भाजून तूप-मीठ लावून खायलाही ही कणसं मस्त लागायची. पण गेल्या काही वर्षांत ही कणसं बाजारातून जवळपास हद्दपार झाली आहेत. अगदी ठराविक ठिकाणीच हीContinue reading “कॉर्न पुलाव”\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/no-marriages-due-lockdown-year-also-a313/", "date_download": "2021-08-01T23:05:46Z", "digest": "sha1:YEAMB54G2XFNHTZSNVPNX5WYWXKXEFVT", "length": 21643, "nlines": 147, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'यंदाही कर्तव्य नाही'; अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला - Marathi News | No marriages due to lockdown this year also | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n'यंदाही कर्तव्य नाही'; अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला\nNagpur News गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना लॉकडाऊनचे सावट असल्याने यंदा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला असून लग्नसोहळे लॉकडाऊन झाले आहेत.\n'यंदाही कर्तव्य नाही'; अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला\n सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले मंगल कार्यालयांचे आर्थिक नुकसान\nनागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी लग्नकार्य वा नवीन वस्तू खरेदीसाठी मुहूर्त पाहिला जात नाही. या दिवशी सर्व कार्यक्रम उत्साहाचे साजरे होतात. त्यातच सर्व समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळे पार पडतात. गरीब असो वा श्रीमंत सर्वस्तरातील लोक या दिवशी घरचे लग्नकार्य उत्साहाने करतात; पण गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना लॉकडाऊनचे सावट असल्याने यंदा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला असून लग्नसोहळे लॉकडाऊन झाले आहेत.\nखर्चाला फाटा देण्यासाठी अनेक जण सामूहिक विवाहात लग्नकार्य करतात; पण यंदा लॉकडाऊनमुळे ल���्नकार्य केवळ २५ जणांच्या उपस्थितीत होणार असल्याने सर्वांची निराशा झाली आहे. मे महिन्यात जवळपास दहा मुहूर्त आहेत; पण आता सर्वच मुहूर्त हुकले आहेत. अनेकांनी मे महिन्यातील लग्नकार्य पुढे ढकलल्याने मंगल कार्यालय संचालकांची अडचण झाली आहे. याशिवाय जून महिन्यातही लग्नकार्य होणार की नाही, यावरही शंका आहे. त्यामुळे लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय, लॉन आणि हॉटेल बुक केलेल्या अनेकांनी बुकिंगची रक्कम परत मागितली आहे. त्यामुळे संचालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याशिवाय जून महिन्यातील लग्न रद्द करून अनेकांनी बुकिंगची रक्कम परतीसाठी अर्ज केले आहेत. अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करीत असल्याची माहिती आहे. खर्च तेवढाच पण उत्पन्न काहीच नसल्याने मंगल कार्यालय व लॉन संचालकांना आर्थिक नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर विविध बाजारपेठांमध्ये होणारी खरेदीही थांबली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. लॉकडाऊनमध्येही लोक घरीच लग्नकार्य करीत आहेत.\nमे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त\nयंदा मे महिन्यात जवळपास दहा मुहूर्त होते. शिवाय अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त समजला जातो. राज्य शासनाने ३१ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केल्याने मे महिन्यात मंगल कार्यालय वा लॉनमध्ये लग्नसमारंभ होणार नाहीत. मे महिन्यात २ मे, ३, ४, १४, १६, २०, २२, २६, ३० आदी तारखांना लग्नाचे मुहूर्त होते; पण लॉकडाऊनमुळे यंदा सार्वजनिकरीत्या लग्नकार्य होणार नाही.\nमंगल कार्यालयांचे गणित बिघडले :\n- शहरात जवळपास ३०० पेक्षा जास्त लहान-मोठे मंगल कार्यालये व लॉन.\n- गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित बिघडले.\n- संचालक बुकिंगची रक्कम काही टक्के रक्कम कापून करताहेत परत.\n- मंगल कार्यालयांचे उत्पन्न शून्य तर खर्च ‘जैसे थे’.\n- डेकोरेशन, कॅटरर्स, बॅण्ड, घोडे, सजावट आदींना फटका.\n- हजारो लोकांचा रोजगार बुडाला.\nलॉकडाऊनमध्ये शासनाच्या नियमाशिवाय कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. सभा, सार्वत्रिक कार्यक्रमांवर बंदी टाकली आहे. शिवाय लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत करण्याला परवानगी आहे. त्यामुळे अनेकांनी मे महिन्यात होणारे लग्न कार्य रद्द करून पुढे ढकलले आहेत. तर अनेकांचा घ��ीच साजरा करण्यावर भर आहे. यामुळे खर्चावर आळा बसत असल्याचे अनेकांचे मत आहे.\nलॉकडाऊनमध्ये यंदाही कर्तव्य नाही. लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत करण्याचे शासनाचे बंधन असल्याने लग्न होणे शक्य नाही. त्याकरिता काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.\nलॉकडाऊनच्या काळात आणि २५ जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य करणे शक्य नाही. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतरही शासनाचे नियम शिथिल होण्याची काहीही शक्यता नाही.\nटॅग्स :Coronavirus in Maharashtramarriageमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलग्न\nनागपूर :Coronavirus in Nagpur; मुलांना लॉकडाऊननंतरही घराबाहेर पडू देऊ नका\nNagpur News कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बालरोग तज्ज्ञांनी पालकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मुलांना लॉकडाऊननंतरही घराबाहेर पडू देऊ नका अशी सूचनाही त्यांनी केली आ ...\nसंपादकीय :कोरोनाचे खापर ‘५ जी’वर फोडण्यात अर्थ आहे का\nभारतात सरकारी आकड्यांनुसार कोरोनामुळे २ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील उच्चविद्याविभूषित पंडित हे सारे मृत्यू ५-जी टेस्टिंगमुळे झाल्याचे सांगत आहेत. ...\nमहाराष्ट्र :काेराेना निगेटिव्ह, तरच राज्यात प्रवेश, देशभरातून येणाऱ्यांना नियम, दुधाच्या ‘होम डिलिव्हरी’ला मान्यता\nराज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...\nसंपादकीय :पंतप्रधान महोदय, देशाला उत्तरे द्या कोरोनाची लाट हाताळण्यासाठी सरकारच्या योजना नागरिकांना कळल्या पाहिजेत\nभारतीय विमानांना आपल्या देशात न उतरवण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे. अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना भारतातून परत बोलावून घेतले आहे. ...\nराष्ट्रीय :कोरोना साथीचा मुकाबला करण्यात मोदी सरकार अपयशी, समर्थक व अभिनेते अनुपम खेर यांची टीका\nते म्हणाले की, कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उभारण्यात या सरकारला अपयश आले. त्यामुळे याप्रकरणी होणारी टीका रास्त आहे. ...\nराष्ट्रीय :CoronaVirus : रुग्णांच्या संख्येत वाढ; मृतांच्या संख्येत घट, ३ लाख ६२ हजार नवे रुग्ण\nया संसर्गाने मरण पावलेल्यांची एकूण संख्या २,५८,३१७ आहे तर ३७,१०,५२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...\nनागपूर :पाच वर्षांखालील मुलांमध्ये अतिसार मृत्यूचे मुख्य कारण\nनागपूर : भारतात दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू होतो. यांतील जवळपास सहा लाख बालके अतिसारामुळे बळी पडतात. पाच वर्षांखालील ... ...\nनागपूर :डेंग्यूच्या बंदाेबस्तासाठी तरुणांची घराेघरी फवारणी ()\nनागपूर : पश्चिम नागपुरातील अनेक वस्त्यांना डेंग्यू, मलेरियाने विळखा घातला आहे. या आजारांचा बंदाेबस्त करण्यासाठी स्थानिक तरुणांनीच पुढाकार घेत ... ...\nनागपूर :हप्ता भरायला उशीर झाला; घरी येतोय बँक वसुलीवाला\nनागपूर : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार हिरावल्या गेले असून, यातील बहुतांश जणांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. ... ...\nनागपूर :सेवानिवृत्त ४० कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेतर्फे गौरव\nनागपूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ही बाब अटळ असून सेवानिवृत्तीनंतरही कोरोनाविषयक जनजागृती करून लसीकरण मोहिमेस प्रोत्साहन देण्याचे आवाहन ... ...\nनागपूर :स्थायी समितीची भाजप संघटनेकडे तक्रार\nकामकाजावर सत्तापक्षातील नगरसेवक नाराज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन वर्षापासून शहरातील विकास कामे ठप्प असल्याने सत्तापक्षातील नगरसेवकांत नाराजी ... ...\nनागपूर :९८८६ वीज कनेक्शन कापले तरी २८६ कोटीची थकबाकी\nलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणने मागील काही महिन्यांपासून थकबाकीदारांविरुद्ध वसुली मोहीम तीव्र केली. एकट्या जुलै महिन्यात ९,८८६ वीज ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/ybnK78.html", "date_download": "2021-08-02T00:57:10Z", "digest": "sha1:TAZAFCVSPX54ZXHTSWURNDUPCUJP2H7W", "length": 13169, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "उरण तालुक्यातील भेंडखळमध्ये मिनी ओपन जिम व बेंचेसचे लोकार्पण.", "raw_content": "\nHomeउरण तालुक्यातील भेंडखळमध्ये मिनी ओपन जिम व बेंचेसचे लोकार्पण.\nउरण तालुक्यातील भेंडखळमध्ये मिनी ओपन जिम व बेंचेसचे लोकार्पण.\nउरण तालुक्यातील भेंडखळमध्ये मिनी ओपन जिम व बेंचेसचे लोकार्पण.\nजेष्ठ नागरिकांना आनंदाने जीवन जगता यावे,त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहावे.जेष्ठ नागरिकांना निरोगी आरोग्याच्या दृष्टिने व्यायामाचे महत्व समजावे या दृष्टिकोणातुन उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील प्रतापपाडा रोड येथे मिनी ओपन जिम तसेच आसन व्यवस्था म्हणून बेंचेसचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जेष्ठ नागरिकांसाठी मिनी ओपन जिम व बेंचेसचे लोकार्पण सोहळा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटिल, विजय विकास सामाजिक संस्थेचे विकास भोईर, उरण पंचायत समितीचे सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते सागर कडु,आय काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष-मिलिंद पाडगावकर, गणेश म्हात्रे, राष्ट्रवादी तालुकध्यक्ष मनोज भगत,आय काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष जे डि जोशी,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राकेश भोईर,भेंडखळ ग्रामपंचायतचे उपसरपंच लक्ष्मण ठाकुर, काँग्रेसचे जेष्ठ नेते जनार्दन भोईर, काँग्रेसच्या जेष्ठ पदाधिकारी संध्या दिपक ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल माळी,यशवंत म्हात्रे, किरण घरत तसेच जेष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nसर्वप्रथम भेंडखळ गावातील कोरोना रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना 2 मिनिटे श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल ठाकुर यांनी केले. जेष्ठ नागरिकांना आज अनेक विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचे शारीरिक व मानसिक खच्छिकरण केले जात आहे. अनेक ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात व जेष्ठ नागरिक त्या उपक्रमात आनंदाने सहभागी होताना दिसुन येतात मात्र त्यांची दूसरी बाजू सुद्धा प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे.अनेक जेष्ठ नागरिक आज एकाकी जीवन जगत आहेत. जेष्ठ नागरिकांना आज अनेक समस्या आहेत पन ते समस्या जेष्ठ नागरिक कोणाला सांगत नाहीत, आपल्या सुख दुखाच्या भावना जेष्ठ नागरिक लपवुन ठेवत आहेत त्यामुळे त्यांना फ्रेश वातावरण भेटावे, थोड्या वेगळ्या पद्धतीने जीवन जगता यावे, त्यांना सुख दूख व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे,जेष्ठ नागरिकांचे मानसिक व शाररिक आरोग्य निरोगी रहावे या दृष्टि कोनातुन त्यांना आधार देण्यासाठी युवक संघटना भेंडखळच्या माध्यमातून ओपन जिमचे उद्घाटन व बेंचेसच्या व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे अनिल ठाकुर यांनी सांगितले.\nप्रशांत पाटिल, मिलिंद पाडगावकर, गणेश म्हात्रे, विकास भोईर, सागर कडु आदि विविध मान्यवरांच्या हस्ते जिमचे व बेंचेसचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रत्येक मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले. शेवटच्या भाषणात प्रशांत पाटिल यांनी भेंडखळ गावातील अनिल ठाकुर, मनोज भगत तसेच युवक संघटना भेंडखळ यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व सर्वतोपरि सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितां समोर दिले. या कार्यक्रमास उपस्थित असलेले जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष-के एस ठाकुर, उपाध्यक्ष-व्ही एन भगत, उपाध्यक्ष-उद्धव घरत, अनंत ठाकुर, सेक्रेटरी-जनार्दन म्हात्रे, सल्लागार-रमेश ठाकुर, सहसेक्रेटरि-नरेश ठाकुर,सचिव-पंढरीनाथ भगत यांनी उपस्थितांचे या सामाजिक योगदाना बद्दल सर्वांचे आभार मानले. प्रतिनिधिक स्वरूपात जेष्ठ नागरिक संघाचे सहसेक्रेटरि नरेश ठाकुर यांनी प्रत्येकाचे आभार मानले. भेंडखळ गावातील युवक संघटनेचे प्रमुख अनिल ठाकुर यांनी तसेच युवक संघटनेचे कार्यकर्ते तथा सदस्य-सूरज ठाकुर, अमेश ठाकुर, भावनेश ठाकुर, कविश ठाकुर, मिलिंद ठाकुर या सर्वांनी स्वतः पुढाकार घेवून जेष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम व बेंचेसचे व्यवस्था केल्याने अनिल ठाकुर व युवक संघटनेचे सर्व सदस्य-कार्यकर्ते यांच्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवा��ी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-tera-intezaar-teaser-sunny-leone-and-arbaaz-khan-bold-scenes-5723573-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:45:00Z", "digest": "sha1:T5DLN4VKQ346B2RIE5SZ5EPWLAVPCNQR", "length": 2717, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tera Intezaar Teaser: Sunny Leone And Arbaaz Khan Bold Scenes | सनी लियोनीने केले सलमानच्‍या भावासोबत लिपलॉक; मूव्‍हि मध्ये दिले आहेत बोल्‍ड सिन्‍स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसनी लियोनीने केले सलमानच्‍या भावासोबत लिपलॉक; मूव्‍हि मध्ये दिले आहेत बोल्‍ड सिन्‍स\nमुंबई- सनी लियोनी आणि अरबाज खान स्‍टारर आगामी मूव्‍हि ''तेरा इंतजार'' चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. सनी ने आपल्‍या इंस्टाग्राम अकाउंटवर टीझर पोस्ट करीत लिहिले आहे की, \"इंतजार हुआ खत्म, तेरा इंतजार आ गई है\". टीझरमध्‍ये सनी अरबाज सोबत लिपलॉक आणि बोल्ड सिन्स देताना दिसत आहे. ''तेरा इंतजार'' ही रोमॅटिक म्‍युझिकल मूव्‍हि आहे. मूव्‍हि नोव्‍हेबरमध्‍ये रिलीज होणार आहे. सीन आणि अरबाजशिवाय यात गौहर खान आणि आर्य बब्बरही लीड रोलमध्‍ये आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-bad-experience-of-traveling-4425592-NOR.html", "date_download": "2021-08-01T22:39:48Z", "digest": "sha1:IFKOPQKRRIWLK66GI5VFUKLKXRNRKHJN", "length": 6051, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bad experience of traveling | कटू अनुभवातही आनंदाचा प्रवास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकटू अनुभवातही आनंदाचा प्रवास\nअकोला- बसमध्ये पाय ठेवायला जागा नाही आणि रेल्वेच्या आरक्षित डब्यात प्रवास करता येत नाही, अशा कटू आठवणीत आनंदाच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. लहान मुलांच्या शाळांना सुटी लागली असून, घरची दिवाळी झाल्यानंतर नातेवाईकांच्या गावाचा रस्ता मुलांनी आणि पालकांनी धरला आहे.\nपरिवर्तन बसमध्ये तर उभे राहण्यासाठीही जागा नाही. रेल्वे स्टेशनवर मोजक्याच गाड्या असल्याने आरक्षित डब्यात सर्रास प्रवास होत आहे. पॅसेंजरमधील प्रवासात तर अनेक समस्या आहेत. नागपूर ते भुसावळ जाणार्‍यांमध्ये सर्व रेल्वे गाड्यांमध्ये शेगावला थांबणारे अनेक प्रवासी आहेत. शेगावला पुणे आणि मुंबईतून अनेक भाविक येतात. प्रवासात महत्त्वाच्या पाण्याची सोय ठिकाणी नाही. रेल्वेस्थानक आणि बसस्थानक स्वच्छ नाही, तशी काय ती अवस्था रेल्वेची आणि बसची आहे. मात्र, त्या समस्या नसून, आनंदाच्या मार्गातील अडथळा समजत दिवाळीच्या आनंदाचा मार्ग सुरू झाला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक एन्जॉय करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.\nशाळांची सुटी लागल्यानंतर बस आणि रेल्वेस्थानकावर गर्दीच गर्दीचे चित्र आहे. अकोल्यातून जसे बाहेर जाणारे आहेत, तसे पुणे आणि मुंबईत नोकरी करणारे येथे धाव घेत आहेत.\nदुसर्‍यांनी दिलेले खाणे टाळा\nरेल्वेत प्रवास करताना अनोळखी व्यक्तींनी दिलेले बिस्किट किंवा गुंगीचे औषध लावलेले चॉकलेट खाण्यापासून मुलांना परावृत्त करा. मौल्यवान वस्तू असलेल्या बॅग साखळींनी लॉक करा. प्रवासात बाहेरच्या उघड्यावरील वस्तू खाण्यापेक्षा आरोग्यासाठी पॅकेजफूड खा, ज्यावर अंतिम वापराची मुदत पाहूनच ते खरेदी करा. दिवाळीचा आनंद वाढवण्यासाठीचा हा प्रवास आहे, प्रवासात वाद टाळा.\nकाळजी घ्या; आनंद वाढवा\nविशेषत: लहान मुलांचे खिडकी, गाड्यांचे दरवाजे यांच्यात हात जाणार नाही, यासाठी पालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. लहान मुलांचे प्रवास सुरक्षित होण्यासाठी घरचे स्वच्छ पिण्याचे पाणी आणि खाण्याचे सामान सोबत घ्या. आरोग्यासाठी मुलांचे प्रथम उपचाराचे औषध सोबत घ्या. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. मोबाइल, चार्जर सोबत घेण्यास प्रवासात विसरू नका, गाड्यांची व घरची चावी न विसरत�� घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2021-08-02T00:44:23Z", "digest": "sha1:FSY4RTRT5JFU7NSAGOQYOGPFXZBPPGD6", "length": 7481, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्ञानेश्वर विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nज्ञानेश्वर विद्यापीठ हे इ.स. १९८० मधील पुण्यात नवी पेठ येथे डाॅ.एम,डी. आपटे यांनी स्थापन केलेले एक खासगी विद्यापीठ होते. त्यात इंजिनिअरिंगचे प्रात्यक्षिक स्वरूपाचे कार्यानुभवावर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात येई. इ.स. २००१पर्यंत विजय भटकर या विद्यापीठाचे कुलगुरू होते. पुढे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू झालेल्या [[स्नेहलता देशमुख]] विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर होत्या.\nसुमारे दोन लाख विद्यार्थी विद्यापीठातून शिकून नावारूपास आले. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे या विद्यापीठाचे स्नातक आहेत. हे विद्यापीठ सरकारमान्य नसल्याने कोर्टाच्या नोटिसीमुळे २००६ साली बंद करावे लागले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक\nकवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nकविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ\nअजिंक्य डी.वाय. पाटिल विद्यापीठ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१८ रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® ��े Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/gujarat-rajasthan-has-highest-number-patients-check-foreigners-arriving-railway-station", "date_download": "2021-08-01T22:59:00Z", "digest": "sha1:R2SEUGP76IKJUQI7IASRB3VVZ26T4XPG", "length": 8891, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गुजरात, राजस्थानातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक; परराज्यातून येणाऱ्यांची रेल्वेस्थानकावर तपासणी", "raw_content": "\nअनलॉकनंतर मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेता परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे त्यात गुजरात, राजस्थानमधून आलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दीर्घकालीन आजार तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन टास्क फोर्सने केले आहे.\nगुजरात, राजस्थानातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक; परराज्यातून येणाऱ्यांची रेल्वेस्थानकावर तपासणी\nमुंबई : अनलॉकनंतर मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेता परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे त्यात गुजरात, राजस्थानमधून आलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दीर्घकालीन आजार तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन टास्क फोर्सने केले आहे.\nरेल्वे प्रशासन कधी जागे होणार महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनेची मागणी\nमुंबईत परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. एका पालिका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तपासणीत आढळलेल्या रुग्णांमध्ये राजस्थान आणि गुजरातमधील प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील रुग्णांचा आकडाही अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून विविध रेल्वे स्थानकांवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.\nकोरोनामुक्तीनंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच आमदार भालकेंच्या निधनानंतर गुंतागुंतीची समस्या ऐरणीवर\nशहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पालिका प्रशासन सावध झाले आहे. रुग्णवा��� थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील टास्क फोर्सने 55 वर्षांवरील अधिक जोखमीच्या रुग्णांना कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले लोक अधिक जोखीम प्रकारात येतात. त्यासाठी पालिकेने रुग्णांना शोधून काढणे, अधिक जोखीम ओळखणे आणि मनुष्यबळ जपणे या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे.\nविना मास्क फिराल, तर घ्यावा लागेल 200 रुपयांचा मास्क; मुंबई महापालिकेची गांधीगिरी\nपरराज्यातून येणाऱ्या रेल्वेप्रवाशांची तपासणी केली जात आहे. दररोज सरासरी 10 बाधित रुग्णांची नोंद होत आहे. गुजरात, हरियाणा, गोवा तसेच दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.\n- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका\n(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/gold-hallmarking-mandatory-june-16-a607/", "date_download": "2021-08-01T22:59:58Z", "digest": "sha1:RMV32LXI556ZPN2LXPBZJRXWXDNKCQ6M", "length": 16713, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gold Hallmarking: साेन्याचे दागिने घेताना नजर तीक्ष्ण ठेवा; आजपासून हाॅलमार्किंग बंधनकारक - Marathi News | gold hallmarking Mandatory from june 16 | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nGold Hallmarking: साेन्याचे दागिने घेताना नजर तीक्ष्ण ठेवा; आजपासून हाॅलमार्किंग बंधनकारक\ngold hallmarking Mandatory प्रमाणित सुवर्ण विक्रीसाठी महत्त्वाचे पाऊल; हाॅलमार्किंगला काेराेना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्यानंतर आता मंगळवारपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.\nGold Hallmarking: साेन्याचे दागिने घेताना नजर तीक्ष्ण ठेवा; आजपासून हाॅलमार्किंग बंधनकारक\nनवी दिल्ली : सुवर्ण आभूषणे, दागिने व इतर उत्पादनांवर ‘हाॅलमार्किंग’ बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशभरातील ज्वेलर्स आता केवळ १४, १८ आणि २२ कॅरेट साेन्याच्या वस्तू विकू शकतील.\nहाॅलमार्किंगला काेराेना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्यानंतर आता मंगळवारपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये हाॅलमार्किंग कें��्रांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे दरवर्षी १४ काेटी आभूषणांचे हाॅलमार्किंग करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.\nकेंद्र सरकारने नाेव्हेंबर २०१९मध्ये सुवर्ण आभूषणांवर हाॅलमार्किंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला हाेता. याची अंमलबजावणी १५ जानेवारी २०२१पासून हाेणार हाेती. मात्र, काेराेनामुळे त्यास मुदतवाढ देण्यात आली हाेती.\nहाॅलमार्किंगद्वारे साेन्याची शुद्धता प्रमाणित करण्यात येते.\nn नव्या नियमांचे भंग केल्यास सराफांना आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा हाेऊ शकते.\nn नाेंदणी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nव्यापार :Gold Hallmarking: आता ‘असा’ समजणार खऱ्या आणि खोट्या सोन्यातील फरक; कशी पटवाल शुद्धतेची ओळख\nGold Hallmarking: तुमच्याकडील सोने खरे आहे का, याची खात्री पटवण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. ...\nव्यापार :नवा नियम लागू; आजपासून मिळणार फक्त 14, 18 अन् 22 कॅरेटचे सोने, गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य\nकुठलाही ज्वैलर हॉलमार्किंग शिवाय सोने विकताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात एक वर्षाच्या शिक्षेशिवाय, त्याच्याकडून गोल्ड ज्वैलरीच्या रकमेच्या पाच टक्के दंडही वसून केला जाऊ शकतो. ...\nव्यापार :आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य; तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार\nआता देशभरात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य; उल्लंघन केल्यास १ लाखाचा दंड, १ वर्ष तुरुंगवास ...\nनागपूर :ज्वेलर्सवर सक्तीची कारवाई न करण्याच्या आदेशाची मुदत वाढवली : उच्च न्यायालयाचा दिलासा\njewelers relief मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी हॉलमार्किंगसंदर्भातील प्रकरणात ज्वेलर्सवर सक्तीची कारवाई न करण्याच्या आदेशाची मुदत दोन आठवड्यांपर्यंत पुढे वाढवून दिली. त्यामुळे ज्वेलर्सना दिलासा मिळाला. ...\n सोन्याच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या १० ग्रॅमसाठीचा लेटेस्ट भाव...\nGold Rate Today: सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदीचा विचार करत असाल तर ही माहिती एकदा जरूर वाचा... ...\n चोरीचा छडा लावला, चोर पकडला, मुद्देमालही हस्तगत केला, पण मालकाचा पत्ता लागेना, पोलिसही प���चात\nCrime News: अनेकदा असे होते की पोलीस चोरांना पकडतात. मात्र या चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या ऐवजाचा मालक म्हणून कुणी पुढे येत नाही. असाच प्रकार राजधानी नवी दिल्लीजवळ असलेल्या गौतमबुद्धनगर येथे घडला आहे. ...\nव्यापार :सोन्याला झळाळी, चांदी 2380 रुपयांनी घसरली; जाणून घ्या, ऑगस्टमध्ये कशी राहणार स्थिती\nतज्ज्ञांनी या आधीच सांगितले, आहे, की या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा दर मागील सर्व विक्रम मोडून 60,000 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात. ...\nव्यापार :Gautam Adani: मोदींचे दोन अब्जाधीश मित्र भिडणार गौतम अदानींची रणशिंग फुंकले; मुकेश अंबानींनी सुरुवात केलेली\nNarendra Modi's two billionaire friends will clash in Petrochemicals and Solar business: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला दिलेल्या माहितीनुसार अदानी एन्टरप्रायझेसने शुक्रवारी उपकंपनी बनविली आहे. APL ने अद्याप कामकाज सुरु केलेले नाही. ...\nव्यापार :मोदी सरकारला मोठा दिलासा GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन\nजुलै महिन्यात GST महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. ...\nव्यापार :Post Office Scheme: दर महिन्याला पोस्टात 2000 जमा करा, एवढे लाख मिळवा; जाणून घ्या...\nPost Office Saving Scheme: अनेकांकडे बचत केलेले पैसे असतात परंतू ते योग्य जागी न गुंतविल्याने तेवढेच राहतात व नुकसान होते. अनेकजण त्यांची कमाई कुठेच गुंतवत नाहीत. असे करून ते प्रत्येक दिवशी नुकसान झेलतात. ...\nव्यापार :BSNLची दमदार ब्रॉडबँड सर्व्हिस केवळ 299 रुपयांत मिळेल 100GB डेटा, जाणून घ्या सविस्तर...\nBSNL : कंपनीचे इतरही अनेक प्लॅन्स आहेत, ज्यात 555 रुपये, 779 रुपये, 949 रुपये आणि 1,299 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. हे सर्व ब्रॉडबँड प्लॅन अनुक्रमे 500GB, 779GB, 1100GB आणि 1600GB डेटासह 10Mbps स्पीड देतात. ...\nव्यापार :रिस्क है, तो इश्क है राकेश झुनझुनवालांची ‘अकासा एअर’ घेईल का उंच भरारी\nविमान कंपन्या तोट्यात असतानाही केली कोट्यवधींची गुंतवणूक ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अ���िक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/farmers-will-now-be-penalized-violating-labor-laws-double-problem-central-government-a629/", "date_download": "2021-08-01T23:47:10Z", "digest": "sha1:PBUO64OUWYNCKFDMGUJ7AIASFS7AB7Q7", "length": 20465, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपटणार; केंद्र सरकारपुढे दुहेरी अडचण - Marathi News | Farmers will now be penalized for violating labor laws; A double problem for the central government | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपटणार; केंद्र सरकारपुढे दुहेरी अडचण\nनव्याने चर्चा करण्याची मागणी, कृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपटणार; केंद्र सरकारपुढे दुहेरी अडचण\nनवी दिल्ली : दोन महिन्यांपासून दिल्ली सीमेवर चालू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी एकीकडे पंतप्रधान कार्यालय संबंधित मंत्रालयासोबत उसंत न घेता काम करीत असताना देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी चार कामगार संहितांच्या अमलबजावणीविरुद्ध जोरदार आवाज उठविला आहे.\nशेतकरी आंदोलनामुळे सरकारच्या अन्य प्रमुख सुधारणांना खीळ बसते की काय अशी स्थिती उद्‌भवलेली असताना १३ पैकी १० प्रमुख कामगार संघटनांनी चार कामगार संहिता लागू करण्यासाठी नवीन नियम निश्चित करण्याची प्रक्रिया रोखण्याची आणि द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय सल्लामसलतीच्या भावानेतून नव्याने चर्चा करण्याची मागणी केली आहे. इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सीटू, एआययूटीयूसीसह दहा कामगार संघटनांनी उपरोक्त मागणी केली आहे. केंद्रीय कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता या कामगार संहिता संसदेत मंजूर करण्यात आल्या, असा कामगार संघटनांचा आरोप आहे. या संहिता ५० कोटी श्रमशक्तींशी (कामगार, कर्मचारी) संबंधित आहेत.\nकृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या; परंतु, कामगार संघटना आणि सर्वसंबंधितांशी चर्चा करुन कामगार मंत्रालयाने नियम केल्यानंतरच कामगार संहितांची अमलबजावणी केली जाईल, अशी हमी देत सरकारने पेचप्रसंग टाळण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित भारतीय मजदूर संघाने केंद्रीय कामगार मंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन कंत्राटी कामगारांचे रक्षण करण्याची मागणी केली. कामगार संहितेतून ठेकेदारांना राज्य कामगार विमा आणि कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास बाध्य करावे. या संघटनेचाही चार कामगार संहितेमधील अनेक तरतुदींना विरोध आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी कामगार संहिता अमलबजावणीची तारीख ठरविणे लांबणीवर टाकले आहे.\nजानेवारी २०२१ : कामगार मंत्रालय चालू महिन्याच्या अखेरीस कामगार संहितेनुसार नियम अंतिम करणार\n२०१९ : औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थितीसंबंधित चार कामगार संहिता मंजूर\n२०१५ : कामगार मंत्रालयाने सध्याचे ४४ केंद्रीय कामगार कायदे चार संहितेत एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. नवीन कामगार संहिता मंजूर करण्यासाठी चार वर्षे लागली.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Central GovernmentLabourकेंद्र सरकारकामगार\nनांदेड :कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल पुरस्कार, लोकमतचा सततचा पाठपुरावा फळाला\nया निवडीसाठी लोकमतसह खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आदींनी पाठपुरावा केला होता. ...\nसंपादकीय :\"...तर, स्वतः पंतप्रधान अन् त्यांच्या मंत्रिमंडळाने कोवॅक्सिन लस टोचून घ्यायला हवी होती\"\nऑक्सफर्डच्या कोविशिल्डबरोबर भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिनला पुरेशी तपासणी न करता परवानगी दिल्यामुळे सर्वप्रथम संशयाचे बीज रोवले गेले. ...\nराष्ट्रीय :काेराेना लसीच्या व्यावसायिक निर्यातीला परवानगी, केंद्राचा निर्णय; 'या' दोन देशांना पाठवण्यात आली ‘सीरम’ची लस\nॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची भारतातील सिरम इस्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे निर्मिती करण्यात येत आहे. या लसीची पहिली ऑर्डर ‘सिरम’ने ब्राझील आणि माेराेक्काे या देशांना पाठविली. ...\nराष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल केंद्र असंवेदनशील, सोनिया गांधींचा हल्लाबोल\nगांधी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप चॅटवरून सरकार राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत असल्याचे म्हटले. बिघडलेली अर्थव्यवस्था, महागाई आणि सामान्य नागरिकांसाठी कोरोना लस आदी मुद्यांवरून त्यांनी कठोर टीका केली. ...\nराष्ट्रीय :Farmer's Agitation: चर्चा निष्फळ, कायदे मागे घेण्यावर सर्व संघटना ठाम; शेतकरी रॅली काढणारच\nनाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. ...\nराजकारण :Video: अण्णा, उपोषण थांबवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घातली अण्णा हजारेंना गळ\nपंतप्रधानांना पत्र पाठवली तरी उत्तर मिळत नाही यावर अण्णा नाराज आहेत असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nCorona Vaccination: कोरोना विषाणू विरोधात केंद्र सरकारची देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. ...\nराष्ट्रीय :भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही, अमित शाहंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले...\n\"योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कामय केले.\" ...\nराष्ट्रीय :Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार\nCovid-19 Third Wave : सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. ...\nराष्ट्रीय :\"हम दो, हमारे दो की सरकार\", राहुल गांधींनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा; शेअर केला 'हा' खास Video\nCongress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पंत��्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...\n UNSCचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार नरेंद्र मोदी\nपंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक ...\nराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट\nCoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/23/underworld-don-ravi-pujari-arrest-in-senegal/", "date_download": "2021-08-02T00:29:17Z", "digest": "sha1:VHZPRYEPTJEN3KDBXQ4R5ZUGRMSCC36Q", "length": 6109, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सेनेगलमध्ये आवळल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या मुसक्या - Majha Paper", "raw_content": "\nसेनेगलमध्ये आवळल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या मुसक्या\nदेश, मुख्य / By माझा पेपर / कर्नाटक पोलीस, रवी पुजारी, रॉ, सेनेगल / February 23, 2020 February 23, 2020\nनवी दिल्ली – पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक करण्यात आली असून रवी पुजारी खंडणीच्या वेगवेगळया गुन्ह्यांमध्ये भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. त्याने बॉलिवूड कलाकारांसह अनेक बिल्डर्सना खंडणीसाठी धमकावले होते. आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.\nकर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेनेगलमध्ये आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ चे अ��िकारीही त्यांच्या मदतीसाठी तिथे आहेत. हे वृत्त इकोनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात रवी पुजारीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. रवी पुजारीने भारतात परतायचे नसल्यामुळे कायदेशीर पर्याय अवलंबला होता.\nखंडणी, हत्येसह २०० गुन्हे रवी पुजारीवर भारतात दाखल आहेत. त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉनर्र नोटीसही जारी केली होती. त्याच्यावर बॉलिवूड कलाकार, उद्योगपतींना खंडणीसाठी धमकावल्याचे आरोप आहे. रवी पुजारी सेनेगलमध्ये अँथोनी फर्नानडीस हे नाव धारण करुन राहत होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_15.html", "date_download": "2021-08-02T00:44:27Z", "digest": "sha1:XL2MAEEBXV3KI35FQ2IBHOVUXBY4ZMSQ", "length": 26788, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "सिध्दांर्थ लॅा कॅालेज डॉ.बाबासाहेबांनी काढले नसते तर मी न्यायमूर्ती झालो नसतो: जस्टीस पी.बी.सावंत", "raw_content": "\nHomeसिध्दांर्थ लॅा कॅालेज डॉ.बाबासाहेबांनी काढले नसते तर मी न्यायमूर्ती झालो नसतो: जस्टीस पी.बी.सावंत\nसिध्दांर्थ लॅा कॅालेज डॉ.बाबासाहेबांनी काढले नसते तर मी न्यायमूर्ती झालो नसतो: जस्टीस पी.बी.सावंत\nसिध्दार्थ कॅालेज आता जिथेआहे , त्याठिकाणी नव्हते.चर्चगेट स्टेशनच्या समोर ईन्कम टॅक्स बिल्डींगआहे,त्याच्या पुढे म्हणजे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ठिकाणी ब्रिटीशांनी बॅरेक्स ऊभ्या केल्या होत्या,त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सकाळचे लॅा कॅालेज सुरू केले होते.जस्टीस पी.बी.सावंत यांची घरची परिस्थिती बेताचीच होती.त्यावेळी ते मेट्रो सिनेमा जवळील लोहार चाळीत रहात होते.दुपारी एका हॅाटेलमध्ये काम करीत.सकाळी या लॅा कॅालेजमध्ये जात असत असत.त्यावेळी हे ऐकम���व लॅा कॅालेज होते त्याचे वर्ग सकाळी भरत.त्यामुळे सावंतसाहेब एलएलबी करू शकले .त्याची त्यांना एवढी जाणीव होती की ते मुंबईत स्वामिनारायण नारायण मंदीराच्या मागे दादर पूर्वेला रहात होते आणि तिथे प्रसिध्द कामगार पुढारी,कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे रहात होते.त्यांना सावंत साहेब म्हणाले मी जो काही वकील आहे,तो केवळ बाबासाहेबांमुळेच तुम्ही लोकांनी उच्च प्रतिभेच्या बाबासाहेबांना (कम्युनिस्टांनी ) मुंबईतून लोकसभेला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते तुम्ही लोकांनी उच्च प्रतिभेच्या बाबासाहेबांना (कम्युनिस्टांनी ) मुंबईतून लोकसभेला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते सावंत साहेब मला म्हणत असत ही मोठी चूकच कम्युनिस्टांनी केली होती.\nनिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत\nयांचे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने आज सकाळी साडेनऊ वाजता निधन\nमाजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि माझी मैत्री ५० वर्षांची होती. न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वच क्षेत्रात आदर्श माणूस कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नावर त्यांनी जे निर्णय दिले त्यावर संसदेत कायदे करावे लागले. खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणी त्यांच्यातील एकही दोष दाखवू शकत नाही. माणसाने माणसासोबत कसं वागावं याचं ते उत्तम उदाहरण होते\". निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करताना बी.जी.कोळसेपाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nनिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने सकाळी साडेऊन वाजता निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. पी. बी. सावंत यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला. पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी हे त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी एक आहे. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. 1995 मध्ये ते निवृत्त झाले.\nदेशातील लोकशाही विचार जीवंत रहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतरही सातत्याने सामाजिक जीवनात सक्रिय १९८९ साली न्यायमुर्ती सावंत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदी नियुक्ती करण्यात आली. १९९५ साली ते या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून काम पाहिले. १९८२ साली झालेल्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर २००२ साली गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुख पदी आणि शेवटी महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील ४ मंत्र्याच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे चार मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सर्वोच्च न्यायालय आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर लोकशासन आंदोलनाची त्यांनी स्थापना करत आर्थिक दुर्लब घटकातील, गरीब कष्टकरी जनतेला आवाज देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय लोकशाहीवादी विविध संघटनांशी ते संबधित होते.\nसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती परशुराम बाबाराम तथा पी.बी. सावंत यांच्या निधनामुळे घटनेचे व कायद्याचे गाढे अभ्यासक, एक निस्पृह न्यायाधीश आणि लोकशाही मूल्ये व सामाजिक न्याय- मानवाधिकारांच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत झटणारे पुरोगामी विचारवंत आपण सर्वांनी गमावला आहे. पुण्यात सोमवारी त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्‍वभूमी लाभलेले जे विचारवंत आता काळाच्या पडद्याआड जात आहेत त्यातील ते एक महत्त्वाचे व्यक्ती ठरावेत. अलिकडेच त्यांच्या पिढीतील कामगार नेते र.ग.कर्णिक काळाच्या पडद्याआड गेले. पी.बी. सावंतांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात वकिली ���्यवसायाकडे कधीच व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे एक साधन म्हणून त्यांनी याकडे पाहिले होते. असे करण्यामागे त्यांची पुरोगामी विचारसरणी व कष्टकर्‍यांशी असलेली बांधिलकी कारणीभूत होती. आपल्या तारुण्यात त्यांनी पुरोगामी विचारांचा वसा हाती घेतला तो शेवटपर्यंत. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन सचिव म्हणून त्यांनी तरुणपणातच काम सुरु केले होते. त्यांनी आपली ही वैचारिक बांधिलकी व पुरोगामी विचारधारा शेवटपर्यंत जपली. वकिली सुरु केल्यावर त्यांनी निपक्षपणे काम करता यावे, म्हणून कोणत्याही पक्षाला वाहून न घेण्याचे ठरविले. मात्र त्यांनी शेकापचा डावा विचार व पुरोगामित्व कधीच सोडले नाही. त्यांचा हा निर्णय योग्यच होता. त्यांनी ज्यावेळी न्यायमूर्ती म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी कोणत्याही सत्ताधार्‍यांना मोकळे सोडले नाही. घटनेच्या चौकटीत राहून कष्टकर्‍यांना न्याय देणारे अनेक ऐतिहासिक निकाल दिले. यातून त्यांचे पुरोगामित्व अधिकच उजळून निघाले. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केल्यावर मुंबई उच्च न्यायालयात व त्यानंतर काही काळ सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. 1989 मध्ये त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी झाली. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर अखेरपर्यंत विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाले. आपल्या कृतीतून नेहमीच त्यांनी कष्टकरी समाजाचे भले कसे होईल यासाठी आपले योगदान दिले. पुरोगामी विचारसरणी, परखड व स्पष्ट मांडणी, करारी व्यक्तीमत्त्व आणि निस्पृह न्यायाधीश म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. कडक शिस्तीचे न्यायमूर्ती व घटनेच्या चौकटीत राहून काम करणारे अशी त्याची खास करुन ओळख होती. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिलीच्या प्रदीर्घ अनुभवनानंतर त्यांनी न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांनी दिलेले अनेक निर्णय आजही संदर्भासाठी वापरले जातात. त्यांचा घटनेचा अभ्यास फार गाढा होता. त्यामुळेच त्यांचे निकाल हे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. निवृत्तीनंतरही याच मूल्यांच्या आधारे त्यांनी विविध मार्गांनी योगदान दिले. ङ्गप्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाफ चे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. यात त्यांनी अनेकदा श्रमिक पत्रकारांना न्याय मि���वून दिला. पत्रकारांमध्ये आलेल्या कंत्राटी पद्धतीचा तसेच त्यांच्या स्वातंत्र्यावर होणार्‍या हल्ल्याचा नेहमीच निषेध केला होता. त्यांनी श्रमिक पत्रकारांसाठी नियुक्त केलेल्या वेतन आयोगाची अंमलबजावणी न करणार्‍या मालकांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यातून टाईम्स ऑफ इंडिया असो किंवा इंडियन एक्स्प्रेसचे व्यवस्थापन सुटले नाही. गुजरात दंगलींच्या चौकशी समितीचे सदस्य या नात्याने त्यांनी राज्यातील तत्कालीन सत्ताधार्‍यांवरही परखड ताशेरे ओढले होते. अण्णा हजारे यांनी राज्यातील चार मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांसंदर्भात न्या. सावंत यांच्या एक सदस्य आयोगाची नियुक्ती झाली, तेव्हा ही चौकशी निष्पक्षपणे होईल, अशी सर्व घटकांची खात्री पटली, ती त्यांच्या निस्पृहतेमुळेच. चौकशी आयोगांच्या कामकाजातील गोपनीयतेला छेद देत न्या. सावंत यांनी खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने ही चौकशी केली. त्यांच्या अहवालानंतर सुरेश जैन व नबाब मलिक या दोघा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. प्रसंगी अण्णा हजारे यांनाही चार गोष्टी सुनावण्यास ते कचरले नाहीत. अण्णा हजारेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सव्वा दोन लाख रुपये ट्रस्टमधून खर्च करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ट्रस्टचा पैसा असा वैयक्तिक कारणासाठी खर्च करता येत नाही असे अण्णांना सुनावले होते. मराठा आरक्षणासाठीच्या समन्वय समितीचे ते काही काळ अध्यक्ष होते. मराठा समाजातील मागासलेपण लक्षात घेऊन त्यांनी या समाजाच्या उद्धारासाठी आरक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले होते. आरक्षण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या चळवळींना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. सुस्पष्ट आणि अभिनिवेशरहित विचारांद्वारे त्यांनी या चळवळींना नेहमी मार्गदर्शन केले. त्यातूनच पुण्यात भरलेली पहिली एल्गार परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली भरली होती. कायदा किंवा घटना याविषयीच्या कळीच्या मुद्यांंवर न्या. सावंत यांची भूमिका समाजास मार्गदर्शक ठरली. अलिकडे, न्यायसंस्थेचा हा स्तंभ वादाच्या भोवर्‍यात सापडण्याचे प्रकार समोर येत आहेत. अगदी निवृत्त न्यायमूर्तीही न्यायालयात न्याय मिळत नाही असे म्हणू लागले आहेत. तसेच न्यायमूर्तींनाही त्यांच्या कामात होत असलेल्या हस्तक्षेपासाठी आंदोलन करावे लागत आहे. सार्वजनिक व्यासपीठांवरुन आपापल्या भूमिकेनुसार कायद्याचा अन्वयार्थ लावला जात असल्याने या गलबल्यात सर्वसामान्य गोंधळून जात आहेत. अशा काळात न्यायव्यवस्थेची विश्‍वासार्हता जपण्यासाठी आणि तिला जनमानसात पुन्हा आदराचे स्थान देण्यासाठी न्या. सावंत यांचे कार्य आणि विचार मार्गदर्शक ठरतील.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.soulmarathi.com/birthday_wishes_in_marathi/?wishesType=Father", "date_download": "2021-08-01T22:36:11Z", "digest": "sha1:JUMAKO7AQPN236K6URG7DJYQPZBZBKBR", "length": 5620, "nlines": 42, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Happy Birthday Wishes For Father In Marathi | वडील मराठी स्टेटस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Hd", "raw_content": "\n🎂 प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस हा खूप खास असतो. जर तुम्हाला तुमच्या बाबांना (Father Birthday Wishes In Marathi) वाढदिवसाच्या शुभेच्छा देयायच्या असतील तर तुम्ही योग्य पेज वर आहात. 🎉\n🎁 धावपळीच्या जीवना मध्ये तुम्ही तुमच्या बाबांची किती काळजी करता हे कदाचित त्यांच्यापाशी व्यक्त करू शकत नसाल परंतु त्यांच्या वाढदिवशी तुम्ही तुमच्या मनातील काळजी, प्रेम व्यक्त करण्याची संधी गमावू नका. 🎂\n🎁 वडिलांना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये. Soul Marathi वर तुम्हला सर्व प्रकारचे स्टेटस पहायला मिळतील Marathi Birthday Wishes For Father. 🥳\n🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳\nबाबा तुम्ही, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुमच्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Baba \nबाबा आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ... . #02 August\nसोमवार स्पेशल, सकाळी सकाळी मनाला भावनारी भगवान शंकर Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\nकितीही मोठी अडचण असली तरी 'मी आहे' असे म्हणत खांद्यावर हात ठेवणारे माझे 'बाबा', तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा #Happy Birthday Papa . #02 August\nबाबा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभा राहिलास तुमच्या या जन्मदिनी तुम्हला लाख लाख शुभेच्छा . #02 August\nजगभरातील_प्रसिद्ध_व्यक्तींचे_मराठी_सुविचार वाचण्या साठी इथे क्लिक करा\nस्वामी_विवेकानंद_यांचे_मराठी_सुविचार वाचण्या साठी इथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/beauty/papaya-and-banana-face-packs-are-beneficial-for-the-skin-480077.html", "date_download": "2021-08-01T23:29:30Z", "digest": "sha1:AQ4SHZIRUVTYP3VQZEWB3C56LRLXM5S3", "length": 17084, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nचेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी पपई आणि केळीचा फेसपॅक फायदेशीर, वाचा\nचमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. विशेष म्हणजे काही फळांच्या फेसपॅकमुळे देखील आपण आपली त्वचा सुधारू शकतो. (Papaya and banana face packs are beneficial for the skin)\nपपईत खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात. ज्या��ुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे आपण अधिक काळासाठी तरुण दिसू शकतो. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतात.\nकेळी आणि पपईचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी केळी, पपईचा लगदा आणि गुलाब पाणी लागणार आहे. सुरूवातीला पपईचा लगदा आणि अर्ध केळ घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर ही पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.\nपपईची साल चेहऱ्याचा कोरडपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. सर्वात अगोदर पपईची साल वाळवावी आणि त्याची बारीक पावडर करा. दोन चमचे पपईच्या पावडरमध्ये एक चमचे ग्लिसरीन घाला आणि फेसपॅक चेहर्‍यावर लावा. फेसपॅक कोरडा झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहर्‍यावर टॅनिंगची समस्या असल्यास ताज्या पपईची साल बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा.\n(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\nRunning Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी\n घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता\nHealth | मधुमेहाची चिंता सतावतेय या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nHealth Tips : साखरेऐवजी आहारात खांडचा समावेश करा, जाणून घ्या याबद्दल अधिक\nHealth Tips : मधुमेहाच्या रुग्णासाठी पपई खाणे फायदेशीर आहे का वाचा याबद्दलचे तज्ज्ञांचे मत…\nBeauty Tips : पावसाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा\nSkin Care : गुळाचा आहारात समावेश करा आणि सुंदर त्वचा मिळवा\nSkin Care : पपई आणि मधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत गुणकारी, वाचा\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबू��� करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/category/local-news", "date_download": "2021-08-01T23:34:33Z", "digest": "sha1:OAW46I5BLUM5JLAILQM63FRJLH6PLGPU", "length": 10757, "nlines": 181, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "स्थानिक वृत्त - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना छत्री...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा प्रतिसाद\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू द्या- डॉ....\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना स्थापना\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत\nप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी आनंद मोरे यांची फेरनिवड\nसीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गासाठी...\nमहाड येथील पूरग्रस्तांना मदत करा- नरेश म्हस्के\nमिलिंदनगर-घोलपनगरच्या क्लस्टर विकासासाठी कृती समिती स्थापन\nकोविडमधून बरे झालेल्या रुग्णांचे आशीर्वाद हेच सर्वात मोठे...\nकल्याणमधील बहुचर्चित 'मोहन अल्टीजा' प्रकल्प प्रकरणी याचिका...\nकपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी कल्याणमध्ये...\nभूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भुमीपुत्र पक्षाची स्थापना\nपालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलावर...\nडोंबिवलीत मनसेचे ‘खड्डे भरो’ आंदोलन\nनागरिकाच्या तक्रारीने केडीएमसीच्या नगररचना विभागातील भ्रष्टाचाराकडे...\nवन खात्याने तोडले घरकुल, श्रमजीवी संघटनेने दिले बांधून\nकेडीएमसी: आयुक्तांच्या बदलीच्या वृत्ताला शिवसेनेच्या आमदारांचा...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nयुवकांना प्रेरणादायी समाजसेवक ध���रेश हरड\nकेडीएमसीच्या आयुक्तांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी \nरत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णालयांच्या...\nपुरस्कारामुळे कार्य करण्यास बळ मिळते – आ. गणपत गायकवाड\nमहाविकास आघाडीच्या निषेधासाठी संभाजी ब्रिगेडचे स्मशानात...\nकपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी कल्याणमध्ये...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भारत व कृषी विकासावर भर\nकेडीएमसी’ने कार्यारंभ आदेश न देताच सव्वातीन कोटींची नालेसफाई\nविधानसभा निवडणुकीसाठी कल्याण राष्ट्रवादीतील इच्छुकांची...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nकोरोनापेक्षा जास्त मृत्यू रस्ते अपघातामुळे- दत्तात्रय कराळे\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nराज्य शासन सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी - मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-barack-obma-praises-narendra-modi-trems-him-reformer-in-chief-4966227-PHO.html", "date_download": "2021-08-01T23:35:36Z", "digest": "sha1:TYP3POU4POXCZDDZBBSQQEWYSLUWDL6G", "length": 4658, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "barack obma praises narendra modi trems him reformer in chief | TIME मध्ये प्रकाशित लेखात ओबामांनी केले मोदींचे कौतूक, PM म्हणाले धन्यवाद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nTIME मध्ये प्रकाशित लेखात ओबामांनी केले मोदींचे कौतूक, PM म्हणाले धन्यवाद\nन्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. टाइम मॅगझीनसाठी लिहिलेल्या विशेष लेखात ओबामांनी मोदींना रिफॉर्मर इन चीफ अर्थात परिवर्तनाचे प्रमुख संबोधले आहे. मोदींनी देखील ट्विट करुन त्यांना धन्यवाद दिले.\nओबामांनी लिहिले आहे, मोदी जेव्हा लहान होते, तेव्हा ते वडिलांच्या दुकानावर चहा विकून कुटुंबाला मदत करत होते. आज ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे प्रमुख आहेत. लहानपणीची गरीबी ते पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास भारताचा उत्कर्ष आणि क्षमता व वेगाने बदलणाऱ्या घडोमोडींची साक्ष आहे. भारतातील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मोदींनी गरीबी निर्मूलन आणि शिक्षणाचा स्तर उचांवण्याचे, महिला सशक्तीकरण या दिशेने ते विचार करत आहेत.\nपुढील स्लाइडमध्ये, मोदींनी ट्विटरवर दिले ओबामां��ा धन्यवाद....\nओबामा-कॅस्ट्रोंचे ऐतिहासिक हस्तांदोलन, उभय देशांतील तणाव निवळण्याची सुचिन्हे\nदेवावर सरकारवर अवलंबून राहू नका, कृषी विकास प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी गडकरींचा सल्ला\nPMच्या डिनरला सुप्रीम कोर्टाच्या न्यायधीशांचा नकार, मोदींना दिला धर्मनिरपेक्षतेचा सल्ला\nआता दिसणार नाही तंबाखू विरोधी अभियानाची पोस्टरगर्ल, मोदींना पत्र लिहून नोंदवला विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-football-player-aniket-jadhav-5668999-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:48:55Z", "digest": "sha1:UO6SD24E4W3MK3LWSHC4IXC2EZ35BM35", "length": 7540, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Football player Aniket Jadhav | 9व्या वर्षी कपाटावर लिहिले ‘वन्स, अाय विल प्ले वर्ल्ड’, आता फिफा वर्ल्डकपमध्ये खेळणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n9व्या वर्षी कपाटावर लिहिले ‘वन्स, अाय विल प्ले वर्ल्ड’, आता फिफा वर्ल्डकपमध्ये खेळणार\nऔरंगाबाद- वयाच्या नवव्या वर्षी त्याने ‘वन्स, अाय विल प्ले वर्ल्ड’ या अाेळी हाेस्टेलमधील कपाटावर लिहिल्या. डाेक्यात फक्त फुटबाॅलचा विचार असायचा. त्यामुळे ताे फुटबॉल उशाशी घेऊन झोपायचा. याच जिद्दीतून त्याने ८ वर्षांत फिफा वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे स्वप्न साकार केले. हा प्रेरणादायी प्रवास आहे कोल्हापूरच्या ध्येयवेड्या १७ वर्षीय फुटबाॅलपटू अनिकेत जाधवचा. ६ ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.\nमहाराष्ट्राच्या खेळाडूंनी आजपर्यंत संताेष ट्राॅफीसह इंडियन सुपर लीग, अाय लीग व इतर क्लबच्या फुटबाॅल स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली. अनिकेत मात्र फिफा वर्ल्डकपमध्ये खेळणारा महाराष्ट्राचा पहिला खेळाडू ठरला आहे. अनिकेत हा पुण्याच्या क्रीडा प्रबाेधिनीत घडला. मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शक जयदीप अंगीरवाल यांनी या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम केले. प्रबाेधिनीच्या इतिहासातील अधोरेखित करणारे हे यश अाहे. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर अनिकेतने वर्ल्डकपच्या तयारीसाठी अातापर्यंत २७ देशांचा दाैरा केला. विदेशातील मैदानांवर प्रतिभेची चुणूक त्याने दाखवून दिली. त्याने अातापर्यंत ७ गाेल नाेंदवले अाहेत.\nभारतीय संघाची निवड करण्यासाठी देशभरात शोधमो���ीम सुरू होती. प्रशिक्षक जयदीप यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेतने पुणे, मुंबईतील निवड चाचणीत सहभाग घेतला. यात तो अपयशी ठरला. त्यानंतर घरच्या मैदानावर म्हणजेच कोल्हापुरात त्याने संधीचे सोने केले. भारतीय संघात निवड झालेला तो महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे.\nफ्री किक मारण्याचे काैशल्य वाखणण्याजाेगे\nक्रीडा प्रबोधिनीतील आठ वर्षांत त्याने मैदानावरचे प्रत्येक बारकावे शिकले. अाॅलराउंडर म्हणून खेळी करण्याची प्रचंड प्रतिभा त्याच्यात अाहे. त्याच्या डाव्या अाणि उजव्या पायात वादळी वाऱ्यासारखा प्रचंड वेग अाहे. चेंडू चिकटवल्यागत त्याच्याच पायात असताे. याशिवाय फ्री किक मारण्याचे काैशल्य हे वाखण्याजाेगे अाहे. युराेपियन खेळाडूंसारखे स्किल त्याने प्रचंड मेहनतीतून विकसित केले.\n- जयदीप अंगीरवाल, फुटबॉल प्रशिक्षक\nयुरोप दौऱ्यात डेन्मार्क क्लबची अाॅफर\nवर्ल्डकपच्या तयारीसाठी भारतीय संघाने युराेपचा दाैरा केला. यादरम्यान अनिकेतने येथील मैदानावर दाखवलेली क्षमता आणि कौशल्याने डेन्मार्क क्लबच्या खेळाडूंनाही वेड लावले. त्यामुळे त्याला याच ठिकाणी या क्लबने अापल्यासाेबत करारबद्ध हाेण्याची अाॅफरही दिली. यासाठी मागेल ती रक्कम देण्याची या क्लबने तयारी दर्शवली.\nपुढील स्लाइडवर, फुटबाॅलपटू अनिकेत जाधवचे फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-destring-ghorpad-dur-to-hunting-3668313-NOR.html", "date_download": "2021-08-01T22:55:11Z", "digest": "sha1:ITMXO7TZ6AMAC6YGCBPKK27AIRJI2G5J", "length": 4821, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "destring ghorpad dur to hunting | शिकारीमुळे घोरपडींचे अस्तित्व धोक्यात ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिकारीमुळे घोरपडींचे अस्तित्व धोक्यात \nलातूर- केवळ गैरसमजातून शिकार होत असल्याने घोरपडींवर संकट ओढवले असून शिकारींना पायबंद न घातल्यास उण्या-पुर्‍या संख्येत राहिलेला हा जीव काही वर्षांत नामशेष होण्याची शक्यता आहे.\nजिल्ह्यात डोंगराळ भाग अधिक असून तिथे घोरपडीचा अधिवास आहे. डोगरांच्या उताराला, दर्‍यांच्या पायथ्याला बिळात हे प्राणी राहतात. मे व जूनमध्ये घोरपडी अंडी घालतात. त्यासाठी त्या सुरक्षित जागेच्या शोधात असतात.\nया वेळी शिकारी त्यांना हेरतात. जुलै महिन्यात कीटक, मुंग्यांची संख्या वाढते. ते घोरपडीचे खाद्य असल्यान�� भक्ष्याच्या शोधात त्या बाहेर पडतात व शिकारी आपला डाव साधतात. पूर्वी या प्राण्यांची संख्या अधिक होती. विशिष्ट जमातीच तिची शिकार करीत. आता मात्र गावकरीही शिकार करीत आहेत. घोरपडीचे मास स्वादिष्ट असते. ते खाल्ल्याने कंबरदुखी थांबते. लैंगिक क्षमता वाढते.\nपौरुषत्व बळावते, असे अनेक गैरसमज आहेत. घोरपडीच्या चरबीपासून काढलेल्या तेलाने शरीराला केलेला मसाज अंगदुखी कमी करून रक्ताभिसरण योग्य करतो. या गैरसमजुतीपोटी ग्रामीण भागातील अनेकजण हे तेल जमा करून ठेवतात.\nशेतकर्‍यांचा मित्र- शेतीची नासाडी करणारे उंदीर व कीटक हे घोरपडीचे खाद्य आहे. एक घोरपड दिवसाकाठी तीन उंदीर फस्त करते. त्यामुळे उंदीर व कीटकाच्या संख्येवर नियंत्रण आणता येते.\nवन विभागाची बेफिकिरी- 1972 च्या वन्यजीव कायद्यानुसार या प्राण्यांची शिकार करण्यास बंदी आहे. मात्र, मोठय़ा प्रमाणात शिकारी होत असतानाही आजवर वनविभागाने कारवाई केली नाही. त्यांच्या बेफिकिरीमुळे घोरपडीसह अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/realme-summer-sale-started-get-huge-discounts-on-branded-smartphones-know-details/articleshow/83502884.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-08-02T00:07:06Z", "digest": "sha1:JIR3PHWKQRXQDPT3UPK7WGBA2L4F4VA7", "length": 16906, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRealme Summer Sale सुरू, या स्मार्टफोनवर ६ हजाराची बंपर सूट\nरिअलमी समर सेल २०२१ ग्राहकांसाठी रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु करण्यात आला असून या सेलमध्ये रियलमी ८ ४ जी व्यतिरिक्त, रियलमी ७ प्रो आणि नरझो ३० ए सह अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.\nरिअलमी समर सेल २०२१ सूरु\nब्रँडेड स्मार्टफोन्स कमी किमतीत खरेदी करण्याचीसंधी\nनवी दिल्ली. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर नुकताच रिअलमी सेल सुरू झाला आहे. चार दिवसांचा हा सेल १६ जूनपर्यंत लाईव्ह राहणार असून या सेलदरम्यान बजेट स्मार्टफोन ते मध्यम-श्रेणी स्मार्टफोनपर्यंत अनेक फोन्सवर मोठी सूट देण्यात येत आहे.\nSpO2 सेंसरसह येणाऱ्या Honor Band 6 ची आजपासून विक्री, पाहा किंमत आणि ऑफर्स\nअशी करा अतिरिक्त बचत\nतुम्हाला मोठी बचत करायची असेल तर मोबिक्विक कडून खरेदी करताना कमीत कमी १२,९९९ रुपयांच्या खरेदीवर ४०० रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळेल. परंतु, यासाठी तुम्हाला पेमेंट पृष्ठावर केडब्ल्यूआयके ४०० हा कोड वापरावा लागेल. तर फ्रीचार्जकडून किमान २००० रुपयांच्या खरेदीवर ७५ रुपयांचे कॅशबॅक सुद्धा देण्यात येत आहे. पाहा डिटेल्स.\nभारतात Realme ८ ४G किंमत\nरियलमी ब्रँडच्या या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी हेलियो जी ९५ गेमिंग प्रोसेसर, ६४ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी आणि अल्ट्रा-फास्ट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. सेलमध्ये रिअलमी ८ ४जी या तिन्ही प्रकारांवर ५०० रुपयांची सूट देण्यात येत आहे, ४ जीबी व्हेरिएंट सूट नंतर १४,४९९ रुपयांना, ६ जीबी रूपये १५,४९९ रुपये आणि ८ जीबी रूपे १६,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.\nभारतात Realme ७ Pro किंमत\n६५ डब्ल्यू सुपर डार्ट चार्ज आणि ६४ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह, या रियलमी स्मार्टफोनमध्ये ४५०० एमएएच बॅटरी आणि ६.४ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. हँडसेटच्या दोन्ही रूपांवर ४००० रुपयांची सूट देण्यात येत आहे. सूट मिळाल्यानंतर ६ जीबी व्हेरिएंट आणि ८ जीबी व्हेरिएंट अनुक्रमे १५,९९९ आणि १७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतील.\nरियलमी नरझो ३० ए ची किंमत भारतात\nकंपनीने या हँडसेटमध्ये एक गेमिंग प्रोसेसर देखील दिलेला आहे, जो ९ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन हेलियो जी ८५ चिपसेटने सुसज्ज आहे. या व्यतिरिक्त ६००० एमएएच ची शक्तिशाली बॅटरी आहे . हँडसेटच्या दोन्ही प्रकारांवर ५०० रुपयांची सूट दिली जात आहे. ३ जीबी रॅम व्हेरिएंट ८,४९९ रुपयांमध्ये आणि ४ जीबी व्हेरिएंट ९,४९९ रुयांमध्ये खरेदी करता येईल.\nभारतात रियलमी नरझो 30 प्रो 5 जी किंमत\nया फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८०० यू चिपसेट असून यात १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. रियलमी मोबाइलमध्ये १२० हर्ट्झ अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले आणि ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Realme Narzo 30 Pro 5G वर १,५००० रुपयांची सूट मिळत आहे. यांनतर ग्राहकांना १,४९९ रुपयांमध्ये ६ जीबी व्हेरिएंट १८,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.\nभारतात Realme X3 सुपरझूम किंमत\nया रियलमी फोनमध्ये कंपनीने एक चांगला प्रोसेसर देण्यात आला असून हा हँडसेट स्नॅपड्रॅगन ८५५ + चिपसेटसह सुसज्ज आहे. कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे तर, या मोबाईलमध्ये ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप आहे. सोबतच, फोनमध्ये ४२०० एमएएच बॅटरी देण्यात आली असून ती ३० डब्ल्यू डार्ट चार्जला सपोर्ट करते.\nरियलमी एक्स ३ सुपरझूम\nया मॉडेलवर ६००० रुपयांची सूट मिळत आहे. रियलमी एक्स ३ सुपरझूम ८ जीबी रॅम व १२८ जीबी व्हेरिएंट २१,९९९रुपये, ८ जीबी रॅम व २३६ जीबी व्हेरिएंट २३,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम व २६ जीबी व्हेरिएंट २६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.\nभारतात Realme X7 5G किंमत\nया स्मार्टफोनमध्ये ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी, मीडियाटेक डायमेन्सिटी ८०० यू चिपसेट, ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. मध्यम श्रेणी स्मार्टफोनवर २००० रुपयांची सूट मिळत आहे. सूट मिळाल्यानंतर फोनचा ६ जीबी व्हेरिएंट १७,९९९ रुपये आणि ८ जीबी व्हेरिएंट १९,९९९ खरेदी करता येईल.\nघराचा पत्ता बदलला असल्यास 'असा' करा Aadhaar Card वर अपडेट, पाहा स्टेप्स\nतुमचे कोविड-१९ Vaccine Certificate फेक तर नाही \nएकाच डिव्हाईसवर वापरता येतील अनेक जीमेल अकाउंट, कसे \nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसर्वात स्वस्त 5G फोन Poco M3 Pro चा आज पहिला सेल, पाहा किंमत आणि ऑफर्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\n ५० इंच स्मार्ट टीव्हींवर मिळत आहे तब्बल ४७ हजारापर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nन्यूज सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव; PM मोदी म्हणाले, 'सिंधू भारताचा गर्व आहे'\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nमुंबई राज्यात करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला; 'हे' आकडे चिंता वाढवणारे\nकोल्हापूर मुख्यमंत्री सोमवारी सांगलीत दाखल होणार; पूरबाधित गावांची करणार पाहणी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T00:34:53Z", "digest": "sha1:ERZY3BVEL7JZFGO2N3NF4LSWJQHLLP2C", "length": 5842, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांचा इलैय्या - विकिपीडिया", "raw_content": "\nकांचा इलैय्या (जन्म: ५ ऑक्टोबर १९५२), भारतीय विद्वान, राजकीय सिद्धांतक, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. ते इंग्रजी आणि तेलगू या दोन्ही भाषेत लिहितात. त्यांचा अभ्यास आणि सक्रियता यांचे मुख्य क्षेत्र म्हणजे जातीचे उच्चाटन किंवा जातीअंत आहे.\n\"भारतातील अग्रगण्य दलित हक्क प्रचारक\" इलिया यांच्याशी ख्रिश्चन टुडेची मुलाखत\n\" वन मॅन टेक टिम अ‍ॅज प्रिज्युडिस विथ स्टोरी बुक\" वॉशिंग्टन पोस्ट इलाययाच्या मुलांच्या पुस्तकावर पोस्ट करते.\nगदार मुलाखत \"दलित मोबिलाइझेशनचे राज्यः कांच इलाईयाची मुलाखत\"\n\" आयआयएआय आणि आयआयएम सारख्या संस्था बंद केल्या पाहिजेत\" इलायाह यांच्यासमवेत डीएनए इंडियाची मुलाखत\nइलायाह यांचा लेख \"आरक्षणांची गुणवत्ता\"\nबुद्धिजीवींनी कांच इलाय्या यांच्याशी एकमत व्यक्त केले\nइ.स. १९५२ मधील जन्म\nइंग्लिश भाषी भारतीय लेखक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०२१ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आह���त. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sun-city/", "date_download": "2021-08-01T22:39:27Z", "digest": "sha1:LG4V3ZEME2FH6XNG7FTVAN5U5FZR6TWS", "length": 8562, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Sun City Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nडॉक्टर पतीचं दुसरीशी ‘लफडं’, ‘नाराज’ पत्नीनं प्रेमिका आणि तिच्या मुलाला…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका डॉक्टरच्या पत्नीने आपल्या पतीच्या प्रेमिकेला आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलाला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. य घटनेत या प्रेमिकेचा आणि तिच्या सहा…\nYashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nLok Adalat | राष्ट्रीय लोक आदालतमध्ये वाहतूक शाखेच्या 10…\nMPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा; उपमुख्यमंत्री…\nIMD Alert | अरबी समुद्रात वेगाने वारे वाहण्याची शक्यता,…\nSSY | तुम्हाला सुद्धा उघडायचे असेल सुकन्या समृद्धी योजनेत…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nCoronavirus | कोरोना संक्रमित झाल्यानंतर तरूणाला समजले 18 जुन्या…\nPune Crime | BMW कार चालकाची अरेरावी, भररस्त्यात तरुणीला केली बेदम…\nNIA कडून काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे, एका दहशतवाद्याला अटक\nPocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम व्यक्त करणे…\nPune News | वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन; पुणे व्यापारी महासंघाच्या…\nCoronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण Lockdown होणार\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ मोहिते-साठे गटात तुफान ‘राडा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/siddhivinayak-temple-prabhadevi-will-remain-close-walk-prayers-rules-avoid-spread-covid", "date_download": "2021-08-01T22:45:10Z", "digest": "sha1:T7VWMNW7UJ5RO5X77LJNHACWZOEG4X6V", "length": 8895, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उद्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणार आहात? आधी ही बातमी वाचा, मग प्लॅन करा", "raw_content": "\nउद्या १ जानेवारी २०२१, नवीन वर्षाची सुरवात. अशात तुम्ही उद्या जर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमचा प्लॅन आजच बदला.\nउद्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणार आहात आधी ही बातमी वाचा, मग प्लॅन करा\nमुंबई : उद्या १ जानेवारी २०२१, नवीन वर्षाची सुरवात. अशात तुम्ही उद्या जर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमचा प्लॅन आजच बदला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्यातील अनेक जण मंदिरात जाऊन देवासमोर नतमस्तक होतात आणि येणारं वर्ष सुख, समाधान आणि समृद्धीचं जावो अशी प्रार्थना करतात.\nमुंबईकरांचं लाडकं दैवत म्हणजे मुंबईतील प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर. मंदिरात अनेकजण बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. मात्र यंदा एक जानेवारीला मंदिरात जाऊन तुम्हाला बाप्पाचं दर्शन घेता येईलच असं नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुखत्वे विशेष सोय करून एक तारखेला फक्त ऑनलाईन दर्शनाची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे.\nमहत्त्वाची बातमी : \"आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा\", संजय राऊत आक्रमक\nदरवर्षी, एक जानेवारीला प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात नागरिक दरवर्षी जात असतात.मात्र यंदा जानेवारीच्या एक तारखेला सिद्धिविनायक मंदिर प्रत्यक्ष दर्शनासाठी पूर्णपणे खुलं नसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने क���ही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंदिर सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. यामध्ये ज्या नागरिकांनी QR कोड घेऊन दर्शनाची वेळ निश्चित केली आहे अशांनाच केवळ बाप्पाचं प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे.\nकशा असतील दर्शनाच्या वेळा :\nसकाळी - सात ते बारा\nदुपारी - साडेबारा ते सायंकाळी सात\nरात्री - आठ ते नऊ\nज्यांच्याकडे QR कोड आहे अशांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. मिळालेला QR कोड हा कुणीही दुसऱ्याला देऊ शकत नाही, कारण हा QR अहस्तांतरित आहे. म्हणजेच तुम्ही हा QR कोड कुणालाही WhatsApp वर पाठवला किंवा स्कॅन कॉपी पाठवली तर चालणार नाही. दरम्यान एक आनंदाची बातमी म्हणजे याआधी एका तासाला 250 नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. मात्र आता हीच संख्या 800 भाविक प्रति तास करण्यात आली आहे.\nमुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा \nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांना प्रत्यक्ष बाप्पाच्या चरणी येण्याची संधी मिळणार नाही अशांनी ऑनलाईन पद्धतीने घरूनच बाप्पाचे दर्शन घ्यावे. सोबतच ज्यांनी नोंदणी केली आहे. मात्र दर्शनाला येऊ शकत नाहीत अशांनी आपली नोंदणी रद्द केल्यास इतर नागरिकांना दर्शनासाठी येता येईल. सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या वतीने हे आवाहन करण्यात आलं आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/satara-bavdhan-bagad-yatra-corona-patients-increase-marathi-serial-shooting-stopped-438849.html", "date_download": "2021-08-02T00:15:39Z", "digest": "sha1:MXOIATPVX47RAGV43OUEM4FOEAXZQGKX", "length": 18711, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nबावधनच्या बगाड यात्रेतील 134 जण कोरोना पॉझिटिव्ह, साताऱ्यात मालिकांची शूटिंग बंद\nवाई तालुक्यातील बावधन या गावात प्रशासनाने घालून दिलेले कोव्हिडविषयक नियम‌ डावलून ग्रामस्थांनी रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा साजरी केली होती (Satara Bavdhan Bagad Yatra Corona )\nसंतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा\nसाताऱ्यातील मालिकांची चित्रिकरणं बंद\nसातारा : सातारा जिल्ह्यात बावधनच्या बगाड यात्रेमुळे कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आतापर्यंत 134 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सातारा जिल्ह्यात कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे सर्व मालिकांचे चित्रिकरणही बंद करण्यात आले आहे. देवमाणूस, घेतला वसा टाकू नको, आई माझी काळ���बाई यासारख्या मालिकांचे शूटिंग बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. (Satara Bavdhan Bagad Yatra Corona Patients Increase Marathi Serial Shooting stopped)\nसातारा जिल्ह्यात दोन एप्रिलला पार पडलेल्या बावधनच्या बगाड यात्रेपासून आतापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. आतापर्यंतचा आकडा 134 च्या पार गेला असून अजूनही बावधन गावात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे. विशेष म्हणजे बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी याआधीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या यात्रेच्या बंदोबस्तात असणारे काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस उपनिरिक्षकही कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं.\nकोरोना नियम डावलून बगाड यात्रा\nसातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावात प्रशासनाने घालून दिलेले कोव्हिडविषयक नियम‌ डावलून ग्रामस्थांनी रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा साजरी केली होती. या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक एकत्र आले होते. यात्रा झाल्यापासून गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. बावधन गावाच्या आजूबाजूच्या वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी, म्हातेकरवाडीमध्येही कोरोनाचा आकडा वाढला आहे.\nसाताऱ्यातील मालिकांची शूटिंग बंद\nसातारा जिल्ह्यात कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे सर्व मालिकांचे चित्रिकरण बंद करण्यात आले आहे. झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस, घेतला वसा टाकू नको, स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो, तसेच सोनी मराठी वाहिनीवरील आई माझी काळुबाई या मालिकांचे शूटिंग साताऱ्यात सुरु होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानंतर हे शूटिंग बंद करण्यात आले आहे. (Satara Bavdhan Bagad Yatra Corona )\nगेल्या वर्षी आई माझी काळुबाई या मालिकेच्या सेटवर कोरोना स्फोट झाला होता. जवळपास 40 ज्युनिअर आर्टिस्टना कोरोनाची लागण झाल्यानंतर मालिकेचं शूटिंग बंद करण्याची वेळ आली होती. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. दुर्दैवाने त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.\nसातारा जिल्ह्याची कोरोना स्थिती\nसातारा जिल्ह्यात 1260 रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध आहेत. रोजची 200 रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शनची गरज लागते. सध्या सातारा जिल्ह्यात 10 हजार 575 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\nकोरोना आहे की गेला साताऱ्यातील या तुफान गर्दीचं कारण काय साताऱ��यातील या तुफान गर्दीचं कारण काय\nबावधनच्या बगाड यात्रेचं आयोजन महागात पडलं, भाविकांसह बंदोबस्तावरील पोलीस बाधित, 61 जणांना कोरोना\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nVideo | सोलापुरात म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमात लोकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांना हरताळ\nअन्य जिल्हे 9 hours ago\n इंदापूर तालुक्यात कोरोना फोफावतोय, रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रिअल इस्टेटवर परिणाम, जून तिमाहीत घरांच्या विक्रीत 58 टक्के घट\nअर्थकारण 1 day ago\nPune | कोरोना निर्बंधाविरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक, मंगळवारपासून दुकानं उघडण्याचा इशारा\nव्हिडीओ 1 day ago\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nव्हिडीओ 1 day ago\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे6 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई6 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे6 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली���्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई6 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1)", "date_download": "2021-08-02T00:48:21Z", "digest": "sha1:5OEIRGZGWOYKAMMTTGKHWWTNQKJHAF4Q", "length": 3351, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंदापूर (रायगड) - विकिपीडिया", "raw_content": "\nइंदापूर (पुणे) याच्याशी गल्लत करू नका.\nइंदापूर हे रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २०१८ रोजी ०६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/notice/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%8A/", "date_download": "2021-08-01T23:31:33Z", "digest": "sha1:OULB3X6OWTQ5VLZNQW6HRCWKYILCJUGZ", "length": 3910, "nlines": 92, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "मोबाईल मेडिकल युनिट आगाऊ फिरती कार्यक्रम – सप्टेंबर २०१८ | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nमोबाईल मेडिकल युनिट आगाऊ फिरती कार्यक्रम – सप्टेंबर २०१८\nमोबाईल मेडिकल युनिट आगाऊ फिरती कार्यक्रम – सप्टेंबर २०१८\nमोबाईल मेडिकल युनिट आगाऊ फिरती कार्यक्रम – सप्टेंबर २०१८\nमोबाईल मेडिकल युनिट आगाऊ फिरती कार्यक्रम – सप्टेंबर २०१८ 01/09/2018 01/10/2018 पहा (200 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 31, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/sankalpa-ani-kruti/", "date_download": "2021-08-01T23:49:00Z", "digest": "sha1:PISYTV2ENDGMROCIL3OF5HMPLPDQMNIM", "length": 18771, "nlines": 198, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "संकल्प आणि कृती – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeसाहित्यललित लेखनसंकल्प आणि कृती\nJanuary 1, 2019 अरुण वि देशपांडे ललित लेखन, साहित्य\nवर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला की आपणा सर्वांना चाहूल लागत असते ती येणाऱ्या नवीन वर्षाची , आणि मग, या नव्या वर्षात काय काय करायचे \nकाय काय करणार आहोत याची यादी अर्थात “संकल्प ” Resoluations “,या बद्दल मित्रांन्शी शेअर करण्याची उत्सुकता असते.\nहे सर्व फेसबुक आणि इंटरनेट माध्यमावर वर मोठ्या आवडी���े केली जाते . आपणही यात\nफारसे मागे नाहीत “, हे शेअर करण्याकरिता या संकल्प-उपक्रमात “, सहभागी होण्याचे ठरवणे “, यात काहीच वावगे नाहीत .\n” आपल्याला काही करावेसे वाटणे आणि तशी इच्छा होणे ” ही भावनाच मुळी एक नवा उत्साह देणारी आहे , हे नव-चैतन्य आपल्या मनाला नक्कीच एक नवी उमेद देणारे असते.\nयासाठी नव-वर्षातच नव्हेतर आगामी दिवसात,आणि येत्या वर्षात “आपण काय काय करायचे , ” हे जरूर ठरवावे , यातील जे सहजतेने आपण पूर्ण करू शकतो अशा सोप्या वाटणाऱ्या\nगोष्टी सर्वात आधी करून टाकल्या तर “संकल्प-पूर्तीचा आनंद ” घेता येईल हे नक्की , यामुळे उत्साहात भर तर पडेलच पण “आपण काही करू शकतो “, हा विस्वास अधिक\nबळकट होतो हे जास्त महत्वाचे आहे.\nमित्रानो – गेल्या काही दिवसात माझ्या अनेक मित्रांनी त्यांचे “नियोजित संकल्प “जाहीर केले, या सर्वांचे मन: पूर्वक कौतुक आहेच ,\nआपण संकल्प करतो म्हणजे ,\nगोष्टींचा आपण सतत विचार करीत असतो “, हे तर तुम्ही पण मान्य कराल ,\nआणि ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्या सर्व गोष्टी-या आपल्याशी नक्कीच संबंधित असतात ,\nत्या दृष्टीने आपण जे संकल्प करतो ते नक्कीच खूप महत्वाचे असतात, आपल्या दैनिक वेळापत्रकावर परिणाम करू शकणारे असतात . म्हणून संकल्प करीत असतांना आपण\nएक काळजी घ्यावी ती म्हणजे ” आपल्याला जे करणे शक्य आहे, पूर्णत्वास नेऊ शकू अशा संकल्पास सिद्ध करावे.\nमाझा एक अनुभव -जो तुमचा सुद्धा असेल – तो म्हणजे –\nआपणच आपल्या अनेक संकल्पांची .कल्पना ऐकून -लगेच चेष्टेचा सूर लावतो, टिंगल सुरु करतो ..अर्थातच यातील गांभीर्य मग निघून जाते . त्यात विशेष म्हणजे आपणच जर गंभीर\nनसुत तर हे संकल्प-चर्चा ” निव्वळ हास्यापद उपक्रम ” म्हणून चर्चिला जाऊन , यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही. यासाठी –\nगाजावाजा न करता ..आपण आपल्या मनाशी नक्की काही एक जरूर ठरवावे .\nकाय सुरु करायचे , काय बंद करायचे .. मग विषय सोपा असो, कठीण असो , आपली परीक्षा पहाणारा असो ,\nप्रामाणिकपणे इच्छित संकल्प पूर्ण होण्यासाठी कृतीचा -आरंभ करावा ,\nआपल्या कृतीतूनच आपल्यात होऊ लागलेला बदल सर्वांना जाणवू लागतो , मग, त्यावर होणारी जाहीर वाच्यता किंवा हास्यापद चर्चा आपण टाळू शकतो ,\nम्हणून अगोदर कृतीतून संकल्प सिध्द करून दाखवणे “,हे केंव्हाही परिणाम करणारे असेल.\nसंकल्प करणे , ते जाहीर करणे ,हा एक लोकप्रिय असा वार्षिक उपक्रम आहे , यात सहभागी होण्यास सर्वांना आवडते , या संकल्प मोहिमेत – वर्षानु वर्षे परिचित असलेले संकल्प-\nसकाळी -फिरायला जाणे,व्यायाम करणे , योगा करणे , वजन नियंत्रणात आणणे ,साखर सोडणे , चहा कमी करणे , जेवणाच्या वेळा पाळणे “,इत्यादी इत्यादी ..\nवरील सर्व विषय अतिशय महत्वाचे आहेत , म्हणजेच ते थेट आपल्याशी – वैयक्तिक संबंधित आहेत ..याबद्दल तर आपण जागरूकपणाने -काळजी घेत वागायलाच पाहिजे\n,आणि आपल्या डॉक्टरांनी आपणास\nवेळोवेळी केलेल्या सुचना आपण पाळल्या पाहिजे ..मग, या साठी “संकल्प -करून ” बोलून दाखवण्याची गरजच नाही ,उलट न सांगता हे कृतीतून दिसले पाहिजे ,\nया साठी एक मोठा आणि महत्वाचा संकल्प नक्कीच करू या – तो म्हणजे – डॉक्टरांनी केलेल्या सुचानाची काटेकोर पणाने अमलबजावणी करायची “,\nया संक्ल्पनाने आपली स्वतःची काळजी तर नक्कीच कमी होईल ,त्याच बरोबर ..परिवारचे टेन्शन कमी होईल “, हे जास्त महत्वाचे आहे.\nसंकल्प प्रत्येकाने जरूर करावे , यामुळे आपली निश्चयी -वृत्ती वाढेल , निर्णय -क्षमता वाढण्यास मदत होईल , आणि आवडीच्या विषयांचे संकल्प असतील तर संकल्प-पूर्ती साठी\nआपल्या कडून मनापासून प्रयत्न केले जातील .\nमाझा संकल्प जरूर तुमच्याशी शेअर करीन –\nलेखनाच्या माध्यमातून “चांगले ते ते- प्रियजनाशी सांगेन ” असा माझा लेखन प्रयत्न असेन यासाठी तुमच्या प्रतिसादाची , अभिप्रायाची सोबत असू द्यावी.\nनव-वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.\n(पूर्व-प्रकाशित – दै.सत्य -सह्याद्री -सातारा .रविवार-साहित्य -पुरवणी .दि.३०-१२-२०१८ )\nलेख- संकल्प आणि कृती\nले- अरुण वि.देशपांडे -पुणे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार��यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/vPWDG4.html", "date_download": "2021-08-02T00:37:09Z", "digest": "sha1:GFXZMEV7SUBNV55TNBUAYWWUH52M6DWI", "length": 15361, "nlines": 66, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "बेरोजगारी आणि गरीबीवर मात करण्यासाठी धर्मजातीनिरपैक्ष एकजूट हवी", "raw_content": "\nHomeबेरोजगारी आणि गरीबीवर मात करण्यासाठी धर्मजातीनिरपैक्ष एकजूट हवी\nबेरोजगारी आणि गरीबीवर मात करण्यासाठी धर्मजातीनिरपैक्ष एकजूट हवी\nबेरोजगारी आणि गरीबीवर मात करण्यासाठी धर्मजातीनिरपैक्ष एकजूट हवी\nकोपर्डीच्या घटनेनंतर महाराष्ट्रभर या अमानवीय अत्याचार व हिंसेचे सर्वथरातून निषेध करण्यात आले. दलित संघटनांनी देखिल आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कोणत्याही स्त्रीवरील अत्याचार हा निंदनीय आहे, मग ती कोणत्याही जातीची असेल. आज विविध क्षेत्रात स्त्रियांना सवलती असल्या किंवा पुरूषांच्या बरोबरीने कर्तृत्व सिध्द करीत असल्या तरी स्त्री ही उपभोगवस्तू असल्याची पुरूषांची मानसिकता काही कमी झालेली दिसत नाही.\n*मनुस्मृतीपासूनच \"ढोल, शूद्र, पशु और नारी ये सब ताडन के अधिकारी \"* अशी मानसिकता समाजात रूजविली गेली आहे. आणि त्याप्रमाणे आजही स्त्रिया आणि दलितांवरील अत्याचार सुरू आहेत.\nभारत हे लोकशाही राज्य असून कोपर्डी येथिल घटनेत अन्याय करणारा हा दलित असला तरी भारतीय दंडसंहितेपुढे त्याला शिक्षा ही कायद्यानुरूप समान आहे. अॅट्राॅसिटी कायद्याचा या आरोपींनी वापर केला तरी देखिल त्यातून त्याची सुटका होणार नाही. आणि अश्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अशी सर्वांची मागणी आहे. गरज आहे फक्त सरकारने खरी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडण्याची.\nआजही २१व्या शतकात जातीनुरूप व्यवसाय करण्याची सक्ती काही जनसमूहांवर केली जाते. मानवी मलसफाईचे अमानवीय काम हे कायद्याने बंदी असताना एका विशिष्ट अनुसूचित जातीची लोकांना जातीगत व्यवसाय म्हणूनच राबवून घेतले जात आहे. अस्पृयता निर्मूलन कायदा करून देखिल जातीय अहंकार व उच्चनीचतेची भावना ही जन मानसात खोलवर रूजली अाहे. दलितांमधील काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके संपन्न लोकांना पाहून संपूर्ण दलित समाजाचा विकास झाला असे समजणे हे एक मृगजळच आहे.\nआज अस्पृश्यता पाळली जात नाही असाही अनेकांचा सूर असतो पण भारतातील प्रत्येक चवथा माणूस अस्पृश्यता पाळतो असे नैशनल काउंसिल ऑफ अप्लाईड इकनॉमिक रिसर्च (NCAER) आणि अमेरिकेच्या मैरिलैंड युनिवर्सिटी यानी २०११-१२ साली केलेल्या पहाणीतून पुढे आले आहे. अनुसूचित जाती-जमाती, दलित-आदिवासी स्त्रियांवर रोज कुठे ना कुठे देशभरात अमानवीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत.\nउना (गुजराथ) येथिल मृत जनावरांची कातडी सोलणार्या तरूणांना मारहाण झाल्यानंतर झालेला आक्रोष व अन्याय-अत्याचार असह्य झाल्याने आता मृत जनावरे न उचलण्याची त्या समुदायाची क्रांतीकारी व निर्भय भूमिका ही पिढ्यांपिढ्याचे हे तथाकथित लादलेले आरक्षण नाकारण्याचीच आहे. मात्र जातीय गुलामगिरीतून त्यांची सुटका करण्यास सरकारची ही साथ मिळत नाहीये. किंवा दलितेतर जनसमूहांनी त्यांच्या जातीय व्यवसाय सोडण्याचे समर्थन केल्याचे ऐकिवात नाही. उलट ठिकठकाणी जबरदस्तीने ही कामे करण्याचे दबाव आणले जात आहेत. (कालच गुजराथ मध्ये मृत जनावर उचलण्यास नकार देणार्या गरोदर असलेल्या महिलांना मारहाण करण्यात आली) मृत जनावरे उचलणे किंवा मैलासफाईचे अप्रतिष्ठित व्यवसाय व रोजगार स्वीकारण्याचे धाडस जातीपलिकडे येऊन कोणी का स्वीकारत नाहीये\nमहाराष्ट्रात देखिल आंतरजातीय प्रेमप्रकरणाना विरोध म्हणून जातीय अहंकारापोटी अनुसूचित जातीचे तरूणांचे घडलेले अनेक हत्यासत्र अजून ताजे आहेत. त्यामुळे अॅट्रासिटी कायदा रद्द करण्याची भूमिका ही किती न्याय्य आहे याचा निष्पक्ष विचार करण्याची गरज आहे.\nआज जागतिकीकरण आणि खासगीकरणाने सरकारी- निमसरकारी रोजगाराबरोबरच खासगी क्षेत्रातील संगठित रोजगार देखिल आता असुरक्षित आणि कंत्राटी झाला आहे. देशभरातील उपलब्ध नोकर्यांपैकी शासकीय नोकर्या केवळ २% आहेत. उरलेल्या ९८ टक्के नोकर्यापैकी ९३ टक्कै या असुरक्षित व असंगठित, कंत्राटी आहेत. खासगी क्षेत्रातील उरल्या सुरल्या नोकर्यात कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही व तिथे आरक्षण लागू जरी केले तरी सर्व दलिताना नोकर्या मिळू शकत नाही. कि���वा नव्याने इतर समुहाना आरक्षण दिल्याने नोकरीचा प्रश्न सुटणार नाही. ही वस्तुस्थिती आरक्षण समर्थक- विरोधक आणि नव्याने आरक्षण मागणारे या सर्वानी समजून घेणे आवश्यक आहे. आज अॅट्राॅसिटी आणि आरक्षण मागणीसाठी - विरोध - समर्थनासाठी जितक्या ताकदीने एकजूट होतेय. ती सर्वांच्या हिताच्या प्रश्णांसाठी क्ष झाली तर देशाच्या राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून जाईल.\nजागतिकीकरणाने वाढणारी शहरीकरणाची हाव आणि नवे उपभोगवादी जगणं या शर्यतीत आपण इतके व्यक्तीवादी-स्वयंकेंद्रीत बनत आहोत की, आधुनिक व झगमगाटाच्या दुष्चक्रात 'मी' च्या पलिकडे लोकांना काहीही दिसत नाहीे. गावातील शेतकरी, शेतमजूर व छोटे व्यवसायिक सुध्दा रोजगारहीन झाले आहेत. शहरांमध्ये गरीबांची संख्या तीव्रतेने वाढून आर्थिक विषमतेची दरी प्रचंड गतीने वाढत आहे. अशावेळी जात आणि धर्माचे राजकारण करू पाहणार्या संधीसाधूना बाजूला सारून \" सर्वाना समान, सुलभ व मोफत शिक्षण, ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार सर्वाना रोजगार, आणि योग्य निवारा \" यासाठी एकजूट करून लढा उभारणे हेच सर्वांच्या हिताचे ठरेल \nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_0.html", "date_download": "2021-08-01T23:33:14Z", "digest": "sha1:GX3YES5OQCBZTBVMHLZVZ5AXT6D42OW5", "length": 20502, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "नाना पटोले यांच्या निवडीने ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण", "raw_content": "\nHomeनाना पटोले यांच्या निवडीने ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण\nनाना पटोले यांच्या निवडीने ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण\nनाना पटोलेंची अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकानुसार, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करत त्यांच्यासोबत 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची सुद्धा निवड केली. शिवाजी राव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे, प्रणिती सुशीलकुमार शिंदे, यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश आनंदराव बागवे, हुसेन दलवई, मोहन जोशी, रंजीत प्रताप कांबळे, कैलाश कृष्णराव गोरंट्याल, बी.आय. नगराळे, शरद आहेर, एम.एम. शेख, माणिक मोतीराम जगताप यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\nकुणबी (ओबीसी) समाजातून आलेले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडणारे साकोलीचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष पदावर विराजमान झाले. 2014 पूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियातून लोकसभा लढवली. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून ते 'जायंट किलर' ठरले. मात्र, पुढे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नसल्याचं म्हणत भाजपलाही त्यांनी राम राम ठोकला. विशेष म्हणजे, देशभरात भाजपच्या प्रभावाची लाट असताना, भाजपचा राजीनामा देणारे ते पहिला खासदार ठरले होते. नाना पटोले हे भाजपमधून स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतल्यानंतर महाराष्ट्र भाजपलाही शेतकरी प्रश्नांवरून धारेवर धरलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश' यात्रा काढली, तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी नाना पटोले यांनी 'महापर्दाफाश' अशी यात्रा काढली होती. तेव्हा नाना पटोले यांनी केलेली एक टीका खूपच चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेदरम्यान नाना पटोले म्हणाले होते, \"भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासनं देण्यात येतात. त्याची पूर्तता होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत. स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत. भाजप सोडताना त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आणि या टीकेचं केंद्र होतं शेतकऱ्यांचे प्रश्न.भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले.\nमहाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा जरी सुप्रीम कोर्टात असला, तरी महाराष्ट्राच्या राजकारणातून तो बाजूला सारला गेला नाहीय. वेळोवेळी भाजपकडून सत्ताधारी पक्षाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरलं जातं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे विविध समाजांचा विविध पक्षांकडे झुकण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. किमान 'नेरेटिव्ह'च्या पातळीवर तरी. राष्ट्रवादीची आधीच प्रतिमा ही 'मराठावादी' आहे. भाजपची वाढच मुळात ओबीसी समाजाच्या पाठबळावर अधिक झालीय. आजच्या स्थितीला भाजप जेवढं मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरेल, तितका ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावेल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. मग या ओबीसी समाजाला राज्यव्यापी पक्षाचा आधार कोणता, तर तो अपरिहार्यपणे काँग्रेस दिसतो. नानांमधील आक्रमक चेहरा वेळोवेळी समोर आला आहे. या आक्रमक चेहऱ्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. याआधीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं व्यक्तिमत्त्व हे फार मवाळ होतं, त्या तुलनेत तर नानांचं व्यक्तिमत्त्व अधिक आक्रमक असल्याचं काँग्रेसजनही मान्य करतात.\nजातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावेळी ��ाना पटोले यांनी ओबीसी समाजात आपली प्रतिमा 'आपला नेता' म्हणून तयार केलीय. विधानसभा सभागृहात अजित पवार यांच्यासारख्यांना दाबून जातनिहाय जनगणा करावी, असा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यासाठी मंजूर करून घेतला. यावेळी त्यांना छगन भुजबळांनी साथ दिली खरी. पण नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरून ही कमाल करून दाखवली, अशी भावना ओबीसी समाजात पसरली आहे. आता जातनिहाय जनगणनेसाठी ज्यावेळी ओबीसी समाजाचे मेळावे होतात, तेव्हा नाना पटोले यांचे आवर्जून आभार मानले जातात. यावरूनच या गोष्टीचं वजन लक्षात येईल.\nविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना पटोले यांचं नाव जाहीर झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, \"नाना पटोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न रेटून धरणारे नेते आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या रुपानं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते धोरणात्मक निर्णय घेतील.\"\nएवढंच नव्हे, तर नाना पटोले हे शेतीप्रश्नी केवळ महाराष्ट्रातच परिचयाचे नाहीत, तर देशव्यापी संघटनेचा त्यांना अनुभव आहेत. काँग्रेसच्या कृषिविषयक संघटनेचे म्हणजेच ऑल इंडिया किसान काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पंजाब-हरियाणापासून सर्वत्र भारतातील शेतकरी नेत्यांसोबत त्यांची उठबस असते. या गोष्टीचा कृषिप्रधान आणि ग्रामीण महाराष्ट्राची नस ओळखण्यासाठी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.\nकाँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची जेव्हापासून चर्चा सुरू झाली, तेव्हापासून विदर्भातील नेत्यांचीच नावं पुढे आली. म्हणजे आधी विजय वडेट्टीवार आणि नंतर नाना पटोले. विदर्भातील नेत्यांची नावं पुढे येण्याला कारणं विधानसभा निवडणुकीच्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आहेत. विधानसभेला काँग्रेसला सर्वाधिक यश विदर्भात मिळालं. एकेकाळी विदर्भा हा काँग्रेसचा गड मानला जात असे. विदर्भात वर्षानुवर्षे काँग्रेसनं वर्चस्व राखलं होतं. मात्र, 2014 मध्ये ही पकड सैल झाली. 2019 मध्ये मात्र पुन्हा आशादायी चित्र निर्माण झालं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसनं विदर्भात महत्त्वाची मंत्रिपदंही दि��ी. विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री, तर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं. विदर्भाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी काँग्रेसनं केलेला प्रयत्न म्हणूनही नाना पटोले यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. विदर्भात ओबीसी मतांची टक्केवारीही परिणामकारक मानली जाते. अशावेळी नाना पटोले यांच्यासारखा विदर्भातील ओबीसी नेता असा दुहेरी फायदा असणारा प्रदेशाध्यक्ष देणं हे काँग्रेसला जास्त सोयीचं आणि फायद्याचं ठरेल, असं म्हटलं जातं. परंतु अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे एकास एक दिग्गज नेते आणि मोठमोठी मंत्रिपदं भूषवलेले नेते महाराष्ट्र काँग्रेसमध्ये असल्यानं नाना पटोले हे त्यांना कसं सोबत घेऊन जातात आणि बेरजेचं राजकारण करतात, हे पाहण औत्सुक्याचं ठरेल\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/so-lets-seal-the-ctscan-machine/", "date_download": "2021-08-02T00:21:17Z", "digest": "sha1:7JKMQMEPL5MJZAEDBSNALFW7V34OBGBN", "length": 7663, "nlines": 106, "source_domain": "analysernews.com", "title": "तर सीटीस्कॅन मशीन सील करु", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nतर सीटीस्कॅन मशीन सील करु\nकोविड पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांचा ईशारा\nपरभणी: गेल्या काही दिवसांपासुन परभणीत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी एचआरसीटीची तपासणी आवश्यक असते. ही टेस्ट करताना सीटीस्कॅनसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारणी केली जात आहे. असे अवाजवी दर आकाऱ्याणाविरूध्द कठोर कारवाई करुन सीटीस्कॅन मशीन सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यंत्रणेला दिले आहेत.\nजिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. दररोज शेकडो रुग्ण सापडू लागले आहेत. अनेक जागी तर बेड फुल्ल झाल्याने रुग्णांना घरी राहण्याचा सल्लाही डाॕक्टरांकडुन दिला जात आहे. कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एचआरसिटीची टेस्ट आवश्यक असते. ही टेस्ट करण्यासाठी व सीटीस्कॅनसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारल्या जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारेमाप पैसे उकळल्या जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. कोरोनासारख्या महामारीत रुग्ण व त्यांच्या कुटूंबियांची आर्थिक लूट होत आहे. अनेक वेळा गैरफायदा घेत अवाजवी रक्कम लाटली जात आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रारी येऊ लागल्या आहेत. आता खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी याची दखल घेतली असुन अशा तक्रारी आल्यास, अवाजवी पैसे घेत असतील तर सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे आदेश त्यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे आता अव्वाच्या सव्वा बिले ही आकारता येणार नाहीत.\nशरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान\nजिल्ह्यात कोरोनाची वाढ थांबेना; आज 379 बाधित\nतिसरा समन्स आणि आणखी एक वार\nभारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले- नाना पटोले\nपरळी भाजपच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप\nआम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही- फडणवीस\nरात्रीच्या अंधारात महिला अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात परतून लावला चंदनचोरांचा हल्ला\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nराष्ट्रवादीचे नेते विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप\nशरजील उस्मानीवर कारवाई करा\nबसवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगरचे फलक\nपरभणी मतदान केंद्राच्या परिसरात दगडफेक; गाड्याही फोडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2010/12/05/", "date_download": "2021-08-01T22:32:00Z", "digest": "sha1:QO5LGDA4VSAB36BN5JO4NOIRN5GRFNXN", "length": 25734, "nlines": 97, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "05 | डिसेंबर | 2010 | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« नोव्हेंबर जानेवारी »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nसावरकर ‘क्रांतिकारक’ होते, ‘दहशतवादी’ नव्हे\nPosted: डिसेंबर 5, 2010 in राजकारण\nटॅगस्संघ, संघपरिवार, सावरकर, हिंदुत्व\nउत्तरा सहस्रबुद्धे , सौजन्य – लोकसत्ता\nप्रपाठक, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ\n(स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. ना. दा. सावरकर हे लेखिकेचे (आईचे वडील)आजोबा. )\nकाही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीत सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते.\nस्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा एकदा या देशातील गलिच्छ राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. राजकीय पक्षांच्या धुळवडीमध्ये आज सावरकर हा एक ‘मुद्दा‘ झाला आहे. तसे या देशात दिवंगत नेत्यांना वेठीला धरून राजकारणी डावपेच रंगविण्याचे प्रकार नवीन नाहीत. आपल्या समाजाला विधायक टीका पचविता तर येत नाहीच. ऐतिहासिक व्यक्तींचे परखड मूल्यमापन हे कोणत्याही समाजाला हितकारकच असते. परंतु तशी कुवतच नसलेल्या आपल्या या देशातहोते ती नुसती चिखलफेक. अलीकडे सावरकरांवर वारंवार अशी चिखलफेक होताना दिसत आहे. आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मणिशंक�� अय्यर त्याला कारणीभूत झाले आहेत, काही महिन्यांपूर्वी संसदेत सावरकरांचे चित्र लावण्याच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी अशीच ठिणगी टाकलेली होती.\nदुर्दैवाने आज देशाच्या राजकारणाचे ‘भाजप वि. भाजपेतर‘ म्हणजेच ‘हिंदुत्ववादी वि. सेक्युलर‘, असे विचित्र ध्रुवीकरण झालेले आहे. त्यामुळे वैचारिक माहौल असा झाला आहे की, काँग्रेसला वाईट म्हणणार्‍याचीही लगेच ‘जातीयवादी‘ अशी संभावना होते. त्यामुळे निष्पक्ष विवेचन करू इच्छिणार्‍या आणि कोणत्याही विचारसरणीच्या जोखडापासून मुक्त असू पाहणार्‍या व्यक्तींची अतिशय पंचाईत होते. शीतयुद्धाच्या काळात गटनिरपेक्ष परराष्ट्रधोरण राबवू इच्छिणार्‍या तिसर्‍या जगातील राष्ट्रांना, ‘तुम्ही आमच्याबरोबर नसाल, तर आमच्या विरुद्धच आहात‘ असे दरडावणार्‍या अमेरिका आणि सोविएत संघासारखी दहशत आज इथल्या वैचारिक क्षेत्रात निर्माण झाली आहे. त्यामुळेच, एनडीए सरकारच्या परराष्ट्रधोरणाची वाखाणणी करणार्‍या व्यक्तीला सरळ ‘प्रतिगामी हिंदुत्ववादी‘ ठरविले जाते आणि अलीकडच्या काळात संघपरिवाराने सावरकरांचे चक्क ‘अपहरण‘ केलेले असल्यामुळे, आजच्या विवादात सावरकरांची बाजू मांडणार्‍याचीही तशीच वाट लावली जाईल. परंतु सावरकरांनीच मांडलेली हिंदुत्वाची अतिरेकी विचारसरणी समूळ अमान्य करूनही,सावरकर या व्यक्तीची देशभक्ती, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, भोगलेल्या हालअपेष्टा याविषयी शंका घेणे अत्यंत अप्रस्तुत आणि असंस्कृत आहे, हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे.\nज्या दोन मुद्द्यांवरून मुख्यतः आज सावरकरविरोधी राळ उडविली जात आहे, त्यातील पहिला मुद्दा आहे गांधी हत्येतील सावरकरांच्या सहभागाचा. कितीही तीव्र मतभेद असले तरी गांधी या देशबांधव असलेल्या व्यक्तीची हत्या करणे हे कायद्यालाच नव्हे तर नैतिकतेलाही धरून नव्हते. सावरकर अशा कृत्यास पाठिंबा देतील अशी सुतराम शक्यता नव्हती. तत्कालीन सरकारने सावरकरांना या खटल्यात गोवले खरे; परंतु सर्व पुरावे तपासून न्यायालयाने सर्व आरोपांतून सावरकरांची सन्मानाने मुक्तता केली. तसेच आकसाने सावरकरांना या खटल्यात गुंतविल्याबद्दल सरकारवर ताशेरेही ओढले. त्या वेळी सरकारनेही हा निकाल मानला. त्यावर अपील करण्याची संधी असूनही तसे केले नाही आणि या प्रकरणावर पडदा टाकला. आज जर काँग्रेस आणि डावे पक्ष पुनःपुन्हा तोच मुद्दा उकरून काढत असतील तर न्यायालयाचा निर्णय त्यांना अमान्य आहे, असे समजायचे का ही मंडळी एक प्रकारे न्यायालयाचा अवमानच करीत नाहीत का ही मंडळी एक प्रकारे न्यायालयाचा अवमानच करीत नाहीत का अयोध्या प्रकरणी चाललेल्या केसचा निकाल आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही तो मानणार नाही, असे सांगणार्‍या विहिंप- संघ परिवारात आणि काँग्रेस- डाव्या पक्षांमध्ये मग काय फरक राहिला अयोध्या प्रकरणी चाललेल्या केसचा निकाल आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही तो मानणार नाही, असे सांगणार्‍या विहिंप- संघ परिवारात आणि काँग्रेस- डाव्या पक्षांमध्ये मग काय फरक राहिला गांधी हत्येमध्ये सावरकरसहभागी होते असा दावा करणार्‍यांना सावरकरांचे राजकारण समजलेच नाही, असे म्हटले पाहिजे. सावरकर हे जसे ‘अहिंसेचे पक्षपाती‘ नव्हते तसेच ‘हिंसेचे पक्षपाती‘ही नव्हते. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी केवळ हिंसेच्या मार्गाचा वापर त्यांनी केला नाही. त्यांचे विद्यार्थिदशेतील पुण्यातील राजकारण, त्यांचे इंग्लंडमधील राजकारण पाहता असे लक्षात येते की, त्यांनी क्रांतिकारी मार्गाबरोबरीनेच, प्रतिकाराच्या निःशस्त्र आणि लोकशाहीसंमत मार्गांचाही भरपूर वापर केला. मुख्यतः निःशस्त्र असलेल्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामास त्यांनी पाठिंबा दिला आणि हिंदुसभेच्या सभासदांनी त्यात सहभागी होण्याची हाक दिली. अखंड हिंदुस्थानसाठी त्यांनी चालविलेला लढा हा सेक्युलर जरी नव्हता तरी निःशस्त्रच होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पिस्तुल सोडून मतपेटीचा मार्ग पत्करला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले होते. अंदमानात असताना त्यांना नामदार गोखल्यांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा गोखल्यांच्या राजकारणाला टोकाचा विरोध करणार्‍या सावरकरांनी, गोखल्यांची देशभक्ती आणि त्याग याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवसाचा कडकडीत उपास केला होता. हे सावरकर गांधीहत्येच्या कटात सहभागी होतील, अशी शक्यताच नाही. सावरकर ‘क्रांतिकारक‘ होते, ‘दहशतवादी‘ नव्हते\nकाही महिन्यांपासून मुख्यतः डाव्या पक्षांनी पुढे आणलेला आणखी एक मुद्दा म्हणजे सावरकर ब्रिटिश सरकारची माफी मागून अंदमानातून सुटले. यावरून सावरकरांच्या देशभक्तीविषयी शंका उपस्थित करणार्‍या डाव्यांच्या देशनिष्ठेविषयी किती आणि काय बोलावे दुसर्‍या महायुद्धाविषयीची सोव्हिएत संघाची भूमिका जसजशी बदलली, तसतशी इथल्या साम्यवाद्यांची भूमिका बदलत गेली हे तर सर्वश्रुत आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनच्या भूमिकेचे समर्थन करणारे डावेही होते. गमतीचा भाग म्हणजे या युद्धाच्या वेळी सोव्हिएत संघ तटस्थ राहिला. चीन नावाच्या साम्यवादी ‘बंधूला‘ भारत नावाच्या ‘मित्रा‘विरुद्ध काही सोव्हिएत संघाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट परिषदेमध्ये झालेल्या चर्चेत जेव्हा भूपेश गुप्ता या युद्धातील चीनची बाजू मांडू लागले तेव्हा प्रत्यक्ष क्रुश्चेव्हनी त्यांना ‘आधी आपल्या देशबांधवांना चीनच बरोबर हे पटवून द्या दुसर्‍या महायुद्धाविषयीची सोव्हिएत संघाची भूमिका जसजशी बदलली, तसतशी इथल्या साम्यवाद्यांची भूमिका बदलत गेली हे तर सर्वश्रुत आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनच्या भूमिकेचे समर्थन करणारे डावेही होते. गमतीचा भाग म्हणजे या युद्धाच्या वेळी सोव्हिएत संघ तटस्थ राहिला. चीन नावाच्या साम्यवादी ‘बंधूला‘ भारत नावाच्या ‘मित्रा‘विरुद्ध काही सोव्हिएत संघाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट परिषदेमध्ये झालेल्या चर्चेत जेव्हा भूपेश गुप्ता या युद्धातील चीनची बाजू मांडू लागले तेव्हा प्रत्यक्ष क्रुश्चेव्हनी त्यांना ‘आधी आपल्या देशबांधवांना चीनच बरोबर हे पटवून द्या‘ असा टोला हाणला होता.\nसावरकरांच्या या तथाकथित माफीपत्राचा संदर्भाशिवाय विचार करणे चुकीचे आहे. संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात दोन जन्मठेपांची शिक्षा झालेली सावरकर ही एकच व्यक्ती होती. (इतिहासतज्ज्ञांनी चूकभूल द्यावी-घ्यावी) यावरून ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने त्यांनी केलेला ‘गुन्हा‘ किती गंभीर होता हे लक्षात यावे. अंदमानातील उणीपुरी १४ वर्षे त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या त्याला सीमाच नाही. त्यातूनही सजगता, कविवृत्ती आणि विनोदबुद्धी टिकवून हा माणूस बाहेर पडला. अंदमानातून सुटल्यावरही काही वर्षे भारतातील तुरुंगात आणि दशकभराहून अधिक काळ रत्नागिरीत स्थानबद्धतेत काढावा लागला. हे काय सावरकरांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली आणि त्यावर ब्रिटिशांनी विश्वास ठेवला म्हणून ) यावरून ब्रिटिश सर��ारच्या दृष्टीने त्यांनी केलेला ‘गुन्हा‘ किती गंभीर होता हे लक्षात यावे. अंदमानातील उणीपुरी १४ वर्षे त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या त्याला सीमाच नाही. त्यातूनही सजगता, कविवृत्ती आणि विनोदबुद्धी टिकवून हा माणूस बाहेर पडला. अंदमानातून सुटल्यावरही काही वर्षे भारतातील तुरुंगात आणि दशकभराहून अधिक काळ रत्नागिरीत स्थानबद्धतेत काढावा लागला. हे काय सावरकरांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली आणि त्यावर ब्रिटिशांनी विश्वास ठेवला म्हणून युद्धामध्ये ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू ला मोठेच महत्त्व असते आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशा तर्‍हेन ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू घेण्याचे सावरकर हे काही एकमेव उदाहरण नव्हे. शेवटी १९३७ मध्ये सावरकरांची बिनशर्त मुक्तता झाली, तीही ब्रिटिशांच्या नव्हे, तर मुंबई प्रांतीय सरकारातील हिंदी नेत्यांच्या पुढाकाराने काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आज सावरकरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यावर संघ परिवार आज सावरकरांची बाजू घेऊ पाहतोय. परंतु सावरकर या व्यक्तीच्या आणि त्यांच्या विचारांच्या संदर्भात संघ परिवाराची नेमकी भूमिका काय आहे हा प्रश्न अप्रस्तुत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीमध्ये सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते युद्धामध्ये ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू ला मोठेच महत्त्व असते आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशा तर्‍हेन ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू घेण्याचे सावरकर हे काही एकमेव उदाहरण नव्हे. शेवटी १९३७ मध्ये सावरकरांची बिनशर्त मुक्तता झाली, तीही ब्रिटिशांच्या नव्हे, तर मुंबई प्रांतीय सरकारातील हिंदी नेत्यांच्या पुढाकाराने काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आज सावरकरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यावर संघ परिवार आज सावरकरांची बाजू घेऊ पाहतोय. परंतु सावरकर या व्यक्तीच्या आणि त्यांच्या विचारांच्या संदर्भात संघ परिवाराची नेमकी भूमिका काय आहे हा प्रश्न अप्रस्तुत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीमध्ये सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते. हिंदू संघटनांसाठी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन केले पाहिजे हा सावरकरांचा विचार, तर गुरुजीप्रणीत संघाचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास. गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे, असे म्हणणारे सावरकर संघ परिवाराला कुठे मान्य आहेत सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते. हिंदू संघटनांसाठी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन केले पाहिजे हा सावरकरांचा विचार, तर गुरुजीप्रणीत संघाचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास. गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे, असे म्हणणारे सावरकर संघ परिवाराला कुठे मान्य आहेत आमच्या वेदांमध्ये सर्व काही ज्ञान आहे असे म्हणणे म्हणजे आम्ही गेल्या हजारो वर्षांत काहीच प्रगती केली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच देणे आहे, असे प्रतिपादन करून; वेदांना ग्रंथालयाची शोभा म्हणून कपाटात जरूर ठेवावे, पण आज ते आचरणात मात्र मुळीच आणू नयेत; असे शिकवणारे सावरकर परिवारातल्या किती जणांना पचविता येतील आमच्या वेदांमध्ये सर्व काही ज्ञान आहे असे म्हणणे म्हणजे आम्ही गेल्या हजारो वर्षांत काहीच प्रगती केली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच देणे आहे, असे प्रतिपादन करून; वेदांना ग्रंथालयाची शोभा म्हणून कपाटात जरूर ठेवावे, पण आज ते आचरणात मात्र मुळीच आणू नयेत; असे शिकवणारे सावरकर परिवारातल्या किती जणांना पचविता येतील पाश्चिमात्य आणि पौर्वात्य या दोन संस्कृतींमध्ये ‘अप-टु-डेट‘ आणि ‘श्रुति-स्मृतिपुराणोक्त‘ हा मूलभूत फरक असल्याकडे लक्ष वेधून ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त‘ वृत्तीमुळे आपल्या भारतीय समाजाचे जबर नुकसान झालेले आहे, असे ठासून सांगत, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच आपल्या रोगांवरचे औषध आहे, असे आग्रही प्रतिपादन करणारेसावरकर, संघ परिवाराला पेलतील का पाश्चिमात्य आणि पौर्वात्य या दोन संस्कृतींमध्ये ‘अप-टु-डेट‘ आणि ‘श��रुति-स्मृतिपुराणोक्त‘ हा मूलभूत फरक असल्याकडे लक्ष वेधून ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त‘ वृत्तीमुळे आपल्या भारतीय समाजाचे जबर नुकसान झालेले आहे, असे ठासून सांगत, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच आपल्या रोगांवरचे औषध आहे, असे आग्रही प्रतिपादन करणारेसावरकर, संघ परिवाराला पेलतील का हिंदुत्वाची विचारसरणी आणि राजकारण नाकारूनही सावरकर हे देशनिष्ठा आणि त्याग यांचे प्रतीक आहे, हे मान्यच करावे लागते. सावरकरांवरून हीन पातळीवरचे राजकारण पुनःपुन्हा खेळले जाते, यात सावरकरांचे काहीच नुकसान नाही. परंतु यातून आपल्या समाजाचा इतिहासाच्या आकलनाविषयीचा असमंजसपणा दिसतो आणि म्हणून आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T00:26:12Z", "digest": "sha1:JUFOCGJBEUJQLTL6CNRQBJDXKNQR7BQZ", "length": 25348, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अखंडादि काव्यरचना - विकिस्रोत", "raw_content": "\nसर्वांचा निर्मीक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१|| न्यायाने वस्तुंचा उपभोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२|| धर्मराज्य भेद मानवा नसावें || सत्याने वर्तावे || ईशासाठी ||३|| सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतों || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४|| (२) निर्मीकाने जर एक पृथ्वी केली || वाही भार भली || सर्वत्रांचा ||१|| तृणवृक्षभार फाळी आम्हासाठी || फळे ती गोमटी || छायेसह ||२|| सुखसोईसाठी गरगर फेरे || रात्रंदीन सारे || तीच करी ||३|| मानवांचे धर्म एक नसावे अनेक || निर्मीक तो एक || जोती म्हणे ||४|| (३) प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह ||१|| त्यांचे सर्व पाणी वेगाने वाहती || आर्ये कुरापती || तिर्थे केली ||२|| दाढी दोई वेण्या मुढ भाररीती || भट करिताती || द्रव्यलूटा ||३|| आर्यानी कल्पीली थोतांडे ||ही सारी || दर्गे सर्वोपरी || जोती म्हणे ||४|| (४) जप अनु्ष्ठानें पाऊस पाडीती || आर्य कां मरती || जाळवीण ||१|| जळांत बुडता गटांगळ्या खाती || प्राणास मुक्तीप || तळी वसें ||२|| फुगुनीयां वर जळी तरंगती || मजा ते दाविती || मृत्युलोकी ||३|| अज्ञानी शुद्रात भुदेव बनती || भिक्षा कां मागती || जोती म्हणे ||४|| (५) जप अनुष्ठाने स्त्रिया मुलें होती || दुजा का करीती || मुलासाठी ||१|| भट ब्राम्हणांत बहु स्त्रिया वांज || अनु्ष्ठानी बीज || नाही का रे ||१|| भट ब्राम्हणांत बहु स्त्रिया वांज || अनु्ष्ठानी बीज || नाही का रे ||२|| अनुष्ठावीण विधवा मुलें देती || मारूनी टाकीती || सांदीकरोनी ||३|| ज्याची जशीकर्मे तशी फळा येती || शिक्षा ती भो्गीती || जोती म्हणे ||४|| (६) ईश म्हणे आर्य परशरामास || वधी अर्भकास || क्षत्रीयांस ||१|| दांभीक पेशवे पानपती जाती || पालथे पडती म्लेंछापुढे ||२|| मर्द रावबांजी इंग्रजास भ्याला || गौप्रदानी झाला || बीठूरास ||३|| धूर्त आर्य नाना सोवळे दावीतों || गोर्याझसंगे खातो || जोती म्हणे ||४|| (७) एक सुर्य सर्वा प्रकाशास देतो || उद्योगा लावितो || प्राणीमात्रा ||१|| मानवासहीत प्राण्यांचे जीवन || सर्वांचे पोषण तोच करी ||२|| सर्वा सूख देई जनकाच्या परी || नच धरी दूरी || कोणी एका ||३|| मानवांचा धर्म एकच असावा || सत्यांने वर्तावा || जोती म्हणे ||४|| (८) एक चंद्र नित्य भ्रमण करितो || सर्वा सुख देतो || निशीदीनी ||१|| भरती ओहोटी समुद्रास देतो || जल हालवितो || क्षारांसह ||२|| पाणी तेच गोड मेघा योगे होते || संतोषी करीते || सर्व प्राण्या ||३|| मानवांचे साठी बहु धर्म कसे || झाला का हो पीसे || जोती म्हणे ||४|| || मानवी स्त्रीपुरूष ||\n(१) सारे स्त्रीपुरूष भावंडात लेखी || मांगमहारा दःखी || करीताती ||१|| ख्रिस्त महंमदा सत्याने आळवी || मानवा वळवी || ईशाकडे || २|| धर्म जाती भेद नाही तिला || शोभे मनुजाला || खरी माता || ३|| अशा मानवास सत् स्त्री म्हणावी || तिची किर्ती गावी || जोती म्हणे ||४|| (२) आत्मज्ञान नाही ब्रम्हराक्षसाला || पिडी सर्वत्राला || सोवळ्याने ||१|| स्वतः सुखदुखः पराशी तोलणे || मेळ बैसविणे || त्यास कैचे ||२|| यालाच म्हणावे अहंब्रम्ह झाला || गर्वाने फुगला || वाया गेला ||३|| मानवास बट्टा यानेच लाविला || दुर्गुणी आगळा || जोती म्हणे ||४|| (३) निर्मळ निर्दोषी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात ||१|| सुर्यापरी सत्यप्रकाश पेरीतो || शांती सर्वा देतो || चंद्र जैसा ||२|| होईना भुदेव जती मारवाडी || मानवा न पीडी || सर्पवत ||३|| आशा सज्जनास मानव म्हणावे || त्याचे गुण गावे || जोती म्हणे ||४|| (४) जगी अमंगळ खेळा संसारात || जाई एकांतात || मुक्तो म्हणे ||१|| मुक्तम झाले त्यांनी ग्रंथ कसे केले || पाखंडे नोंदिले || आर्यहीत ||२|| आर्य श्रेष्ठ केले शुद्र नागविले || नित्य वागविले || दासापरी ||३|| मानवाचे द्वेष्ठे धूर्त सर्वोपरी || पहा ग्रंथातरी || जोती म्हणे || ४|| ||आत्मपरीक्षण ||\n(१) परा लाभ होता संतोष मानितो || साह्य देतो घेतो || सदगुणांचे ||१|| व��द्वान करीतो पंगू जगाप्रत || पाळी सदा व्रत || घरामध्ये ||२|| आपल्यावरून जग आळखतो || मानवा लेखी तो || बंधूपरी ||३|| आत्मपरिक्षण करितो जगांत || धन्य मानवंत || जोती म्हणे ||४|| (२) जगामाजी सर्व मजला असावे || शेजार्याव नसावे || हेवा मुळ ||१|| स्वतः हितासाठी तळमळ करी || झटे सर्वोपरी || किर्तीसाठी ||२|| खरा मतलबी सर्वात वर्ततो || निराशा करितो || बापड्यांनी ||३|| आत्मपरिक्षेला नाही जुमानात || झुरे विषादांत || जोती म्हणे ||४|| (३) आर्याजीने सर्वा पदच्युत केले || गर्वाने फुलले || शिधी वेद ||१|| निराशा शूद्रांची आजतागाईत || गणिले दासांत || त्याजपैकी ||२|| आनंदले मनी विद्याबंदी केली || घेईना साऊली || अत्यंजाची ||३|| आर्ये धिक्कारीले आत्मपरिक्षेला || त्रास हा जिंकिल्या || जोती म्हणे ||४|| (४) आर्याजीचा हेवा त्रास जिंकिल्यास || लुटी अज्ञान्यास || सर्व कामी ||१|| झाकल्या वेदाचा आधार दाविती || श्रेष्ठत्व ओढीती || स्वतःकडे ||२|| मानवांचे हक्क शुद्रा मुख्य दावा || पुरे वेदकावा || ब्रम्हकुट ||३|| किड लागो आर्य आत्मपरिक्षेला || त्रास अंत्यजाला || जोती म्हणे ||४|| || नीति ||\n(१) निर्मीले बांधव स्त्रीपुरूषप्राणी || त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||१|| त्याचे हितासाठी बुध्दीमान केले || स्वतंत्र ठेविले || ज्या त्या कामी ||२|| कोणास न पिडी कमावले खाई || सर्वा सुख देई || आनंदात ||३|| खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४|| (२) माझे काही कोणी घेऊ नये जनी | वसे ध्यानीमनी || मानवांच्या ||१|| माझ्या मनी सर्व मजला असावे || दुज्या का नसावे || जगामाजी ||२|| आपल्यावरून जग ओळखावे || त्यांच्याशी वर्तावे || सत्य तेच ||३|| मानवांचा धर्म सत्य नीती खूण || करी जीवदान || जोती म्हणे ||४|| (३) सत्यविण नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१|| सत्य सोडू जाता वादामध्ये || बुध्दीस वाकडे || जन्मभर ||२|| सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३|| मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४|| (४) आपहितासाठी सत्याने वर्तावे || सुमार्गी लावावे || भावंडास ||१|| तुझी वर्तणूक आधी कर नीट || दुर्गुणांचा धीट || खरे सुख ||२|| मानवी सुखास वाटेकरी होती || फळास भोगीती || सर्वांसह ||३|| मानवाचा धर्म सत्य खरी नीती | जोती म्हणे ||४|| || धीर ||\n(१) सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता || जेथे आहे ||१|| जेथे जागा धीर सदा हृदयात || सत्यवर्तनात || खच्ची घाला ||२|| पिडा दुःखे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामाजी ||३|| धीर धरूनीया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४|| (२) धीर सोडीताच शुद्रा दास केले || आर्याजी ताठले || ऐश्वर्यात ||१|| भित्रे शुद्र वेडे अज्ञानी बापुडे || आर्य पाई पडे || लज्या गेली ||२|| अज्ञानी म्हणूनी म्लेंच्छानी लढले || प्राणाशी मुकले || आर्यापाई||३|| शूर मांगमहारा आर्ये नागविले || पशूवत केले || जोती म्हणे ||४|| || समाधान ||\n(१) हेळसांड करी नियतवृत्तीची || मात दुर्गुणांची || संसारात ||१|| रोगग्रस्त होता दांतओठ खाती || तेव्हा खवळती || मनामधी ||२|| सरकारावर व्यर्थ रागावरी || स्नेहास निदीती || कधीमधी ||३|| समाधान नष्ट जाते बुध्दीबळ || व्यर्थ तळमळ || जोती म्हणे ||४|| (२) माझीच योग्यता जास्ती आहे म्हणे || दावी धीटपणे || अज्ञान्यास ||१|| अजागळी नाही दुध किंवा मुत्र || मोक्ष वेदांतात || आहे म्हणे ||२|| मूढा लुटूनिया प्रपंच करिती || जगी हंबरती || झालो मुक्तह ||३|| त्याला कैचे सुख समाधान सौख्य || पापी हेच मुख्य || जोती म्हणे ||४|| || सहिष्णुता ||\n(१) दुष्ट वर्तनाने नष्ट कमी होती || संकटे जिंकीले || क्लेशासह ||१|| दुःख क्लेश होता देवा दोष देती || निर्मीका निर्दीती || सर्वोपरी ||२|| जन्ममृत्युसह सुखदुःख देता || कर्ताकरविता || त्याची लिला ||३|| केली दुष्ट कर्मे सांगण्यास भीती || देवाची फजीती || करी मूळ ||४|| सहिष्णुता नाही अशा सोंगाड्यास || खर्याी नास्तीकास || जोती म्हणे ||५|| (२) थोडे दीन तरी मद्य वर्ज करा || तोच पैसा भरा || ग्रंथासाठी ||१|| ग्रंथ वाचिताना मनी शोध करा || देऊ नका थारा || वैरभरा ||२|| खोट्या धर्मा नाही सत्याचा आधार || व्यर्थ वडीवार || स्वार्थासाठी ||३|| सत्य सोडूनीया धर्मवादी होती || संग्रामी करीती || रक्तसपात ||४|| सहीष्णुतेवीण नाही समाधान | एकीस बंधन || जोती म्हणे ||५|| || सद्विवेक ||\n(१) दृढ मनी धरी सद्विवेकास || तेच संतानास || सुख देई ||१|| जगहीतासाठी सत्याने वर्तती || हित ते करीती || स्वतःचेही ||२|| आपहितासाठी मुढा नाडू जाता || त्याने तसे होता || मग कसे ||३|| सद्विवेकाने तुम्ही करा न्याय || नसे पुढे भय || जोती म्हणे ||४|| (२) विवेकी करीना जप अनुष्टाने || पोकळ अर्पण || निर्मीकास ||१|| विवेकी ढळीना दीन रंडक्यांना || त्यांस भादरीना || न्हाव्या हाती ||२|| विवेकी भजेना धातू दगडास || म्हणेना शुद्रास || तुम्ही नीच ||३|| सद्विवेकावीण करीत तळमळ || पाखांडी निव्वळ || जोती म्हणे ||४|| (३) पशुहिंसा आडे अस्सल वेदांत || पुण्य गौवधात || धूर्त म्हणे ||१|| शुद्रादीकास साक्ष घ्या मन��ची || चैन ब्राम्हणाची || बळीस्थानी ||२|| मनु धिक्कारूनी एकीकडे फेकत || माना शूद्रादीक्त| || बंधूपरी ||३|| सद्विवेकावीण आर्याजी पाषाण || कलीचे रक्षण || जोती म्हणे ||४|| (४) आर्ये जेरदस्त मांगमहारा केले || पाताळी घातले || स्पर्शबंदी ||१|| धूर्त हॄषीजींनी वेदास रचीले || द्वेषाने छळीले || सिमा नाही ||२|| अन्नवीण बहु उपासाने मेले || उष्टे नाही दिले || हेवा मूळ ||३|| सद्विवेकास आर्यांनी त्यजिले || त्यांचे हाल केले ||जोती म्हणे ||४|| || उद्योग ||\n(१) मानवा उद्योग अनेक आहेत || बार्यायवाईटांत || काळ जातो ||१|| आपहितासाठी उद्योग करीती || मार्ग दावीताती || संतानास ||२|| त्यांपैकी आळशी दुष्ट दुराचारी | जन वैरी करी || सर्व काळ ||३|| जसा ज्याचा धंदा तशी फळे येती || सुखदुःखी होती || जोती म्हणे ||४|| (२) सत्य उद्योगाने रोग लया जाती || प्रकृती ती होती || बळकटा ||१|| उल्हासीस मन झटे उद्योगास || भोगी संपत्तीस || सर्वकाळ ||२|| सदाचार सौख्य त्याची सेवा करी || शांतता ती बरी || आवडीने ||३|| नित्य यश देई त्याचा उद्योगास || सुख सर्वत्रांस || जोती म्हणे ||४|| || स्वच्छता ||\n(१) स्वच्छ होण्यासाठी स्नान ते करावे || वस्त्राम्नी पुसावे || लागलेच ||१|| स्नानाचा कंटाळा || पुळ्यांचे माहेर || खरजुचे घर || आदीपीठ ||२|| दात खाऊनीया बोलता चालता || नित्य खाजविता वेळ जाई ||३|| स्वकीय स्वच्छता मुळी विसरला || वैद्याने नाडीला || जोती म्हणे ||४|| (२) अंगवस्त्रे ज्यास धुण्याचा कंटाळा || चोळी वेळोवेळा || दोन्ही कांखा ||१|| दात विंचकूनी जांघास चोळी || काढीताच मळी || गार वाटे ||२|| वस्त्रातील उवा चिमटीने धरी || चोळूनिया मारी || मुकाट्याने ||३|| अंगवस्त्रे स्वच्छ ठेऊ विसरतो || निंदे पात्र होतो || जोती म्हणे ||४|| || गृहकार्यदक्षता ||\n(१) आद्यापेक्षा जास्त खर्च जे करीती || ऋणकरी होती || जिवा कांच ||१|| सोयरेधायरे मागे पुढे येती || तुकडे मोडीती || दिमाखाने ||२|| मतलबी स्नेही रसाळ बोलती || भोंदुनीया खाती || संधी येता ||३|| गृहकार्यदक्ष होऊ विसरला || चोंबड्यांनी खाल्ला || जोती म्हणे ||४|| (२) सर्व ठायी दक्ष असे परिमीत || तोच सुरक्षित || जगामाजी ||१|| सतसंगती निरोगी संतती || पळती विपत्ती || रानोमाळ ||२|| मेल्यामागे कोणी दोषी ठरवीना ||आनंद संतांना || चीर केला ||३|| गृहकार्यदक्ष सर्वदा जपला || मान निर्मीकाला || जोती म्हणे ||४||\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया प���नातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०२० रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A5%AA_%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2021-08-01T23:10:09Z", "digest": "sha1:FCAQCQBHCB5LSEQZVD7JKWELMCPHITNI", "length": 16458, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "भाग ४ था-अर्थशास्त्राचे विभाग - विकिस्रोत", "raw_content": "\nभाग ४ था-अर्थशास्त्राचे विभाग\n←पुस्तक पहिले - भाग 3 रा-संपत्ति म्हणजे काय \nभाग ४ था-अर्थशास्त्राचे विभाग\nपुस्तक दुसरे -भाग १ ला-सामान्य विचार.→\n32377भाग ४ था-अर्थशास्त्राचे विभाग\nआमच्या प्रास्ताविक पुस्तकाचा हा शेवटला भाग होय. यामध्यें या शास्त्राचे सामान्यतः कोणकोणते भाग पाडले जातात व आम्ही कोणते पाडले आहेत, व कोणत्या क्रमानें आम्ही सर्व विषयांचें विवेचन करणार आहों; याचें थोडेंसें शब्दचित्र रेखाटून हें प्रास्ताविक पुस्तक संपविण्याचा विचार आहे.\nपहिल्या प्रास्ताविक पुस्तकाचा हेतु व विषय हा आतांपर्यंतच्या विवेचनावरून वाचकांच्या ध्यानांत आला असेलच. ज्या शास्त्राचें विवेचन या ग्रंथांत करावयाचें योजिलें आहे,त्याची पूर्वपीठिका, त्याची व्याख्या व त्या शास्त्राचा विषय जी संपत्ति तिचें शास्त्रीय लक्षण व आतां त्या शास्त्रांतील विवेचनाच्या सोईकरतां केलेल्या पुस्तकांचें स्पष्टीकरण इतका भाग या प्रास्ताविक पुस्तकांत आणला आहे.\n या ग्रंथाच्या दुस-या पुस्तकांत संपत्तीच्या उत्तपत्तीच्या कारणांचा विचार करावयाचा आहे. तेव्हां उत्पति हा एक अर्थशास्त्राचा भाग झाला. तिस-या पुस्तकांत संपत्तीची वांटणी व तिचे सर्व नियम यांचा व तत्संबंधीं सर्व प्रश्नांचा ऊहापोह केला जाईल. जरी विवेचनाच्या सोयीकरतां उत्पत्ति, वांटणी व विनिमय असे अर्थशास्त्राचे तीन पृथक भाग करण्याचा अर्थशास्त्रकारांचा सांप्रदाय आहे, तरी पण हे भाग वस्तुतः पृथकू नसून ते एकमेकांशीं संलग्न झालेले आहेत. इतकेंच नव्हे तर ते परस्परावलंबी आहेत याचें मागें दिग्दर्शन केलेंच आहे. संपत्नीची उत्पत्नी कशी होते याचा विचार करतांना आपल्याला असें दाखवावयाचें आहे की, राष्ट्रीय संपत्नीच्या उत्पादनांत समाजांतील निरनिराळ्या वर्गाचें प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साहाय्य लागतें व अप्रत्यक्षपणें किंवा प्रत्यक्षपणें त्यांचे श्रम कारणीभूत होतात. आतां या सर्व वर्गाच्या एकवटलेल्या श्रमानें उत्पन्न झालेल्या संपत्नीमधून प्रत्येकाच्या श्रमाच्या मोबदल्याबद्दल त्याला वांटा मिळाला पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय संपनीच्या उत्पादनाच्या प्रश्नापासून साहजिकपणें संपत्नीच्या वांटणीचा प्रश्नही निष्पन्न होतो. तसेंच कांहीं एक प्रकारची वांटणी होत असली ह्मणजे त्या पद्धतीचा परिणाम उत्पत्तीवर होतो. उदाहरणार्थ, आयर्लंडमधल्या शेतकीच्या उत्पन्नाच्या असमतेच्या वांटणीमुळं आयरिश शेतक-यांना शेतांमध्यें जास्त उत्पन्न करण्याची बुद्धि होणें अशक्य होतें; यामुळे आयरिश शेतीपासून फार कमी उत्पन्न येत असे. तेव्हां वाटणी व उत्पति है भाग परस्परावलंबी आहेत हें उघड़ झालें. तसेच उत्पत्ती व विनिमय यांचा निकट संबंध आहे. संपत्तीची वाढ होण्याचें माेठें साधन ह्मणजे श्रमविभागाचें तत्व होय. परंतु श्रमविभागाचें तत्व जितक्या प्रमाणानें समाजांत अस्तित्वांत येईल तितक्या प्रमाणानें विनिमयही वाटलाच पाहेिजें. कारण जसजसा एक मनुष्य आपलें श्रमसर्वस्व एकाच धंद्यात किंवा एका धंद्याच्या एका विशिष्ट क्रियेंत घालवितो तसतसें त्याच्या सर्व गरजा भागविण्याकरतां त्याला दुस-याच्या श्रमाकडे पाहावें लागतें. म्हणजे असा मनुष्य आपल्या श्रमाचें फळ दुस-याच्या श्रमाच्या फळाशीं विनिमय करून त्याचा उपभोग घेतो.\nया ग्रंथाच्या पांचव्या पुस्तकांत सरकारी उत्पन्नांची मीमांसाव व विशेषतः कराच्या तत्वाचा विचार व तात्संबंधी प्रश्न यांचा विचार करावयाचा आहे. सकृद्दर्शनीं या भागाशीं अर्थशास्त्राचा फारसा संबंध नाहीं असें वाटण्याचा संभव आहे. विशेषतः अलीकडे राष्ट्रीय जमाखर्च या नांवाचें नवीनच शास्त्र बनूं लागल्यापासून तर अर्थशास्त्रांत हा भाग आगंतुक आलेला आहे असें भासेल. परंतु अर्थशास्त्राच्या शास्त्रीय व्याख्येकडे थोडें लक्ष दिल्यास या शंकेचें निरसन होईल. राष्ट्रीय संपत्तीच्या स्वरूपाचा व तिच्या कारणांचा विचार करणारें शास्त्र तें अर्थशास्त्र, अशी आपण अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. परंतु राष्ट्राला दोन अंगें आहेत. एक राष्ट्रांतले सर्व लोक व दुसरें त्यांतलें सरकार, हीं दोन्हीं अंगें अगदीं परस्परसंलग्न आहेत. राष्ट्रांतील लोकांखेरीज सरकारचें अस्तित्व संभवत नाहीं; व कोणत्या तरी सरकाराखेरीज राष्ट्रत्वही संभवत नाहीं. तेव्हां राष्ट्रीय संपत्तीचेही दोन भाग होतात. एक राष्ट्रांतील सर्व लोकांची संपत्ती व एक राष्ट्रांतील सरकारची संपत्नी. केव्हां केव्हां सरकारची कांहीं संपत्ती किंवा उत्पन्न राष्ट्रांतील लोकांच्या संपत्तीपासून किंवा उत्पन्नापासून भिन्न असेल. उदाहरणार्थ, सरकारची जमीन असेल किंवा कारखाने असतील किंवा खाणी असतील, व केव्हां केव्हां सरकारचें उत्पन्न राष्ट्रांतील लोकांच्या उत्पन्नाचा एक वांटा असेल. कोणीकडूनही सरकारच्या उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय संपत्नीची मीमांसा करणा-या शास्त्राच्या मार्यादेबाहेरचा नाहीं, हें उघड दिसून येईल. तेव्हां सर्व अर्थशास्त्रकारांचीं कराचीं तत्त्वें यांचें विवेचन करण्याची जी रूढी आहे तिचें युक्तीनें समर्थन करतां येण्यासारखें आहे. म्हणून आम्हीं आमच्या ग्रंथाच्या पांचव्या पुस्तकांत सरकारचें उत्पन्न व कराचीं तत्वें यांचा उहापोह करणार आहों.\nया ग्रंथाच्या सहाव्या पुस्तकांत हिंदुस्थानचें अर्थशास्त्र याचा विचार करावयाचा आहे. अर्थशास्त्राचीं कोणतीं तत्त्वें सध्या हिंदुस्थानाला लागू करतां येण्यासारखीं आहेत हें ठरवावयाचें आहे. परंतु हें ठविण्याकरतां हिंदुस्थानच्या पूर्वीच्या औद्योगिक स्थितीचें थोडेंसें पर्यालाेचन केलें पाहिजे, व सध्याची हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिती कशी आहे व ती सुधारण्याकरितां अर्थशास्त्राचीं कोणतीं तत्वें हिंदुस्थानच्या सध्याच्या सांपत्तिक स्थितींत हिंदुस्थानाला लागू करणें हिंताचें आहे, याचा ऊहापोह या शेवटल्या पुस्तकांत करावयाचा आहे. हें पुस्तक केवळ शास्त्रीय नाहीं हें उघड आहे. परंतु यामध्यें शास्त्र व व्यवहार यांचा मिलाफ करण्याचा प्रयत्न केला आहे; व शास्त्रीय तत्वें फलटूप होण्यास असा मिलाफ अवश्यक असतो. वर दिलेली ही या ग्रंथाची निव्वळ बाह्य आकृती झाली. आतां ही आकृती पूर्णपणें भरून समग्र विषयाचें हुबेहूब चित्र वाचकांच्यापुढें मांडण्याचे काम पुढील पुस्तकाचें आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१९ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/marathinames/marathi-surnames-maai/?replytocom=6", "date_download": "2021-08-01T22:32:21Z", "digest": "sha1:I2A2DWUM7UA36LOHSOX5GOF2SM2E4RZL", "length": 11921, "nlines": 122, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मराठी आडनावं – माअी – Marathi Surnames and Names", "raw_content": "\n[ May 7, 2018 ] मराठी आडनाव कोशाची सुरूवात\tआडनावांविषयी विविध लेख\n[ May 7, 2018 ] स्थलांतरीत कुटुंबांची आडनावं\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] अपत्यपिढी आणि आनुवंशिकता\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] पुरूषसत्ताक समाजाची लक्षणे\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\tआडनावांविषयी विविध लेख\nHomeआडनावांच्या नवलकथामराठी आडनावं – माअी\nमराठी आडनावं – माअी\nMay 17, 2016 आडनावांच्या नवलकथा\nकाही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..\nमाझे काका 90 वर्षांचे आहेत. (1976 साल). सलूनमध्ये जाअून केस कापून घेणं ही अलीकडची पध्दत. पूर्वी न्हावी घरी यायचा आणि ज्यांचे केस वाढले असतील त्यांची हजामत करून द्यायचा. अशाच अेका प्रसंगी घडलेली गंमत काका सांगतात.\nत्यावेळी कुटुंब मोठं असायचं. लहान मुलं, मोठी माणसंही बरीच असयची. शिवाय चाळीतल्या किंवा वाड्यातल्या बिर्‍हाडातील बरीच मंडळी असायची त्यामुळे न्हाव्याची अेका ठिकाणी बरीच कमाअी होत असे.\nअेकदा अेका रविवारी, काका त्यांच्या मित्राकडे गेले होते. मित्राचे केस कापून घेणं चाललं होतं. काकांचे केसही वाढले होते.\nते म्हणाले .. चला मीही येथेच माझे केस कापून घेतो.\nमित्र म्हणाला … घ्या ना. पण आधी शेजारच्या माअींचे केस कापायचे आहेत. त्यांचं झालं की तुम्ही बसा.\nकेस कापून घ्यायला माअी येत आहेत हे अैकून काकांना आश्चर्य वाटलं. त्याकाळी विधवांचं केशवपन केलं जाअी. पण ते अेखाद्या आड बाजूच्या खोलीत. माअी ही विधवा बाअी, सर्वांसमोर केस कापून घेणार हे अैकून काका चाटच पडले.\nमध्यंतरी अेक गृहस्थ आले आणि केस कापून घेअू लागले. तो पर्यंत काका वर्तमानपत्र वाचीत बसले.\nथोडा वेळ गेला. काकांचे मित्र आघोळ करून आले. त्या गृहस्थाचे केसही कापून झाले होते. मित्र म्हणाला … वामनाचार्य, आता तुम्ही बसा.\nपण त्या माअींचं व्हायचं आहे ना \nअहो हेच माअी. आमचे नवे शेजारी.\nअमृत : अेप्रिल 1976\n4 Comments on मराठी आडनावं – माअी\nआपले लेख मी वाचत असतो. माहितीपूर्ण व interesting असतात.\nआपण जसें ‘माई’ आटनांव दिलेलें आहे, तशाच एक अन्य आडनांवाचा आमचा अनुभव.\n– आमचे एक होमिओपॅथी-डॉक्टर बंगाली होते. नंतर कळलें की त्यांचे कंपाउंडर माहाराष्ठ्रीय होते. त्यांना ‘काका’ म्हणत. waiting time मध्ये त्यांच्याशी बोलणें होत असे. एकदा माझ्या पत्नीनें त्यांना विचारलें , ‘तुमचें आटनांव काय हो ’ ते कांहीं काळ थांबले, व मग म्हणाले, ‘माझें आटनांव ‘अहो’.\nहें आडनांव आम्ही त्यावेळी एकदाच ऐकलेलें आहे, आधीही नाहीं, नंतरही नाहीं.\n– आपल्याकडील यादीत हें आडनांव आहे काय \n– ‘अहो’ हें आडनांव कुठून आलें असावें बायका नवर्‍याला ‘अहो’ अशी हाक मारतात, तो अर्थ इथें अभिप्रेत नसणार, हें उघड आहे.\n– संस्कृतमध्ये ‘अहन्’ म्हणजे ‘दिवसाचा उजेडाचा भाग’ , उदा. अहर्निश, अहोरात्र . ( अहो हें अहन् या शब्दाचेंच रूप आहे. ). त्याचा या आडनांवाशी कांहीं संबंध असेल काय \nहोनाळे आडनाव बद्दल माहिती मिळू शकेल काय\nशिवरायांच्या राज्याभिषेकावेळी 800 होन सुवर्ण मुद्रा उधळण्यात आल्या, असे म्हणतात. त्या होन सुवर्ण मुद्रेचा होनाळे अडनावशी काही समंध आहे काय\nअंकुश या आडनावाची माहिती/इतिहास कळू शकेल काय\nहा कोश येथे कसा पहावा \nमराठी आडनावांचा अभ्यास हा एक गहन विषय आहे. मराठी आडनावात असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से आणि गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही आडनावातील गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी, या गमतीजमतींचा आनंद, खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.\nमराठी आडनावं – माअी\nआडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव\nआडनावांच्या नवलकथा – पेण्ढरकर\nमराठी आडनाव कोशाची सुरूवात\nआडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/_%E0%A4%9C%E0%A5%8B_%E0%A4%9C%E0%A5%8B_%E0%A4%9C%E0%A5%8B_%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2021-08-01T23:22:17Z", "digest": "sha1:RYJT6GDY5R727ZUPMHU7AG3FFBJDI274", "length": 5535, "nlines": 82, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "दत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची - विकिस्रोत", "raw_content": "\nदत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची\n←दत्ताची आरती/ श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला\nदत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची\nदत्ताची आरती/ स्वामी नरसिंहसरस्वती \n1666दत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची\nजो जो जो रे श्री आरती दत्ताची ॥\n ओवाळीन ही काया ॥ धृ. ॥\n उभयास्थितयाकांबी ॥ १ ॥\n दातारा अग्रभागी गाभारा सोड हे हंसाच्या \n श्वासोच्छ्‌वासा धारा ॥ २ ॥\nबस्नाना तारि हरि या दीना ॥ ३ ॥\nअल्पमती सद्‌गुरुस्मरण ज्योती ॥ ४ ॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०२० रोजी २३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-08-01T23:03:10Z", "digest": "sha1:2XG4C5OQJGXAABMO2JA3G5FIBS3C7YFR", "length": 6622, "nlines": 79, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "श्री जगदंबेची आरती - विकिस्रोत", "raw_content": "\n संकट देवा पडले ॥ इंद्रादि निर्जर जय जय वाणी तुज स्तविती बद्धपाणी ॥ धृ. ॥\n सुर रिघती तव पाठी प्रकट हिमाचळी होऊनि बाळा ॥ दैत्यदुष्टा मोहुनी सकळां ॥ जय. १ ॥\n मोहित झाला खळ तव काये ॥ नच जाणोनि आदिमाये ॥ जय. ॥ २ ॥\n वीरा करुनी खंडविखंड ॥ प्रथम वधिलें चंडमुंड ॥ जय. ॥ ३ ॥\nजन असुरी बहु पिडिले रूप भयंकार धरिले मग बळि महिषासुर खल वधिला ॥ तिन्ही लोकीं हर्ष झाला ॥ जय. ॥ ४ ॥\n ज्यांची त्याला स्थानें दिधलीं ॥ निर्दैत्य भूमि केली ॥ जय. ॥ ५ ॥\nनिजपद दर्शन दे जगदंबे जगदोद्धारिणि गे ||धृ.||\nअंबे जगदोद्धारिणि गे | श्री महालक्ष्मी प्रणवरूपिणी, मधुकैटभ-महिषासुरमर्दिनी शुंभ-निशुंभासुरअसुवाहिनी चित्सुखदायिनि गे ,अंबे चित्सुखदायिनि गे ||१||\nस्वरूप लक्ष्यालक्ष्यधारि गे उत्पत्ती-स्थिति-लयाकारिके अनंत कोटि ब्रह्मांडनायिके भवभयनाशिनि गे ,अंबे भवभयनाशिनि गे ||२||\nहर्षे वासुदेव तुझिया पायी निजशरणागत होउनि राही नाम मुखी, हृदयि कीर्ति ध्यायी पतीतपावनि गे अंबे पतीतपावनि गे ||३||\nनिजपद दर्शन दे जगदंबे जगदोद्धारिणि गे अंबे जगदोद्धारिणि गे || ||जगदंब नारायणी उदयो$स्तु||\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nरामदास स्वामी यांचे साहित्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०२० रोजी २३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ahmednagar-appointment-of-suryabhan-kale-as-the-district-president-of-the-central-association", "date_download": "2021-08-01T23:13:26Z", "digest": "sha1:PNCM2XL43KZH7UQARP2EQXOVON3AB3YU", "length": 3054, "nlines": 18, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी काळे यांची नियुक्ती", "raw_content": "\nकेंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी काळे यांची नियुक्ती\nराज्यस्तरावर शिक्षकांच्या (Teachers) प्रश्‍नांवर कार्यरत असलेल्या शिक्षक भारती या संघटनेच्या केंद्रप्रमुख विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी केंद्रप्रमुख सुर्यभान काळे (Suryabhan Kale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण मडके (Arun Madake) यांनी याबाबत नियुक्तीचे पत्र काळे यांना दिले आहे.\nया नियुक्ती पत्रात म्हटले आहे, राज्यस्तरावर राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची संघटना बांधणी, शिक्षक भारतीचा ���्रसार आणि प्रचार करण्यासाठी शिक्षक समता, प्रतिष्ठा, संधी आणि सत्ता प्रत्येकाच्या वाटयाला यावी यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समतावादी आणि विज्ञानभिमुख समाज रचनेसाठी या पदावर नियुक्ती करण्यात येत असून संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवून त्या उपक्रमाची माहिती शिक्षक भारतीच्या कार्यालयास कळविण्यात यावी, असे राज्याध्यक्ष मडके यांनी म्हटले आहे. केंद्रप्रमुख काळे यांनी यापूर्वी प्राथमिक शिक्षक संघटनेत विविध पदांवर काम केलेले असून शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m.goanews.com/blog_details.php?id=483", "date_download": "2021-08-01T22:46:29Z", "digest": "sha1:4FTIPXNP5PFZCWWMQORVAAZZBOKPSY5E", "length": 17562, "nlines": 42, "source_domain": "m.goanews.com", "title": "Goa News | ही कसली वेल्फेअर स्टेट?", "raw_content": "\nही कसली वेल्फेअर स्टेट\nकाणकोण तालुक्यातील लोलये हा माझा गाव. बाजूलाच गालजीबागचा समुद्रकिनारा आणि गावात तर कित्येक खडकाळ आणि छोटे छोटे सुंदर समुद्रकिनारे. नदी, नाले, कुळागरे, माडांचे बांध, जंगल सगळे काही गोव्याचे लँडमार्क या एकाच गावात आहेत. त्यादृष्टीने गोव्यातील एक विरळाच गाव. या गावात पर्यटनाच्या नावाने रिसोर्ट घालण्याचे प्रयत्न झाले, बॉक्साईट मायनिंगचे प्रयत्न झाले, जंगलच्या जंगल खरेदी करून वनसृष्टी नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. जागृत गांवकऱ्यांनी सर्व प्रयत्न हाणून पाडले. परंतु त्याला पर्यायी अर्थव्यवस्था तयार झाली नाही. त्यामुळे परिस्थितीशी झगडून शिकलेल्या बहुतेक सर्वांनाच गाव सोडून पोटापाण्यासाठी बाहेरगावी जावे लागले. या सुशिक्षित गावाने गोव्यातला पहिला आयएएस् आणि आयपीएस् अधिकारी धरून विविध क्षेत्रातील कित्येक रथी महारथी गोव्याला, देशाला आणि जगालासुद्धा दिले. मात्र याचा परिणाम म्हणून हुषारी सगळी बाहेरगावी गेली.\nगेल्याच वर्षी एन्आयटीसारखा शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाकांक्षी प्रयत्न आमच्या गावात येण्याचा प्रस्ताव आला. दुर्दैवाने गांवकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून ग्रामसभेत या प्रकल्पाला विरोध करण्यात आला. एवढी वर्षे कित्येक विनाशकारी प्रकल्पांना विरोध करणाऱ्या गावात एक कल्याणकारी प्रकल्प येत होता तोही जातो की काय अशी भीती निर्माण झाली. लगेच गावाबाहेर असलेले सगळे जागृत लोलयेकर एकत्र आले. त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्��ांना बोलावून प्रकल्पाविषयी जाणून घेतले आणि एन्आयटीचा हा प्रकल्प गावातच व्हावा असा निर्णयही घेतला. आमच्या गावचे एक इंजिनियर फोंड्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त होवून गावात परत स्थायिक झालेले आहेत. विश्वास प्रभुदेसाय. त्यांनी यावेळी बोलताना एक भेदक सत्य आम्हासमोर ठेवले – या कल्याणकारी प्रकल्पाला पाठिंब्यापेक्षा विरोध होण्याचे एक कारण म्हणजे गावात तयार झालेला इंटेलेक्चुअल व्हॅक्यूम. बुद्धिजिवी पोकळी\nइंटेलेक्चुअल व्हॅक्यूमच्या या सत्यकथित विचाराने मी हादरलो. विचार करणारी माणसे परिसरात नसली तर संधीसाधू लोक अविचार पसरवून व दिशाभूल करून परिसराचे कसे नुकसान करू शकतात ते मी माझ्या गावातच पहात होतो. त्याचबरोबर हीच विचारी माणसे गावात असल्याने आमचा गाव विनाशापासून कसा वाचवला गेला होता तेही लहानपणापासून पाहिले होते. मुक्तिलढ्याच्या रोमांचकारी कहाण्या तर सर्वच जाणत्यांकडून ऐकल्या होत्या. तोच दृष्टिकोण घेवून मी सहजच संपूर्ण गोव्याकडेच पहायला लागलो. तर काय जे चित्र माझ्या गावात तेच उद्या गोव्यात तयार होईल की काय अशी परिस्थिती दिसायला लागली. या गोव्याने विविध क्षेत्रातील शेकडो आणि हजारो इंटेलेक्चुअल्स (बुद्धिजिवी) तयार केलेले आहेत. विज्ञानापासून कला आणि क्रीडापर्यंत कित्येक क्षेत्रात. बहुतेक सर्वांनीच बाहेरगावी जावून नाव कमावले. परंतु गोव्यात परत येवून इथेच स्थायिक होवून आपले कार्यक्षेत्र वाढविणारे रेमो फॅर्नांडीस आणि वेंडल रॉड्रिक्ससारखे अवघेच. आज तर इथले बुद्धिजिवी बाहेर जाण्याच्या प्रमाणात अनपेक्षितरित्या प्रचंड वाढ झालेली आहे. हा प्रकार असाच चालू राहिला तर पुढच्या दहा-वीस वर्षांत गोवा संपूर्णरित्या अविचारी लोकांच्या हातात तर जाणार नाही ना अशी भिती वाटणे साहजिकच.\nकारण इथे निर्माण होणाऱ्या बुद्धिजिवींना इथे ठेवण्याची ताकद इथल्या राज्यव्यवस्थेने तयार केलेली नाही. उलट आयटी हॅबिटॅट वा कारखान्यांवर लक्ष केंद्रित करून गोव्याशी नाते नसलेल्यांना बाहेरगावातून इथे आणण्याचाच प्रकार अव्याहतपणे चालू आहे. म्हणूनच तर प्रादेशिक आराखड्याच्या नावे गोवा विकायला काढला गेला होता तेव्हा गोव्यात अजून बाकी राहिलेल्या विचारवंतांना पाच वर्षांपूर्वी पुढाकार घेवून त्याविरुद��ध आंदोलन उभारावे लागले होते. पण त्याच गोव्यात बेकायदेशीर मायनिंग कायदेशीर करा आणि इथल्या निसर्गसंपत्तीचा नाश झाला तरी ती कायदेशीर करा अशी मागणी चक्क शहा कमिशनसमोर करणारी अपप्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणावर तयार झालेली याच गेल्या पाच वर्षांत आपण बघितली. आजही मायनिंगच्या नावे गोव्याची जंगले नष्ट करतानाच खनिजयुक्त पाणी पिण्याची पाळी आम्हावर आलेली असतानासुद्धा बेकायदेशीर मायनिंग बंद केल्यावर “बेकारीची कुह्राड” कोसळलेल्यांच्या नावे टाहो फोडणारेच जास्त दिसतात. बेकायदा व्यवहारात गुंतलेल्यांचे पुनर्वसन करण्याचा खटाटोपच जास्त दिसतो. दूरदृष्टीने विचार करून कल्याणकारी गोव्याचा विचार करण्याची प्रवृत्तीच नष्ट झाली आहे की काय असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती दिसते आहे.\nत्यात मनोहर पर्रीकर सरकारने तर कल्याणकारी योजनांच्या नावे केवळ पॉप्युलिस्ट योजनांचाच सपाटा जास्त लावलेला आहे. दयानंद सुरक्षा सामाजिक योजना, लाडली लक्ष्मी, गृह आधार योजना अशा कित्येक योजनांचा माराच सुरू झालेला आहे. दयानंद सुरक्षा सामाजिक योजनेचा मूळ उदात्त हेतू कुठल्या कुठे गुल झालेला आहे. लाडली लक्ष्मी योजना म्हणजे तर खर्चिक लग्नसमारंभांना उत्तेजन देणारी सरकारी हुंड्याची योजना आहे. राजकीय लागेबांधे असणाऱ्यांचीच यात चंगळ होणार आणि गरजू लोक या योजनांपासून वंचितच रहाणार की काय अशी प्रश्नचिन्हे तयार होण्यासारख्या पद्धतीने या कल्याणकारी योजनांची राजकीय पद्धतीने अंमलबजावणी चालू आहे. मात्र जे हुषार युवक-युवती गोव्यात राहिल्यास या गोव्याचे आपसूकच कल्याण होईल त्यांना गोव्यात ठेवण्यासाठी तयार केलेली कसलीही योजना दिसत नाही. सगळा काही चकचकाट. मात्र दिव्याखाली संपूर्ण अंधार\nमायनिंग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हा विचार सातत्याने आम्हावर बिंबवला गेला. त्यानंतर पर्यटन हा कण्याचा दुसरा भाग मानण्यात आला. प्रत्यक्षात त्या नावाने बेकायदेशीर माननिंगचा उद्रेक झाला तर विकृत पर्यटनाने गोव्यात कळस गाठला. गोव्यात तयार झालेल्या हुषार व चुणचुणीत युवकांना यात कुठेही स्थान नव्हते. आजही नाही आहे. त्यामुळे गोव्याविषयी आस्था असूनसुद्धा केवळ योग्य ती संधी नसल्याने त्यांना बाहेरगावी जावे लागत आहे. प्रत्यक्षात सेवा उद्योग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनलेला आहे. ही अर्थव्यवस्था उभारण्यासाठी बिगरगोमंतकियांचे लोंढेच्या लोंढे गोव्यात येत आहेत. गोव्यातील सर्जनशील आणि विचारवंतांचे लोंढेच्या लोंढे मात्र आपले नशीब अजमावण्यासाठी बाहेरगावी जात आहेत. हेच आहे का गोव्याचे कल्याण हेच आहे का आमचे कल्याणकारी राज्य हेच आहे का आमचे कल्याणकारी राज्य यालाच म्हणायचे का आपण वेल्फेअर स्टेट यालाच म्हणायचे का आपण वेल्फेअर स्टेट हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावणे हेच आहे का आमचे दूरदृष्टी व्हिजन हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावणे हेच आहे का आमचे दूरदृष्टी व्हिजन आणि त्यावर स्वार होवून भरधाव दिशाहीन दौडणार राज्यकर्ते आमचे व्हिजनरी\n(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)\nकोंराठीचें नाक आनी बोलीची आदोळी\n‘राजकारण’ कळनासलेलो राजकारणीः प्रा सुरेन्द्र सिरसाट\nजाता तितल्यो भासो शिकया, उलोवया, बरोवयाः विधानसभेंतल्यो कोंकणीच्यो भोयो भोयो मात थांबोवया\nजिखल्यार ‘आमी’, हारल्यार भारत\nपंडिता रमाबाई ते कमला देवी हॅरीस\nपत्रकारितेचे तेंगशेवयलो पथदर्शकः सीताराम टेंगसे\n'कॅफे प्रकाश' कारांक उलो\nआनीक कितलीं मडीं पातळावचेलीं आसात\nसरकार आम्हाला गाफील ठेऊन मारतेय का\nहांवें म्हाजी बरोवपाची भास कित्याक बदल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.joborn-machinery.com/exhibition/", "date_download": "2021-08-01T23:00:26Z", "digest": "sha1:VUZOGEKTODOT2SZC2BDPWYZQHMKMXVX4", "length": 5730, "nlines": 164, "source_domain": "mr.joborn-machinery.com", "title": "प्रदर्शन - फुझियान जॉबॉर्न मशीनरी कं, लि.", "raw_content": "\n२०१ Sh च्या शुट्टू आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन\n२०१ Ver वेरोना आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन\n२०१ X झियामेन आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन\nबेंगळुरू, भारत, २०१ in मध्ये आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन\nसौदी अरेबिया, जेद्दा येथे आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन 2017\nजयपूर आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन 2017\nमॉस्को आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन 2017\nमॉस्को आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन 2018\nरशिया मॉस्को आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन 2019\n2019 मध्ये शुट्टू आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन\nव्हिएतनाम हो ची मिन्ह आंतरराष्ट्रीय बांधकाम साहित्य प्रदर्शन 2017\nझियामेन आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन 2017\nझियामेन आंतरराष्ट्रीय स्टोन प्रदर्शन 2019\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nफुझियान जॉबॉर्न मश���नरी कं, लि.\nहेलियन पायनियर पार्क, शुटॉ टाउन, नानान सिटी, फुझियान प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/public-utility/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-08-01T22:30:19Z", "digest": "sha1:DZN6CC7DTIKPVPGJRD4SCTMYMDDTZ7XG", "length": 3196, "nlines": 86, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "लांजा पोलीस ठाणे | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 31, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/peanut-ladoo/", "date_download": "2021-08-01T23:32:21Z", "digest": "sha1:COEUTPMTGCCRHYLQPK5FMGINHQPRNVJE", "length": 6645, "nlines": 110, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दाण्याचे लाडू – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nJanuary 17, 2019 सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग गोड पदार्थ\nसाहित्य : दाणे अर्धा किलो, खजूर एक पाव, गुळ एक वाटी, सुकं खोबरं एक वाटी, खसखस दोन चमचे, तूप चमचाभर, वेलचीपूड एक चमचा\nकृती : दाणे खमंग भाजून सोलून घ्यावे. खजूर बिया काढून, तुपावर परतून घ्यावा. खसखस आणि खोबरे सुके भाजून घ्यावे. दाण्याचा कुट करून घ्यावा. खसखस, खोबरे मिक्सर मधून फिरवून बारीक करून घ्यावे. खजूर हाताने मऊ करून घ्यावा. गुळ खिसून घ्यावा. सगळे साहित्य एकत्र करून वेलची पूड घालावी आणि लाडू वळावे. हे लाडू आठ दिवस टिकतात (उरले तर).\n१. हे अतिशय पौष्टिक लाडू आहे. आयर्न ने भरपूर.\n२. लहान मुलांना सकाळी शाळेला जातांना दुधाबरोबर एक लाडू दिला तरी पोटाला आधार होतो.\n3. उपासाला बरेच लोक खसखस खात नाही, तेंव्हा फक्त खसखस न घालता करावे.\nAbout सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग\t5 Articles\nमी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या \"conginitive science based brain and skill development for growing child \" वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.\nजवळ दिवाळी आली करा दिवाळी फराळाची तयारी\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sindhudurga/?utm_source=Lokmat.com&utm_medium=hamburger-menu", "date_download": "2021-08-01T23:56:12Z", "digest": "sha1:CGG6BS4ZRZFPS3HZQ7KNQVISBWMROTMA", "length": 17184, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sindhudurga News | Latest Sindhudurga News in Marathi | Sindhudurga Local News Updates | ताज्या बातम्या सिंधुदूर्ग | सिंधुदूर्ग समाचार | Sindhudurga Newspaper | Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n11:04 PM दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार\n11:01 PMCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\n10:33 PM सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन पुलावरील बॅरेकेटिंग काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10:27 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n10:05 PM'कोरोनाची तिसरी लाट अटळ, पण...'; CSIR च्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n09:40 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:25 PMमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:00 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:50 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:48 PM राज्यात आज 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्���\n08:43 PM ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर पाच जणांचा मृत्यू\n तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\n07:57 PM उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; महापालिकेनं इमारत केली रिकामी\n07:53 PM\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nसिंधुदूर्ग : बेकायदा मायनिंगमुळे कोकणचा माळीन होण्याची भिती ,अतुल रावराणे यांची टीका\nFlood Konkan Sindhudurg : कोकणातील डोंगर खचत आहेत. या साऱ्याला मायनिंग माफीयांसोबत अधिकारीही तेवढेच जबाबदार असून त्यांच्या वरदहस्तामुळे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. बेकायदा मायनिंग मुळे कोकणचा कॅलिफोर्निया होण्याऐवजी माळीन होण्याचीच जास्त शक्यता ...\nक्राइम :गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार ताब्यात, बाॅबी नंतर कणकवलीतील सनी अटकेत\nCrime News: गांजा विक्रीचे रॅकेट संपूर्ण जिल्हयात पसरले असून सावंतवाडीतील बाॅबी च्या चौकशीत कणकवली येथील संकेत ऊर्फ सनी महेद्रेकर यांचे नाव पुढे आल्यानंतर कुडाळ पोलीसांनी त्याचा शोध घेत होते अनेक ठिकाणी छापेमारी ही केली होती ...\nसिंधुदूर्ग :महाराष्ट्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी अग्रभागी राहीन :नारायण राणे\nDillhi NarayanRane Sindhudurg : आगामी काळात एमएसएमई विभागाच्या माध्यमातून रोजगार, विकास, दरडोई उत्त्पन्न वाढविणे हे माझे ध्येय राहील. देशाच्या विकासाला सामूहिक योगदान असायला हवे. पंतप्रधानांनी टाकलेला विश्वास सार्थकी करून दाखवणे हा माझा निर्धार आहे. ...\nसिंधुदूर्ग :लोकप्रतिनिधींची अनास्थाच भूस्खलनाला कारणीभूत \nFlood Kankavli Sindhudurg: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची झळ अगदी तीव्रपणे कोकणाला बसली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. या स्थितीला वाढत चाललेली वृक्षतोड आणि मायनिंग कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीही त्याला तितकेच ...\nसिंधुदूर्ग :नरडवे येथील नदीपात्रात मृतदेह सापडला\nCrimenews Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील नरडवे घोलणवाडी परिसरातील नदीपात्रात एका तीस ते पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, अजूनही त्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने ...\nसिंधुदूर्ग :लोककलाकाराना कला सादर करण्याची परवानगी द्या, प्रांताधिकाऱ्याना निवेदन\nCoronaVirus Kankavli Sindhudurg : कोरोनाच्या पहिल्या लाटे प्रमाणे दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लोककलाकारांना बसला आहे. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे. याकाळात लोककलाकारांना शासनाच्या नियामानुसार कला सादर ...\nमुंबई :Chiplun Flood : 'नारायणे राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत'\nChiplun Flood : कोकणातील शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर खोचक टीका केली आहे. तसेच, शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन नारायण राणेंनी आपलं अस्तित्व टिकवल्याचंही जाधव यांनी म्हटलं. ...\nपर्यावरण :जागतिक व्याघ्र दिन विशेष : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचा गोव्यापर्यंत संचार\nTiger Kolhapur Konkan : 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये आढळलेल्या वाघिणीचा संचार गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळल्याचे छायाचित्र वन विभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील व्याघ्र भ्रमणमार्ग अधोरेखित झाला असून, पुनर्वसनाचा प् ...\nसिंधुदूर्ग :कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला\nFlood Dodamarg Sindhudurg : कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील भाग खाणीत कोसळला आहे.परिणामी खाणीतील पाणी व चिखलयुक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास ...\nसिंधुदूर्ग :दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस\nTilari Dam Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2696.56 मि.मी. पाऊस झाला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-fined-10-thousand-rupees-to-mantralaya-and-141-building-for-not-segregating-wet-garbage-17931", "date_download": "2021-08-01T23:38:29Z", "digest": "sha1:P4DK2NO3BMHXG5X4A2RKIU2JWZXYFX7Q", "length": 11101, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bmc fined 10 thousand rupees to mantralaya and 141 building for not segregating wet garbage | ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही, मंत्रालयासह १४१ इमारतींना १० हजारांचा दंड", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही, मंत्रालयासह १४१ इमारतींना १० हजारांचा दंड\nओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही, मंत्रालयासह १४१ इमारतींना १० हजारांचा दंड\nमुंबईत १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या २०९ सोसायटी असून या सर्वांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत: च लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्रालय, बाॅम्बे हाॅस्पिटसहित १४१ इमारती आणि सरकारी कार्यालयांना महापालिकेने १० हजार रुपयांचा दंड ठोठावत दणका दिला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या इमारती तसेच हॉटेलांना ओल्या कचऱ्यांची विल्हेवाट स्वत:च लावण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. मात्र महापालिकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सोडून त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्रालय, बाॅम्बे हाॅस्पिटसहित १४१ इमारती आणि सरकारी कार्यालयांना महापालिकेने १० हजार रुपयांचा दंड ठोठावत दणका दिला आहे.\nमुंबईत १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या २०९ सोसायटी असून या सर्वांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत: च लावण्याचे आदेश देण्यात आले होते. ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. परंतु यापैकी ६८ सोसायटींनी मुदतवाढ मागवून घेत आपण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. परंतु १४१ सोसायट्यांकडून कुठलाही प्रतिसाद न आल्याने या सर्व सोसायट्यांना महापालिकेने नोटीस बजावून त्यांना प्रत्येकी १० ह���ार रुपयांचा दंड ठोठावला आहे.\nमहापालिकेच्या घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या १४१ सोसायटीला नोटीस जारी करून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारल्याचं सांगितलं. या नोटीसच्या माध्यमातून सर्व सोसायटींना ३ जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे. या कालावधीत त्यांनी ओला कचरा विल्हेवाटीसंदर्भात कार्यवाही न केल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nदंड आकारण्यात आलेल्या सोसायटींपैकी मंत्रालय ही शासकीय इमारत असून त्यापाठोपाठ बाॅम्बे हाॅस्पिटल, सारंग इमारत, समता इमारत, बजाज भवन, मेकर टाॅवर ३-४-५, सी पॅलेस, माॅन्डेगर, समता पारसी अग्यारी या इमारती आणि हाॅटेल रेसिडेन्सी, कॅफे मेट्रो, शिवसागर आदी. हॉटेल्सचा समावेश आहे. एकट्या 'ए' विभाग कार्यालयाच्या हद्दीतच ३४५ मेट्रीक टन ओला कचरा निर्माण होत असतो. या सर्वांना यापूर्वी सूचना देऊन ओला कचरा विल्हेवाटीसंदर्भात विशेष कार्यशाळाही घेण्यात आली होती, असंही दिघावकर यांनी स्पष्ट केलं.\nमुंबई महापालिकाओला कचराकचरा विल्हेवाटइमारतीअंमलबजावणीनोटीसदंडमंत्रालयबाॅम्बे हाॅस्पिटल\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन होणार\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या\nCBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर\nघाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मिळणार ‘हे’ नाव\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/sports/kiran-bandgar-and-prakash-olkar-won-the-dadar-khopoli-cycle-race-18119", "date_download": "2021-08-01T22:53:40Z", "digest": "sha1:4J2M2SX67V5UR6V3DXT2DQ2AEF7PYX23", "length": 7846, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Kiran bandgar and prakash olkar won the dadar khopoli cycle race | दादर खोपोली सायकल शर्यतीत किरण बंडगर, प्रकाश अोळकर ठरले विजयी", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nदादर खोपोली सायकल शर्यतीत किरण बंडगर, प्रकाश अोळकर ठरले विजयी\nदादर खोपोली सायकल शर्यतीत किरण बंडगर, प्रकाश अोळकर ठरले विजयी\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रीडा\n74 किलोमीटर अंतराच्या दादर-खोपोली सायकल शर्यतीत पुरुषांच्या एलिट गटात सांगलीच्या किरण बंडगरने विजेतेपद पटकावले तर एमटीबी प्रकारात प्रकाश अोळेकर विजेता ठरला. दादरच्या वा.श. मठकर मार्गावरून सुरू झालेल्या या सायकल शर्यतीला राज्यातील प्रमुख सायकलपटूंचा चांगला प्रतिसाद लाभला. खुल्या आणि एमटीबी व हायब्रीड अशा दोन गटांमध्ये रंगलेल्या या शर्यतीत राज्यातील दीडशेपेक्षा जास्त सायकलपटू सहभागी झाले होते.\nमुंबईचा धीरेन बोन्त्रा दुसऱ्या स्थानी\n41 किलोमीटरपर्यंत सर्व सायकलपटू एका जथ्याने अागेकूच करत होते. तीन सायकलपटूंनी एका समूहात अंतिम रेषा पार केली. पण किरण बंडगर पहिल्या स्थानावर अाला तर मुंबई शहरच्या धीरेन बोन्त्रा याने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. मुंबईचाच मेहेर्झाद इराणी तिसरा अाला. विजेत्याला 15 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात अाले तर एमटीबी प्रकारात विजेत्या ठरलेल्या प्रकाशला 10 हजार रुपयांचे इनाम देऊन गौरवण्यात अाले.\nदादरखोपोलीसायकल शर्यतप्रकाश अोळेकरकिरण बंडगरधीरेन बोन्त्रा\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली\nकृणाल पंड्यासह ८ खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह\nबॅडमिंटनपटू नंदू नाटेक�� यांचं निधन\nआयपीएलचे उरलेले सामने यूएईमध्ये, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर\nक्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/XMOYpb.html", "date_download": "2021-08-02T00:55:12Z", "digest": "sha1:3TTKSH5VNF2DLUI5MS6G2SBZGNYJN2E5", "length": 8070, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कसं कसं घडलं उरणचे प्रकाशन संपन्न", "raw_content": "\nHome कसं कसं घडलं उरणचे प्रकाशन संपन्न\nकसं कसं घडलं उरणचे प्रकाशन संपन्न\n\" कसं कसं घडलं उरण \nकोकणातील सुप्रसिध्द साहित्यिक रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या \" कसं कसं घडलं उरण \" या पुस्तकाचं प्रकाशन समर्थ दास मेघशाम भगत यांच्या शुभहस्ते झाले. प्रा.एल बीचे हे 33 सा वे पुस्तक आहे. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त\nकरताना रायगडभूषण प्रा.एल.बी.म्हणाले की \"उरण तालुका हा मागील 25/30 वर्षात प्रचंड वेगाने बदललेला आहे.जुन्या पिढीलाही हा बदल आश्चर्यजनक वाटत आहे आणि आजच्या नव्या पिढीला भूतकाळ न अनुभवल्यामुळे तो चकचकीत केवळ आनंद घेत आहे. त्याला आणि येणा-या पिढ्यांना मागचही वैभवशाली उरण आजच्या बदलात दाखवायचे आहे\".\nकोरोनाच्या दिवसात कौटुंबिक वातावरणात देखणा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी गंधार पाटील,धर्मेन्द्र कडू,विनय तांडेल,संगीता भगत,श्रेया तांडेल इत्यादींनी लेखकाला सदिच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन भैरवी पाटील यांनी केले आणि कविलेखक गुंजार पाटील यांनी आभार मानले.\nउरणमध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा.\nबौध्दजन पंचायत समिती उरण शाखा नं ८४३ उरण बौध्द वाडी येथे ६४ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.यावेळी नगरसेवक रवी भोईर,नगरसेवक कौशिक शहा, उद्योगपती जितेंद्र पडते,उद्योजक राजेंद्र पडते, निलेश पाटील भा ज प उरण शहर अध्यक्ष,समाजसेवक हितेश शहा,बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष-प्रकाश कांबळे,चिटणीस विजय पवार,सहचिटणीस रोशन गाढे, विनोद कांबळे, मारुती तांबे, बौध्दचारी महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे,हर्षद कांबळे, आखिलेश जाधव, धनाजी ठाकुर, विजय भिंगावडे आदि समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.दरवर्षी प्रमाण�� याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात यावेळी साजरा करण्यात आला.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.soulmarathi.com/birthday_wishes_in_marathi/", "date_download": "2021-08-01T22:34:08Z", "digest": "sha1:Q57NTTZ2FJZIOKFR7E7KAIKD5ECITLSU", "length": 36183, "nlines": 324, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Birthday Wishes In Advance In Marathi Birthday Wishes In Marathi Images", "raw_content": "\n🎊 आपल्या जवळच्या मित्राचा , बहिणीचा, आईचा , वडिलांचा वाढदिवस असेल तर आपण आमच्या Marathi Birthday Wishes या Page मधील Marathi Birthday Status चा उपयोग करून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता.या आमच्या Page मध्ये आम्ही नेहमी नवनवीन Marathi Birthday Status टाकण्याचा प्रयत्न करत असतो या Page मध्ये तुम्हाला Birthday Hd Wallpaper तसेच Marathi Birthday Wishes Status भेटतील. 🎂\n🎁 प्रत्त्येक स्टेटस च्या खाली दिलेल्या बटण चा वापर करून तुम्ही Birthday Hd Wallpaper डाउनलोड करू शकता, तसेच हे स्टेटस तुमच्या मित्राला किंवा प्रिय व्यक्तीला व्हाट्सअँप वरही पाठवू शकता .तसेच हे Page Refresh केल्या मुळे तुम्हला आणखी नवीन Marathi Birthday Status दिसतील .Happy Birthday Status Marathi, Happy Birthday Wishes In Marathi, Wishing Happy Birthday In Marathi, Birthday Wishes Marathi,वाढ��िवसाच्या शुभेच्छा मराठीतून. 🎉\n🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳\nआज स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, युवा राजकारणी, आणी आर्थीक धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग असलेले आमचे भाऊ, .... यांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #02 August\nआमचे मार्गदर्शन आणि इतिहास पुस्तक प्रेमी मा ... भाऊ ह्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ... . #02 August\nसोमवार स्पेशल, मनाला प्रसन्न करणारी शिव Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\nदादा तू, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुझ्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Dada \nदादा तुम्ही, फुले_शाहू_आंबेडकर यांचा वैचारिक वारसा कृतिप्रवण करीत आमच्या साठी आदर्श निर्माण केला. आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . #02 August\nआपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ... . #02 August\nआमचे बंधू, कनखर हिंदुत्ववादी नेतृत्व, गावचा बुलंद आवाज श्री. ..... आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #02 August\nआमचे बंधू तसेच परम मित्र, पर्यावरणप्रेमी तसेच गावात क्रांती निर्माण करणारे, तालुका चे समन्वयक श्री. ..... आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #02 August\nगावचा बुलंद आवाज, आमचे बंधू पैलवान श्री. ..... आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख मनःपूर्वक शुभेच्छा...\nआज स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, युवा राजकारणी, आणी आर्थीक धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग असलेले आमचे मित्र, .... जी यांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #02 August\nआमचे मार्गदर्शन आणि इतिहास पुस्तक प्रेमी मा ... भाऊ ह्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ... . #02 August\nसोमवार स्पेशल, मनाला प्रसन्न करणारी भगवान शंकर Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\nदादा तुम्ही, फुले_शाहू_आंबेडकर यांचा वैचारिक वारसा कृतिप्रवण करीत आमच्या साठी आदर्श निर्माण केला. आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . #02 August\nपैलवान आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . #02 August\nआमचे जिवलग मित्र, कनखर हिंदुत्ववादी नेतृत्व, गावचा बुलंद आवाज श्री. ..... आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #02 August\nआमचे परम मित्र, पर्यावरणप्���ेमी तसेच गावात क्रांती निर्माण करणारे, तालुका चे समन्वयक श्री. ..... आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #02 August\nगावचा बुलंद आवाज पैलवान श्री. ..... आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख मनःपूर्वक शुभेच्छा...\nकाही लोकच माझ्या आयुष्यामध्ये असणे खूप महत्वाचे असते. त्यातलाच तू एक मित्रा तुला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा . #02 August\nताई तू, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुमच्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Sister \nकॉलेज मध्ये मिळालेली सर्वात पहिली बहिणीसारखी मैत्रीण. चुकल तर ओरडणारी. भुताची राणी, अन् माझं भुतं. अश्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.... . #02 August\nसोमवार स्पेशल, मनाला प्रसन्न करणारी भगवान शंकर Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\n#लेट_पण_थेट प्रगटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो_हीच माँ जिजाऊ चरणी प्रार्थना #अर्धाकोप #वाढदिवस . #02 August\nवाढदिवस एका बहिणीचा , वाढदिवस एका मैत्रिणीचा, वाढदिवस एका झंझावाताचा, वाढदिवस ऐका आधाराचा वाढदिवस एका परखड-निर्भिड रणरागिणीचा, ताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . #02 August\nआपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ... . #02 August\nताई तू, आपल्या आई नंतर माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभी राहिलीस तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा . #02 August\n🎂Cake वरील मेणबत्ती प्रमाणे नेहमी तुझे स्वप्ने उजळत राहो. येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ 🙂 🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🥳🎂🎊 🎊Happy Birthday Sister🥳 #birthday wishes for sister in marathi . #02 August\n🙂तुझ्या सारखी प्रेमळ बहीण मिळण्यास नशीब लागते.😘 येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ🙂 असेच यशाचे नवनवीन शिखरे पादक्रांत करत रहा 🤞🏻 ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nबाबा तुम्ही, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुमच्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Baba \nबाबा आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ... . #02 August\nसोमवार स्पेशल, सकाळी मन प्रफुल्लित करनारी शिव Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\nकित��ही मोठी अडचण असली तरी 'मी आहे' असे म्हणत खांद्यावर हात ठेवणारे माझे 'बाबा', तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा #Happy Birthday Papa . #02 August\nबाबा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभा राहिलास तुमच्या या जन्मदिनी तुम्हला लाख लाख शुभेच्छा . #02 August\nजिनं लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. आई, तुझ्याशिवाय सगळं अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Aai \nआईसाहेब आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो . #02 August\nसोमवार स्पेशल, मनाला प्रसन्न करणारी Mahadev Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\n🥰Birthday म्हणजे आपल्या आयुष्यातील एकमात्र तो दिवस असतो, 😘 ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती. 🙂 त्यांनंतर आयुष्यात पुन्हा असा एकही दिवस येत नाही की मुलाच्या रडण्यावर आई हसेल.😌❤️ 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #02 August\n😇धगधगत्या रक्ताच... अमृततुल्य दुधात रुपांतर करणारी शक्ती म्हणजे आई...🥰 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #02 August\nआई ने दिलेली मोकळीक 😀 आणि तिनेच दिलेली चपराक 🤪😍🥰 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #02 August\n😍तिच्याशिवाय घरात साधी वस्तू मिळत नाही, 😀 जन्मभराचा पसारा माझा आवरते माझी आई.. 🥰😘 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #02 August\n😎जिभेची ताकद 💪तिला दाखवू नका... जिने तुम्हालाचं बोलायला शिकवलं..😇 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #02 August\nआज ना उद्या एखादी तरी पटेल, या आशेवर जीवन जगणारे आमचे आशावादी मित्र आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #02 August\nपाणी वाया जाते म्हणून तीन तीन दिवस अंघोळ न करणारे, निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #02 August\nसोमवार स्पेशल, सकाळी सकाळी मनाला भावनारी भगवान शंकर Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\nस्पीड मध्ये गाडी चालावून, रस्त्या वरच्या कुत्रांमध्ये दहशद करणारे आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #02 August\nमहाराष्ट्र च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची तीन वेळेची आंघोळ. आमचे मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #02 August\nआई ने घरातल्या घेतलेल्या प्रत्येक नवीन भांड्यावर आपले नाव कोरणारे आमचे लाडके दिग्ज मित्र भाऊ श्री ..... याना वाढदिवसा���्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा . #02 August\n१२वी मध्ये असताना तिने दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता आपल्या प्रेमाचा ❤ शोध अखंड चालू च ठेवणारे… आमचे लाडके दिग्ज मित्र भाऊ श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday #Love You . #02 August\nआपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली छापरी image तयार केलेले स्वताःला मावा खाऊन फिट ठेवणारे‍ आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा # Happy birthday Friend . #02 August\nसाक्षात कोहिनुर हिराच नेहमी वेळेच्या पहिले हजर असणारे आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Funny # Birthday #Wishes . #02 August\n#लेट_पण_थेट प्रगटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो_हीच माँ जिजाऊ चरणी प्रार्थना #अर्धाकोप #वाढदिवस . #02 August\nबायको तू, \"आई\" नंतर माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभी राहिलीस तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा . #02 August\nसोमवार स्पेशल, सकाळी सकाळी मनाला भावनारी शिव Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\n🙌👨‍👦🎂 कधी रागावणाऱ्या , कधी रुसणाऱ्या , कधी ओरडणाऱ्या , कधी उगाचच रडणाऱ्या , कधी कधी तर मलाच रडवणाऱ्या, प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. Happy BirthDay Bayko 🎉👨‍👦🕯️ . #02 August\n🍰🕯️☺ शांत , संयमी , 👨‍👦 बायकोस वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्या Happy BirthDay Bayko🥧 🕯☺️🍰🎉 . #02 August\n🎂🎊\"नवे वर्ष, नवे स्वप्न, काही आंबट गोड आठवणी, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा\n🎉🕯️🥧 ऐका वर्षात 365 दिवस.. ऐका महिन्याचत 30 दिवस .. ऐका वर्षात ५२ आठवडे.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस \n☝️🎉💃🕯️🥧 तुमची सोनेरी स्वप्न, तुमची अथांग समुद्रा सारखे ध्येय सगळे ऐका दिवशी खरे होतील 🎉🍰🥧 . #02 August\n🎂💃🎊 नवे स्वप्न नवी पाहट , आयुष्यातील क्षितिजांना फुटावी पुन्हा सोनेरी वाट . गोंडस हास्य तुमच्या चेहऱ्यावर सदा फुलत राहो . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nआपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ... . #02 August\nसोमवार स्पेशल, सकाळी सकाळी मनाला भावनारी Mahadev Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\n🙂 आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्या मधील दुःख विसरायला लावले. 😘 माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳 Happy birthday my Daughter.🥳🎂🎊 . #02 August\nतुझ्या हसण्याने मला दुख विसरायला लावलं, तुझ्या येण्याने जगायला शिकवलं आणि तुझ्या बोलण्याने जीवन फुलांसारख बहरल.😘 Wish you many many happy returns of the day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳🎂🎊 . #02 August\nसोमवार स्पेशल, सकाळी सकाळी मनाला भावनारी शंकर Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\nमाझ्या जगण्याचा आधार माझी दुनिया, 🙂 माझं सुख, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश, माझी परी, 😘 तुला बाबा कडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🥳🎂 . #02 August\n🙂बाबांकडून माझ्या परीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.😘 Happy birthday🥳🎂🎊 . #02 August\nआजचा दिवस माझ्या साठी खूप खास आहे 🙂 कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.🥳😘 बेटा, तुम जियो हजारो साल. Enjoy your day.🥳 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳🎂🎊 . #02 August\nमहात्मा_गांधी_यांचे_मराठी_सुविचार वाचण्या साठी इथे क्लिक करा\nकल्पना_चावला_यांचे_मराठी_सुविचार वाचण्या साठी इथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mr.joborn-machinery.com/stone-profiling-machine/", "date_download": "2021-08-01T22:49:45Z", "digest": "sha1:45LKTV6EEKOJBSGZMWROPC6BWY7GC265", "length": 5550, "nlines": 157, "source_domain": "mr.joborn-machinery.com", "title": "स्टोन प्रोफाइलिंग मशीन उत्पादक आणि पुरवठादार - चीन स्टोन प्रोफाइलिंग मशीन फॅक्टरी", "raw_content": "\nहे मशीन आपोआप फायबर ऑप्टिक प्रोबद्वारे कर्व्ह (सरळ) लाइनचे मॉडेल ट्रॅक करते, वक्र (सरळ) रेखा आणि हस्तकला उत्पादनांनी दगड तोडण्यासाठी डायमंड सर्क्युलर आरेद्वारे स्वयंचलितपणे प्रोफाइल करते, डावी-उजवीकडील आहार नियंत्रित करण्यासाठी इनव्हर्टर वापरते, त्यानुसार वेग समायोजित करते दगड सोबती ...\nआपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित व्यावसायिक तांत्रिक अभियंता\nआपल्या वास्तविक गरजांनुसार, सर्वात वाजवी एकूण डिझाइन आणि नियोजन प्रक्रिया निवडा\nफुझियान जॉबॉर्न मशीनरी कं, लि.\nहेलियन पायनियर पार्क, शुटॉ टाउन, नानान सिटी, फुझियान प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/21-percent-growth-in-online-gaming-business-how-you-can-start-your-startup-in-online-gaming-segment-know-details-mhkb-567949.html", "date_download": "2021-08-01T22:31:46Z", "digest": "sha1:K37QH272UMOSNQHKJ77N27GFAWQGFGG2", "length": 7962, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऑनलाईन गेमिंग व्यवसायात 21% वाढ, जाणून घ्या कसं सुरू करू शकता स्टार्टअप– News18 Lokmat", "raw_content": "\nऑनलाईन गेमिंग व्यवसायात 21% वाढ, जाणून घ्या कसं सुरू करू शकता स्टार्टअप\nभारतात ऑनलाईन गेमिंग सेगमेंटमध्ये येणाऱ्या वर्षात 2021 ते 2025 दरम्यान 21 टक्क्यांची ग्रोथ होईल, जो जवळपास 29 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. तुम्ही स्टार्टअपद्वारे ऑनलाईन गेमिंग व्यवसायात एन्ट्री करू शकता.\nभारतात ऑनलाईन गेमिंग सेगमेंटमध्ये येणाऱ्या वर्षात 2021 ते 2025 दरम्यान 21 टक्क्यांची ग्रोथ होईल, जो जवळपास 29 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. तुम्ही स्टार्टअपद्वारे ऑनलाईन गेमिंग व्यवसायात एन्ट्री करू शकता.\nनवी दिल्ली, 20 जून : वर्क फ्रॉमहोम आणि ऑनलाईन शाळांमुळे अधिकतर लोक घरातच आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायात मोठी वाढ होत आहे. लोक ऑनलाईन काम करतात, तर मुलं ऑनलाईन शिकत आहेत. याचदरम्यान ऑनलाईन गेमचा बाजारही वेगात वाढतो आहे. केपीएमजीच्या एका रिपोर्टनुसार, भारतात ऑनलाईन गेमिंग सेगमेंटमध्ये येणाऱ्या वर्षात 2021 ते 2025 दरम्यान 21 टक्क्यांची ग्रोथ होईल, जो जवळपास 29 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. तुम्ही स्टार्टअपद्वारे ऑनलाईन गेमिंग व्यवसायात एन्ट्री करू शकता. 2011 मध्ये इतक्या हजार कोटींचा व्यवसाय - केपीएमजीच्या रिपोर्टनुसार 2011 मध्ये भारतात 13 हजार 600 कोटी रुपयांच्या ऑनलाईन बिजनेसची उलाढाल होती. या व्यवसायात ऑनलाईन कॅज्युएल गेमिंग सेगमेंट सर्वात महत्त्वपूर्ण आहे, ज्याचा महसूल 44 टक्क्यांसह 6 हजार कोटी रुपये आहे. 42 कोटी गेम खेळणाऱ्यांसह ऑनलाईन कॅज्युएल गेमिंग सेगमेंटमध्ये गेल्या 10 वर्षांत एकूण गेमर्सचा 97 टक्के सहभाग होता. 2025 पर्यंत ही टक्केवारी अशीच राहणार असल्याचा अंदाज आहे. रिपोर्टनुसार, आधी गेमर्स स्मार्टफोनद्वारे गेम खेळायचे, परंतु आता अधिक चांगल्या एक्सपीरियन्ससाठी गेमर्स डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोठ्या स्क्रीनवाल्या टीव्हीकडे वळले आहेत. यात गेमर्सला अधिक चांगले ग्राफिक्स, मोठी स्क्रीन, चांगली साउंड क्वालिटी आणि ईझी कंट्रोल मिळतो.\n स्मार्टफोनमध्ये हे 8 Apps असल्यास लगेच करा डिलीट,Googleनेही उचललं हे पाउल)\nकम्प्युटरची वाढती मागणी - पॉप्युलर कम्प्युटर मेकर कंपनी HP ने 25 शहरांत 15 ते 40 वर्ष वयोगटातील 1500 लोकांबाबत सर्व्हे केला. ज्यात अनेक लोक गेम केवळ लॉकडाउनमध्येच खेळत नव्हते, तर मागील कित्येक वर्षांपासून ते गेम खेळत होते. ऑनलाईन गेमच्या वाढल्या ट्रेंडमुळे कम्प्���ुटरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुम्हीही ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या बिजनेसचा फायदा घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला यासाठी स्मार्टफोन आणि कम्प्युटरच्या व्यवसायात उतरावं लागेल. ऑनलाईन गेम या दोन्ही डिव्हाईसशिवाय खेळले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे या ऑनलाईन व्यवसायाचा फायदा घेतला जाऊ शकतो.\nऑनलाईन गेमिंग व्यवसायात 21% वाढ, जाणून घ्या कसं सुरू करू शकता स्टार्टअप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/patient-dies-whose-eyes-nibbled-by-rat-in-rajawadi-hospital-mumbai/articleshow/83797433.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-08-01T22:22:58Z", "digest": "sha1:KTZXOZ63R32R7MLHSRKRDN3HXY76HRBL", "length": 12389, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउंदराने कुरतडलेल्या 'त्या' रुग्णाचा मृत्यू\nराजावाडी रुग्णालयात डोळ्यांखालील भाग उंदराने कुरतडलेल्या श्रीनिवास यल्लपा या रुग्णाचा बुधवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nराजावाडी रुग्णालयात डोळ्यांखालील भाग उंदराने कुरतडलेल्या श्रीनिवास यल्लपा या रुग्णाचा बुधवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. श्रीनिवास यांचे डोळे उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.\nमहापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तीन दिवसांपूर्वी श्रीनिवास यल्लपा या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीनिवास यांच्या डोळ्यांखालचा भाग उंदराने कुरतडल्यामुळे तिथून रक्त येत होते. या प्रकाराची माहिती रुग्णालय प्रशासनाला रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिली होती. यासंदर्भात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्णालयात आणल्यापासून श्रीनिवास यांची प्रकृती स्थिर नव्हती. त्यांना गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या होत्या. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. नातेवाइकांना याची पूर्वकल्पना देण्यात आली होती, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.\n'त्या' प्रकारास भंगार कारणीभूत\nमुंबई : राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्णाचा डोळ्यांखालील भाग उंदराने कुरतडल्याच्या घटनेचे पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले. रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंत्राटदाराने अतिदक्षता विभागासमोर भंगार ठेवले. त्यामुळे उंदरांचा वावर वाढल्याने हा प्रकार झाल्याचे सांगितले जाते. त्यावर प्रशासनाने त्याकडे लक्ष का दिले नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला. यापार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या पुढील बैठकीत त्याचे स्पष्टीकरण करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमुंबईकरांवरील मालमत्ता करवाढ टळली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nजालना मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांची आक्रमक भूमिका\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nअर्थवृत्त 'जीडीपी' वाढणार ; मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी दिली ही कारणे\nअर्थवृत्त क्रिप्टो करन्सीमध्ये तेजी कायम; बिटकॉइनने ओलांडला ४१ हजार डॉलरचा टप्पा\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nमुंबई राज्यात करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला; 'हे' आकडे चिंता वाढवणारे\nकोल्हापूर मुख्यमंत्री सोमवारी सांगलीत दाखल होणार; पूरबाधित गावांची करणार पाहणी\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\n ५० इंच स्मार्ट ���ीव्हींवर मिळत आहे तब्बल ४७ हजारापर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/24/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-08-02T00:02:58Z", "digest": "sha1:PYO6GPHUDNZFKJKGXNJ36IHAFH6BXSC5", "length": 7571, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारत बायोटेक आणतेय नाकातून घ्यायची करोना लस - Majha Paper", "raw_content": "\nभारत बायोटेक आणतेय नाकातून घ्यायची करोना लस\nकोरोना, देश, मुख्य / By शामला देशपांडे / करोना, नेसल लस, भारत बायोटेक / September 24, 2020 September 24, 2020\nफोटो साभार न्यूज बाईट्स\nकोविड १९ प्रतिबंधासाठी जगभरात अनेक देशात लस बनविण्यासाठी संशोधन सुरु असतानाच हैद्राबाद येथील भारत बायोटेक कंपनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांच्या सहकार्याने नाकातून घेता येणारी कोविड १९ लस बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यंत कोविड साठी ज्या लसी तयार होत आहेत त्या सर्व इंजेक्शन स्वरुपात आहेत. मात्र ही लस नाकातून देता येणार आहे. नोवल चीम्प एडेनाव्हायरस सिंगल डोस इंट्रानेझल साठी भारत बायोटेक आणि वॉशिंग्टन विद्यापिठ यांच्यात बुधवारी सहकार्य करार झाल्याची घोषणा केली गेली आहे.\nभारत बायोकडे अमेरिका, जपान आणि युरोप सोडून अन्य सर्व जागतिक बाजारात लस वितरित करण्याचे अधिकार आहेत. या लसीच्या परीक्षणाचा पाहिला टप्पा वॉशिंग्टन विद्यापीठात पार पडणार असून परवानगी मिळाल्यावर भारतात या लसीच्या क्लिनिकल ट्रायल सुरु होणार आहेत. हैद्राबादच्या जीनोम व्हॅलीतील जीएमपी कारखान्यात लस उत्पादन केले जाणार आहे. या लसीचे उंदरावर केले गेलेले प्रयोग अत्यंत यशस्वी ठरले आहेत त्यासंदर्भात वैज्ञानिक जर्नल सेल आणि नेचर मध्ये लेख आले आहेत.\nभारत बायोचे अध्यक्ष कृष्णा एल्ला या संदर्भात बोलताना म्हणाले, कंपनी १ अब्ज डोस तयार करू शकणार आहे. ही लस देताना सुई किंवा सिरींजची आवश्यकता नाही. नाकातून डोस दिल्यामुळे केवळ करोनाच नाही तर अन्य प्रकारच्या जंतू साठी सुद्धा प्रतिकार क्षमता वाढू शकणार आहे.\nवॉशिंग्टन विद्यापीठातील मेडिसिन स्कूलचे डॉक्टर डेव्हिड यांनीही नाकातून लस देण्याचे अनेक फायदे असल्याचे म्हटले आहे. ते सांगतात, नाकातून दिलेली लस सहज देता येते आणि व्यापकप्रमाणात नाकात पसरते त्यामुळे नाक आणि घश्यातून आत जाऊन उपद्रवी ठरणाऱ्या अन्य जंतूपासून सुद्धा संरक्षण मिळविणे शक्य होणार आहे. इंजेक्शनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लसीमुळे हा फायदा मिळू शकत नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.somaiya.com/mr/industries/personal-care-and-cosmetics/additives", "date_download": "2021-08-01T23:26:36Z", "digest": "sha1:F2WHFJETYNG77X5X5NBP2O2SX5TF2XTY", "length": 16237, "nlines": 340, "source_domain": "www.somaiya.com", "title": "Additives | Godavari", "raw_content": "\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ►\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ◀\nफूड अँड बेव्हरेज ►\nफूड अँड बेव्हरेज ◀\nतेल, गॅस अँड मायनिंग ►\nतेल, गॅस अँड मायनिंग ◀\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ►\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ◀\nरंग आणि कोटिंग ►\nरंग आणि कोटिंग ◀\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ►\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ◀\nप्लास्टिक, पेपर व राळ ►\nप्लास्टिक, पेपर व राळ ◀\nकापड आणि लेदर ►\nकापड आणि लेदर ◀\n१,३ ब्यूटायलेन ग्लायकॉल (इकोसर्ट)\nसुगंधी द्रव्य साहित्य बेस\nकेमिकल्स इन पाईपलाईन ►\nकेमिकल्स इन पाईपलाईन ◀\nअल्फा सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ►\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ◀\nउच्च शिक्षण शिष्यवृत्ती (एक बाल मदत)\nइंडस्ट्रीजपर्सनल केअर अँड कॉस्मेटिकस\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने /\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने\nअल्फा सेल्युलोज अँड डेरीवेटीव्हस\nपर्सनल केअर उत्पादनांमध्ये शुद्धता, गुणवत्ता, आदि गोष्टी महत्त्वाच्या असतात.\nअधिक वाचा चौकशी करा\nलिपस्टिक, मस्करा, मोईशचारिंग क्रीममध्ये याचा वापर होतो. उच्च द्रवणांक बिंदू असल्याने लिप्सस्टिकची मजबूतपणा आणि वय वाढवते.हे रसायन यामध्ये मोडते : फूड अँड बेव्हरेज, पेन्ट्स अँड कोटिंग्स, पॅकेजिंग अँड प्रिंटिंग इंक्स, प्लास्टिक, पेपर अँड रेझिन्स , फार्मास्युटिकल, टेक्सटाईल्स अँड लेदर, ऍडहेसिव्ह अँड ल्युब्रिकंट्स\nअधिक वाचा चौकशी करा\nसौंदर्य प्रसाधने व वैयक्तिक निगा उत्पादने घट होण्यासाठी वापर केला जातो.\nचेहर्याचा, सौंदर्यप्रसाधने मध्ये बंधक म्हणून वापर करण्यात येते.\nअधिक वाचा चौकशी करा\nरेक्टीफाईड स्पिरीटचा वापर प्रामुख्याने अँटिफोमिन्ग एजंट म्हणून कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये होतो. हा पदार्थ फोम तयार होणं थांबवतो.\nअधिक वाचा चौकशी करा\n१,३ ब्यूटालेन ग्लायकोल (इकोसर्ट)\n१,३ ब्यूटालेन ग्लायकोलचा वापर कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीमध्ये (त्वचेतील ओलावा शोषून घेणं राखणारा) ह्यूमकंटेन्ट, (त्वचेला सॉफ्ट करण्यासाठी वापरण्यात येणारा) इमोलीएंट , रोग प्रतिकारक गुणधर्म असलेली उत्पादने तयार करण्यासाठी होतो.\nअधिक वाचा चौकशी करा\nपर्सनल केअर अँड कॉस्मेटिक्स page desc\nसौंदर्यप्रसाधने, शॅम्पू, साबण, आदी उत्पादने पर्सनल केअर इंडस्ट्री तयार करते. एखाद्या सुपरमार्केटचे हेल्थ आणि ब्युटी सेक्शन तुम्हाला आमच्या उत्पादनांची कल्पना देईल. या विभागांतून विकत घेतली जाणारी उत्पादने रंग, वास आणि चव यांच्या आधारे घेतली जातात. पर्सनल केअर उत्पादनांमध्ये आमची अनेक उत्पादने रंग, वास, चव येण्यासाठी विविध ठिकाणी वापरली जातात.\nपर्सनल केअर इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे १, ३ - ब्युटालीन ग्लायकोलचे उत्पादन आम्ही बायो-बेसड अक्षय स्त्रोतांपासून करतो. त्यामुळे आमची उत्पादने जगाला निसर्गाशी जोडणारी असतात. आमची उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात. ज्यांना इकोसर्ट ग्रीनलाईफ कडून मान्यता मिळाली आहे. आणि इकोसर्ट नॅचरल अँड ओर्गानिक कॉस्मेटिक्स स्टॅंडर्ड प्राप्त आहे.\nआमचे मॉडीफाईड सेल्युलोज पॉलीमर हे बाथ प्रोडक्ट, हेअर प्रोडक्ट, फेशिअल मेकअप, स्कीन केअर प्रोडक्ट, शेविंग प्रोडक्ट आदी कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर उत्पादनांमध्ये वापरले जातात.\nआम्ही जाणतो की ही संवेदनशील इंडस्ट्री आहे जिथे आमची उत्पादने प्रभावी, स्थिर आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे . आम्ही आमच्या उत्पादनांसाठी गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, प्रभावी रसायने पुरवतो.\nप्लॅस्टिक , कागद आणि लुब्रिकंटस्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/nair-hospital", "date_download": "2021-08-01T23:28:09Z", "digest": "sha1:2JKUWKCKG7AHZ4FT4VDU64PW723ZNRLD", "length": 17622, "nlines": 271, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n1 हजाराहून अधिक कोविड बाधित महिलांची प्रसूती, मुंबईच्या नायर रुग्णालयाचा आगळावेगळा विक्रम\nकोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती करणारं नायर रुग्णालय हे देशातील पहिलं रुग्णालय ठरलं आहे. (Mumbai Nair Hospital Covid Infected delivered babies) ...\nमहापालिकेच्या नायर कोविड रुग्णालयात त्रिशतक, 300 व्या कोरोनाबाधित मातेची सुखरुप प्रसूती\nताज्या बातम्या1 year ago\nमहानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोनाबाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने 300 चा टप्पा काल (13 जून) रात्री पार केला (300 Corona Women delivery in Nair Hospital) आहे. ...\nPHOTO : मुंबई पालिका आयुक्त पीपीई किट घालून नायर रुग्णालयात, रुग्णांची विचारपूस\nताज्या बातम्या1 year ago\nमुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पदभार स्विकारताच नायर रुग्णालयाची पाहणी (BMC Commissioner Iqbal singh Chahal Nair hospital ) केली. ...\nमुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत\nताज्या बातम्या1 year ago\nमहापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी नर्स म्हणून काम केलं आहे. मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी त्यांनी संवाद साधला. (Mumbai Mayor Kishori Pednekar Dressed as Nurse in ...\n‘नायर’हून रुग्णवाहिकेने ठाणे, ट्रकने राजनोली नाका गाठला, ‘कोरोना’ग्रस्ताचा मुंबई-भिवंडी धोकादायक प्रवास\nताज्या बातम्या1 year ago\nभिवंडीतील कोविड-19 रुग्णालयाबाहेर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...\nमुंबईत भरधाव डंपरने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू\nताज्या बातम्या1 year ago\nएका भरधाव डंपरने रस्त्यावरील तीन पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली (Mumbai lower parel Accident) आहे. ...\nहात कापावा लागलेल्या दोन महिन्यांच्या बाळाला दहा लाखांची नुकसानभरपाई\nताज्या बातम्या2 years ago\nईसीजी मशिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गादीने पेट घेतला. यामध्ये प्रिन्सचा हात, कान, डोकं आणि छातीचा भाग जळाला. हाताला गँगरिन झाल्यामुळे बाळाचा हात कापण्याची वेळ आली. ...\nनायर रुग्णालय MRI मशिन मृत्यू : राजेश मारुच्या कुटुंबाला दहा लाखांची भरपाई\nताज्या बातम्या2 years ago\nनायर रुग्णालयातील एमआरआय मशिनमध्ये अडकून गेल्या वर्षी मृत्युमुखी पडलेल्या 32 वर्षीय राजेश मारुच्या कुटुंबाला दहा लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने बीएमसीला दिले आहेत ...\nनायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं\nनायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांच्या नवजात बाळाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. चोरी झाल्याच्या अवघ्या सहा तासांत आग्रीपाडा पोलिसांनी या बाळाचा शोध लावला ...\nPayal Tadvi suicide case : तीन आरोपी डॉक्टरांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी, आतापर्यंत काय काय झालं\nमुंबई : रॅगिंगमुळे आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी नायर रुग्णालयातील तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल ...\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\n पंड्या बंधूंचा मुंबईत 30 कोटींचा अलिशान फ्लॅट\nSpecial Report | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nSpecial Report | देशातल्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचे संकेत, सतर्क राहा\nSpecial Report | अशी झापड देऊ की पुन्हा उठणारच नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nIndian Hockey Team | हॉकीमध्ये भारताचा मोठा विजय, 41 वर्षानंतर भारताचा सेमी फायनलमध्ये प्रवेश\n36 जिल्हे 72 बातम्या | दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nAnna Bhau Sathe | दीड दिवसात शाळा का सोडली जाणून घ्या अण्णा भाऊ साठे यांच्या आयुष्यातील खास गोष्टी\n पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक\nPHOTO : भारतीय महिला बॅडमिंटनपटूंची कमाल, सलग तिसऱ्यांदा मिळवलं ऑलिम्पिक पदक\nPHOTO: वरळीतील BDD चाळींचा चेहरामोहरा बदलणार, असा असणार आलिशान फ्लॅट\nफोटो गॅलरी11 hours ago\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन भूमी, महाडमधील स्मारकाची केली एकनाथ शिंदेंनी स्वच्छता\nफोटो गॅलरी11 hours ago\nAmruta Khanvilkar : अमृता खानविलकरचा किलर अंदाज, पाहा हटके फोटो\nफोटो गॅलरी14 hours ago\nPhoto : स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करीना कपूरचा फिटनेस मंत्रा, नियमित योगा करण्यावर देते भर\nफोटो गॅलरी15 hours ago\nPhoto : ‘बेल बॉटम’ रिलीज होण्यापूर्वी लारा दत्ताकडे पार्टी, अक्षय कुमार आणि हुमा कुरेशीची हजेरी\nफोटो गॅलरी16 hours ago\nPHOTOS : ऑस्ट्रेलियाच्या महिला जलतरणपटूची कमाल, एकाच ऑलिम्पकमध्ये सात पदकं खिशात\nZareen Khan : जरीन खानचा दिलकश अंदाज, सोशल मीडियावर चाहते घायाळ\nफोटो गॅलरी17 hours ago\nTara Sutaria : तारा सुतारियाचा बोल्�� लूक, सोशल मीडियावर चाहते घायाळ\nफोटो गॅलरी21 hours ago\nPHOTO | Mars Water Discovery : मंगळावर पाण्याची अपेक्षा ठरली फोल, ग्रहावर तलाव नाहीत\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/cinema-photos/jaya-bhaduri-to-jaya-bachchan-highlights-of-jaya-bachchans-life-434230.html", "date_download": "2021-08-01T22:15:34Z", "digest": "sha1:NQRRFRBJUGRAVZXILN5DHXC6DWRGTJGN", "length": 17762, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : ‘जया भादुरी ते जया बच्चन’; फिल्मी दुनियेतील गुड्डीच्या आयुष्यातील खासमखास गोष्टी\nलग्नानंतर जया बच्चन बनलेल्या अभिनेत्री जया भादुरी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. सत्यजित रे आणि हृषिकेश मुखर्जी यासारख्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्यातील अभिनयाची प्रतिभा ओळखली होती. (‘Jaya Bhaduri to Jaya Bachchan’; Highlights of Jaya Bachchan's Life)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलग्नानंतर जया बच्चन (Jaya Bachchan) बनलेल्या अभिनेत्री जया भादुरी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. सत्यजित रे आणि हृषिकेश मुखर्जी यासारख्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्यातील अभिनयाची प्रतिभा ओळखली होती.\nचित्रपटसृष्टीबरोबरच राजकारणातही नाव कमवणाऱ्या अशा मोजक्या कलाकारांपैकी जया बच्��न एक आहेत. चित्रपटांमध्ये सक्रिय असताना त्यांनी तीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि तीन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारांसह नऊ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.\nअमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत लग्न गाठ बांधून त्यांनी बच्चन कुटुंबात प्रवेश केला. मात्र, हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे हे लग्न पार पडले होते.\nजया बच्चन यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. 1963 मध्ये सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट ‘महानगर’मध्ये जया यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. येथूनच जया यांनी स्वप्न जगण्यास सुरुवात केली. 1971मध्ये ‘गुड्डी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर अभिनेत्रीने ‘मिली’, ‘चुपके चुपके’, ‘जंजीर’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.\n‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जया भादुरी आणि राजेश खन्ना एकत्र काम करत असलेल्या ‘बावर्ची’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ सतत जया यांना भेटायला जात असत आणि त्यामुळे दोघांचे प्रेम आणखी वाढत गेले.\nअमिताभ आणि जया यांचे लग्न अचानक झाले होते. ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते, जया देखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र, वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावे लागले.\nलंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जया देखील आहेत, हे जेव्हा हरिवंश राय बच्चन यांना समजले तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचे असेल तर, दोघांनाही आधी लग्न करावे लागेल. याच कारणास्तव, दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी एका साध्या घरगुती सोहळ्यात लग्न केले आणि त्याच दिवशी दोघे हनिमूनसाठी थेट लंडनला रवाना झाले होते.\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nराज्यावर विविध संकटांचा डोंगर, मात्र पणनमंत्र्यांचा गर्दी करत रस्त्यावरच वाढदिवस\nनवी मुंबई 2 days ago\nThursday Astro Tips | चिमुटभर हळदीने दूर होतील सर्व समस्या, गुरुवारी हे उपाय न���्की करा\nअध्यात्म 4 days ago\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून पायावर डोकं ठेवून नमस्कार\nउद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता, तो दिवस लवकरच उगवेल; संजय राऊतांचं ट्विट\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराकडून शुभेच्छा\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे4 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई4 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे4 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई4 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्��िती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/digital-ashadhi-kirtan-sohala-prakash-maharaj-bodhale-kirtan-127466188.html?_branch_match_id=703105391999757555&utm_campaign=127466188&utm_medium=sharing", "date_download": "2021-08-01T23:14:54Z", "digest": "sha1:EI6VT74LIOX2CHDPC6UUKSWLIFCJAAWA", "length": 3604, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "digital ashadhi kirtan sohala prakash maharaj bodhale kirtan | पाहा, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांचे कीर्तन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांचे कीर्तन\nकळंब तालुक्यातील डीकसळ येथील श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज गुरू घराण्याचे वंशज. बोधले महाराज अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, त्यांनी दोन वर्षांपूर्वी दिल्लीत हजारोवर भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला होता. देवाची आळंदी येथे अभूतपूर्व पारायण सोहळ्यानंतर त्यांचे देशभर कौतुक झाले होते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर जनजागृती करत असतानाच वारकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सरकारदरबारी मांडले आहेत. त्यांच्या गादी घराण्याला मानणारा मोठा समुदाय देशात असून,दरवर्षी त्यांच्या गावी सोहळा पार पडतो.वारकरी संप्रदायाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी गावात वारकरी शिक्षण संस्था सुरू केली आहे. या संस्थेत विद्यार्थी अध्यात्मासोबतच शालेय शिक्षण घेत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/eknath-khadse-reaches-enforcement-directorate-office-for-questioning-in-midc-land-deal-case-128125818.html", "date_download": "2021-08-02T00:45:12Z", "digest": "sha1:SDYQ5PHEGUQN4CXXBPCVIEYKDSOPTDAH", "length": 5014, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Eknath Khadse Reaches Enforcement Directorate Office For Questioning in MIDC Land Deal Case | चौकशीसाठी आपल्या मुलीसह ED कार्यालयात दाखल झाले एकनाथ खडसे, 2 लाखांची सरकारी जमीन 7 कोटी रुपयात विकल्याचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMIDC भूखंड प्रकरण:चौकशीसाठी आपल्या मुलीसह ED कार्यालयात दाखल झाले एकनाथ खडसे, 2 लाखांची सरकारी जमीन 7 कोटी रुपयात विकल्याचा आरोप\n2017 मध्ये दाखल झाला होता गुन्हा\nकाही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आपली मुलगी शारदा खडसे-चौधरी यांच्यासोबत अखेर चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी(ED) कार्यालयात हजर झाले आहे. पुण्यातील भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी होत आहे. यापूर्वी ईडीने खडसेंना 30 डिसेंबर 2020 ला चौकशीसाठी बोलावले होते, पण कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्यांनी 14 दिवसांचा वेळ मागितला होता.\nएकनाथ खडसेंवर हा आरोप आहे\nएकनाथ खडसे यांना ज्या प्रकरणात ईडीनो चौकशीसाठी बोलावले आहे, ते भोसरी MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन) च्या एका जमीन व्यवहाराशी संबंधित आहे. खडसे यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी भाजप सरकारमध्ये मंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करत, भोसरीतील 3 एकर जमीन 2 लाख रुपयात खरेदी करुन नंतर 7 कोटी रुपयात विकली. यानंतर हे पैसे त्यांनी आपल्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तींच्या फर्ममध्ये ट्रांसफर केले.\n2017 मध्ये दाखल झाला होता गुन्हा\nएकनाथ खडसे 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री होते. कंस्ट्रक्शन क्षेत्राशी संबंधित हेमंत गवांडे नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीनंतर 2017 मध्ये अँटी करप्शन ब्यूरोने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन खडसेंविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या विरोधातही गुन्हा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/governor-on-vidhansabha-adhyaksh/", "date_download": "2021-08-02T00:08:44Z", "digest": "sha1:NSZJOS6LKXMWWOLNPVVA2LHH75XNLKMC", "length": 4061, "nlines": 69, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "विधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल-सरकार आमनेसामने - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST विधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल-सरकार आमनेसामने\nविधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल-सरकार आमनेसामने\nमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदावरुन पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यपालांनी अर्थसंकल्पापूर्वी विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याची सूचना दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. मात्र महाविकास आघाडीत या पदावरून सध्या जोरदार कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. त्यात राज्यपा���ांनी सूचना केल्याने महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा सामना सुरु झाला आहे. दूसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी सर्वप्रथम 12 आमदारांची नियुक्ती करावी असा सल्ला राज्यपालांना दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार असा सामना दिसणार आहे.\nPrevious articleत्या क्लिपमधील आवाज माझा नाही – राजेश टोपे\nNext articleशाहीद आणि टीमची “पावरी हो रही है”…\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2014/08/22/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-08-01T23:59:35Z", "digest": "sha1:PRLUDLVWXSVDGRLX5TL3IE46BF2JTZS4", "length": 9919, "nlines": 147, "source_domain": "shecooksathome.com", "title": "नारळी भात – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nश्रावणातल्या सणांपैकी एक नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला कोळी समाजात महत्वाचं स्थान आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र उधाणलेला असतो, शिवाय हा माशांच्या पैदाशीचा काळ म्हणून या काळात कोळी समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पण नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात होते. थोडक्यात काय तर समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण. किनारपट्टीवर अर्थातच नारळ मोठ्या प्रमाणावर पिकतात आणि म्हणूनच तिथल्या खाद्यसंस्कृतीत नारळाचं महत्व अनन्यसाधारण आहेच. म्हणूनच आजच्या या पौर्णिमेला नारळी भात करण्याची प्रथा आहे. तेव्हा आजची रेसिपी आहे नारळी भात. माझी ही रेसिपी आहे झटपट होणारी, तेव्हा नक्की करून बघा आणि कळवा.\nसाहित्य: 1 वाटी बासमती तांदूळ, पाऊण वाटी खोवलेला नारळ, आवडीनुसार अर्धा ते पाऊण वाटी किसलेला गूळ (अर्धी वाटी घातलात तर भात अगदी बेताचा गोड होतो.), 1 टेबलस्पून साजुक तूप, 4 लवंगा, 4 वेलच्या, 1 दालचिनीचा छोटा तुकडा, पाव टीस्पून जायफळाची पूड, पाव टीस्पून मीठ, केशराच्या 7-8 काड्या, अर्धी वाटी काजू तुकडा\n1) प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवा.\n2) एका लहान कुकरमध्ये तूप गरम क��ा. तूप चांगलं गरम झालं की त्यात लवंगा, वेलच्या आणि दालचिनी घाला.\n3) आता त्यात निथळलेले तांदूळ घालून चांगलं परता.\n4) त्यात किसलेला गूळ, खोवलेलं खोबरं, मीठ, जायफळ पूड, काजू तुकडा, केशराच्या काड्या घाला. सगळं नीट मिसळून घ्या.\nकुकरमधे डायरेक्ट परतून झाकण लावा\n5) गूळ विरघळला की त्यात दीड वाटी पाणी घाला आणि कुकरचं झाकण शिटीसकट लावा. दोन शिट्यांमधे किंवा मंद गॅसवर दहा मिनिटांत भात शिजतो.\nया भातात काही जण पिवळा रंग घालतात. पण मला स्वतःला पदार्थांमधे रंग वापरायला आवडत नाही म्हणून मी घालत नाही. हवा असल्यास घाला.\nगुळाऐवजी साखरही वापरता येईल, पण गुळामुळे भात खमंग होतो.\nएवढा भात साधारणपणे चार जणांना पुरेसा होतो.\nकॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-sanjay-dutt-real-life-kamli-paresh-ghelani-emotional-note-for-sanju-after-watching-film-5912208-NOR.html", "date_download": "2021-08-02T00:44:07Z", "digest": "sha1:HNC7OXDMOYWCT2726FT33L3WOBK3GGQM", "length": 6951, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sanjay Dutt Real Life Kamli Paresh Ghelani Emotional Note For Sanju After Watching Film | 'Sanju' पाहून इमोशनल झाला संजय दत्तचा रियल लाइफ मित्र 'कमली', लिहिला मॅसेज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'Sanju' पाहून इमोशनल झाला संजय दत्तचा रियल लाइफ मित्र 'कमली', लिहिला मॅसेज\nमुंबई : रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटाने 7 दिवसात 200 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या अभिनयाची सर्व स्थरातून स्तुती होत आहे. यासोबतच त्याचा मित्र विक्की कौशलचीही स्तुती होत आहे. रणबीर संजय दत्त बनला आहे. तर विक्की कौशल हा त्याच्या फ्रेंड कमलीच्या भूमिकेत आहे. आता रिअल कमली म्हणजे संजयचा सर्वात जवळचा मित्र परेश घेलानीने हा चित्रपट पाहिला आणि खुप इमोशनल झाला. परेशने सोशल मीडियावर संजय आणि त्याच्या मैत्रीचा एक इमोशनल मॅसेज लिहिला आहे.\nपरेश म्हणाला - मला फक्त संजयची गळाभेट घेऊन रडायचे आहे...\n- परेश घेलानीने लिहिले की, \"अनेक वर्षांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. मी पुन्हा एकदा हे सुरु करत आहे. सुरुवात ही माझा भाऊ संजयसाठी एक नोट लिहून करतो, जे ब-याच काळापासून ��ाझ्या मनात आणि डोक्यात लिहित होतो, आता ती नोट सर्वांसमोर आहे.\"\n- \"संजू चित्रपट पाहिल्यानंतर मी इमोशनली सुन्न झालो. जो काळ निघून गेला त्यासाठी मला फक्त संजयला मिठी मारुन रडायचे आहे. आयुष्याच्या चढ-उतारात आम्ही एकमेकांसोबत उभे राहिलो आणि आपल्या लोकांना गमावले. त्या चुका आम्ही सुधारु शकत नाही, ती ताकद आम्हाला एकमेकांपासून मिळाली.\"\n- परेशने पुढे लिहिले की, \"आता पुर्ण जग आमची कथा शेअर करत आहे. त्याने मला त्याच्या आयुष्याचा भाग बनवले. प्रत्येक वेळी पडल्यावर कसे उठायचे हे शिकवले. यावेळी माझ्या मनात खुप वेगवेगळे इमोशन येत आहेत. आपल्यापैकी किती लोकांकडे असा मित्र आहे जो चांगल्या, वाईट प्रत्येक काळात भाऊ आणि मेंटरप्रमाणे साथ देतो.\"\n\"हा काळ आपल्या दोघांसाठी सोपा नव्हता. वाईट परिस्थितीचा कसा सामना करावा हे मी या प्रवासात शिकलो. भुतकाळातील चुका आणि यामधून बाहेर आल्यानंतर तु ज्या प्रकारचा माणुस बनला, हे सर्व स्तुती करण्याजोगे आहे. तुझ्यासारखा मित्र आणि भाऊ प्रत्येकाला हवा असतो.\"\n- \"आपल्या मैत्रीने अनेक अडचणींचा सामना केला. आपण प्रत्येक परिस्थितीत एकत्र उभे राहिलो आणि आजही आपण एकत्र आहोत. संजू, माझ्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी धन्यवाद, मला आपलं समजलं म्हणून धन्यवाद, मला प्रत्येक वेळी साथ देण्यासाठी धन्यवाद... Keep Roarrrring.... tiger\nकोण आहेत परेश घेलानी\n- संजय परेशला प्रेमाने 'परया' बोलावतो. दोघांची मैत्री 'रॉकी' चित्रपटा दरम्यान झाली. तेव्हापासून आतापर्यंत एकमेकांच्या आयुष्यात दोघांचे महत्त्व आहे.\n- संजयच्या वाईट काळात परेश नेहमी त्याच्यासोबत उभा राहिला आहे. सध्या परेश लॉस एंजेलसमध्ये राहतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-HDLN-chinese-foreign-minister-wang-yi-says-india-and-china-must-come-together-for-strong-bond-5826307-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:50:41Z", "digest": "sha1:QP43A5XVFGILGIFAD5TCLUUHPN2SJ6EW", "length": 8361, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chinese Foreign Minister Wang Yi Says India And China Must Come Together For Strong Bond | भारत-चीनने मिळून संघर्ष नव्हे, नृत्य करावे;चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी केले आवाहन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारत-चीनने मिळून संघर्ष नव्हे, नृत्य करावे;चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी केले आवाहन\nबीजिंग- डोकलाममधील तणावानंतर भारत-चीन यांच्यात संशय निर्माण झाला होता. त���याची जागा विश्वासाने घ्यायला हवी. आगामी काळात राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती असल्यास द्विपक्षीय संबंध सकारात्मक होतील. चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्तीने परस्परांसोबत संघर्ष नव्हे तर नृत्य करायला हवे. दोन्ही देश एकत्र आल्यास एक अधिक एक अकरा होईल, असा विश्वास चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी व्यक्त केला.\nगत वर्षी डोकलामचा पेच ७३ दिवसांपर्यंत चालला होता. त्यामुळे उभय देशांत युद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरवर संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधाला चीनने विरोध दर्शवला होता. त्यातून उभय देशात कटुता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर वांग गुरुवारी संसदीय अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांसाठी परिक्षेचा काळ होता. काही अडचणी होत्या. परंतु त्यातूनही भारत-चीनने सातत्याने चांगले संबंध ठेवले.\nया प्रक्रियेत चीनने आपले वैधानिक अधिकार व हितांचे संरक्षण केले. त्याचबरोबर संबंधाला टिकवून ठेवण्यावरही भर दिला होता. चीन तसेच भारताच्या नेत्यांनी आपल्या संबंधाबद्दल भविष्याच्या दृष्टीने एक रणनीति विकसित केली आहे. चिनी ड्रॅगन व भारतीय हत्ती यांनी परस्परांशी संघर्ष न करता सोबत नृत्य केले पाहिजे. त्यात परस्पर विश्वास महत्त्वाचा ठरतो. राजकीय विश्वास असल्यास हिमालय देखील मैत्रीपूर्ण संबंधात अडथळा ठरू शकणार नाही. उभय देशांच्या संयुक्त समजुतदारपणाने परस्परांतील मतभेेदांना खूप मागे सोडले आहे. चीन पारंपरिक दोस्ती वाढवण्यासाठी आणि भारतीय लोकांचा सोबती होण्यास इच्छुक आहे. तयार आहे, असे वांग यांनी सांगितले.\nसंबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू\nडोकलामनंतर दोन्ही देशांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर चर्चेची इच्छा दर्शवली आहे. गेल्या महिन्यात भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी बीजिंग दौरा केला होता. वांग व चीनचे मुत्सद्दी यांग जिची यांची त्यांनी भेट घेतली होती.\nभारत-चीनमध्ये वादाचे मुद्दे कोणते\n- गेल्या काही वर्षांत भारत आणि चीनमध्ये काही नवीन वाद उद्भवले आहेत. त्यामध्ये सीमा भागावरून डोकलाम वाद आणि चीन-पाक इकोनॉमिक कॉरिडोर यांचा समावेश आहे.\n- 2017 मध्ये सीमावर्ती भाग डोकलाममध्ये चीनने वादग्रस्त रस्ते बांधकाम सुरू केले होते. त्यावरून दोन्ही देशांचे सैनिक 73 दिवस आमने-सामने आले होते. तर चीन-पाक आर्थिक कॉरिडोरचा मार्ग चीन पाकव्याप्त काश्मिरातून काढत आहे. त्याचा भारताकडून तीव्र विरोध आहे.\n- यासोबतच, भारत आण्विक पुरवठा करणाऱ्या देशांचा समूह एनएसजीचा सदस्य होण्यास पात्र ठरला. अनेक देशांचा यास पाठिंबा असला तरीही चीन यूएनएससीचा स्थायी सदस्य आणि एनएसजी सदस्य म्हणून भारताच्या मार्गात अडथळे आणत आहे.\n- पाकिस्तानी दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला यूएनमध्ये दहशतवादी घोषित करण्यात सुद्धा चीन अडथळे आणत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-infog-state-minister-mahadev-jankar-and-arjun-khotkar-news-in-marathi-5826393-NOR.html", "date_download": "2021-08-02T00:48:14Z", "digest": "sha1:XBFQHP3KPSHQ6PCYY57VDOSYB6KOHN4C", "length": 4316, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "State Minister Mahadev Jankar and Arjun Khotkar News In Marathi | लाळ्या-खुरकत लसीवरुन पुन्हा एकदा महादेव जानकर यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलाळ्या-खुरकत लसीवरुन पुन्हा एकदा महादेव जानकर यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की\nमुंबई- राज्यातील दोन कोटी गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांना आवश्यक असलेला लाळ्या-खुरकत आजारावरील लस खरेदी प्रक्रिया रखडवल्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊनही चौकशी झाली नाही, असा धक्कादायक खुलासा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधान परिषदेत केला. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना फैलावर धरत निविदाप्रक्रियेत घोळ घालून लस खरेदीला उशीर करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.\nदरम्यान, दोन दिवसांपूर्वीच विधानसभेमध्ये लाळ्या-खुरकत आजाराच्या लसीवरुन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना माफी मागावी लागली होती. तीच नामुष्की आजही जानकरांवर ओढवली.\nवाढीव दराने लस विक्री केल्याबद्दल 90 लाखांचा दंड आकारला\nइंडियन इम्युनॉलॉजी या कंपनीकडून 2016 साली वाढीव दराने लस विक्री केल्याबद्दल 90 लाखांचा दंड आकारला होता. तोच न्याय सातव्या निविदेमध्ये मंजूर केलेल्या बॉयोवेट प्रा. लि. या कंपनीला लावणार का अशा प्रश्न उपस्थित केला यावर अधिवेशन संपण्याच्या आत चौ��शी करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-due-to-illegal-relationship-old-woman-murder-by-a-lover-in-rewari-5913287-NOR.html", "date_download": "2021-08-02T00:22:06Z", "digest": "sha1:FVELNS36ZOKGZDZMR2GWBIMLSAMNHUPB", "length": 8279, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Due To Illegal Relationship Old Woman Murder By A Lover In Rewari | Shocking: अवैध संबंधांत सासूचा होता अडथळा, सुनेने प्रियकरासह मिळून केली निर्घृण हत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nShocking: अवैध संबंधांत सासूचा होता अडथळा, सुनेने प्रियकरासह मिळून केली निर्घृण हत्या\nरेवाडी (राजस्थान) - मीरपूर रोडवर एका वृद्धेवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाल्याच्या केसचा गुंता पोलिसांनी अवघ्या 14 तासांत सोडवला आहे. याप्रकरणी खुलासा करत घटनेत सहभागी विवाहिता व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विवाहिता वृद्धेची सून असून अवैध संबंधांत अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकरासह मिळून सासूची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी हत्येचा मुख्य आरोपी सूरजपुराचा रहिवासी मनराज आणि सून कोमल यांना अटक केली आहे.\n- एसपी राजेश दुग्गल म्हणाले की, मीरपुर गावातील 70 वर्षीय अशरफी देवी सोमवारी सकाळी आपल्या घरातून तुर्कियावास गावात सत्संगासाठी निघाल्या होत्या.\n- यादरम्यान, वाटेत बाइकस्वार एका व्यक्तीने धारदार शस्त्रांनी अशरफीवर हल्ला करून तिची हत्या केली.\n- पोलिसांनी काही तासांतच या घटनेचा प्रत्येक पैलू तपासला. दरम्यान, पोलिसांची नजर हत्येची मास्टर माइंड अशरफीच्या सुनेवर खिळली.\n- प्राथमिक चौकशीत आरोपी कोमल पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु कडक चौकशी केल्यावर तिने सर्व हकिगत सांगून गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिस हत्या करणाऱ्या आरोपी मनराजपर्यंत पोहोचले.\n- पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर, दोघांच्या अवैध संबंधांमुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.\n- एसपी म्हणाले की, कोमल आणि मनराजमध्ये मागच्या दीड वर्षापासून अवैध संबंध सुरू होते. मनराज नेहमीच घरी येत-जात होता.\n- मनराजची कोमलच्या पतीशी मैत्री होती आणि त्यामुळे तो नेहमी घरी यायचा. कोमल पती प्रवीण जेव्हाही घराबाहेर राहायचा, तेव्हा मनराज घरात शिरायचा.\n- एका दिवशी प्रवीणच्या आईने कोमल व मनराजला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर त्���ांनी मनराजला पिटाळून लावले होते.\n- तरीही मनराज लपूनछपून येत राहिला, परंतु कोमलला अशरफी देवी अवैध संबंधांमध्ये अडथळा ठरू लागली होती. यासाठी तिने आपल्या सासूला विष खाऊ घालून ठार करण्याचा बेत आखला आणि तो मनराजलाही सांगितला.\n- मनराजने कोमलला असे करण्यापासून रोखले आणि म्हणाला की, मी स्वत:च तिला संपवतो.\n- काही दिवसांपूर्वीच मनराजने कोमलला एक मोबाइल सिम दिला होता, या माध्यमातून ते बोलायचे.\n- हत्येच्या एका दिवसापूर्वी रविवारी रात्री कोमलने त्याच सिमच्या माध्यमातून मनराज माहिती पुरवली की, सोमवारी सकाळी तिची सासू तुर्कियावास गावात सत्संग ऐकण्यासाठी जात आहे.\n- यानंतर मनराज कटानुसार, सकाळीच मीरपूर रोडवर बाइक आणि धारदार शस्त्र घेऊन उभा राहिला होता. अशरफी देवी दिसताच त्याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर अनेक वार केले. यात सासूचा जागीच मृत्यू झाला.\nएसपींनी थोपटली पोलिसांची पाठ\n- एसपी राजेश दुग्गल यांनी या हत्येचा गुंता वेगाने सोडवल्याबद्दल धारूहेड़ा सीआयए व पोलिस पथकाची पाठ थोपटली.\nकोर्टात सादर करून घेणार कोठडी\n- एसपी राजेश दुग्गल म्हणाले की, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. आता त्यांना कोर्टात सादर करून रिमांडवर घेतले जाईल. रिमांडदरम्यान मनराजने हत्येसाठी वापरलेली बाइक आणि शस्त्रे हस्तगत केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sameera-reddy-teenage-photo-bollywood-actress-writes-about-stress-to-loose-weight-back-then-394178.html", "date_download": "2021-08-02T00:43:27Z", "digest": "sha1:RZJYBWPZJXUJTXXM3EK4IVSU5FQNXWLH", "length": 9721, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'किशोरवयात मला कुणी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं असतं तर...' अभिनेत्रीनं शेअर केला हा फोटो– News18 Lokmat", "raw_content": "\n'किशोरवयात मला कुणी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं असतं तर...' अभिनेत्रीनं शेअर केला हा फोटो\nया अभिनेत्रीनं लहानपणचा लठ्ठ असतानाचा फोटो शेअर करताना म्हटलंय... सगळं बालपण वजन कमी करण्याच्या स्ट्रेसमध्ये गेलं.\nया अभिनेत्रीनं लहानपणचा लठ्ठ असतानाचा फोटो शेअर करताना म्हटलंय... सगळं बालपण वजन कमी करण्याच्या स्ट्रेसमध्ये गेलं.\nमुंबई, 25 जुलै : कुठलीही अभिनेत्री आपले कुठले फोटो सोशल मीडियावर येतायत याबाबत जागरुक असते. लहानपणचा, बिनामेकअपचा कसाही फोटो सोशल मीडियावर येऊ नये म्हणून त्या काळजी घेत असाव्यात, पण ही अभिनेत्री मात्र त्याला अपवाद दिसतेय. आपला लहानपणचा, जाड असतानाचा फोटो शेअर करून एक डोळे उघडायला लावणारी पोस्टही या अभिनेत्रीनं लिहिली आहे. आम्ही बोलतोय समीरा रेड्डी Sameera Reddy बद्दल. आजकाल समीरा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. तिचं प्रेग्नंट असताना केलेलें अंडरवॉटर फोटो शूट गाजलं होतं. काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली. मुलीच्या जन्मानंतर समीरानं तिच्या इन्स्टाग्रामवर मुलीसोबतचा फोटो सुद्धा शेअर केला होता. याशिवाय तिनं मुलीच्या जन्माची गोड बातमी सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. आज तिने स्वतःचा लहानपणचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. किशोरवयात आपल्याला कुणी का स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिकवलं नाही अशी खंत तिने या पोस्टमधून व्यक्त केली आहे. ‘सेक्स’वर बोलणार सोनाक्षी सिन्हा, ट्विटरवर शेअर केला नंबर सगळं लहानपण आपण लठ्ठ आहोत, आपल्याला बारिक व्हायला हवं, या न्यूनगंडातून बाहेर येण्यात आणि वजन कमी करण्याचं प्रेशर घेऊन जगण्यात गेलं, असंही तिने लिहून टाकलंय. 'मी तेव्हा 13 वर्षांची होते. वर्गात सर्वात उंच होते आणि सगळ्यात ऑकवर्डही.' असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. समीरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट केली, तीसुद्धा गाजली होती. तिनं बाळंतपणानंतर येणाऱ्या समस्यांविषयी लिहिलं आहे. तसंच बाळाच्या जन्मानंतर त्याला ब्रेस्टफीडिंग करताना आईला काय काय समस्या येतात याविषयी तिनं या पोस्टमधून आपलं मतं मांडलं आहे.\nसमीरा तिच्या गरोदरपणात खूपच उत्साही दिसली होती. तिनं अनेकदा बेबी बंपचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आई झाल्यावरही तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून तिचा दुसऱ्यांदा आई होण्याचा अनुभव शेअर केला. आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये समीरानं सांगितलं की, नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दूध पाजणं (ब्रेस्ट फिडिंग) किती अवघड असतं. समीरा रेड्डीनं नवव्या महिन्यात केलेलं हे अंडरवॉटर शूटही गाजलं होतं. मुलगी जन्मल्यानंतर समीरा रेड्डीची भावुक पोस्ट, ब्रेस्टफिडिंगबद्दल म्हणाली... मुलीच्या जन्मानंतर समीराची ही पहिली पोस्ट नाही. याआधी समीरानं तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला, मी मुलीच्या जन्मानंतर खूप खूश आहे. शरीरात अनेक बदल होत असल्यानं हार्मोनलमुळे मला मी ठीक असल्यासारखं वाटत नाही. पण हे सर्व लवकरच ठीक होईल आणि हा विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं. 2015 मध्ये समीरा पहिल्यांदा आई झाली होती. तिला चार वर्षांचा एक मुलगा आहे. VIDEO : लेफ्टनंट कर्नल धोनी लष्करात निभावणार ही जबाबदारी, संध्याकाळच्या 18 सुपरफास्ट बातम्या\n'किशोरवयात मला कुणी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं असतं तर...' अभिनेत्रीनं शेअर केला हा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/bjp-leader-chandrasekhar-bavankule-said-that-we-will-eliminate-shiv-sena-in-maharashtra/articleshow/83603208.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2021-08-02T00:16:36Z", "digest": "sha1:T6RAV5PLYATSS2FZ3BQDFNIQUSCYY7KV", "length": 14782, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBJP vs Shiv sena: 'शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही'; चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य\nशिवसेनेने गेल्या निवडणुकीतच राष्ट्रवादी काँग्रेससोबत छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीका करताना केला आहे. शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे, आता जनता त्यांना उभे करणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.\nभाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.\nशिवसेनेने गेल्या निवडणुकीतच राष्ट्रवादी काँग्रेससोबत छुपी युती केली होती- चंद्रशेखर बावनकुळे.\nशिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे, आता जनता त्यांना उभे करणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे.\nनागपूर: भारतीय जनता पक्षाचे नेते गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर अधिक आक्रमकपणे टीका करताना दिसत आहेत. आज भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची आमच्याशी युती होती. मात्र शिवसेनेची छुपी युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होती. शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे असे सांगतानाच शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. (bjp leader chandrasekhar bavankule said that we will eliminate shiv sena in maharashtra)\nत्यावेळी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा घेतला आणि या फायद्याचसाठी शिवसेना आमच्यासोबत होती, असा आरोपही बावनकुळे यांनी शिवसेनेवर केला आहे.\nशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांची विचारधाराही वेगळी आहे. मात्र त्यांनी कोणासोबत युती करायची हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या महिन्यांआधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली होती आणि हे मी जाणीवपूर्वक सांगतो, असे बावनकुळे म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा- बलात्काराच्या गुन्ह्यात अखेर निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक\nदेवेंद्र फडणवीस यांच्या लोकांमधील करिश्म्याचा वापर करायचा आणि अधिकाधिक जागा जिंकून पळून जायचे हे शिवसेनेचे धोरण होते. मातोश्रीचे दरवाजे भाजपला बंद हे शिवसेनेने पूर्वीच ठरवून टाकले होते. तसा अजेंडाच त्यांनी तयार करून ठेवला होता, असे सांगतानाच शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेससोबत छुपी युती होती आता ती त्यांनी उघडपणे केलेली आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. शिवसेनेने कोणाशीही युती केली तरी आम्हाला मात्र काही फरक पडत नाही, असेही ते पुढे म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा- शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवली; आशीष शेलार यांची घणाघाती टीका\nशिवसेनेला जनता आता उभे करणार नाही- बावनकुळे\nशिवसेनेवर टीका करत असताना बावनकुळे यांनी शिवसेनेचा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असा उल्लेख केला. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असे ते म्हणाले. शिवसेनेने महाराष्ट्राचे वाटोळे केल्यामुळे जनता आता शिवसेनेला उभे करणार नाही,असेही ते म्हणाले. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असली तरी देखील आगामी निवडणुका आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.\nक्लिक करा आणि वाचा- नागपुरात अफगानी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांच्या समाजमाध्यमांना करत होता फॉलो\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनागपुरात दिवसभरात ८६ नवे बाधित; २७९ रुग्ण बरे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nशिवसेना भाजप चंद्रशेखर बावनकुळे shiv sena Chandrashekhar Bawankule BJP\nकोल्हापूर तिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला; 'या' कारणावरून झाला राडा\nहेल्थ केस���ंची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\n आखाड साजरा करण्यासाठी चक्क वीस कोंबड्या चोरल्या\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nयवतमाळ मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईवर केला अत्याचार; महिलेनं केला जीवन संपवण्याचा प्रयत्न\nन्यूज इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\n १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी केला बलात्कार\nमुंबई राज्यात करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला; 'हे' आकडे चिंता वाढवणारे\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-cramchandra/playsong/4/Nako-Re-Maru-Navajata.php", "date_download": "2021-08-02T00:06:52Z", "digest": "sha1:NLV353WJXKQHMAIJ3CM76GI2MT33H5IR", "length": 10280, "nlines": 138, "source_domain": "www.gadima.com", "title": "Nako Re Maru Navajata -: निराधार मी भीरु भगिनी : GeetGopal (C.Ramchandra) : गीतगोपाल (सी.रामचंद्र)", "raw_content": "\nगीतगोपाल (संगीत:सी.रामंचद्र) | Geetgopal (C.Ramchandra)\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.\nनिराधार मी भीरु भगिनी\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी ��शी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nदुध नको पाजु हरीला\nमी न चोरिले लोणी\nसर्प फणीवर कृष्ण नाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55250", "date_download": "2021-08-01T22:28:10Z", "digest": "sha1:KMPNZAB3ZP42Y4TFZXFV5NF7JNTUVNW7", "length": 4376, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - कांद्याचा भाव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - कांद्याचा भाव\nतडका - कांद्याचा भाव\nहा कटू नीतीचा डाव आहे\nज्यांनी कांदे पिकवले नाही\nत्यांच्याच कांद्याला भाव आहे\n>>>ज्यांनी कांदे पिकवले नाही\nत्यांच्याच कांद्याला भाव आहे<<<\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतडका - संघटनांचे फायदे vishal maske\nतडका - सावकारी जाच vishal maske\nतडका - बिहारी दणका vishal maske\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/arogya-vichar-30/", "date_download": "2021-08-01T22:37:05Z", "digest": "sha1:OZQBTIQOPDDEHUXFW6FKRM7CJUJC6BJC", "length": 17331, "nlines": 177, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आजचा आरोग्य विचार-भाग तीस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeआरोग्यआजचा आरोग्य विचार-भाग तीस\nआजचा आरोग्य विचार-भाग तीस\nMarch 2, 2018 (वैद्य) सुविनय दामले आरोग्य\n६०. देवदर्शनासाठी जायची सुद्धा लाज वाटू लागली. विज्ञान म्हणे देवाला मानत नाही. आपण देवाला मानले तर उगीचच आपणाला आर्थोडाॅक्स म्हटले जाईल, कदाचित याची लाजही वाटू लागली. सगुण आणि निर्गुण या दोन्ही ईश्वराच्या अस्तित्वाचे पक्के सिद्धांत आमच्या संस्कृतीने मान्य केलेले असून देखील देवालयामधे जायची आवश्यकताच नाही, उपासना हे थोतांड आहे, देव भटा ब्राह्मणांनी आपली पोटे भरण्यासाठी केलेल्या संकल्पना आहेत. हे पद्धतशीरपणे रुज��ायला सुरवात केली. किती खोटेपणा करावा \nहिंदु धर्मातील ईश्वर ही संकल्पना मानवतेवरच आधारीत आहे, फक्त समजून घेणे सोपे जावे म्हणून सोळा उपचार निर्मिले.\nभक्तीमार्गातून मानवता, कर्म मार्गाने कृतज्ञता आणि संस्कृती संवर्धन किंवा ज्ञानमार्गाने जाऊन जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी साधना आणि सत् चित आनंद प्राप्ती, हे तीन्ही मार्ग जगाला सर्वप्रथम आमच्याच स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते.\nहा इतिहास आम्ही विसरत चाललो आहोत. पापामुळे तुमचा जन्म झाला आहे, ही संकल्पना मोडीत काढून तुम्ही अमृताचे पुत्र आहात, सिंहाची शक्ती तुमच्यामधे असून मेंढरासारखे कशाला वागता असे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदाना आम्ही विसरत चाललोय.\nखरा ईश्वर आपल्यातच असतो, आत्माराम हाच खरा ईश्वर आहे, हे सांगण्यापूर्वी समर्थांनी प्रत्येक गावामधे देवालयांची स्थापना आणि जीर्णोद्धार करून ती शक्ती उपासनेची केंद्र बनवली होती. देव देश आणि धर्म हेच जीवनाचे उद्दीष्ट आहे, हाच मोक्ष आहे, हे ठणकावून सांगणारे कर्ममार्गी समर्थ रामदास याच मातीतले आहेत, याचा आम्हाला विसर पडत चाललाय.\nदेव ही संकल्पना शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारे आमचे संत, हे फक्त टाळकुटे नव्हते. जो जे वांछील तो ते लाहो, हे विश्वची माझे घर, सर्व प्राणी मात्रांचे कल्याण होवो, यात मानवता दिसत नाही काय \nवेदामधील वर्णन केलेले वरुण, इंद्र, सूर्य, अग्नि हे देव समजून घ्यायला अवघड होऊ लागल्याने काळानुसार बदल होत अवतार ही संकल्पना मांडली गेली, कोटी कोटी रूपे तुझी सांगितली गेली. सर्वांभूती परमेश्वर सांगितला गेला, याचे मूळ शेवटी आपण सारे आतून एकच आहोत, हेच सांगण्यासाठी, मानवता हीच पण ईश्वरसेवा, यासाठी आपण आपल्या भारतीय रुढी परंपरा शास्त्रीय दृष्टीकोनातून समजून घेतल्या तर ईश्वराबद्दल वाढत चाललेले गैरसमज दूर होतील.\nप्रेषित हाच देव एकमेव देव आहे, याशिवाय कोणालाही शरण जायचे नाही, नाहीतर तुम्हाला जगण्याचा अधिकारच नाही,\nया संकल्पनेमधे मानवता आहे का \nआपण ईश्वराचे निस्सीम उपासक होतो, आहोत आणि रहाणार. आम्ही चार्वाकाला सुद्धा मान्य केले, यापेक्षा आणखी दुसरी कोणती उदारता दाखवायला हवी \nचराचरात भरून राहिलेला ईश्वर प्रत्येकाला समजून घ्यायचा अधिकार आमच्या संस्कृतीने प्रत्येकाला दिलेला आहे. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ��या. पण कुठेही विरोध नाही, दंगा नाही, मारामारी नाही. ही आमची संस्कृती होती.\nपाश्चात्यांच्या आमच्या संस्कृतीमधील शिरकावामुळे, त्यांनी केलेल्या चुकीच्या प्रबोधनामुळे, तोडा फोडा राज्य करा, वृत्तीमुळे मात्र आमच्या मनोवृत्तीमधे फरक पडत गेला. आकाशातील देव एकच असताना वेगळ्या गणपतीची उपासना कशाला करायला हवी, असे विचारणारी पिढी निर्माण होऊ लागली. आणि मानवतेवर आधारीत असलेली आमची भारतीय विचारांवर आधारीत असलेली ईश्वरीय साधना विसरली जाऊ लागली.\nपरिणाम दिसतोच आहे. आमच्या मनाची स्थिरता, शांती, इ. धारणा कमी होत गेल्या. पाश्चात्य देशाप्रमाणे आमच्याही देशात मनोविकृती वाढत चालल्या, आत्मदोषजन्य व्याधी वाढत चालले, सत्व रज तम याचे असंतुलन होऊ लागले. आणि शरीराबरोबरच मन, आत्मा, इंद्रिय दुष्टीजन्य आजार वाढून, कायम स्वरूपी औषध योजना सुरू झाली.\nAbout (वैद्य) सुविनय दामले\t453 Articles\nवैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nवैद्य सुविनय दामले यांचे लिखाण\nआजचा आरोग्य विचार – भाग चौतीस\nआजचा आरोग्य विचार – भाग तेहेतीस\nआजचा आरोग्य विचार-भाग एकतीस\nआजचा आरोग्य विचार – भाग एकतीस\nआजचा आरोग्य विचार-भाग तीस\nआजचा आरोग्य विचार – भाग तीस\nआजचा आरोग्य विचार – भाग एकोणतीस\nआजचा आरोग्य विचार – भाग अठ्ठावीस\nआजचा आरोग्य विचार – भाग सत्तावीस\nआजचा आरोग्य विचार – भाग सव्वीस\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ek-afalatoon-vyasanga/?vpage=1", "date_download": "2021-08-01T23:55:53Z", "digest": "sha1:M4UOYUHGA6IQGDZQF5ZKNP6C37B2CTXL", "length": 15917, "nlines": 171, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "एक अफलातून व्यासंग – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय�� – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeनियमित सदरेजीवनाच्या रगाड्यातूनएक अफलातून व्यासंग\nFebruary 4, 2021 डॉ. भगवान नागापूरकर जीवनाच्या रगाड्यातून\nएक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे झाड मला देऊं केले. त्याबरोबर एक छापलेले भेट कार्ड देखील होते.\n” मला हा छंद आहे. मी हे विकण्यासाठी तुम्हाला देत नाही. एक सदिच्छा भेट म्हणून ही स्वीकारा. मला समाधान वाटेल. माझे सर्वाना आशिर्वाद व शुभेच्छा असतील. “ त्यानी कुंडी व कार्ड ठेवले. घायीत असल्याचे सांगुन ते निघून गेले.\nमी त्या तुळशीच्या रोपाकडे बघू लागलो. ते कार्ड मी वाचले.\n”तुळशीच्या झाडाचे घरांमधील अस्तित्व ही कौटुंबिक संस्कार क्षमता निर्माण करणारी संकल्पना आहे. तीला ईश्र्वरी- नैसर्गिक देण समजा. तीच्या वाढीमधून निर्माण होणाऱ्या अदृष्य लाटा, ह्या सर्व घराला कुटूंबवत्सलता आणण्यास मदत करतील. मुलांच्या बालमनावर संस्कार करतील. तरुणाना चैतन्य शक्ती प्रदान करतील. आणि ज्येष्ठाना मनाची शांतता मिळवण्यास सदैव मार्गदर्शन करतील. घराचे, कुटुंबाचे व सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील ही तुळशीदेवी व ईश्र्वराचे चरणी प्रार्थना.”\n���्यावर त्या सद् गृहस्थाचे नांव पत्ता होता.\nमी भारावून गेलो. दैनंदिनीच्या धावपळीत आणि कार्यबाहुल्यांत मग्न राहून, सारे लक्ष्य व्यवहारी जीवनांत गुंतून राहीलेले जाणवले. जीवनाचे सत्य, अंतिम ध्येय हे कशासाठी करावयाचे याचा विसर पडत असल्याचे त्या क्षणाला वाटले. ह्रदय भरुन आले.\nमी त्या अनामिक परंतु महान वाटणाऱ्या व्यक्तिशी संपर्क साधला. त्यांच्या घरी मी जे बघीतले व एकले ते सारे आश्र्चर्यचकीतच वाटले. त्यानी नुकतीच वयांची सत्तरी पूर्ण केली होती. आपल्या शारीरिक व मानसिक प्रकृतीची ते फार काळजी घेत असत. माणसांत जेवढी क्षमता असेल ती सारी शरीर स्वास्थ जपण्यांत खर्च करावी, त्याकडे लक्ष्य द्यावे ही त्यांची संकल्पना असे. धडपडीचे जीवन जगणे हा काळ संपलेला आहे. जे जमले, जसे जमले, ते हस्तगत केले. आतां त्याच मिळालेल्या जीवन मुल्यांत रममान असावे, ही त्यांची धारणा.\nआपल्या शारीरिक आरोग्यासाठी त्यानी एक व्यासंग स्वतःला लाऊन घेतला होता. त्यांत ते तन-मनानी कार्यारत असत. ज्या घरांत ते रहात होते, ते जुन्या पद्धतीचे होते. मागील दारी अंगण होते. थोडीशी बागेसाठी मोकळी जागा होती. दररोज ते बराच वेळ तेथे व्यस्त असत. जागा साफसुफ करुन, मातीमध्ये खत घालून, बरीच आळी केलेली होती. त्यामध्ये तुळशीच्या वाळलेल्या मंजिऱ्या अर्थात बिया टाकून त्याचे व्यवस्थीत रोपण केलेले होते. लागेल तेवढे पाणी दिले जायी. योग्य ती मशागत होई. थोड्याच दिवसांत तुळशीची टवटवित रोपे आलेली दिसत. त्यानी लहान लहान प्लँस्टीकच्या कुंड्या आणलेल्या होत्या. त्यामध्ये ते तुळशींचे रोपण करीत असत. ह्या तुळशीच्या कुंड्या आणि भेटकार्ड ते केवळ सदिच्छा समजून निरनीराळ्या घरी नेवून देत. पैशांची केव्हांच अपेक्षा केली नाही. त्यांची ही सप्रेम-भेट लोकांनी मान्य करावी, ह्यातच ते समाधान मानीत होते. अर्थात ह्या संस्कारीक व भावनिक भेटी कशा विनामुल्य राहतील. लोक देखील परत भेट ( Return Gift ) समजून भरभरुन पैसे देत असत. त्यांच्या अफलातून अशा योजनेसाठीची ती गंगाजळीच नव्हे काय \nमी देखील त्यांच्या घरांतील तुळशीवृंदावनाची पुजा करीत, दक्षिणा ठेवून समाधानाने घरी आलो.\n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t2131 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nकाळ व कार्याची सांगड\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/ice-factory-in-thane/", "date_download": "2021-08-02T00:21:05Z", "digest": "sha1:UPRFZM6ZFRYRFFTJ2MP6UUQWCYMSLYWO", "length": 9738, "nlines": 165, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ठाणे येथील आईस फॅक्टरी – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeओळख महाराष्ट्राचीठाणे येथील आईस फॅक्टरी\nठाणे येथील आईस फॅक्टरी\nठाण्यातील नौपाडा भागातली जुनी आईस फॅक्टरी आता काळाच्या पडद्याआड गेली असली तरीही आज नौपाड्यातील हजारो रहिवासी आपला पत्ता लिहिताना `आईस फॅक्टरीजवळ’ असाच लिहितात. अजूनही या भागात जाताना रिक्शावाल्याला आईस फॅक्टरी सांगितले की तो बरोबर आपल्याला तिकडे नेतोच.\nएखाद्या शहरातील एखाद्या भागाची ओळख तिथे असलेल्या वास्तू अथवा उद्योगामुळे कायमस्वरुपी होत असते. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. यातीलच हे एक उदाहरण ठाण्याचे. हा भाग फार पूर्वी ठाण्याबाहेरचा समजला जायचा. एका काळी इकडे वस्तीला येणे म्हणजे जंगलात जाण्यासारखेच वाटायचे. मग हळूहळू ठाण्याचा विस्तार झाला आणि आईस फॅक्टरीचा भाग शहराचा मुख्य भाग बनला. आता याठिकाणी एक प्रशस्त इमारत आली असून निरनिराळी दुकानेही त्यात आहेत. ही दुकाने केव्हा धंदा बदलतील किंवा नावही बदलतील याची खात्री नाही. मात्र आईस फॅक्टरी हे शब्द लोकांच्या तोंडात नेहमीच रहातील.\nनिसर्ग सौंदर्याचे शहर : अनीनी\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nनिवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भ��रतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं, भारतीय विचार साधनेतर्फे ...\nकॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस\nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nसतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्निकुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी ...\nसांगावीत कशी मी स्वप्ने\nमज शब्द सुचेना काही\nसांजवेळ की पहाट ही\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nमुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील ...\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nआचार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/sports/aarushi-raut-enters-semi-final-of-table-tennis-competition-17816", "date_download": "2021-08-01T22:36:26Z", "digest": "sha1:KY4MH5NFM7R2QXGXZLIDQVBBVGZMIKQV", "length": 8370, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Aarushi raut enters semi final of table tennis competition | टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आरुशिची धडक", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nटेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आरुशिची धडक\nटेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आरुशिची धडक\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रीडा\nटेबल टेनिस स्पर्धेतील कॅडेट महिला एकेरी गटात आरुशी राऊतने प्रतिस्पर्धी कनक अर्जुनवालकरला ३-२ ने मात देत उप-उपांत्य फेरीत रोमहर्शक विजय मिळवला. उत्तर मुंबई क्रीडा महोस्तवने आयोजित केलेली ही स्पर्धा पोईसर जिमखाना येथे पार पडली. आरुशी विरुद्ध कनक दरम्यान झालेली ही लढत अत्यंत रोमांचक होती. या स्पर्धेच्या पहिल्या दोन सेटमध्ये कनकने आघाडी घेत आपला दबदबा राखला. पण आरुशीने आक्रमक खेळाला सुरुवात करत नंतरच्या तिन्ही सेट मध्ये 6-11,5-11, 11-5, 11-9,11-4 अशा गुण संख्येने आघाडी घेत विज�� साकारला.\nदरम्याम याच गटातील इतर सामना प्राची दोशी विरुद्ध संक्रिती बसकमध्ये यांच्यात झाला. यामध्ये प्राचीने 11-9,11-13, 8-11, 12-10, 11-8 अशा गुणसंख्येने संकितीला मात देत विजय साकारला.\nमिडगेट महिला एकेरी गटातील उपांत्य फेरीत लशीट्स शेनॉय आणि सिया दास मधील लढत अटीतटीची ठरली. यामध्ये शेनॉयने तिन्ही सेटमध्ये दास हीला झोपवत विजय आपल्या खिशात घातला. शेनॉय हीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत आघाडी साकरली. तिच्या आक्रमक खेळापुढे तिन्ही सेटमध्ये सिया दास हीला पराभव पत्कारावा लागला. यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात सरक्ष पाईने 11-8, 8-11, 7-11, 11-7, 11-4 अशा फरकाने अरत्या सतरकरचा पराभव करत विजय मिळवला.\nउत्तर मुंबई क्रीडा महोत्सवटेबल टेनिस स्पर्धापोईसर जिमखानाउपांत्य फेरीमिडगेट मिहला एकेरी गट\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली\nकृणाल पंड्यासह ८ खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह\nबॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन\nआयपीएलचे उरलेले सामने यूएईमध्ये, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर\nक्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/1wPj14.html", "date_download": "2021-08-02T00:40:14Z", "digest": "sha1:Y24DSFQVSKGTB2FHGGYX5AOZSYXAA3HW", "length": 10163, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णालयात", "raw_content": "\nHomeठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णालयात\nठाण�� महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णालयात\nकरोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहाणार तात्पुरते १००० बेडचे रुग्णालय\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय;\nठाणे महापालिका आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यातून उभे राहाणार रुग्णालय\nकरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेतील बैठकीत घेतला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. अंकित ठक्कर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी उपस्थित होते.\nकेंद्राच्या पथकाने काही दिवसांपूर्वी ठाण्यात भेट देऊन करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली होती. या पथकाने रुग्णसंख्या वाढण्याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाची दखल घेऊन त्यानुसार उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश शिंदे यांनी सोमवारच्या बैठकीत दिले. इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन, असिम्प्टोमॅटिक रुग्ण आणि क्रिटिकल रुग्ण यांची योग्य विभागणी करून आवश्यक उपचार केले जावेत. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कंटेनमेंट एरियामध्ये निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दक्षता बाळगून वेळीच उपाय करण्याची सूचनाही केली.\nकरोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या स्वरुपात १००० बेडच्या रुग्णालयात करण्याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तीन आठवड्यांच्या आत हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी बैठ���ीत दिले. या ठिकाणी ५०० बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, ५०० बेड विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/yi2zZX.html", "date_download": "2021-08-02T00:52:11Z", "digest": "sha1:KHXIAW3AYHQPWORX46DROVFPNE7GX57R", "length": 9033, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन", "raw_content": "\nHomeराज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन\nराज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन\nगुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य\nशालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष��ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे. गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी शिक्षणमंत्री शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.\nशालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी जी स्वीट आणि राज्य शाळांकरिता गुगल क्लास रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. गुगल क्लासरुम मध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात. तर सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन, ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड-गोडसे यांनी सांगितले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोज�� प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/07/blog-post_55.html", "date_download": "2021-08-01T23:09:53Z", "digest": "sha1:6UMEWMGECNE24EIPYYLNRG2NM2IVJ6XW", "length": 11668, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही ?", "raw_content": "\nHomeअनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही \nअनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही \nठाणे ही अनधिकृत बांधकामांची राजधानी झाली आहे. पावलोपावली बेकायदेशीरपणे कामे सुरु आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर पालिका कारवाईचा बडगा उगारते. या बांधकामांवर कारवाईसाठी पोलिसफाट्यासह पालिका कर्मचाऱ्यांचा मोठा लवाजमा घेऊन जावा लागतो. यामुळे अशी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. हा खर्च नागरिकांच्या करातून करण्यात येतो. तेव्हा या अनधिकृत बांधकामांला जबाबदार असलेल्यांकडूनच तोडकामांचा खर्च वसुल केला जावा अशी मागणी आता सर्वसामान्य ठाणेकरांसह ठामपाच्या नगरसेवकांकडून होत आहे. अनधिकृत बांधकामांमुळे शहरातील नागरी सुविधांवरील महापालिकेचा खर्च वाढतो. तसेच या कारवाईकरिता सामान्य नागरिकांच्या खिशातून खर्च करावा लागतो. त्यामुळे या अनघिकृत बांधकामांची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांचे पगार आणि पेन्शन थांबवण्यात यावी. त्यांचे निलंबन करून त्यांच्या मालमत्तांची उघड चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.\nअनधिकृत बांधकामे होत असतानाच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आर्थिक हितसंबंधामुळे कारवाई केली जात नसल्याचा आरोप नगरसेव�� विक्रांत चव्हाण आणि मनोहर डुंबरे या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित सर्व अधिकाऱयांच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. महापालिकेची कारवाई थातूरमात्तुर आणि जुजबी असल्याचा आरोप ठाण्यातील नगरसेवकांनी केला आहे. अनधिकृत बांधकामांच्या भिंतीमध्ये छिद्र करून कारवाईचा सोपस्कार पुर्ण केला जात असुन त्याऐवजी जोत्यासह संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्याची गरज 'भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली आहे. तर, सध्या केवळ अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा फार्स केला असुन केवळ प्रसिद्धीपुरती कारवाई केली जात असल्याचा दावा कांग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे ठाण्यातील अनघिकृत बांधकामांच्या कारवाईतील फोलपणा उघड होण्यास सुरुवात झाली आहे.\nठाणे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र ठामपा आयुक्ताना देण्यात आले आहें महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम वाढत असले तरी महापालिकाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. अनधिकृत बांधकामं बांधली जात असत्ताना या संदर्भांत येणाऱ्या तक्रारींकडे प्रशासन डोळेझाक करते. महापालिकेतील अधिकाऱ्याच्या आर्थिक संबंधामुळे ही कारवाई होत नसल्याचा दावा डुंबरे यांनी केला आहें. या अनधिकृत बांधकामांमुळे काही अधिकाऱ्यांनी मोठी संपत्ती जमा केल्याचा संशय असून अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, त्यांचे नातंवाईक आणि त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग यांचाही तपशील जमा करण्याची मागणी डुंबरे यांनी केली आहे. तर, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनाला पत्र लिहून शहरात अतिक्रमण करताना रोखले गेले नसल्याबद्दल प्रश्न विचारला आहे. येऊर, नौपाडा, घोडबंदर, माजीवडा-मानपाडा, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट या सर्व प्रभागांतील मागील सात ते आठ वर्षांत उभी राहिलेली बांधकामे तातडीने जमीनदोस्त करण्यात यावी. तरच क्लस्टर आणि एसआएचा मार्ग सुकर होईल आणि ठाणेकरांना मोकळा श्वास घेता येईल अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि ह���टेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/kolhapur/maratha-kranti-andolan-kolhapur-but-i-will-not-go-to-mumbai-alone-sambhaji-raje-clarified-the-role-mhss-565864.html", "date_download": "2021-08-01T22:54:05Z", "digest": "sha1:S3FTVV6PGHSBXYZMP2JW4YYJ3EALPEQM", "length": 20051, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maratha kranti andolan Kolhapur : ...पण मी एकटा मुंबईला जाणार नाही, संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका | Kolhapur - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव\nRSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; पाहा VIDEO\nतुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या\nकोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय\nकोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n80 वर्षांच्या कार्यकर्तांचं पक्षासाठी काम करतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nसैन्यावर दगडफेक करणाऱ्यांना NO पासपोर्ट, NO जॉब; जम्मू काश्मीरमध्ये नवा कायदा\n महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर गेला केरळच्या मार्मला धबधब्यात वाहून\nएका Kiss साठी काय काय केलं अखेर अश्लेषाने 'त्या' सीनमागील कहाणी केली शेअर\nPHOTOS: वानी कपूरचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटो ठरतायत हीट\n'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना\nशिल्पा ���ेट्टीच नाही तर 'या' अभिनेत्रीही पतीमुळे झाल्या होत्या Troll\nTokyo Olympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूसोबत खाणार आईसक्रीम, कारण...\nOlympics : आपली नारी जगात भारी 125 वर्षानंतर 3 भारतीय महिलांनी इतिहास घडवला\nTokyo Olympic : ब्राँझ मेडल जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूने का खाल्लं केळं\nOlympics : 41 वर्षांनी भारतीय हॉकी टीम सेमी फायनलमध्ये, पदकापासून एक पाऊल दूर\nजुलैमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये बंपर वाढ 1.16लाख कोटींपेक्षा जास्त GST Collection\nBank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी\nICICI बँकेच्या ग्राहकांना झटका आजपासून या सुविधांसाठी द्यावं लागणार जास्त शुल्क\n5 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक आवश्यक, लवकरच बदलू शकते ऑफिसमधल्या कामाची पद्धत\nतुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या\nकोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय\nटॉयलेटसाठी वेस्टर्न नाही तर भारतीय पद्धतच आहे योग्य; संशोधनातून झाला मोठा खुलासा\nचेहरा Bleach केल्यावर होते जळजळ; वापरा घरगुती उपाय\nवाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nकोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\nVIDEO : सोलापूरकरांना नाही कोरोनाची भीती; धार्मिक कार्यक्रमात मोठी गर्दी\nकोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिअंट' ठरणार महाघातक, 3 पैकी एकाचा होईल मृत्यू\nTokyo Olympic : जपानमध्ये कोरोनाचा कहर, जपान सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\nगावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून,पाहा LIVE VIDEO\nबायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील ��मीन गेली वाहून\nRSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; पाहा VIDEO\nओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO\nड्रायव्हरच्या एका मागोमाग एक लगावल्या कानशिलात; तरुणीचा तांडव बघून पोलीस हादरले\nशेतकऱ्याला उधाणलेल्या नदीने घेतलं सामावून; गावकऱ्यांची मदतही अपुरी, भयावह VIDEO\nMaratha kranti andolan Kolhapur : ...पण मी एकटा मुंबईला जाणार नाही, संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका\nWeather Update: कोकणात होणार पावसाची वापसी पुणे-साताऱ्यात IMD कडून हाय अलर्ट\n\"मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री\" उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमागचं कारण आलं समोर, वाचा काय घडलं भेटीत\nकोल्हापूर दौऱ्यात Uddhav Thackeray आणि फडणवीसांची कानात कुजबुज; दोघांत काय झाली चर्चा\nपूरग्रस्तांना पाहून दीपाली सय्यदला अश्रू अनावर; कोट्यवधींच्या मदतीचं दिलं आश्वासन\nMaratha kranti andolan Kolhapur : ...पण मी एकटा मुंबईला जाणार नाही, संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका\nत्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे'\nकोल्हापूर, 16 जून : 'राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचं स्वागत आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ', असं खासदार संभाजीराजे (sambhaji raje) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.\nखासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन (Maratha kranti andolan Kolhapur) यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला.\n'आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. पण, त्याबद्दल फारसं कुणी बोललं नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे' असं संभाजीराजे म्हणाले.\nFD करतांय तर लक्ष द्या 'या' बँकांमध्ये मिळतोय चांगला व्याजदर, वाचा सविस्तर\n'पण मी चर्चेसाठी एकटा जाणार नाही. अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं. आम्ही आम���्या आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते' असा खुलासाही संभाजीराजेंनी केला.\nशिवरायांच्या दुर्मिळ चित्रांचा लागला शोध; परदेशातील संग्रहालयात होते सुरक्षित\n'त्यांनी नऊ दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचं स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे. आम्ही सुद्धा माणसं आहोत, विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्यवकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावं, आपण मार्ग काढूया' असंही संभाजीराजे म्हणाले.\n'...तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही'\n'लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे, शेवटचे अस्त्र आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की, समाजाला वेठीस धरायचं नाही म्हणून आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. मी बोललोय, आमचा लाँग मार्च काढण्याचा विचार आहे, आम्हाला 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा जायचं नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू' असंही राजे म्हणाले.\nपुण्याच्या वेदिकाने सोडला जीव; लोकवर्गणीतून 16 कोटी जमवून इंजेक्शनही दिलं, पण...\nVI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव\nएका Kiss साठी काय काय केलं अखेर अश्लेषाने 'त्या' सीनमागील कहाणी केली शेअर\n'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना\nप्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन\nTokyo Olympic : ब्राँझ मेडल जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूने का खाल्लं केळं\nBank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी\nBig Boss15 OTT: अनुषा दांडेकर ते अक्षरा सिंग हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात\nही दोस्ती तुटायची नाय भार्गवी-श���वेताचं Friendship dayसाठी खास फोटोशूट\nमलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट; Bold अदांनी चाहत्यांना पुन्हा केलं घायाळ\nपंचरत्नांना आठवलं 'बचपन का प्यार';पाहा कशी धमाल केली Li'l Champsच्या परीक्षकांनी\nलग्नात रितेश पत्नीच्या चक्क 8 वेळा पडला होता पाया; जेनेलियानेच केली पतीची अशी पो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=1567", "date_download": "2021-08-01T23:40:56Z", "digest": "sha1:V2OOXVGM7OV7PAW27TLFELKAUKIRNK52", "length": 13158, "nlines": 41, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadभगवान बुद्धांचे राजकरणावरील उपदेश", "raw_content": "\nभगवान बुद्धांचे राजकरणावरील उपदेश\nभगवान बुद्धाचे तत्वज्ञान “नितीमत्ता, समता आणि बंधुभाव” या तत्वावर आधारित आहे. भगवान बुध्दांनी राजकारणावर प्रवचने दिली आहेत; ती प्रवचने ऐकून त्या प्रवचनाच्या तत्वांवर आधारित त्या काळातील ज्या राजांनी त्या तत्वाप्रमाणे राज्यकारभार केला ती राज्ये ऊर्जितावस्थेला पोहचली आणि ज्या राजांनी त्या तत्त्वांचा अनादर केला ती सतत एकमेकांविरुद्ध लढत राहून मनुष्यबळ आणि इतर मालमत्तेचे नुकसान करत बसली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथातील चवथ्या खंडातील भाग पाच मध्ये बुद्धांनी “राजकारणावरील प्रवचने” या सदराखाली वैशाली नगरातील वज्जी लोकांना उपदेश केलेल्या सात “अपरिहानीय धम्माचा” उल्लेख आला आहे. वज्जी लोक बुद्धांनी सांगितलेल्या या सात अपरिहानीय नियमांचे कटाक्षाने पालन करून राज्य करत असल्यामुळे त्यांचा राज्य कारभार स्वच्छ आणि निकोप होता. त्यामुळे अजातशत्रू सारखा बलाढ्य राजासुद्धा त्यांना अनेक प्रयत्नांती ही हरवू शकला नाही.\nभगवान बुद्ध राजगृह येथील गृध्रकूट पर्वतावर राहत असताना मगध राजा अजातशत्रू वैशालीच्या वज्जी लोकांवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वभावाने अतिशय दुष्ट होता. तो आपल्या राज्याचा विस्तार करून जास्तीत जास्त लोकांवर आपली सत्ता गाजवावी असा विचार करीत होता. तो फार शूर असल्यामुळे बरीच राज्ये जिंकून त्याने आपल्या राज्यास जोडली होती, परंतु वैशालीला जिंकणं त्याला जमत नव्हतं. वज्जी लोकांना तो हरवू शकत नव्हता. म्हणून शेवटी त्याने आपला एक वस्त्रकार नावाचा ब्राह्मण अमात्य भगवान बुद्धांकडे पाठवून वज्जी लोकांना कसे जिंकून घेता येईल याबद्दल सल्ला विचारला.\nवस्त्रकार भगवान बुद्धांना ��ेटायला गृध्रकूट पर्वतावर आला आणि त्याने भगवान बुद्धांना वंदन करून एका बाजूस बसून तो अजातशत्रू राजाचा निरोप भगवान बुद्धांना सांगू लागला. वस्त्रकाराचं म्हणणं भगवंतांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांच्या स्वतःच्या शैलीत त्यांच्यामागे उभ्या असलेल्या भन्ते आनंदला उद्देशून एकेका मुद्द्यावर बोलू लागले .\nभगवंत म्हणाले, ‘आनंद, वज्जी लोक वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय\nआनंदने उत्तर दिले, “होय भगवंत.” यावर भगवंत पुढे म्हणाले, “आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत, उलट त्यांची भरभराट होत राहील.”\nअशा प्रकारे भगवंतांनी वज्जी लोक पालन करीत असलेले पुढील प्रमाणे सात “अपरिहानिय नियम” आनंदला सांगत असताना वस्त्रकारास ऐकवले.\nनियम १ : वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवितात.\nनियम २ : वज्जी लोक एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात आणि आपली सर्व उद्दिष्ट्ये आणि कार्ये करतात.\nनियम ३ : गतकाळात वज्जीकुळाने जे नियम केले आहेत त्या परंपरेप्रमाणे आचरण करतात.\nनियम ४ : वज्जी लोक जोपर्यंत आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्याशी सल्लामसलत करणे आपले कर्तव्य मानतात तोपर्यंत त्यांची कोणीही हानी करू शकणार नाही.\nनियम ५ : जोपर्यंत वज्जी आपल्या कुळातील स्त्रियांना व कन्यांना बळजबरीने डांबून ठेवत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचं अपहरण करत नाहीत तोपर्यंत त्यांची कोणी हानी करू शकत नाही.\nनियम ६ : जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात व त्यांचे पालन करतात तोपर्यंत यांची हानी होऊ शकत नाही.\nनियम ७ : वज्जी लोक जोपर्यंत प्रजातंत्रावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे राज्यकारभार करतात तोपर्यंत त्यांच्या राज्यावर कोणतेही संकट येऊ शकत नाही.\nभगवंतांचे हे बोलणे ऐकून वस्त्रकार म्हणाला, “हे गौतमा, मगध राजाला वज्जींचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते.\" असे म्हणून वस्त्रकार निघून गेला.\nराजा अजातशत्रू आणि राजा प्रसेनजित यांच्यातील लढाया\nअजातशत्रू राजाने भगवंताचा निरोप ऐकला तेंव्हा त्याला कळून चुकले की वज्जी लोक जोपर्यंत प्रजातंत्राप्रमाणे कारभार करत आहेत तोपर्यंत त्यांना आपण जिंकू शकणार नाही. परंतु तो गप्प बसणारा नव्हता. थोड्य��च दिवसात त्याने सैन्याची जमवाजमव केली आणि काशीचा राजा प्रसेनजितच्या राज्यावर हल्ला केला. या लढाईत प्रसेनजित राजाचा पराभव झाला.\nपरंतु दुष्ट प्रवृत्तीने मिळवलेला विजय जास्त काळ टिकत नसतो. काही दिवसांनी प्रसेनजीत राजाने अजातशत्रू राजावर प्रतिहल्ला केला आणि यावेळी अजातशत्रू राजाचा पराभव झाला. प्रसेनजीत राजाने त्याचे सैन्य, धनदौलत सर्व काढून घेतली आणि त्याला जीवनदान देऊन सोडून दिले.\nभगवान बुद्ध म्हणतात, “अजातशत्रू राजा जगातल्या सर्व दुष्टपणाचा ठेवा आहे; तर प्रसेंजित राजा चांगुलपणाचा मित्र आहे म्हणून त्याने अजातशत्रू राजाला जीवदान देऊन सोडून दिले.”\nभगवान बुद्ध भिख्खूंना म्हणाले, “एकूण युद्धात जिंकणारा आणि पराभूत होणारा दोघांनाही तितकाच त्रास होतो. विजयातून द्वेष निर्माण होतो आणि पराजिताला दुःखात, अपमानात काळ कंठावा लागतो त्यामुळे दोघातले वैर वाढतच जाते. अशा राज्यांमध्ये समता कधीच निर्माण होत नाही. म्हणून जेत्याने शांती स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”\nजेता जीतावर गुलामगिरी लादणारा नसला तरी त्याची मानखंडना करण्याचा अधिकार सांगू शकतो. त्याने असे न करता आपल्या ऋजुता आणि अनुग्रहपूर्ण वाणी असलेले, आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत, इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, सुखाची हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या कृतीतून आणि वर्तणुकीतून सिद्ध केले पाहिजे.\nअनुमान : सर्वांनी आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे. कोणाचा उपमर्द किंवा खुशामत करू नये. आपसात शत्रुत्व निर्माण होईल अशी वर्तणूक ठेवू नये, अशा प्रकारे राज्यकारभार केल्यास तो नि:सदेह निकोपच असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/01/04/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AB/", "date_download": "2021-08-02T00:07:25Z", "digest": "sha1:7QKWT3KNR5GCVSYHCWQVKT2FTIC53435", "length": 9363, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लेखकांची उर्मी मारू नका- फ. मुं. शिंदे - Majha Paper", "raw_content": "\nलेखकांची उर्मी मारू नका- फ. मुं. शिंदे\nसंत सोपानदेव साहित्य नगरी, सासवड – जोपर्यंत खेडी आहेत तोपर्यंत मला मराठी भाषेची चिंता वाटत नाही. मात्र, मराठीतील उत्तम लेखनासाठी देण्यात येणारे पुरस्कार कमी करून ��ेखकांची ऊर्मी मारू नका. हवी तर रक्कम कमी करा पण पुरस्कारांची संख्या कमी करू नका, अशी मागणी ८७व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले.\nगेल्या वर्षी दोनऐवजी एकच पुरस्कार दिला गेला, ज्या प्रतिभावंतांच्या नावाने पुरस्कार दिले जात होते त्यांच्या नावालाच कात्री लावली गेली, याबद्दल खंत व्यक्त करत फ. मुं. यांनी, बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा, अशी भूमिकाही त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मांडली. संमेलनाच्या उद्घाटनसोहळ्यात मावळते अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे फ. मुं. यांच्याकडे सोपवताना, साहित्य क्षेत्र म्हणजे रणभूमी असून येथे शब्दांनी लढाई लढायची असते, या भूमिकेचा पुनरुच्चार केला. सामान्य माणसाची घुसमट होत असताना त्यांचे शब्द होण्याचे काम आम्ही करायचे हेच साहित्याचे प्रयोजन आहे, असे ते म्हणाले.\nहाच धागा पकडून शिंदे यांनी, सुखाचे अधिष्ठान दु:खच असते. गरीबितूनच दु:खाकडे जाण्याची श्रीमंती प्राप्त होते. त्यामुळे गरिबीची लाज वाटू देऊ नये, असे मत व्यक्त केले. लेखानानेच मला मोठे केले. भाषाशैली आईकडून आणि रसिकतेची देणगी वडिलांकडून मिळाली. कागद कोरा आणि माणूस पाठमोरा वाचणारा माणूसच सकस लेखन करू शकतो. तोच आपल्या अंत:करणाची स्पंदने लेखनातून उमटवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. आपल्याकडे काळजाचे लेखन करणारेच दीर्घकाळ टिकत असतो. जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख करणारे लेखन करत नाही तोपर्यंत प्रसिद्ध होऊ शकत नाही, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत वाढल्यामुळे माझ्या लेखनातही अंतर्मुखता उमटली आहे, असे सांगत त्यांनी किल्लारी भूकंपानंतर केलेल्या कवितांचा उल्लेख केला. यंदाच्या साहित्य संमेलन निवडणुकीत लोकप्रियता जिंकली, अंतर्मुखता हरली, असा सूर उमटला होता. तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण प्रत्यक्षात अंतर्मुखताच जिंकली होती, हे लक्षात घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.\nसीमाप्रश्नाचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. कोणतीही भाषा कोणत्याही भाषेचा द्वेष करीत नाही. मग भांडणे कशासाठी, असा सवाल करीत ते म्हणाले, सीमाशाशित प्रदेशातील भाषेबाबत योग्य भूमिका न घेणा-या राजकारण्यांमुळेच हा प्रश्न प्रलंबित आहे. लेखनाच्या अंगाने मी सासवडचे सुपूत्र प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अंशातीलच आहे असे मी मानतो. या प्रज्ञावंताचे स्मारक मुंबईत व्हावे अशी अपेक्षा करून, या स्मारकासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/04/03/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-08-02T00:20:16Z", "digest": "sha1:CNZNDGBBWW2IYCLFALXTTECMCEAPXYFR", "length": 14981, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मराठा आरक्षण आणि राजनीती - Majha Paper", "raw_content": "\nमराठा आरक्षण आणि राजनीती\nमराठा समाजाच्या आरक्षणासाठी सतत आंदोलन करणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी आपल्या पक्षाचा पाठींबा भारतीय जनता पार्टीला दिला आहे. त्यामुळे या विषयावर गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेली चर्चा एका वेगळ्या वळणावर आली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्याही मोठी आहे आणि आरक्षण हा कोणत्याही समाजाचा जिव्हाळ्याचा विषय झालेला असतो. समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण उपयुक्त ठरत असते. परंतु महाराष्ट्रातल्या सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत सतत झुलवत ठेवले. परिणामी या समाजामध्ये नैराश्य पसरले आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या मतदारांच्या सर्वेक्षणामध्ये मराठा समाजाचे ४० टक्के मतदार भाजपा-सेना युतीच्या मागे तर ३३ टक्के मतदार कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मागे उभे असल्याचे दिसले आहे. राज्यातला मराठा समाज नेहमीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे उभा असतो, परंतु या समाजातील नैराश्यामुळे तो आता भाजपा-सेनेच्या मागे उभा राहिला आहे. या प्रश्‍नावरून रान उठवणारे विनायक मेटे हे आता भाजपा-सेना प्रणित महायुतीच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पहिल्यांदा पुढे आली तेव्हा काही लोकांनी तिला विरोध केला होता. परंतु नंतर सर्वांनाच या आरक्षणाची गरज लक्षात आली. त्यामुळे विरोध मावळला आहे.\nमराठा समाजाला नाराज करणे परवडणार नाही याही कारणावरून बहुतेक राजकीय पक्ष आरक्षणाचे समर्थन करत आहेत. असे असले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते की नाही याचा कोणी विचार केला नाही. त्यामुळे मागणीला दहा वर्षे झाली तरी आरक्षण प्रत्यक्षात येत नाही याकडे कोणाचेच लक्ष नाही. या समाजाला आरक्षण देण्यात काही वैधानिक अडचणी आहेत आणि त्यातून सुटका होऊन हे आरक्षण झालेच तर ते किती असावे काय म्हणून असावे यावरून मोठा संघर्ष होणार आहे. पण तूर्तास तरी आरक्षणाची मागणी निव्वळ राजकीय होऊन बसली आहे. गमतीचा भाग असा की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येने आहेत, पण हा पक्ष म्हणाव्या तेवढ्या हिरीरीने या मागणीच्या मागे उभा नाही. पक्षाच्या जाहीरनाम्यात मात्र या आरक्षणाचा उल्लेख आहे. मग जाहीरनाम्यात उल्लेख असताना प्रत्यक्षात या पक्षाचे लोक या मागणीसाठी जेवढे आकाशपाताळ एक करायला हवे तेवढे करत नाहीत. त्यामुळे निव्वळ याच एका विषयाला वाहिलेले विनायक मेटे यांच्यासारखे नेते नाराज झालेले आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीची संगत सोडून भाजपा-सेना युतीच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. विनायक मेटे गेल्या काही वर्षांपासून सतत राजकीय भूमिका बदलत आले आहेत, असा त्यांच्यावर आरोप होतो. परंतु यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच भूमिका बदललेली आहे.\nआपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण जे आश्‍वासन देतो त्याच्या पूर्ततेसाठी संघर्ष करणे हे राजकीय पक्षाचे कर्तव्य असले पाहिजे. परंतु साधारणपणे बहुसंख्य राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्याकडे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे एक साधन म्हणून बघत असतात. एखादा प्रामाणिक कार्यकर्ता जाहीरनामा समोर ठेवून काम करायला लागला तर पक्षातले मुरब्बी, जाणकार, जुने नेते त्याला वेड्यात काढतात. शालिनीताई पाटील यांचीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अशीच गोची झाली होती. १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाली तेव्हा या पक्षाच्या राजकीय भूमिकेमध्ये उच्चवर्णियांना आर्थिक आधारावर आरक्षण दिले जाईल असे म्हटले होते. निवडणुका झाल्या आणि शालिनीताई पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांना या आश्‍वासनाची आठवण करून द्यायला सुरुवात केली. गावागावात जाऊन त्यांनी बैठका, सभा आणि पत्रकार परिषदा यांमध्ये राष्ट्रवादीने उच्च वर्णियांच्या आर्थिक आधारावरील आरक्षणासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. मात्र त्यांच्या या सभांना राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही हरकत घेतली आणि काही ठिकाणी अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित असलेल्या संघटनांनी त्यांच्या सभांमध्ये गोंधळ घातला.\nया प्रकारानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने शालिनीताई पाटील यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप लावून पक्षातून काढून टाकले. शालिनीताई पाटील यांनी एक साधा प्रश्‍न नेत्यांना विचारला. पक्षाच्या जाहीरनाम्यात जे आश्‍वासन दिले आहे त्या आश्‍वासनांची पूर्ती करावी अशी मागणी करणे ही कारवाई पक्षविरोधी कशी होऊ शकते, असा त्यांचा साधा प्रश्‍न होता. पण या साध्या प्रश्‍नाचे उत्तर तेवढे साधे नव्हते. जाहीरनाम्यामध्ये आणि पक्षाच्या भूमिकेमध्ये आरक्षणाची मागणी करायचीच असते ही मागणी पूर्ण करणे म्हणावे तेवढे गरजेचे नसते. कारण उच्चवर्णियांना आर्थिक आधारावर आरक्षण दिलेच तर त्या आरक्षणाला दलितांचा विरोध होऊ शकतो आणि पक्षाला दलितांचा पाठींबा गमावून बसावे लागते. त्यामुळे जाहीरनाम्यात उल्लेख करून उच्च वर्णियांना खूष केले पाहिजे आणि त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह न धरून दलितांनाही खूष केले पाहिजे अशी पक्षाची नीती असते. हा ढोंगीपणा असला तरी पक्षाच्या हितासाठीच असतो. तोच प्रकार आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत झालेला आहे. जाहीरनाम्यात मराठा आरक्षणाचा उल्लेख करून मराठा समाजाला खूष केले आहे पण प्रत्यक्षात तसा आग्रह न धरून ओबीसींना खूष करण्याची भूमिका स्वीकारली आहे. विनायक मेटे यांची अवस्था मात्र शालिनीताई पाटील यांच्यासारखी झाली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर��यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rbi-asks-hdfc-bank-stop-digital-activities-new-credit-card-customers-380339", "date_download": "2021-08-01T22:43:13Z", "digest": "sha1:B42UXZJ5QKE4HK6ETXI25EGSCKOOVI5Q", "length": 8145, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | RBI कडून HDFC ला पुन्हा झटका; क्रेडिट कार्डसह नव्या डिजीटल सेवांना मनाई", "raw_content": "\nभारतीय रिझर्व्ह बँकेने HDFC बँकेला सल्ला दिलाय की त्यांनी आपल्या डिजीटल 2.0 मोहिमेअंतर्गत सर्वप्रकारच्या घडामोडी थांबवाव्यात.\nRBI कडून HDFC ला पुन्हा झटका; क्रेडिट कार्डसह नव्या डिजीटल सेवांना मनाई\nनवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून खासगी क्षेत्रातील HDFC बँकेला पुन्हा एकदा झटका मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने HDFC बँकेवर काही बंधने लावून बँकेच्या सर्व डिजीटल सर्व्हिसेसवर रोख लावली आहे. आरबीआयकडून लागू केलेल्या नव्या बंधनामध्ये क्रेडिट कार्ड सेवेचाही समावेश आहे. मात्र ही बंधने कायमस्वरुपाची नाहीयेत. मात्र, गेल्या दोन वर्षांमधील ही तिसरी वेळ आहे जेंव्हा HDFC वर अशाप्रकारे काही बंधने लादण्यात आली आहेत. या बंधनांविषयी माहिती देताना HDFC बँकेने म्हटलंय की, बँकेच्या नव्या डिजीटल सर्व्हिसवर आरबीआयने अस्थायी स्वरुपाची रोख लावली आहे. यामध्ये नवे क्रेडिट कार्ड काढण्यावरही आरबीआयने बंदी घातलीय.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने HDFC बँकेला सल्ला दिलाय की त्यांनी आपल्या डिजीटल 2.0 मोहिमेअंतर्गत सर्वप्रकारच्या घडामोडी थांबवाव्यात. तसेच नवे क्रेडिट कार्ड ग्राहकांना देणे बंद करावे. गेल्या दोन वर्षांत आपल्या इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग आणि पेमेंट युटिलीटी सेवांमध्ये बँकेला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले आहे.\nHDFC बँकेच्या डिजीटल सर्व्हिसेसमध्ये सातत्याने ग्राहकांना अडचणी येत असल्याने त्रासाला सामोरे जावं लागत होतं. याबाबत आरबीआयने बँकेला कारण विचारलं होतं. HDFC बँकेच्या डेटा सेंटरमध्ये गडबड झाल्याने त्यांचे यूपीआय पेमेंट, एटीएम सर्व्हिसेस आणि कार्डद्वारे होणारे पेमेंट्स थांबले होते. यामुळे ग्राहकांना त्रास सोसावा लागला होता.\nहेही वाचा - पंतजली-डाबरसह अनेक कंपन्यांच्या मधात भेसळीचा गोडवा; CSE ने केला दावा\nआरबीयने म्हटलं हा तर गंभीर मामला\nHDFC बँकेला गेल्या दोन वर्षांमध्ये तिसऱ्यांदा डिजीटल सर्व्हिसेस���ध्ये याप्रकारच्या गोंधळाला सामोरे जावे लागले आहे. आरबीआयने म्हटलं होतं की, डेटा सेंटरमध्ये गडबडी आली असेल तर त्याचं कारण स्पष्ट करावं. याच्या उत्तरादाखल HDFC ने म्हटलं होतं की, गेल्या दोन वर्षांत सिस्टीम आणि प्रोसेसमध्ये योग्य सुधारणा केल्या गेल्या आहेत. मात्र आरबीआयने म्हटलं होतं की बँकेच्या या दाव्यानंतरही अडचणी येतच आहेत जे एक गंभीर प्रकरण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-sham-joshi/playsong/739/NijVanshaDipakaa-Dharun-Shiri.php", "date_download": "2021-08-01T23:37:02Z", "digest": "sha1:7I4JZD6YHLW2G4EHC4BLAOXCTZKNYZHT", "length": 8781, "nlines": 132, "source_domain": "www.gadima.com", "title": "NijVanshaDipakaa Dharun Shiri -: निजवंशदीपका धरुन शिरी : GeetGopal (Sham Joshi) : गीतगोपाल (श्याम जोशी)", "raw_content": "\nमरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा\nजरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात\nदु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत\nगीतगोपाल (संगीत:श्याम जोशी) | Geetgopal (Sham Joshi)\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसंगीतकार श्याम जोशी यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल\nगायक: उषा मंगेशकर,सुरेश वाडकर\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nनको रे मारु नवजाता\nशरच्श्रंद्रिका मूक हुंकार देते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beed/?utm_source=Lokmat.com&utm_medium=hamburger-menu", "date_download": "2021-08-01T23:01:00Z", "digest": "sha1:IS2IPTLSSM3QV7LP55KW5H4GADS6IS5Y", "length": 14114, "nlines": 141, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Beed News | Latest Beed News in Marathi | Beed Local News Updates | ताज्या बातम्या बीड | बीड समाचार | Beed Newspaper | Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n11:04 PM दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार\n11:01 PMCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\n10:33 PM सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन पुलावरील बॅरेकेटिंग काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10:27 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n10:05 PM'कोरोनाची तिसरी लाट अटळ, पण...'; CSIR च्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n09:40 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:25 PMमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:00 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:50 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:48 PM राज्यात आज 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्ज\n08:43 PM ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर पाच जणांचा मृत्यू\n तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\n07:57 PM उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; महापालिकेनं इमारत केली रिकामी\n07:53 PM\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\n अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडीतेच्या आईचाही केला विनयभंग\nMinor girl rape case in Beed : या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. ...\nबीड :पंकजा मुंडेंचे वर्चस्व असले��्या वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष जैन यांचा राजीनामा\nबँकेचे मुख्य कार्यालय परळी येथे असून राज्यात एकूण 41 शाखा आहेत तर ठेवी 950 कोटीवर गेल्या आहेत. ...\nबीड :तेलगाव परिसरात धाडसी घरफोडी; चाकूने हल्ला करत साडेतीन लाखांचा ऐवज पळवला\nरोख २ लाख ४० हजार रुपये असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. ...\nबीड :आमदारांच्या मर्जीतील मुख्याधिकाऱ्यांच्या पुढे नगराध्यक्षांवर नामुष्कीची वेळ\nमाजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यात मागील एक ते दीड महिन्यांपासून तू तू मै मै सुरु आहे. ...\nबीड :'दौरा करण्याऐवजी मदत पोहोचवणार'; पंकजा मुंडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या\nPankaja Munde भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंनी केलेल्या आवाहनानुसार वाढदिवसाचा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. ...\nबीड :जनविकास महाविद्यालयात साठे जयंती, टिळक पुण्यतिथी\nडॉ. कांबळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला चालना देणारे आहे. या साहित्यामुळे उपेक्षित दीनदुबळ्यांच्या अंतरंगाचा वेध ... ...\nबीड :अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळकांना अभिवादन\nश्री बंकटस्वामी महाविद्यालयात संयुक्त कार्यक्रम बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ... ...\nबीड :श्रीगोंदेकरांची ऑलिम्पिकवीराच्या आई-वडील, शिक्षकास सलामी\nअविनाश कदम/ लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : श्रीगोंदा येथील ‘अग्निपंख’ फाउंडेशनने शनिवारी श्रीगोंदा ते मांडवा (ता. आष्टी) ८० किलोमीटर ... ...\nबीड :एस.टी. बसमध्ये मास्क लावण्याकडे दुर्लक्षच\nअंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरू झाली; मात्र एस.टी.त ... ...\nबीड :स्वतःला अन् इतरांनाही वाचवा; अपघातग्रस्तांवर प्रथमोपचार करा\nबीड : महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेकडून सध्या अस्थी व सांधे आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यभर कार्यक्रम घेतले जात आहेत. यात प्रशिक्षण ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य ���ाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/books/product/turung-todnarya-uthavachi-kavita/?vpage=6", "date_download": "2021-08-01T23:57:16Z", "digest": "sha1:5QAQOMJA4MCWCV6W3H632YAYBC2DWQMA", "length": 7621, "nlines": 87, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता – मराठी पुस्तके", "raw_content": "\nHome / Featured / तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता\nतुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता\n‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ शोषणाची सर्व हिंस्र सत्ताकेंद्रे आणि त्यांची पायाभूत तत्त्वज्ञानेही उद्ध्वस्त करते. वर्चस्ववादी सत्ताकेंद्रांची चाकरी करणाऱ्या चैतन्यवादी भाषेचा तुरुंगही ही कविता तोडते आणि पूर्ण लौकिकतावादी सर्जक भाषेची निर्मिती करते, हा या कवितेचा मूल्यसंग्राम अनन्य असाच आहे.\nपुस्तकाचे नाव : तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता\nलेखक : यशवंत मनोहर\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह\nबाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग\nCategories: Featured, कविता Tags: मौज प्रकाशन, यशवंत मनोहर\nपुस्तकाचे नाव : तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता\nलेखक : यशवंत मनोहर\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह\nबाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग\nपुस्तकाचा संक्षिप्त परिचय :\n‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ शोषणाची सर्व हिंस्र सत्ताकेंद्रे आणि त्यांची पायाभूत तत्त्वज्ञानेही उद्ध्वस्त करते. वर्चस्ववादी सत्ताकेंद्रांची चाकरी करणाऱ्या चैतन्यवादी भाषेचा तुरुंगही ही कविता तोडते आणि पूर्ण लौकिकतावादी सर्जक भाषेची निर्मिती करते, हा या कवितेचा मूल्यसंग्राम अनन्य असाच आहे.\nधर्म, अर्थ आणि पुरुष या सर्व शोषणाच्याच अमानुष सत्ता आहेत हे भान प्रखर असल्यामुळे यशवंत मनोहर यांची ही कविता तुरुंग तोडणाऱ्या उठावांचे आवाज बुलंद करते. ही कविता भक्तिशरण, परिस्थितीशरण, निराशाशरण वा ताटस्थशरण होत नाही आणि शोषणरचनांना मजबूत करण्याचे कुकर्म करत नाही.\nया कवितेत बुद���धी भावनामय होते आणि भावना बुद्धिमय होते हा वैश्विक Wisdom चाच वा प्रज्ञानाचाच सोहळा असतो. या कवितेतील प्रतिमा जीवनातील संघर्षांतून उगवतात. नवनव्या बंधांशी, संदर्भांशी आणि आव्हानांशी झटापट करत या कवितेची भाषा स्वत:तील अनंत सुप्त शक्ती प्रकट करते. ही भाषा जीवनाची परम घुसमटही मांडते आणि तिच्यावर मात करणारे वैश्विक मानवतेचे उत्कट आर्तही मांडते.\nविविधतेच्या सौहार्दाची नक्षत्रे माथ्यात असलेली ही कविता कोणत्याही विषमतेची मात्र गय करत नाही, त्यामुळे ती अनन्य अशा दाहक सत्याचे आणि विधायक सौंदर्याचे परत उदाहरण झालेली आहे.\nआपल्या पुस्तकाची प्रसिध्दी ४,५०,००० मराठी माणसांपर्यंत फक्त रु. १,५००/- मध्ये.. अधिक माहितीसाठी क्लिक करा.\nप्रकाश बाळ जोशी यांच्या कथा\nअिंडिया, भारत आणि हिंदुस्थान\nसंगीत सरिता – राग कसे ओळखावेत\nफिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/ips-officer-vivek-rajsingh-kukrele-shares-inspiring-weight-loss-journey-gh-558788.html", "date_download": "2021-08-01T22:47:02Z", "digest": "sha1:CJAO47ZWHLIPEN22DYNN3I3CNWRVYCFX", "length": 9285, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फुडी IPS अधिकारी कसा झाला फॅट टू फिट? शेअर केली आपली Weight loss Journey– News18 Lokmat", "raw_content": "\nफुडी IPS अधिकारी कसा झाला फॅट टू फिट\nसेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत या आयपीएस अधिकाऱ्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी आल्या पण...\nसेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत या आयपीएस अधिकाऱ्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी आल्या पण...\nनवी दिल्ली, 02 जून : आयपीएस विवेक राजसिंग कुकरेले (IPS Vivek Rajsingh Kukrele) यांनी इयत्ता आठवीनंतर स्वतःचं वजन तपासलं नव्हतं. त्या वेळी त्यांचं वजन 88 किलो होतं. त्यानंतर बराच काळ गेला. कुकरेले यांनी पुन्हा आपलं वजन तपासलं ते राष्ट्रीय पोलीस अकादमीत (NPA) दाखल झाल्यावर. त्यावेळी त्यांचं वजन तब्बल 134 किलो होतं. हे पाहून ते थोडेसे चिंताग्रस्त झाले. पण या अकादमीतल्या प्रशिक्षणामुळे त्यांना त्यांचं वजन घटवण्यास (Weight Loss) मदत झाली. कुकरेले यांनी आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये आपला वजन कमी करण्याचा अनुभव मांडला आहे. अकादमीतल्या प्रशिक्षणामुळं मला माझं अति प्रमाणात वाढलेलं वजन (Weight Gain) कमी करण्यास मदत झाली. एनपीएमधल्या 46 आठवड्यांच्या कठीण प्रशिक्षणामुळे माझं वजन 104 किलोग्रॅमवर आलं. ही माझ्यासाठी मोठी कामगिरी होती, ���सं ते सांगतात.\nसेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत कुकरेले यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी आल्या. ते म्हणाले, 'माझ्या सेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत माझं पोस्टिंग बिहारमधल्या नक्षलवादी भागात झालं. यादरम्यान माझं वजन पुन्हा वाढून 138 किलोग्रॅमपर्यंत पोहोचलं. खाण्याच्या वर्षानुवर्षांच्या चुकीच्या सवयी हे माझं वजन वाढण्यामागचं प्रमुख कारण होतं. मुळात मी खूप फुडी (Foodie) आहे. त्यामुळे मी प्रमाणापेक्षा जास्त खात असे. अन्नपदार्थ वाया घालवायचे नाहीत हे माझं प्रमुख ध्येय असे. त्यामुळे मनात इच्छा नसताना आणि पोट भरलेलं असतानाही खाणं या चुकीच्या सवयीमुळे माझं वजन वाढत गेलं.' हे वाचा - नाही लागणार औषधाची गरज; या 5 गोष्टी घरच्या घरी Stress करतील दूर कुकरेले यांनी एक असाइनमेंट म्हणून चालण्याचा व्यायाम सुरू केला. स्टेप सेट गो (Step Set Go) या अॅपच्या वापरामुळे या व्यायामात सुसंगतता ठेवता आली. चालणं हा माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनला आणि माझं वजन कमी होऊ लागलं. त्यामुळे पौष्टिक आहाराची विचारपूर्वक निवड करण्यासाठी मला अधिक प्रोत्साहन मिळू लागलं, असं कुकरेले यांनी सांगितलं. हळूहळू वजन कमी होऊ लागल्यानं क्षमतावाढीचं प्रशिक्षण आणि योग्य आहार घेण्यास सुरुवात केली. यामुळे वजन आणखी कमी होण्यास चालना मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून मी ठरवलेल्या प्रमाणातच आहार घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे माझं शरीर आकारबद्ध होण्यास मदत मिळत आहे. मी आत्तापर्यंत 43 किलोग्रॅम वजन कमी केलं असून, मला आता फक्त शरीराच्या आकारावर (Body Shape) लक्ष केंद्रीत करायचं आहे, असं कुकरेले यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. हे वाचा - शंभरी पार आजीआजोबांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा; घरीच उपचार घेऊन हरवलं व्हायरसला त्यांनी आपला आधीचा आणि नंतरचा असे फरक दर्शवणारे दोन फोटोजही शेअर केले आहेत. वजन कमी करण्याच्या प्रेरणादायी प्रवासामुळे कुकरेले हे आता तंदुरुस्त असून, त्यांचं आरोग्यदेखील सुधारलं आहे. त्यांनी आपल्या रक्तदाब विकारावरही नियंत्रण मिळवले असून, त्यांचा रेस्टिंग पल्स रेट (Resting Pulse Rate) 40 BPM झाला आहे.\nफुडी IPS अधिकारी कसा झाला फॅट टू फिट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/woman-dies-during-childbirth-due-to-doctors-negligence/", "date_download": "2021-08-01T23:48:49Z", "digest": "sha1:M6T24TC6GXIGOQGYHUBP7PAIHDZOZRKN", "length": 10439, "nlines": 183, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे प्रसूती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome गंगाखेड डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे प्रसूती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे प्रसूती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू\nगंगाखेड : पालम तालुक्यातील मौजे बोरगाव (खुर्द) येथील महीला कोमल कैलास बहुरे वय २५ हिचा दि. ८रोजी प्रसुती दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.\nसविस्तर वृत्त असे की मयत कोमल हिच्या पोटात दुखत असल्याने दि ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास चाटोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले पण चाटोरी येथील दवाखान्यात डॉक्टरच उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.ग्रामीण भागातील जनतेला जनतेला वेळेवर व योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी भरघोष निधी उपलब्ध करून देण्यात येतो पण काही डॉक्टरांच्या मनमानी मुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात.या दवाखान्यातील डॉक्टर कधीच उपस्थित नसतात असे गावकरी खाजगीत बोलताना दिसतात.सर्व कामकाज हे परिचारिका वर चालते. गरोदर मातेची काळजी घेण्यासाठी अंगणवाडी सेविका ते तज्ञ डॉक्टर अशी श्रंखला असताना मातेचा मृत्यू केवळ वेळेत व तज्ञ डॉक्टराकडुन उपचार न मिळाल्याने कोमल ला आपला जिव गमवावा लागला आहे. चाटोरी येथील आरोग्य केंद्रात परिचारिकानी नॉर्मल प्रसूती केली पण प्रसुती नंतर रक्त स्त्राव थांबत नसल्याने व डॉक्टर हजर नसल्याने पुढील उपचारासाठी गंगाखेड च्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला व गंगाखेड येथे पाठवुन दिले पण दुर्दैवाने कोमलचा वाटेतच मृत्यू झाला गंगाखेड येथे डॉक्टरांनी कोमलला मयत घोषीत केले.कोमलच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला आपली आई पाहता आली नाही आणी जन्मदात्री आपले बाळ पाहता आले नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत पण दोषी डॉक्टरांवर काहीच कठोर कारवाई होत नाही.या मुळे कोण्या मातेला आपले बाळ. बाळाला आपली आई. किंवा वडील गमवावे लागतात याला जबाबदार कोण.असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nPrevious articleऔरंगाबाद येथील हर्सूलतलावासमोर भीषण आग\nNext articleआष्टी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा\nमहिलेशी तसे संबध ठेवणारा डॉक्टर सीईओ टाकसाळे यांनी केला सस्पेंड\nरेल्वे हायस्कुलमध्ये प्रजासत���ताकदिन साजरा\nप्रजासत्ताकदिनी दिव्यांग रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उदघाटन\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nकोविड-19 लसीचा प्राधान्यक्रम ठरला : टोपे\nकरण जोहरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित…\nनांदेड मुंबई स्पेशल एक्स्प्रेस १२ ऑक्टोबर पासून दररोज धावणार\nरंगीबेरंगी रांगोळीने सजला बाजार\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/mazkxxk3/poonam-arankale/story", "date_download": "2021-08-02T01:10:53Z", "digest": "sha1:UM3K6ADT2UKP5GU2EMXXADO6GICVDRRP", "length": 5436, "nlines": 124, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Captain Poonam Arankale | StoryMirror", "raw_content": "\nतुझ्या दृष्टीची जादू काही आमच्याकडे नाही. या बाबतीत तुझ्यासम तूच हो आणि म्हणूनच आमच्याम ... तुझ्या दृष्टीची जादू काही आमच्याकडे नाही. या बाबतीत तुझ्यासम तूच हो आणि म्हणूनच ...\nमग काय तो त्या मेघालाच दूत बनवून आपल्या नगरीला पाठवतो. प्रियेपर्यंत आपला निरोप पोचवावा म्हणून त्याची... मग काय तो त्या मेघालाच दूत बनवून आपल्या नगरीला पाठवतो. प्रियेपर्यंत आपला निरोप प...\nइच्छा श्रींच्या मनीची साकार सर्वांसमक्ष राष्ट्र घडले एक महा त्यास गडकोट साक्ष एकेक चिरा त्या... इच्छा श्रींच्या मनीची साकार सर्वांसमक्ष राष्ट्र घडले एक महा त्यास गडकोट सा...\nत्या त्या प्रांतीच्या लोकांवर त़्यांच़्या व्यक्त होण्यावर भौगोलिकतेचा विलक्षण प्रभाव असणं साहजिकही. त्या त्या प्रांतीच्या लोकांवर त़्यांच़्या व्यक्त होण्यावर भौगोलिकतेचा विलक्षण प्...\nनिरामयतेसाठी प्रार्थना करूयात आणि आज आपल्या आरोग्यासाठी झटणाऱ्या सर्व अश्विनीकुमार आरोग्यदूतांना सह... निरामयतेसाठी प्रार्थना करूयात आणि आज आपल्या आरोग्यासाठी झटणाऱ्या सर्व अश्विनीकु...\nलॉकडाऊनच्या काळातील नोंदी लॉकडाऊनच्या काळातील नोंदी\nघरटं कावळ्याचं आणि त्रिशं...\nदेवळातल्या पुराणिकांकडून ऐकून सांगितलेली त्रिशंकूची कथा लहानपणी ऐकली होती आजीकडून. देवळातल्या पुराणिकांकडून ऐकून सांगितलेली त्रिशंकूची कथा लहानपणी ऐकली होती आजीकडू...\nहितगुज हृदयाचं हृदयाशी, हितगुज मनाचं निसर्गाशी... हितगुज हृदयाचं हृदयाशी, हितगुज मनाचं निसर्गाशी...\nधरी रे मना, धीर धाकासी स...\nहनुमान जयंतीनिमित्त कोरोनावर मनाच्या सामर्थ्याचा उतारा हनुमान जयंतीनिमित्त कोरोनावर मनाच्या सामर्थ्याचा उतारा\nलोणावळ्यातील स्वामीभवनला भेट दिलेल्या प्रसंगाची आठवण लोणावळ्यातील स्वामीभवनला भेट दिलेल्या प्रसंगाची आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/19/gariyaband-unique-kabaddi-competition-in-chhattisgarh-prize-of-goat-rooster-fish-and-eggs-to-the-winning-team/", "date_download": "2021-08-01T22:41:56Z", "digest": "sha1:UFMZOZMKAOLXFICYN27HXF4QKO2TY6Z7", "length": 5727, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कब्बडी स्पर्धेसाठी बक्षीस ठेवला बकरा - Majha Paper", "raw_content": "\nकब्बडी स्पर्धेसाठी बक्षीस ठेवला बकरा\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / कब्बडी स्पर्धा, छतीसगढ़, बक्षीस / September 19, 2019 September 19, 2019\nजगभरात अनेक स्पर्धा सतत होत असतात. स्पर्धा म्हटली की बक्षिस आलेच. मग कधी ती रोख रक्कम असते, कधी एखादी वस्तू तर कधी चषक. काही प्रसिद्ध स्पर्धा खास चर्चेत असतात कारण त्यात मिळणारी रक्कम भलीदांडगी असते. छतीसगढ़च्या गरीयाबंद जिल्ह्यात अशीच एक स्पर्धा नुकतीच पार पडली आणि त्यातील बक्षिसे विशेष चर्चेचा विषय ठरली आणि ही स्पर्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली.\n१५ सप्टेंबर रोजी वरील ठिकाणी कब्बडी स्पर्धा आयोजित केली गेली. त्यासाठी खास पत्रके छापून विजेत्यांना कोणती बक्षिसे मिळणार याची माहिती दिली गेली. बक्षिसे वाचून केवळ राज्यात नाही तर देशभरात ही बातमी चर्चेत आली. छतीसगढ़च्या गरीयाबंद जिल्ह्यात गादर गावी ही कबड्डी स्पर्धा होती. त्यात विजेत्याला एक जिवंत बकरा, उपविजेत्याला २० किलो कोंबड्या बक्षीस म्हणून दिल्या गेल्या तर तीन नंबरच्या विजेत्याला १५ किलो मासे आणि चार नंबरच्या टीमला चक्क २०० अंडी असे बक्षीस होते. यात कुठल्या टीमने कोणते बक्षीस मिळविले याची माहिती समजू शकलेली नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hangchisolar.com/sgl07-series-product/", "date_download": "2021-08-01T22:21:08Z", "digest": "sha1:BHCCWISHDXUILLIYWR5ZWSITLVKSUMQ7", "length": 11956, "nlines": 232, "source_domain": "mr.hangchisolar.com", "title": "चीन SGL07 मालिका सौर लॉन प्रकाश 5W उत्पादक आणि पुरवठादार | हांग्ची", "raw_content": "\nचार्जर एसी / डीसी\nचार्जर एसी / डीसी\nसौर इन्व्हर्टर (ऑफ ग्रीड) एमपीपीटी कंट्रोलर\n2000 Lumens चे वैशिष्ट्य\n1000 लुमेनचे सौर भिंत प्रकाश तपशील\nइलेक्ट्रिकल कार आणि गोल्फ कार जेल बॅटरी सुपर पॉवर\nSGL07 मालिका सौर लॉन प्रकाश 5 डब्ल्यू\nस्टेनल्ससह उच्च चमक G012 सौर लॉन प्रकाश ...\nB008 सोलर गार्डन लाइट_9.7 व्ही लिथियम बॅटरी\n60W hight LED कार्यक्षमता UFO सौर उद्यान प्रकाश\n20W सोलर गार्डन लाइट 2000 लुमेन\nउच्च कार्यक्षमतेमध्ये पीव्ही 3500 मालिका बंद ग्रिड इन्व्हर्टर\nलहान सौर यंत्रणेसाठी इन्व्हर्टर PV18 VPM 2-3KW\nPV1800 PRO मालिका -450v/240v/110v बंद ग्रिड सौर प्रणाली ...\nEP3300 TLV मालिका बंद ग्रिड सौर यंत्रणा इन्व्हर्टर\nइन्व्हर्टर EH9335-80KS मोठ्या व्होल्टेज आणि पॉवर ग्रिड बंद\nEH9335-60KS मालिका बंद ग्रिड सौर ऊर्जा इन्व्हर्टर\nCAW7/11/22KE-DCGS मिनी AC/DC कार चार्जिंग सिस्टम\nSGL07 मालिका सौर लॉन प्रकाश 5 डब्ल्यू\n1. इंटिग्रेटेड अॅल्युमिनियम अलॉयड + क्रिस्टल ग्लास वेथरेबिलिटी मजबूत आहे\n2. ALS2.0 तंत्रज्ञान 6-8 दिवस प्रकाशयोजनाला समर्थन देते\n3, उच्च कार्यक्षमता एलईडी आणि अनन्य डिझाइन सामान्य बागेच्या दिवे पेक्षा 3 ~ 4 पट अधिक चमक बनवते\n4. भूमिगत भागभांडवल रचना, स्थापित करणे सोपे\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nसौर पॅनेल 0.6 डब्ल्यू\nएलआय-आयन बॅटरी 3.7V 800mAH\nवर्किंग मोड रात्रभर 100% ब्राइटनेस (20 लुमेन) ठेवा\nसौर चार्जिंग वेळ 7-9 घर\nप्रकाश वेळ 8+ दिवस\n2 दिवे दरम्यान प्रतिष्ठापन रुंदी 2 मी\nसाहित्य अॅल्युमिनिअम + ग्लास\nEXW किंमत नमुना किंमत 35USD/युनिट MOQ 100PCS किंमत 33USD/युनिट\nसौर लॉन दिव्याची रचना सौर सेल घटक (फोटोइलेक्ट्रिक पॅनेल), सुपर उज्ज्वल एलईडी दिवे (प्रकाश स्रोत), देखभाल-मुक्त रिचार्जेबल बॅटरी, स्वयंचलित नियंत्रण सर्किट, दिवे इत्यादींनी बनलेली आहे नवीन प्रकारची हरित ऊर्जा लँडस्केप प्रकाशयोजना म्हणून ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण, प्रकाशयोजना आणि सुशोभीकरण समाकलित करणारी फिक्स्चर, त्यात उच्च कार्यक्षमता असलेल्या सौर सेल घटकांचा वापर केला जातो, जो दिवसा सूर्यप्रकाश आणि प्रकाश उर्जेला विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित करू शकतो आणि बॅटरीमध्ये साठवू शकतो आणि अंधारानंतर ते आपोआप प्रकाशमान होईल रात्री. ट्यूब लाइटिंग. दिवा ट्यूब सुपर ब्राइट एलईडी स्वीकारते, जे पारंपारिक दिवे पेक्षा अधिक टिकाऊ असते आणि दीर्घ सेवा आयुष्य असते.\nउत्पादनांच्या मालिकेची प्रकाशयोजना आणि विझवणे सूर्यप्रकाश आणि प्रकाश प्रेरण नियंत्रण, स्वयंचलित वेळ-सामायिकरण नियंत्रण किंवा ध्वनी आणि प्रकाश दुहेरी नियंत्रण स्वीकारतात. जेव्हा रात्री काही पादचारी असतात तेव्हा उर्जा वाचवण्यासाठी आपण प्रकाश स्त्रोताची आउटपुट पॉवर कमी करणे निवडू शकता.\nत्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, याचा मोठ्या प्रमाणात पार्क लॉन, गार्डन व्हिला, स्क्वेअर ग्रीन स्पेस, पर्यटकांची आकर्षणे, रिसॉर्ट्स, गोल्फ कोर्सेस, कॉर्पोरेट फॅक्टरी ग्रीन ब्युटिफिकेशन, निवासी क्षेत्र ग्रीन लाइटिंग, विविध ग्रीन बेल्ट्स आणि इतर लँडस्केप सजावट आणि लँडस्केप लाइटिंगमध्ये वापरले जाऊ शकते. .\nमागील: स्टेनलेस कच्च्या मालासह उच्च चमक G012 सौर लॉन प्रकाश\nपुढे: चांगली डिस्चार्ज कार्यक्षमता जेल्ट बॅटरी\nएलईडी सोलर लॉन लाइट\nसौर पथदिवे SLL-18 वैशिष्ट्य\nपीएनजी 60 एम -35 एफ सौर यंत्रणा सेल बॅटरी\n007 मालिका सौर लॉन लाईट तीन माउंटिन ...\nव्हेरिएबल फंक्शन सोलर आणि कारसह जेल बॅटरी\nआमची उत्पादने किंवा किंमतसूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचे ईमेल आम्हाला सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: पहिला मजला, चीनमधील प्रथम महसूल बाओन जिल्हा शेन्झेन.\nसर्वात मोठ्या सौर साठवण प्रोजेक्टसाठी निविदा ...\nइटलीच्या एनी समूहाने स्पेन जिंकला ...\nजपानची नवीन उर्जा मूलभूत योजना योजना ...\nसौर पथ प्रकाश उद्योग “माजी ...\nरुगाओने 4 महानगरपालिकेचे रस्ते परत घेतले ...\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T00:46:17Z", "digest": "sha1:FLDHSBVGITWDQ5E33EGN55QSU77253YS", "length": 5437, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रदीप पंड्या - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. प्रदीप पंड्या ( २९ एप्रिल १९४२) हे एम.डी. डॉक्टर असून मूत्रपिंड विशेषज्ञ आहेत. भारताच्या गुजरात प्रांतामधल्या नडियाद शहरातील ’मूळजीभाई किडनी रुग्णालया’त त्यांनी २६ वर्षे काम केले आहे. निवृत्तीनंतर ते बडोद्यामध्ये ’प्रेमदास जलाराम रुग्णालया’त सुपरिन्टेन्डन्टच्या पदावर काम करीत आहेत. त्या शहरात त्यांची खासगी प्रॅक्टिसही आहे.\nइ.स. १९९२ मध्ये प्रदीप पंड्या यांनी गुजराती साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबर्‍या व अनुवाद मिळून ३१हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ’ધ હોસ્પિટલ’ ही डॉ. प्रदीप पंड्या यांनी लिहिलेली गुजराती साहित्यजगतातील पहिली मेडिकल थ्रिलर कादंबरी. या कादंबरीचा ’द हॉस्पिटल’ नावाचा मराठी अनुवाद चंद्रशेखर संत यांनी केला आहे आणि तो डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे.\nडॉ. प्रदीप पंड्या यांनी त्यानंतर गुजराती भाषेत वीज-अमृत, तांडव आणि बारूद या नावांच्या तीन ’वैद्यकीय थरार’.कादंबर्‍याही लिहिल्या आहेत.\nइ.स. १९४२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१६ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/om-puri-navacha-macchar/?vpage=4", "date_download": "2021-08-01T22:19:41Z", "digest": "sha1:L47ANDWGNIIKNFALXPD2T24CKHIGRMPS", "length": 19390, "nlines": 176, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ओम पुरी नावाचा मच्छर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeराजकारणओम पुरी नावाचा मच्छर\nओम पुरी नावाचा मच्छर\nआोम पुरी नावाच्या खटमलचा समाचार घेणारा हर्षद बर्वे यंचा हा लेख. खरंच अशा माणसांवर बहिष्कारच टाकायला पाहिजे. दोनचार सिनेमे चालले की यांच्या डोक्यात जातात..आणि मग कोणत्याही विषयावर बोलायला लागतात… मुळात चॅनेलवाले अशा लोकांना बोलावतातच का तेच कळत नाही. की तेसुद्धा TRP साठी आसूसलले भोंदूबाबाच \nटाइम्स नाऊ वर अर्णव गोस्वामी डिबेट करत असतांना ज्या पद्धतीनेे ओम पुरी हा कर्नल थापर साहेबांशी बोलत होता ते बघून तळपायाची आज मस्तकात गेली. साला खटमल पण नाही हा आणि कर्नल थापर साहेबांना वाट्टेल त्या भाषेत बोलायला याला खरंच काहीच कसे वाटत नाही याचेच मला प्रचंड आश्चर्य वाटले. संताप आणि तिडीक गेली डोक्यात. याला बहुदा माहीत नसावं कर्नल थापर कोण आहेत. ३७ वर्ष आयुष्याची थापर साहेबांनी या देशाच्या आर्मीला, म्हणजेच आम्हाला दिली आहेत. माझे वय ४२ आहे आणि मी अजूनही सुरक्षित आहे यात कर्नल थापर साहेबांचा किती मोठा वाटा आहे हे ओम पुरीला नक्कीच कळणार नाही पण मला मात्र नक्कीच कळते. याच कर्नल थापर साहेबांनी आपला अवघा २२ वर्षाचा मुलगा दिला आहे या देशासाठी कारगिल युध्दात. पिक ४७०० घेतांना कॅप्टन विजयंत थापर हुतात्मे झाले होते हे हा हरामखोर ओम पुरी जरी विसरला तरी मी नाही विसरू शकत. ज्या वयात मी नेमके काय करायचे याचा विचार करत होतो तेंव्हा कॅप्टन विजयंत थापर हुतात्मे झाले. आपल्या वडलांना लिहिलेल्या पत्रात हा अवघा २२ वर्षांचा शूरवीर म्हणाला होता, ‘I have no regrets. In fact, even if I become a human again, I will join the army and fight for the nation.’\nइथे संध्याकाळची दारू मिळेल कि नाही याची चिंता करणाऱ्या या लोकांना हे नाही कळायचे. अवघ्या २२ व्या वर्षी “I have no regrets” म्हणणे हे डेमी गॉड पेक्षा कमी नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ओम पुरी हे वाचणार नाही हे पण मी माझा मागच्या वर्षाचा अनुभव परत इथे शेयर करतो आहे. पंगोंग त्सेला जातांना आर्मीची चेकपोस्ट आहे.\n-फोटो आयडी दिखाओ और ग्रुप लीडर को भेजो\n-सर, मै हू ग्रुप लीडर और यह सब के आयडी\n-बर्वे, महाराष्ट्र से हो\n-कुटल्या एरियात राहतो वो\nमग त्या सैनिक मित्रानी मारलेली घट्ट मिठी आणि दोघांच्याही डोळ्यातून घळघळ वाहणारे पाणी. पाच महिने झाले होते त्याला लदाख मध्ये पोस्ट होवून. दोन मुले, बायको आणि अख्ख घर वाट बघते आहे लदाख पोस्टिंग संपण्याची पण हा गडी ठाम उभा आहे.\n-अहो बर्वे, आम्हाला कल्पना असते, कदाचित परत घरच्यांना बघता येणार नाही याची, पण कोणाला तरी येथे रक्षणासाठी उभे रहावे लागणार कि नाही \nआमच्या संपूर्ण ग्रुपनी सलाम ठोकला आर्मीला लदाख मध्ये.\nभारता सारख्या सहिष्णू देशात राहण्याची आणि वाट्टेल ते बोलण्याची आझादी कशी मिळते हे बघायचे असेल तर काही दिवस लद्दाख मध्ये सेने बरोबर राहायला हवे. रस्त्याच्या एका बाजूला उंचच उंच हिमालय तर दुसरीकडे डोळे फिरतील अश्या दऱ्या. हाडं गोठवणारी थंडी, हवेत नसलेला प्राणवायू, एक एक पावूल उचलतांना पडणारे कष्ट. अप्रतिम सौंदर्य पण त्याला भीषण निसर्गाची झालर. मागील वर्षी दोनदा जाण्याचा योग आला, चांगले पंधरा दिवस राहून आलो. खडतर आयुष्य काय असते याची कल्पना आली. अश्या परिस्थितीत काही माणस आपल्यासाठी सियाचीनला उभी राहतात. त्यांना पहिले कि डोळ्यात पाणी येतेच. कारगील वॉर मेमोरियल वर न रडणारा माणूस मी तरी बघितला नाही. २२, २३, २५ वर्षाची मुले पण काय अफाट पराक्रम गाजवला आहे. पंगोंग त्सो बघायला अतिशय खास पण तीही रक्तरंजीत इतिहास असलेली युद्धभूमीच आहे.\nपंगोंग त्सोला फडकत असलेल्या तिरंग्याकडे बघितले आणि मला वाटले, कि साला आपण कोणाच्या जीवावर इथे गप्पा हाणतो त्या चीनमध्ये बंदी आहे फेसबुकवर. साधं बोलता येत नाही, ति���ानमेन चौकात आजही साधी राजकीय कुजबुज देखील करता येत नाही. आपण मात्र भारताच्या घटनेच्या कृपेनी मिळालेल्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा फायदा घेवून टीव्ही चॅनेल्स वर वाट्टेल ते दारू ढोसून बरळतो. कोणाला वाटते की आम्ही थोडी सांगितले होते आर्मीत जा…. तर कोणाला वाटते पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन आले आहेत…. कोणाला कलाकार हवे आहेत तर कोणाला गझल गाणारे .समाजातील सर्व वर्गातली पोर आर्मीत दिसतात, दिसला आहे कधी सिनेमावाल्याचा पोरगा, किमान मला तरी नाही.\nदुर्लक्ष करू नका मित्रांनो, अशा व्यक्तीवर बहिष्कार घाला, याची रसद आपण तोडू शकतो, वूई कॅन आयसोलेट देम,\nतळटीप :- जे पत्र कॅप्टन विजयंतनी आपल्या वडलांना लिहिले होते, शेवटचं आक्रमण करण्यापूर्वी ते पत्र आणि कॅप्टन विजयंतची स्टोरी वाचून न रडणारा माणूस मी बघितला नाही असे मी म्हणत होतो पण तो समज ओम पुरी नी दूर केला पण ओम पुरी हा माणूस तरी आहे का \nजय हिंद कि सेना\n— हर्षद शामकांत बर्वे, औरंगाबाद\nजास्तीत जास्त शेयर करा, वाट्टेल तसे करा\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.blogspot.com/2016/11/", "date_download": "2021-08-01T23:22:01Z", "digest": "sha1:U4CI3HFMG7MJ3BQLENXVKYA7QSZUXFL5", "length": 19883, "nlines": 264, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "Aisi Akshare - ऐसी अक्षरे: November 2016", "raw_content": "\nनिश्चलनीकरणावर डॉ. मनमोहन सिंग यांचे विचार\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी राज्यसभेत केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद. #निश्चलनीकरण #Demonetisation (- मंदार शिंदे ९८२२४०१२४६)\n“रु.५०० व रु.१००० किंमतीच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या काही समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी मी आज उभा आहे.\n“काळ्या पैशाचा बिमोड करण्यासाठी, नकली नोटांची वाढ थांबवण्यासाठी, तसेच दहशतवाद्यांच्या आर्थिक उलाढालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाच मार्ग असल्याचा दावा पंतप्रधान करतायत. या उद्दीष्टांशी मी असहमत नाही. परंतु मला नक्कीच हे दाखवून द्यायचंय की निश्चलनीकरणाची प्रक्रिया राबवताना भयंकर चुका घडल्या आहेत ज्याबद्दल आज एकंदर देशभरात कुणाचंही दुमत असणार नाही. या उपायामुळं थोड्या कालावधीसाठी नुकसान अथवा दुष्परिणाम होतील परंतु दूरच्या भविष्यकाळात देशासाठी त्याचे फायदेच असणार आहेत, असं जे म्हणतायत त्यांनाही जॉन केन्स (१९१५ ते १९४५ दरम्यान कार्यरत असणारे ब्रिटीश अर्थतज्ञ) यांनी एकदा जे म्हटलं होतं त्याची आठवण करुन दिली पाहिजे, “दूरच्या भविष्यकाळात आपण सगळे मेलेले असू.”\n“आणि म्हणूनच, पंतप्रधानांनी एका रात्रीत देशावर लादलेल्या या परिस्थितीचा त्रास भोगणा-या सामान्य जनतेच्या तक्रारींची दखल घेणं महत्त्वाचं आहे. आणि मी हे अतिशय जबाबदारीनं बोलतोय, की याचा अंतिम परिणाम काय असेल ते आपल्याला ठाऊक नाही. आपण ५० दिवस वाट पहायला हवी असं पंतप्रधान म्हणाले आहेत. बरं, ५० दिवस हा थोडाच कालावधी आहे. पण समाजातील गरीब आणि वंचित गटातील लोकांसाठी ५० दिवसांचा छळदेखील भयंकर परिस्थिती ओढवणारा असेल. आणि त्यामुळंच जवळपास ६० ते ६५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, कदाचित ही संख्या आणखीही जास्त असेल. आणि जे काही करण्यात आलंय त्यामुळं आपल्या जनतेचा चलनव्यवस्थेवरचा व बँकेच्या यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत व नाहीसा होऊ शकेल.\n“लोकांनी बँकांमधे आपले पैसे जमा केलेत परंतु त्यांना स्वतःचेच पैसे काढून घेण्याची परवानगी नाही असं कोणत्याही देशात घडत असल्याचं पंतप्रधानांना वाटत असेल, तर त्यांच्याकडून त्या देशाचं नाव जाणून घ्यायला मला आवडेल. या देशातल्या जनतेच्या भल्याच्या नावाखाली जे काही करण्यात आलंय त्याचा निषेध करण्यासाठी ���ा एकच मुद्दादेखील पुरेसा आहे, असं मला वाटतं.\n“आणि महोदय, मला पुढं हेही दाखवून द्यायचं आहे, की ज्या पद्धतीनं ही योजना राबवण्यात आलीय त्यामुळं आपल्या देशातल्या कृषिसंबंधी वाढीचं नुकसान होईल, लघु उद्योगांचं नुकसान होईल, अर्थव्यवस्थेच्या अनौपचारिक क्षेत्रातल्या सर्व लोकांचं नुकसान होईल, असं मला वाटतं. आणि माझा स्वतःचा अंदाज असा आहे, की जे काही करण्यात आलंय त्याच्या परिणामस्वरुप देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे जीडीपी, साधारण २ टक्क्यांनी घसरेल. हा (परिणामांचा) अंदाज कमीत कमी आहे, जास्तीत जास्त नाही. त्यामुळं, सर्वसामान्यांना झालेला त्रास टाळून ही योजना कशी राबवता येईल याबद्दल काही विधायक उपाय पंतप्रधानांनी सुचवले पाहिजेत, असं मला वाटतं.\n“लोकांनी पैसे काढण्याच्या परिस्थितींमधे, नियमांमधे बँक यंत्रणेनं दररोज बदल घडवणं बरोबर नाही. यामुळं पंतप्रधानांचं कार्यालय, अर्थमंत्र्यांचं कार्यालय, आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याबद्दल अतिशय खराब मत तयार होतंय. भारतीय रिझर्व्ह बँकेला अशा प्रकारच्या टीकेला तोंड द्यावं लागतंय याचं मला अतिशय दुःख वाटतंय, परंतु ही टीका माझ्या मते पूर्णपणे समर्थनीय आहे.\n“त्यामुळं मी यापेक्षा जास्त काहीही बोलू इच्छित नाही. बहुसंख्येनं त्रास सहन करणा-या लोकांना दिलासा देणारे वास्तवदर्शी, ठोस उपाय शोधण्यासाठी मी पंतप्रधानांना आग्रहाची विनंती करतो. शेवटी, आपली ९० टक्के जनता अनौपचारिक क्षेत्रात काम करताहे, आपले कृषिक्षेत्रातले ५५ टक्के कामगार हा त्रास सहन करताहेत. ग्रामीण भागातल्या मोठ्या लोकसंख्येला सेवा पुरवणारी सहकारी बँक यंत्रणा बंद पडली असून कॅश हाताळण्याची तिला मनाई करण्यात आलीय. तर, एकंदरीत या उपायांनी माझी खात्री पटलीय की ही योजना राबवण्याची पद्धत म्हणजे व्यवस्थापनाचे भयंकर अपयश आहे, आणि खरं तर ही आम जनतेची पद्धतशीर लूट आहे, हा कायदेशीर दरोड्याचा प्रकार आहे.\n“महोदय, या ठिकाणी मी माझं बोलणं थांबवतोय. या बाजूचे लोक काय करतायत आणि त्या बाजूचे लोक काय करतायत यातल्या चुका शोधणं हा माझा हेतु नाही. परंतु, देशातल्या जनतेची या त्रासातून सुटका करण्यासाठी वास्तवदर्शी, ठोस मार्ग व उपाय शोधून काढण्यास या वेळेचा आपल्याला उपयोग होईल हे पंतप्रधान लक्षात घेतील अशी मी मनापासून आशा करतो.\nनिश्चलनीकरण��वर डॉ. मनमोहन सिंग यांचे विचार\nLabels: अनुवाद, मराठी, राजकीय\nरात्री राहिला दरवाजा उघडा\nघरात शिरला मोठ्ठा किडा\nकिड्याला होत्या लांब-लांब मिशा\nबाळाला वाटली खूप-खूप मज्जा\nकिड्याने केली फडफड सुरु\nबाळ पळू लागले तुरु तुरु\nकिड्याने मारला जमिनीवर सूर\nबाळ म्हणाले, मी पण शूर\nबाळाने घेतला हातात झाडू\nम्हणाले, किड्याला बाहेर काढू\nबाळाने फिरवला झाडू गरगर\nकिड्याने घातला गोंधळ घरभर\nघराबाहेर जातो का घरामधे येतो\nजातो का येतो, येतो का जातो\nजाऊ दे त्याला जाईल जिकडे\nबाळाने केले दुर्लक्ष तिकडे\nकिड्याला दिले बाबांवर सोडून\nबाळ झोपी गेले पांघरुण घेऊन...\n- मंदार शिंदे ९८२२४०१२४६\nमनात इतकी आशा धरतो\n- मंदार शिंदे ९८२२४०१२४६\nकाळा पैसा - गोरा पैसा\nसगळा काळा पैसा पाचशे-हजारच्या नोटांची थप्पी लावून लपवून ठेवलेला नसतो, हे मला माहित्येय. कॅशमधल्या काळ्या पैशाहून सोनं, जमीन वगैरे रुपात जास्त संपत्ती साठवलेली आहे, हेही मान्य. तरीसुद्धा, 'बेहिशेबी' कॅशवाल्यांना बसणारा फटका जबरदस्त आहे याबद्दल शंका नाही. पाचशे-हजाराच्या नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय इमोशनल आहे, पण हरकत नाही. आपण अशी 'कॅश' कमवू / खर्चू शकत नाही याचं इतके दिवस ज्यांना वाईट वाटत आलं असेल तेच काल सुखानं झोपले असतील. जय हो\nकाळा पैसा - गोरा पैसा\nLabels: मराठी, मुक्तविचार, लेख\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nनिश्चलनीकरणावर डॉ. मनमोहन सिंग यांचे विचार\nकाळा पैसा - गोरा पैसा\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-pm-mumbai-visit-today-3664877-NOR.html", "date_download": "2021-08-02T00:49:42Z", "digest": "sha1:PT2S3IYF43YR55Z4ENQVDBT6PLYFD3MD", "length": 14109, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pm mumbai visit today | पंतप्रधान मुंबई दौरा : शिष्टमंडळ ऐनवेळी बदलले; यादीत नाव नसल्याने मंत्री नाराज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपंतप्रधान मुंबई दौरा : शिष्टमंडळ ऐनवेळी बदलले; यादीत नाव नसल्याने मंत्री नाराज\nमुंबई- इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रिपब्लिकन नेत्यांचे एक शिष्टमंडळ भेटणार आहे. मात्र, या शिष्टमंडळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नावेच मुख्यम���त्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाविष्ट न केल्याने दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर या मंत्र्यांची समजूत काढत शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी यादी बदलून ती पुन्हा तयार केल्याचे काँग्रेसच्या एका मंत्र्याने सांगितले.\nडॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न गेले काही महिने रिपब्लिकन नेत्यांनी लावून धरला होता. त्यामुळे रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून पंतप्रधानांच्या मुंबई दौर्‍यानिमित्त ही मागणी त्यांच्यासमोर मांडण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विश्वासात न घेता परस्पर केवळ रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला परवानगी दिली. त्यामुळे काँग्रेसमधील दलित मंत्री व नेते प्रचंड नाराज झाले. त्यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच या स्मारकासाठी काँग्रेस पक्षानेही सकारात्मक भूमिका घेतली असताना केवळ रिपब्लिकन नेत्यांचाच समावेश शिष्टमंडळामध्ये का झाला, असा सवाल केला. निवडणुका जवळ येत असताना या स्मारकाचे र्शेय केवळ रिपब्लिकन नेत्यांना का मिळावे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याुळे जलसंवर्धन मंत्री नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, आमदार चंद्रकांत हंडोरे या कॉँग्रेस नेत्यांचा आता शिष्टमंडळामध्ये समावेश करण्यात आल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.\nकाँग्रेसच्या नेत्यांप्रमाणेच राष्ट्रवादीनेही स्मारकाबाबत वेळोवेळी मागणी केली होती. त्यामुळे आपल्याही नेत्यांचा समावेश मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळामध्ये का केला नाही, याबाबत राष्ट्रवादीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या सनदेमध्येही स्मारकाची मागणी होती, अशी आठवण पक्षाच्या नेत्यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना करून दिल्याचे राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचीही नावे शिष्टमंडळामध्ये टाकली. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वस्त्रोद्योगमंत्री नसीम खानही या शिष्टमंडळामध्ये असतीलच.\nदुष्काळाबाबत निवेदन सादर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी शुक्रवारी संध्याकाळी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले. या वेळी ठाकरे यांनी पंतप्रधानांना एक निवेदन दिले. मराठवाडा व राज्याच्या इतर काही भागांमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चार्‍याचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिक मदत देण्याची मागणी यात केली आहे.\nमेट्रो, मोनो रेल्वेसारखी विकासकामे लवकर मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारच्या मुंबईतील जमिनींवर वाढत्या झोपडपट्टय़ांना आळा घालावा, अशी मागणी गृहनिर्माण व नगरविकास विभागातर्फे शनिवारी पंतप्रधानांकडे करण्यात येणार आहे. तसेच शहरातील अल्प उत्पन्न गटाला अधिकाधिक फायदा होण्यासाठी राजीव गांधी आवास योजनेमध्ये काही सुधारणाही सुचवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या जागांवर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाते. मात्र, केंद्र सरकारच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवणे कठीण आहे कारण त्यांच्या पुनवर्सनाची योजना राज्याकडे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अतिक्रमण हटवून विकास कामांना गती द्यावी, असे पंतप्रधानांना विभागातर्फे सांगण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. राजीव गांधी आवास योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये सुरू झाली असली तरी त्यामध्ये काही सुधारणांची गरज आहे. त्यामुळे त्याचीही माहिती पंतप्रधानांना देण्यात येईल. तसेच मुंबईच्या विकासांबाबत मुख्यमंत्रीही पंतप्रधानांना एक सादरीकरण करणार असून त्यामध्ये मोनो, मेट्रो रेल्वे, धारावी पुनर्वसन योजना, न्हावा शिवा ट्रान्स हार्बर लिंक या कामांचा समावेश आहे.\nअतिक्रमण हटविण्यासाठी साकडे- मुंबई 2 मेट्रो, मोनो रेल्वेसारखी विकासकामे लवकर मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारच्या मुंबईतील जमिनींवर वाढत्या झोपडपट्टय़ांना आळा घालावा, अशी मागणी गृहनिर्माण व नगरविकास विभागातर्फे शनिवारी पंतप्रधानांकडे करण्यात येणार आहे. तसेच शहरातील अल्प उत्पन्न गटाला अधिकाधिक फायदा होण्यासाठी राजीव गांधी आवास योजनेमध्ये काही सुधारणाही सुचवण्यात येणार आहे.\nराज्य सरकारच्या जागांवर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाते. ���ात्र, केंद्र सरकारच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवणे कठीण आहे कारण त्यांच्या पुनवर्सनाची योजना राज्याकडे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अतिक्रमण हटवून विकास कामांना गती द्यावी, असे पंतप्रधानांना विभागातर्फे सांगण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. राजीव गांधी आवास योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये सुरू झाली असली तरी त्यामध्ये काही सुधारणांची गरज आहे. त्यामुळे त्याचीही माहिती पंतप्रधानांना देण्यात येईल. तसेच मुंबईच्या विकासांबाबत मुख्यमंत्रीही पंतप्रधानांना एक सादरीकरण करणार असून त्यामध्ये मोनो, मेट्रो रेल्वे, धारावी पुनर्वसन योजना, न्हावा शिवा ट्रान्स हार्बर लिंक या कामांचा समावेश आहे.\nपुढील पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात वीज पोहचेल - पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-two-petitions-filed-in-mumbai-high-court-against-msrtc-employees-strike-5724940-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:50:29Z", "digest": "sha1:SA7PEHGAOZDJYZMZLSHWQM4KL7MCK54K", "length": 5245, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "two petitions filed in Mumbai high court against msrtc employees strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मुंबई हायकोर्टात 2 याचिका दाखल; उद्या सुनावणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मुंबई हायकोर्टात 2 याचिका दाखल; उद्या सुनावणी\nमुंबई- एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाविरुद्ध दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या दाखल याचिकांवर हायकोर्टाने शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे. हा संप बेकायदा असल्याचे जाहीर करावे, अशी विनंती एका याचिकेत करण्यात आली आहे.\nदिवाळीची सुटी असल्याने लोक बाहेरगावी जाणार आहेत तर काहींना बाहेरून शहरात येणार आहेत. मात्र, संपामुळे लोकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळे हा संप बेकायदा असल्याचे जाहीर करावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका पत्रकार जयंत साटम यांच्याकडून हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.\nएसटी संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. त्यामुळे हा संप चुकीचा असून तो ऐन सणासुदीच्या दिवशी करून प्रवाशांना वेठीस धरू नये असे मत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे साटम यांच्याप्रमाणेच एसटी संपासंदर्भातील आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्य��. संदीप शिंदे यांनी या दोन्ही याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्या, तरी सणाच्या आदल्या दिवशीच संपावर जाऊन प्रवाशांना वेठीस धरणे हे योग्य नाही, असे अ‍ॅड. पूजा थोरात व अ‍ॅड. माधव थोरात यांनी म्हटले आहे. त्यावर हायकोर्टाने यासंबंधी एका समितीची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व तक्रारी सविस्तरपणे ऐकून त्या सोडविण्यासाठी एखादी समिती असायला हवी. त्यांनी याबाबत थोडे संशोधन करून काय प्रस्ताव ठेवणे योग्य ठरेल, हेही पाहायला हवे, असे मत न्या. शिंदे यांनी व्यक्त केले.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/voting-division-will-affect-on-congress-in-shivsena-constituency-125907272.html", "date_download": "2021-08-02T00:45:53Z", "digest": "sha1:UDCE63QV4767ODLBELY2S6XUQOBWG3BG", "length": 8805, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "voting division will affect on congress in shivsena constituency | शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील मतविभागणीचा फटका काँग्रेसला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील मतविभागणीचा फटका काँग्रेसला\nपरभणी - तब्बल ३० वर्षांपासून शिवसेनेकडे असलेल्या परभणी मतदारसंघात काँग्रेस बंडखोराने रिंगणात तळ ठोकून चालवलेली प्रचार मोहीम व एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यामुळे मतविभाजन अटळ आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघात शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर उभे आहे.\nमहायुतीचे आ. डॉ.राहुल पाटील, काँग्रेसचे रविराज देशमुख, काँग्रेस बंडखोर सुरेश नागरे, एमआयएमचे अलीखान, वंचितचे मोहम्मद गौस झैन असे प्रमुख उमेदवार परभणी मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणे अपेक्षित असताना महायुती आपली हिंदू व्होट बँक सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने भक्कमपणे प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी अन्य मतांचे विभाजन होत असल्याने काँग्रेसचे देशमुख यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यातही बंडखोर नागरे यांच्यामुळे काँग्रेसचा एक गट फुटलेला आहे.\n१९९० पासून काँग्रेसने प्रत्येक वेळी निकराची लढाई देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आलेले नाही. त्यामुळे हा बालेकिल्ला शिवसेनेकडे अबाधित राहिला आहे. ���०१४ मध्येही युती नसताना डॉ.राहुल पाटील २३ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यावेळी एमआयएमकडून असलेले सज्जुलाला हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर भाजपचे आनंद भरोसे यांनीही ४३ हजार हजार मते मिळवत तिसरे स्थान पटकावले होते. या उलट यावेळी डॉ.पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भरोसे हे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून युतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. शिवसेनेची व्होट बँक शाबूत राखण्याबरोबर भाजपचाही असलेला मोठा मतदार व पक्षीय कार्यकर्त्यांची असलेली फळी डॉ.पाटील यांच्या प्रचारार्थ उतरली आहे. त्याचबरोबर डॉ.पाटील हे गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या रूपाने मतदारांसमोर जात आहेत. विशेषतः हिंदू व्होट बँकेला छेद देणारा प्रखर दावेदार उमेदवार रिंगणात नसल्याने डॉ.पाटील यांना केवळ या व्होट बॅँकेवरच लक्ष केंद्रीत ठेवावे लागणार आहे.\n२०१४ एमआयएमचे सज्जुलाला यांनी दुसरे स्थान पटकावल्याने यावेळी मुस्लीम बहुल असलेल्या या मतदारसंघात एमआयएम तगडे आव्हान उभे करेल असे चित्र दिसत होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले अली खान यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीकडूनही मुस्लिम उमेदवारच रिंगणात असल्याने या मतांचे विभाजन निश्चितच आहे. त्याचबरोबर समाजातील काही पदाधिकारी नागरे यांच्याकडेही असल्याने या मतांचे विभाजन होणार असल्याने एमआयएमच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nबंडखोर, अपक्षच ठरणार ३० पैकी १४ जागी निर्णायक; जागा टिकवण्याचे असेल महायुतीपुढे मोठे आव्हान\n२०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे मंत्रिमंडळात महत्त्व कमी; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टीकरण\n'शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, पीएमसी बँक घोटाळ्यावर मोदी- फडणवीस गप्प का', चांदिवलीच्या सभेत राहुल गांधींचा युती सरकारवर हल्लाबोल\n'काँग्रेसच्या चुकीचे धोरण आणि भ्रष्ट प्रशासनाने जनता कंगाल', धामणगाव रेल्वेच्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे टिकास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/coronavirus-updates-china-deploys-drones-to-keep-people-inside-after-outbreak-of-delta-variant/articleshow/83506514.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-08-01T22:42:10Z", "digest": "sha1:NOLJ5JYSCSZQSMEK4AUCBT2F7VEDOZZZ", "length": 13297, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोना: चीनमध्ये डेल्टा वेरिएंटचा प्रकोप; नागरिकांसाठी निर्बंध लागू, ड्रोनही तैनात\nचीनमध्ये डेल्टा वेरिएंटचा आणखी एक स्ट्रेन आढळला असल्याचे म्हटले जात आहे. हा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचे चिनी शास्त्रज्ञांनी म्हटले. ग्वांग्झू शहरात करोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसात वाढली आहे.\nग्वांझगूमध्ये करोना चाचणी (संग्रहित छायाचित्र)\nचीनमध्ये डेल्टा वेरिएंटचा आणखी एक स्ट्रेन आढळला\nहा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचा दावा\nग्वांग्झूमध्ये बाधितांची संख्या वाढल्याने निर्बंध लागू\nबीजिंग: करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ग्वांग्झूमध्ये बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाने ६० ड्रोन तैनात केले आहेत.\nचीनने करोनाच्या संसर्गावर स्थानिक पातळीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. मात्र, ग्वांग्झूमध्ये करोना विषाणूचा संसर्ग फैलावत असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये फैलावणारा करोनाचा विषाणू हा डेल्टा वेरिएंट असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मात्र, भारतात आढळलेल्या वेरिएंटपेक्षाही भिन्न असून घातक असल्याचे चिनी शास्त्रज्ञांनी म्हटले.\nवाचा:चीन वुहान प्रयोगशाळेत जिवंत वटघाटळं; व्हिडिओ व्हायरल\n'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, डेल्टा वेरिएंटचा वेगाने प्रसार होत असून बाधितांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती चिनी डॉक्टरांनी दिली आहे. करोनाची लक्षणे आढळल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये तब्बल १२ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर झाली असल्याची माहिती ग्वांगझू शहरातील सन येत सेन विद्यापीठाचे क्रिटीकल केअर मेडिसिन विभागाचे संचालक गुआन जियांगडोंग यांनी सांगितले.\nCoronavirus updates करोना डेल्टा वेरिएंट ६० टक्के अधिक संसर्गजन्य; लशीच्या प्रभावात होतेय घट\nग्वांझूमध्ये मागील काही दिवसांपासून करोनाबाधित आढळत आहेत. मागील काही दिवसांत नव्या स्ट्रेनने बाधित झाले���्यांची संख्या १०० झाली आहे.\n चीनची सहा भारतीय कंपन्यांवर एक आठवड्याची बंदी\nबाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासााठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी शहरात कॅमेरा ड्रोनच्या मदतीने देखरेख सुरू केली आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्याशिवाय, शहरातील आणि जवळपासच्या नागरिकांना प्रांताबाहेर न जाण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. त्याशिवाय चित्रपटगृहे आणि इतर मनोरंजन स्थळेही प्रशासनाने बंद केली आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCoronavirus Wuhan Lab वुहानच्या प्रयोगशाळेत जिवंत वटघाटळं; व्हिडिओ व्हायरल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअर्थवृत्त क्रिप्टो करन्सीमध्ये तेजी कायम; बिटकॉइनने ओलांडला ४१ हजार डॉलरचा टप्पा\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\n १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी केला बलात्कार\nकोल्हापूर तिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला; 'या' कारणावरून झाला राडा\nप्रॉपर्टी वरळीत सोन्यासारखी प्राॅपर्टी डील नऊ वर्षानंतरचा दुसरा मोठा व्यवहार, हिरे व्यापाऱ्याने मोजले इतके कोटी\n आखाड साजरा करण्यासाठी चक्क वीस कोंबड्या चोरल्या\nयवतमाळ मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईवर केला अत्याचार; महिलेनं केला जीवन संपवण्याचा प्रयत्न\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2021-08-01T23:45:39Z", "digest": "sha1:HNIHCJLBRQWIGLIJIUN2JNDXWZM2XGMC", "length": 2238, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ६६५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ६६५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ०७:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/former-mp-nilesh-rane-has-criticized-shivsena-and-chief-minister-uddhav-thackeray/", "date_download": "2021-08-01T23:53:43Z", "digest": "sha1:7FPB6RJK53IOYPZ5CJ2SDEB765P2ELWO", "length": 5798, "nlines": 84, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार - निलेश राणे - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार – निलेश राणे\nजेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार – निलेश राणे\nसिंधुदुर्गमधील वैभववाडीत शिवसेनेनं भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे 7 नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. नुकतेच गृहमंत्री अमित शाह हे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यानंतर भाजपाच्या या 7 नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. वाभदे-वैभववाडी नगरपंचायतीत भाजपाचं वर्चस्व होतं. 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपाकडे होते. मात्र आता 7 नगरसेवक फुटल्यानं हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाचे नगरसेवक फुटल्यानं निलेश राणे हे चांगलेच संतप्त झाले आहे, जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार. असा इशारा भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.\nजेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पा��� पटीने तुमचे फोडणार.\nतर दुसरीकडे नगरसेवक फुटीच्या बातमीवर नितेश राणे यांनीही शिवसेनेवर हास्यास्पद टीका केली आहे. व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला कधीच विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहता शिवसेनेकडे एकही मूळ शिवसैनिक सापडणार नाही. अशी खोचक टीक नितेश राणे यांनी केली आहे.\nPrevious articleCBI ने आपले माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांना दिली क्लीन चीट – सूत्र\nNext articleहोमीओपॅथी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/devlali-pravara", "date_download": "2021-08-02T00:05:51Z", "digest": "sha1:TQVM6PDS5FV3FN6I465L5KBDKDBNGIDH", "length": 2318, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "devlali pravara", "raw_content": "\nदेवळाली प्रवरा नगरपालिकेचे कोविड सेंटर तातडीने सुरू करा\nदेवळाली प्रवरा प्रा.आ. केंद्रात वयोवृद्ध रुग्णाला कर्मचार्‍याकडून मारहाण\nदेवळाली प्रवरात दमदार पाऊस\nदेवळाली प्रवराचे योगाभवन होण्याअगोदरच वादाच्या भोवर्‍यात\nभंडारदरा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडा- ढुस\nकनगरच्या वधू-वरासह 23 वर्‍हाडी करोनाबाधित\nदेवळाली प्रवरा परिसरात पावसाची हजेरी\nप्रधानमंत्री किसान योजनेतील 205 अपात्र खातेदारांची यादी जाहीर\nराजकीय वजन कूचकामी ठरल्याने हातापाया पडून डॉक्टर आणण्याची नगराध्यक्षांवर वेळ\nदेवळाली प्रवरात खासगी कोविड सेंटरवरून राजकीय कलगीतुरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/25/44/Awadati-Bhari-Mala-Maze-Ajoba.php", "date_download": "2021-08-02T00:43:37Z", "digest": "sha1:DK7TLTPR4OTM7GNDMMDOH35EE6RP54AR", "length": 7786, "nlines": 142, "source_domain": "www.gadima.com", "title": "Awadati Bhari Mala Maze Ajoba | आवडती भारी मला माझे आजोबा! | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nइथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीविता\nबोरीबाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार \nगदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs\nआवडती भारी मला माझे आजोबा\nआवडती भारी मला माझे आजोबा\nओटीवर गाती गीता माझे आजोबा\nमोबदला घेती पापा माझे आजोबा\nजवळी ते घेती बाई\nकुटलेला विडा देती माझे आजोबा\nपोरांसंगे पोर होती माझे आजोबा\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआवडती भारी मला माझे आजोबा\nउचललेस तू मीठ मूठभर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/bdo-anup-patils-dialogue-with-the-villagers/", "date_download": "2021-08-02T00:51:36Z", "digest": "sha1:HOJQFZBMFUIT26Y67NB55CE3UDPRM3EF", "length": 7235, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "बीडीओ अनुप पाटील यांचा ग्रामस्थांशी संवाद", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nबीडीओ अनुप पाटील यांचा ग्रामस्थांशी संवाद\nपरभणी जिल्हाभर माझा गाव सुंदर गाव उपक्रम गावागावात जोरदार सुरू..\nविजय कुलकर्णी/ परभणी : ‘माझा गाव सुंदर गाव’ उपक्रमांतर्गत गावातील रस्ते, नाल्या, शाळा, अंगणवाडी, गाव परिसर यांची स्वच्छता कशी राखावी आणि शौचालयाचा नियमित वापर करण्या बाबत परभणीचे गट विकास अधिकारी अनुप पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.\nपरभणी तालुक्यातील बोरवंड बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये आज माझा गाव-सुंदर गाव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकसहभागातून गावातील रस्त्यांची स्वच्छता, नाल्यांची स्वच्छता वृक्षारोपण, प्लास्टिक गोळा करणे मोहिम आदी उपक्रम राबवून गावातील पशु पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यावेळी गावातील सरपंच छायाताई कांबळे, उपसरपंच रुख्मिनबाई खवले, विस्तार अधिकारी जी एम गोरे, ग्रामसेवक संतोष जाधव, पोलीस पाटील खवले, आशाताई, अंगणवाडीताई यांच्यासह आदींची उपस्थिती होती.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद ��ाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हाभर माझा गाव सुंदर गाव उपक्रम गावागावात जोरदार सुरू आहेत परभणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.\nनियोजना अभावी परभणीकरांचे पाण्यासाठी हाल सुरूच\nपॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने संम्मेलन\nतिसरा समन्स आणि आणखी एक वार\nभारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले- नाना पटोले\nपरळी भाजपच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप\nआम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही- फडणवीस\nरात्रीच्या अंधारात महिला अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात परतून लावला चंदनचोरांचा हल्ला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nमहाराष्ट्रात लॉकडाउन नाही तर कडक निर्बध\n'मिस्टर परफेक्शनिस्ट': अरविंद पाटील निलंगेकर...\nगुड न्यूज:पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त,मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/maam-pay-attention-for-the-change-though/", "date_download": "2021-08-01T23:41:32Z", "digest": "sha1:QVEUDJYFXBT2Y2LFFEY2UK52PGX3LYR2", "length": 12949, "nlines": 190, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "‘मॅम बदल्यांसाठी तरी लक्ष द्या हो’ - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome औरंगाबाद ‘मॅम बदल्यांसाठी तरी लक्ष द्या हो’\n‘मॅम बदल्यांसाठी तरी लक्ष द्या हो’\nतिन्ही पोलिस स्टेशनमध्ये बदल्यांसाठी ‘हरे पत्तीयोंका जादू’\n‘होम टाउन’मध्ये राहून आपला दबदबा निर्माण करत अवैध व्यावसायिकांशी आपले ‘सूत’ जुळवून घेऊन वर्षानुवर्षे ‘तग’ दबा धरून बसलेल्या वैजापुरातच नोकरी करणाऱ्या पोलिसांच्या यंदातरी बदल्या होणार का या तिन्ही पोलिस स्टेशनमध्येही बदल्यांसाठी ‘हरे पत्तीयों का जादू चलने वाला है क्या या तिन्ही पोलिस स्टेशनमध्येही बदल्यांसाठी ‘हरे पत्तीयों का जादू चलने वाला है क्या’ असा फॉर्म्युला चालणार असल्याची चर्चा आहे.\nती यंत्रणा मोडा तरी : पोलिस अधिकाऱ्यांची दोन-तीन वर्षांनी, तर कर्मचाऱ्यांची सहा वर्षांनी दुसरीकडे बदलीचा नियम आहे. एक कर्मचारी एका डिव्हीजनमध्ये १० ते १२ वर्षे राहू शकतो. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या डिव्हीजनमध्ये बदली केली जाते. कारण अधिकारी किंवा कर्मचारी यांचे एखाद्याबरोबर निर्माण झालेला वाद, पूर्वग्���हदूषितपणा यामुळे संबंधिताला त्रास होऊ शकतो. तसेच लागलेली अन्य स्वरूपाची ‘यंत्रणा’ मोडीत निघावी, हा उद्देश आहे. मात्र, तो उद्देश वैजापूर तालुक्यात सफल होताना दिसत नाही. काही पोलिस कर्मचारी वर्षानुवर्षे याच तालुक्यातील विविध ठाण्यांत बदली करून घेतात\nबदलीनंतरही ‘जुनी यंत्रणा’ राहाते सुरूच : हद्द बदलली तरी जुन्या हद्दीतील ‘यंत्रणा’ कार्यान्वित ठेवली जाते. त्यानंतर बदली झालेल्या ठाण्यांतही यंत्रणेत सहभागी होता येते, असा दुहेरी फायदा ते करून घेतात. काही मर्जीतील पोलिस कर्मचारी बदली झाली तरी त्याच पोलिस ठाण्यात काम करत राहतात. बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नाहीत, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वशिलाही लावतात. तसेच काही कर्मचारी वशिलेबाजीने वैजापुर,शिऊर अणि विरगाव ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे उपद्व्याप व उठाठेव पाहिली, तर सर्वसामान्यांना धसका बसेल, अशी आहे.\nप्रामाणिक कर्मचाऱ्यांवर होतो अन्याय\nपोलिस खात्यातील अशा काही कर्मचाऱ्यांमुळे अनेकवेळा खाकी वर्दीवर डाग पडतात. अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे काम करणाºया पोलिसांवर मात्र अन्याय होतो. त्यांचे खच्चीकरण होऊन त्याचा कामावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन अतातरी अशा कर्मचाºयांची उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.\nमामू को हरी पत्ती दिखा रे\n‘होम टाउन’ मध्ये नोकरी करणाऱ्या तालुक्यातील विरगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी गोदापात्रावर चांगलेच ‘दिप’ लावण्याचे काम सुरु केले आहे.त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. येथील पोलिसांचे ‘लक्ष्य’ केवळ सावज टिपणे आणि साहेबांसाठी ‘वसुली’ करणे यावर अधिक भर आहे. ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्यानंतर विरगाव पोलिस पकडतात. त्यावर ‘मामू को हरी पत्ती दिखा रे.. अशी प्रतिक्रिया देत लगेच किती रूपये देऊ अशी विचारणा केली जाते. विशेष म्हणजे थेट बोलल्यास पोलिसही ‘हिचकिच’ न करता थेट ‘हरी पत्ती’ ठेवून घेतो. त्यामुळे ‘हरी पत्ती’ अशी ओळख पोलिसांची झाल्याची चर्चा आहे.\nPrevious articleऐन सणासुदीत कांदा रडवणार\nNext articleजाचक अटींमुळे लाभार्थी हैराण; पी एम ए वाय योजनेतील लाभार्थ्यांची हरेसमेंट सचिन पवार \nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\n‘वंडर वुमन’ शाहिनबागच्या आजीवर झाली ‘फिदा’…\nपरळीत टायरच्या दुकानाला भिषण आग\n‘शेतकऱ्यांना स्थगिती मान्य नाही….\nमृतांच्या नावाने बोगस चाचण्या ; कुटूंबातील सदस्य अडचणीत…\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2021-08-02T00:38:33Z", "digest": "sha1:2ZN72Z5OTS4LLF7YXLVKJCZBTW3TWGCC", "length": 6497, "nlines": 234, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७२५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७०० चे - १७१० चे - १७२० चे - १७३० चे - १७४० चे\nवर्षे: १७२२ - १७२३ - १७२४ - १७२५ - १७२६ - १७२७ - १७२८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nअहिल्याबाई होळकर, होळकर घराण्यातील इंदूरच्या राज्यकर्त्या.\nफेब्रुवारी ८ - पीटर पहिला, रशियाचा झार.\nइ.स.च्या १७२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१८ रोजी ०२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आ���ि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-01T23:54:00Z", "digest": "sha1:LONNQUOIX5LDYT2LG3TW6NCVYIUW7AKK", "length": 48591, "nlines": 120, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वनस्पतिविचार/उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा - विकिस्रोत", "raw_content": "\n←पचन, वाढ व परिस्थिति\nसाहित्यिक रघुनाथ विष्णु दामले\n34033वनस्पतिविचार — उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा1913\nपरिस्थितीच्या फरकामुळे जीवनकणांत फरक होऊन वनस्पतीच्या बाह्य रूपांत, रचनेत, तसेच जीवनक्रमांत बदल दिसू लागतो. पुष्कळवेळां अन्नरस तयार होत असतांना कांहीं अंतरबिघाड झाला असता त्याचा परिणाम तत्काल सजीव-तत्त्वावर होतो. त्याचप्रमाणे वनस्पतीस इजा झाली असता ती भरून काढण्याकरितां पुष्कळ शक्ति खर्च होते, व त्यामुळे जीवनचरित्रांत\n१३६ वनस्पतिविचार. [ प्रकरण\nकमी अधिक तफावत दिसते. फाजील अन्नग्रहण अथवा उपोषण वनस्पतीस होऊ लागले असता, त्याचा परिणाम केवळ बाह्य रूपांवरच न दिसतां अंतर्व्यवस्था व तेथील कार्ये ह्यांवरही होत असतो. शुद्ध ऑक्सिजन वायु कमी मिळू लागला असतां सेंद्रियपदार्थोद्भुत शक्तीचा जोर कमी होऊ लागतो. ह्या संबंधी अंतरफेरबदल व तदनुषंगिक कार्ये पूर्वी वेळोवेळी सांगण्यांत आली आहेत. अमूक एक विशिष्ट उष्णता वनस्पतीस हवी असते. त्यापेक्षां अधिक अगर कमी मिळाली असतां वनस्पतीची वाढ कमी अधिक होते. कडक उष्णता अथवा उष्णतेचा अभाव झाला असतां वनस्पतीची वाढ ख़ुटून जाते, व पुढे तीच स्थिति राहिली तर वनस्पती मरून जाते. विशिष्ट उष्ण हवेत अथवा सूर्यप्रकाशांत वनस्पती जोमाने उगवते. खरोखर ह्या विशिष्ट उष्णतेचे योगाने वनस्पति वाढीस एक प्रकारचे उत्तेजन मिळते. असे उत्तेजन बाह्य स्थितीप्रमाणे वनस्पतीस नेहमी मिळत असते, व त्या उत्तेजनानुसार वनस्पतीकडून प्रत्युत्तरही देण्यात येते. जी गोष्ट उष्णतेसंबंधी खरी, तीच गोष्ट हवेच्या फरकाविषयी असते. ह्मणजे विशिष्ट हवेत जिवनकणास विशिष्ट उत्तेजन मिळून त्याचे प्रत्युत्तर वनस्पतीच्या आरोग्यावर होत असते. जीवनपदार्थांचा ठराविक उद्देश अस��्यामुळे उत्तेजनांतील दोष नाहींसे करून सजीव-तत्त्व-परिस्थितीप्रमाणे उत्तेजित जीवनक्रिया चालविते. आपला एखादा अवयव आंखडून अथवा लांब करून बाह्य उतेजन व्यक्त न करितां निराळ्या रीतीने हळू हळू त्याचे दिक्दर्शन वनस्पति करित असते. आता लाजाळू अथवा डायोनिया वगैरे वनस्पती अशा नियमास अपवाद आहेत. कारण लाजाळूस स्पर्श केला असतां पाने गळून एकमेकांवर पडतात. तसेच डायोनिया मांसाहारी असल्यामुळे भक्ष्याचा स्पर्श झाला कीं, पाने उत्तेजित होऊन भक्ष्यास सुटून जाऊ देत नाहीत. अशा ठिकाणी स्पर्श-बाह्य-उत्तेजन होय. खरोखर वनस्पतीची परिस्थिति वेळोवेळी भिन्न भिन्न होत असते. जमिनीमध्ये मुळ्या पसरलेल्या असून हवेमध्ये फांद्या व पाने असतात. जमिनीतील परिस्थिति उष्णतेसंबंधी फारशी बदलत नसून पाण्याचे प्रमाण भिन्न भिन्न थरावर भिन्न भिन्न असते. हवेमध्ये मात्र उष्णता सारखी बदलते. तसेच वनस्पतीच्या कांहीं भागाची परिस्थिति ज्यास्त बदलत असते व कांहीं साधारणपणे थोडा वेळ कायम असते. अशा परिस्थितीत वनस्पतीस मिळणारे उत्तेजन\n१६ वे ]. उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा. १३७\nभिन्न भिन्न असते. एकाच जागी दोन वनस्पति जरी असल्या, तरी दोहींस निरनिराळे उत्तेजन मिळेल. इतकेच नव्हे तर एकाच वनस्पतीच्या निरनिराळ्या भागास ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे वेगळे उत्तेजन मिळते. तसेच हवेमध्ये वाढणाऱ्या खोडादि भागांस दिवसा व रात्री वेगळे उत्तेजन मिळून, त्याप्रमाणे प्रत्युत्तरही वेगळे असते.\nपावट्याच्या जातींतील पुष्कळ झाडावर बाह्यउत्तेजनाचा परिणाम चांगला पाहण्यास आढळतो. सूर्यप्रकाशांतूनही झाडे अंधेरांत नेऊन ठेविली असतां पाने लागलीच गळतात, व पुनः सूर्यप्रकाशांत अंधारांतून आणिली असतां पूर्वीप्रमाणे सतेज दिसू लागतात. अंधारात येणारी ग्लानि सूर्यप्रकाशांत नाहींशी होते. प्रकाश व अंधकार ह्यांचा परिणाम वनस्पतीवर उत्तेजनात्मक होत असतो, व ह्याचे मोठमोठे चमत्कार पाहण्यांत येतात. वरचेवर प्रकाशांतून अंधारात अथवा उलट अंधारांतून प्रकाशांत वनस्पति आणिली असतां, कांहीं चमत्कार दिसुन पुढे तेच कमी कमी होत जातात. पुष्कळ वेळां वनस्पति रात्री आपली पाने एकमेकांवर रचून जणू झोपी गेली आहे असे वाटते, व पुनः सकाळी ती पाने जागी होऊन आपलें नित्यकर्म सुरू कृरितात. रात्री एकमेकांवर रचण्याने त्यांचे संरक्षण होऊन विश्रांतीही मिळते. विशेषेकरून संयुक्त पानांत असले चमत्कार नेहमी दृष्टीस पडतात.\nकोवळ्या स्थितीत वनस्पतीच्या पानांमध्ये निरनिराळी गति दृष्टीस पडते. याचे कारण पाने वाढत असतां दोन्ही बाजू सारख्या वाढत नाहींत. दोन्हीं बाजूच्या पेशींमध्ये निरनिराळे ताण असल्यामुळे हे चमत्कार घडतात. ज्या बाजूला अधिक ताण असतो, ती बाजू प्रथम वाढते; पण लवकरच दुसऱ्या बाजूकडील पेशी तणाणू लागतात व वाढ त्या बाजूकडे होऊ लागते. या प्रमाणे वाढीची दिशा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वळत जाते. असले वाढीचे प्रकार पानाच्या देठामध्येही आढळतात. पाने जुनी झाली असता, देठाचे बुडी जो सुजवटा येतो, तो फिरल्यामुळे पानास गति मिळते. ह्या सुजवट्यामधील पेशी समपरिमाणी असून दोन्ही बाजूकडील पेशी एक झाल्यावर तणाणू लागतात. त्यामुळे पान एकदां पडून पुनः उभे ताठते. पाने वाढतांना जी गति दिसते, त्यापेक्षा अशा ठिकाणी ही गति अधिक वेळ टिकते.\n१३८ वनस्पतिविचार. [ प्रकरण\nवनस्पतीमधील जीवनकणांच्या सतेजपणांवर व आरोग्यावर असले चमत्कार अवलंबून असतात. कारण उत्तेजन ग्रहण करणे किंवा प्रत्युत्तर देणे ह्यासंबंधी शक्ति वरील गोष्टींवर अवलंबून असते. निरोगी व सशक्त जीवनकण उत्तेजनास प्रत्युत्तर नेहमी देतात. निरोगी स्थितीत त्यांची शक्ति प्रत्युत्तर देण्यासारखी असते. जमिनीत पाणी नसल्यामुळे वनस्पतिपोषक पदार्थ पुरेसे मिळत नाहीत, अथवा फाजील थंडी असली तर त्यामुळे ते कण निर्जीव होऊन उत्तेजन व प्रत्युत्तर चमत्कार बंद होतात.\nपाने जी वळतात त्यांचा उद्देश कधी कधी नाजुक पृष्ठभागाचे संरक्षण करण्याविषयी असतो. वळत राहिल्याने सुर्यकिरणापासून फारसा त्रास पहचत नाहीं. विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की, संयुक्त पानांत पत्रें एकमेकांवर पडून आपापल्या नाजुक वरील पृष्ठभागाचे रक्षण करतात. कांहीं वनस्पतींमध्ये तर पानांची गुंडाळी होऊन पोटाकडील भाग पूर्ण झांकिला जातो.\nकुंड्या खिडकीत ठेविल्या असतां त्यांतील रोपे बाजूकडील येणाऱ्या प्रकाशाकडे वळलेली असतात. त्याचप्रमाणे अंधाऱ्या कोठडीत बीजें उगविण्याची व्यवस्था करावी. कोठडीत एका दिशेकडून प्रकाश येईल अशी तजवीज असावी. बीजापासुन उगवतीं रोपडी प्रकाश येणाऱ्या दिशेकडे जणुं लांब माना करून वळलेली असतात. ह्यांचे कारण खोडावर किंवा वाढत्या कोंबावर सूर्यप्रकाशाच्या उत्तेजक आकर्षणशक्तीचा परिणाम होतो. प्रकाशाकडे वाढती अग्रे वळणे म्हणजे प्रकाशाचे उत्तेजनास प्रत्युत्तर देणे होय. खोडावर प्रकाशाचा जो परिणाम दिसतो. त्याचे उलट परिणाम मुळ्यांवर होत असतो. ह्यामुळे मुळ्या प्रकाशाकडे न वळतां उलटपक्षी जमिनीत शिरून सूर्यप्रकाश टाळतात. म्हणजे प्रकाशाचे सर्व अवयवांवर सारखे उत्तेजन असते असे नाही, शिवाय प्रत्युत्तरही वेगळे असते.\nबिग्नोनियांची सूत्रे ( Tendrils ) याचप्रमाणे सूर्य प्रकाश टाळून अंधाराकडे वळतात, त्यामुळे ती भिंतींत शिरून बिग्नोनियाचे वेलास आधार मिळतो. प्रकाशापासून पानासही एक प्रकारचे उत्तेजन मिळते की, ज्या योगाने पानांतील हरिद्वर्ण सेंद्रिय पदार्थ बनविण्याचे काम व्यवस्थितपणे करितो. तसेच सूर्यकिरणें सारखी न पडू देतां जरूर तेवढा प्रकाश घेण्याची व्यवस्था पानें मागें पुढे वळून करून घेतात. प्रकाश सारखा पुष्कळ असेल तर तत्संबंधी चमत्कार\n१६ वे ]. उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा. १३९\nपुष्कळ वेळ चालू राहतात. मंद प्रकाशांत नागमोडीप्रमाणे गती खोडाच्या वाढत्या अग्रास मिळत असते. एकपेशी वनस्पतीमध्ये सुद्धा उत्तेजनास प्रत्युत्तर मिळते.\nजसे प्रकाशाकडून वनस्पतीस उत्तेजन मिळत असते, तसेच गुरुत्वाकर्षणशक्तीपासूनही उत्तेजन वनस्पतीस मिळते. गुरुत्वाकर्षणशक्तीने मुळया जमिनीत पृथ्वीमध्यबिंदूकडे ओढिल्या जातात. जर मुळ्यावर गुरुत्वाकर्षणशक्तीचा परिणाम होतो, तर खोडावरही त्याचा परिणाम कां होऊ नये, असा प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे. खोडावरसुद्धा गुरुत्वशक्तीचा परिणाम होतो, पण मुळांवर ज्या प्रकारचा तो होतो त्याच्या उलट खोडावर होतो, म्हणजे मुळ्यावर पृथ्वी मध्यबिंदूकडे आकर्षिली जातात, तर खोड त्यांचे उलट पृथ्वीमध्यबिंदूपासुन दूर नेले जाते, त्यायोगाने खोड सरळ जमिनीबाहेर वाढते. तसेच खोडावर फांद्या, पाने वगैरेचे जे एवढे मोठे ओझे असते, त्याचे वजन सहन करण्याची शक्ति गुरुत्वशक्तीमुळे त्यास प्राप्त होते. नाहीतर एवढ्या मोठ्या ओझ्याखाली पुष्कळसे वृक्ष वाकून जमिनीवर ओणवे पडले असते. पण उलट प्रकारच्या गुरुत्वाकर्षणशक्तीच्या प्रभावामुळे झाडे सरळ उभी राहू शकतात. तृणजातीमधील वनस्पति वाऱ्यानें अगर पावसाने जमिनीवर खाली ओणवीं पडून पुनः कांही दिवसांनी सरळ हो���ात. ह्याचे मुख्य कारण गुरुत्वशक्ति होय. जमिनीपासून झाड सरळ वाढण्यास गुरुत्वशक्तीच कारणीभूत असते.\nप्रकाश अगर गुरुत्वाकर्षणशक्ति ह्यामुळे मिळणारे उत्तेजन सर्व वनस्पतींत सारखे असते असे नाही. तसेच एकाच वनस्पतींत सर्व स्थितींत ते उत्तेजन एकच असणे शक्य नसते, त्यांत वारंवार फरक होत असतात.\nदुसऱ्या पदार्थांचा वनस्पतीस स्पर्श झाला असतां वनस्पतीस उत्तेजन मिळतें. याची उदाहरणे लाजाळू वगैरे. वनस्पती जमिनीत उगवतांना मुळांचा संबंध कठीण दगडाशी आला असतां मुळास एक प्रकारचे उत्तेजन मिळून मुळे आपली वाढण्याची दिशा बदलतात. कठीण जागा सोडून जिकडे मऊ जागा असेल, तिकडे मुळे वळतात. मुळाच्या अग्रास उत्तेजन मिळते खरे व त्यायोगाने पाठीमागील बाजू कमान करून वळते. कधी कधी कोवळ्या स्थितीत जर वाढत्या बिंदूस धक्का बसला असेल, तर मुळे उलट माघार न घेता त्या कठीण जागेवर वाढण्याचा प्रयत्न करतात, पण तेथील वाढ बंद झाल्यामुळे दुसऱ्या बाजूच्या पेशी वाढून नवीन मुळ्या सुटतात. वेलाचे वर चढत जाणे हेही\n१४० वनस्पतिविचार. [ प्रकरण\nस्पर्शाच्या उत्तेजनामुळे होते. वेल चढतांना प्रथम एका बाजूस स्पर्श होतो व त्यामुळे वनस्पतीस उत्तेजन मिळून दुसरे बाजूस त्याचे प्रत्युत्तर मिळते. याप्रमाणे वळसे घालीत ते वर चढतात. विशेषेकरून सुत्रे ( Tendril ) असल्या उत्तेजनास प्रत्युत्तर देतात. परंतु सूत्रावर पावसाचे थेंब पडले असतां किंवा त्यांचा परस्पर स्पर्श झाला असतां, उत्तेजनगति दिसत नाही. वेलसुत्रांचे साहाय्याने वर चढतो, किंवा त्याचे अभावी ते स्वतः वळसे घेत वर चढतात. खोडाचे वळसे घेत वर चढणे म्हणजे स्पर्शजन्य प्रत्युत्तर चमत्काराचे दिग्दर्शन होय. अमरवेल वळसे घेत वर चढतो, पण आपले शरीरांतून जागजागी मुळ्या सोडून दुसऱ्या झाडाच्या शरीरांत घुसवितो. अमरवेलाच्या खोडाचा स्पर्श दुसरे खोडांशी होऊन केवळ वळसे घेण्यात उत्तेजित प्रतिक्रिया संपते असे नाही, तर त्याच्या खोडांतील पेशी जागृत होऊन मुळ्या उत्पन्न होतात. तेव्हां अशा ठिकाणी मुळ्या निघणे हाही उत्तेजनास प्रत्युत्तर प्रकार होय.\nजमिनीत मुळे उगवतांना पाण्याचा परिणाम मुळांवर होतो. जेथे पाणी असेल तिकडे मुळ्या नेहमी वळतात. पाण्यामध्ये जणू आकर्षणशक्ति असून ती मुळ्यांना ओढीत असते. अशा वेळेस मुळ्यांवर दोन शक्तीचा जोर असतो. एक गुरुत्वाकर्षणशक्ति व दुसरी पाण्याची शक्ति; प्रथम मुळे गुरुत्वाकर्षण शक्तीस मान देतात, पण जरा जमिनीत गेल्यावर ती पाण्याचे जागीं वळू लागतात. कोवळ्या मुळांवर हा परिणाम लवकर होतो. आळंब्याचे तंतु पाणी शोधीत जातात. शिवाय त्यास हवेतून पाणी शोषण्याची शक्तिही असते. त्या तंतूंवरसुद्धा पाण्यामुळे उत्तेजित परिणाम होतो. खरोखर मुळाच्या अग्रास पाण्यापासून उत्तेजन मिळते; पण, अग्र प्रत्युत्तर न देतां अग्रामागे असलेला वाढता बिंदु प्रत्युत्तरादाखल वळू लागतो.\nवनस्पतीच्या अंतररसाच्या घटकावयांत फेरबदल झाला असतां जीवनकार्यात फरक होतात, म्हणजे अंतररसांत फरक झाल्यामुळे जीवनकण उत्तेजित होऊन जीवनकार्यात फरक करून प्रत्युत्तरक्रिया करितात. तद्वतच बाह्य रासायनिक फरक झाले असतां ते उत्तेजित होतात. उच्च वर्गाच्या वनस्पतीपेक्षा क्षुद्रवर्गीय वनस्पति अशा उत्तेजनात्मक प्रतिक्रिया जास्त दर्शवितात. एकपेशीमय वनस्पतीवर सुद्धा नेहमी ऑक्सिजनवायूचा परिणाम होतो. ऑक्सिजनवायूकडे ह्या वनस्पति जण धांव घेतात. ऑक्सिजनवायूचे उत्तेजन पहा\n१६ वे ]. उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा. १४१\nवयाचे असेल, तर एका काचेच्या तुकड्यावर पाण्याचे थेंबांत एका बाजूस ह्या पेशीमय वनस्पति ठेवाव्यात, व दुसरे बाजूस त्याचप्रमाणे हिरवळ वनस्पति पाण्यांत ठेवाव्यात. हा काचेचा तुकडा सूर्य प्रकाशांत ठेविला असतां हिंरवळ घनस्पति कार्बन संस्थापन करून ऑक्सिजनवायू हवेत सोडू लागतात. दुसरे बाजूस असणाऱ्या थेंबांतील एकपेशीमय वनस्पति आपली मूळ जागा सोडून ऑक्सिजन वायूकडे जाऊ लागतात. ऑक्सिजन वायूचा उत्तेजित परिणाम ह्यांवर होतांना चांगला स्पष्ट दिसतो. उसाच्या साखरेपासून शैवालतंतूवर असाच उत्तेजित परिणाम होत असतो. फर्न किंवा सिलॅॅजिनेलॉस नांवाच्या क्षुद्र वनस्पतीपासून पाण्यांतून जी पूंजातीतत्त्वे स्त्रीजातीतत्त्वाकडे आकर्षित होतात, त्याचे कारण स्वीतत्त्वामध्ये मॅलिक अॅसिड असते. ह्या आमलाचा परिणाम पुंजातीतत्त्वावर नेहमी होतो. पाण्यातून हीं पुंतत्त्वे जातांना वाटेत हे आम्ल एका नळीत धरिले असता ती सर्व पुंतत्त्वे नळीकडे धाव घेऊन पुढे स्त्रीजातीतत्वांकडे जात नाहीत. असले चमत्कार वारंवार पाहण्यांत आल्याकारणाने एवढे सिद्ध ठरतें कीं; बाह्य रासायनिक वस्तूंचे जीवनकणांस उत्तेजन मिळून प्��त्युत्तर त्याजकडून चमत्काररूपाने मिळते.\nएकंदरीत बाजूचा सूर्यप्रकाश, गुरुत्वशक्ति, स्पर्श, पाण्याचे अस्तित्व, अथवा रासायनिक उत्तेजन ह्यांचा परिणाम वनस्पतीवर नेहमीं दृष्टोत्पत्तीस येतो. पेशींचा निरनिराळा ताण व त्यामुळे उत्पन्न होणारी गति ही चमत्कारांचे निदर्शक होत.\nज्ञानतंतु:--वरील विवेचनावरून असे अनुमान काढिता येईल की, प्राणिवर्गाप्रमाणे वनस्पतिवर्गासही ज्ञान असते व ते व्यक्त करणे म्हणजे उत्तेजनास जबाब देणे होय. प्राणिवर्गामध्ये ज्ञानतंतु व तत्संबंधी जी विशिष्ट व्यवस्था आढळते, ती वनस्पतिवर्गामध्ये सांपडणे कठीण आहे. तथापि वनस्पतीस थोडेबहुत ज्ञान असते व ते त्या निरनिराळ्या गोळींनी व्यक्त करीत असतात. शिवाय सर्व प्राणिवर्गामध्ये एकच प्रकारची ज्ञानव्यवस्था कोठे असते क्षुद्र प्राण्यापासून तो उच्च प्राण्यापर्यंत ज्ञानतंतूची पायरी हळू हळू अधिक जास्त होत असते. क्षुद्र प्राण्यांत ज्ञानतंतु असतात किंवा नाही याची शंका वाटते; पण जसे जसे प्राणी अधिक उच्च वर्गीय असेल त्या मानाने अधिक ज्ञानतंतु व मेंदूची विशिष्ट रचना आढळते. ज्या प्राण्याची शरिरचना साधी असते, त्यामध्ये ज्ञानतंतुव्यव\n१४२ वनस्पतिविचार. [ प्रकरण\nस्थाही साधी असते. तसेच ज्या प्राण्यांची शरीररचना संकीर्ण असते त्यामध्ये ज्ञानव्यवस्थासुद्धां संकीर्ण आढळते. प्राण्यास कोणतेही सुक्ष्म उत्तेजन जरी मिळाले तरी ज्ञानतंतूंकडून त्यांस ते सहज समजते, व ते सहन करण्याची त्याची शक्ति असते; व त्यास जबाब देणे अथवा उत्तरादाखल निरनिराळ्या प्रतिक्रिया करणे, किंवा हावभाव करणे, वगैरे गोष्टी ज्ञानतंतुमुळेच घडत असतात. ह्यांवर अम्मल करणारी शक्ति सजीवतत्वामध्ये असते, व तत्संबंधी व्यवस्था तेच करीत असते. उच्च प्राण्यांत डोकें हें मज्जातंतूचे केंद्रस्थान आहे, त्यापासून खाली सर्व शरीरभर मज्जातंतु खेळले असतात. सर्व तंतूचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे कोठेही शरीरावर कांही झाले तरी त्याचे ज्ञान ताबडतोब शरीरांस माहित होते. आतां वनस्पतिवर्गात इतकी उच्च ज्ञानव्यवस्था असणे शक्य नाही. तथापि त्यामध्ये क्षुद्र प्राण्याप्रमाणे थोडी बहुत असते एवढे खरे. त्यांत संकीर्णता असू शकणार नाहीं. उत्तेजनास प्रत्युत्तर वेळचे वेळेस जीवनकणांकडून मिळत असते. वनस्पतीच्या वयमानाप्रमाणे ���ीवनकणांची उत्तेजित होण्याची अथवा प्रत्युत्तर देण्याची शक्ति कमी अधिक असते. उत्तेजनास कांहीं तरी वेडेंवाकडे प्रत्युत्तर मिळते असे नाही, तर प्रत्युत्तराने कांहीं विशिष्ट उद्देश साधला जातो. तसेच थोड्याशा उत्तेजनामुळे त्याचा परिणाम फार मोठा होऊन बराच वेळ तो राहतो; ही गोष्ट सुद्धा विसरता कामा नये. म्हणून जोराचे उत्तेजन म्हणजे जोराची प्रतिक्रिया अथवा साधे उत्तेजन म्हणजे साधी प्रतिक्रिया, असे प्रमाण ठरविता येत नाहीं. कृष्णकमळाच्या सूत्रांत सूक्ष्म जरी स्पर्श झाला, तथापि त्यापासून पुष्कळ वेळपर्यंत त्यास गति मिळते. ड्रासेरा अगर डायोनिया नांवाच्या मांसाहारी वनस्पतीमध्ये पानास सुक्ष्म जरी स्पर्श झाला तरी त्याचे ज्ञान त्यास ताबडतोब होऊन आपल्या भक्ष्यास पकडून ठेवण्याची ती पाने व्यवस्था करितात. तसेच खरें भक्ष्य आहे किंवा कसे, ह्याचेही ज्ञान त्यांस होत असते. फॅॅलरिज Phalaris नांवाची रोपड़ीं सूक्ष्म प्रकाशाकडे सुद्धा वळतात. असल्या सूक्ष्म प्रकाशाचे ज्ञान प्राणीवर्गातील श्रेष्ठ मनुष्याच्या डोळ्यांतही असणे शक्य नसते. पण त्यास दुरूनच त्याची छाया ओळखतां येते, म्हणजे प्राणवर्गात असणारी ज्ञानतंतुव्यवस्था येथेही असते, असे कबूल करणे या वरील गोष्टीमुळे भाग आहे.\n१६ वे ]. उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा. १४३\nज्ञानतंतूंची व्यवस्था वनस्पतिवर्गात कमी दर्जाची असते. तसेच ज्ञानतंतू अमूक एका ठिकाणी सांठविले आहेत असे नाही. वस्त्र्याने अथवा चाकूने कापून परिछेदांत ज्ञानतंतूची विशिष्ट जागा पाहण्यास मिळेल अशी स्थिति नसते. जीवनकणास ज्ञान असून ते वेळोवेळी व्यक्त होते. प्राणिवर्गाप्रमाणे जसे डोक्यांत अथवा इतर जागी त्यांचे लहान लहान ज्ञानपिंड आढळतात, त्याप्रमाणे वनस्पतिवर्गात आढळणे शक्य नाहीं, तसेच एकाच अवयवांवर पुष्कळ उत्तेजने एकाचवेळी जरी मिळाली, तथापि त्या सर्वांस निरनिराळे प्रत्युत्तर ते अवयव देते. मुळाचे अग्रास एकाचवेळी, जमिनीचा स्पर्श, गुरुत्वशक्ति तसेच जमिनीतील पाण्याचे वेगवेगळे प्रमाण, हीं तीन उत्तेजने मिळत असून ह्या तिन्ही उत्तेजनांस वेगवेगळ्या प्रतिक्रिया ते करीत असते. आतां मुळाच्या अग्रांत ह्या तिन्हीस उत्तर देणारी शक्ति कोठे सांठविली आहे, हे पाहिले असतां कांहींच कळणार नाहीं. अग्राजवळील वाढत्या बिंदूतील जीवनकणच ह्या सर्वांस प्रत्युत्तरे देतात. जीवनकणांत अशा प्रकारची उत्तेजनास प्रत्युत्तर देण्याची शक्ती असते. जीवनकणांस संकुचित अथवा दीर्घ होण्याची शक्ती असते, त्यामुळे शरीरातील पाण्याचा प्रवाह थांबविणे अथवा सारखा सुरू राखणे त्यांस करता येते. वनस्पतीचे मुख्य कर्तव्य म्हणजे शरीरातील पाण्याच्या प्रवाहाची सुयंत्रित व्यवस्था करणे होय. कारण त्यावरच जीवनकणांचे अस्तित्त्व अवलंबून असते.\nमज्जातंतू व त्याचे विशिष्ट पिंड Ganglia ह्यांकडून बाह्य उत्तेजनाचे ज्ञान प्राण्यास होत असते. सर्व मज्जातंतूचा एकमेकांशी परस्पर संबंध असल्यामुळे उत्तेजित ज्ञान सर्व शरीरास कळते, अथवा त्याचे केंद्रस्थान जे डोकें तेथे पोहोंचून त्याचे प्रत्युत्तर तेथूनच देण्यात येते. वनस्पति-शरीरांतील सजीव पेशींचा संबंध जीवकणांच्या सूक्ष्म-तंतूंनी जोडिला असतो. पेशीमित्तिका रंध्रमय असून त्यांतूनच जीवतंतू परस्पर जोडिले असतात. जसे, प्राण्यामध्ये एका ठिकाणचे ज्ञान दुसऱ्या ठिकाणी केवळ ज्ञानतंतूंकडून जागजागी पोहोंचविले जाते, तद्वतच वनस्पतीमध्ये जीवतंतूंकडून एका पेशींतून दुसऱ्या पेशींत ज्ञान अथवा उत्तेजन पाठविले जाते. ही व्यवस्था खरोखर उच्चवर्गीय मज्जातंतूच्या व्यवस्थेसारखी असते, ह्यांत संशय नाहीं.\nमज्जातंतूची कार्ये जशी प्राण्यामध्ये विशिष्ट प्रकारची असतात, तशी कार्ये वनस्पतिवर्गात आहेत काय, हे अजूनी कांहीं ठरलें नाहीं. तसेच पेशींतून जीव\n१४४ वनस्पतिविचार. [ प्रकरण\nतंतूंची साखळी जशी सर्व शरीरभर असते, तथापि त्यापासून विशिष्ट उत्तेजनात्मक ज्ञानाशिवाय इतर ज्ञान वनस्पतींस होत नसते. मज्जातंतूकडून पुष्कळ काम करून घेतले असतां तो जसा, थकून कामाला निरुपयोगी होतो; तद्तूच जीवनकण काही वेळ उत्तेजनास प्रत्युत्तर देतात, पण पुढे त्याकडून प्रत्युत्तर येत नाहीं, कांहीं वेळ विश्रांती मिळाली असतां पुनः ते ताजेतवाने होऊन पूर्वीप्रमाणे उत्तेजनास प्रत्युत्तर देण्यास योग्य होतात.\nइतक्या गोष्टी असूनही वनस्पतीमध्ये जागृति आहे किंवा नाहीं, ह्याची शंका आहे. जागृति असल्याबद्लचा पुरावा अजून आढळला नाहीं. उत्तेजन किंवा प्रत्युत्तर ही सर्व एकांगी दिसतात. नको किंवा होय म्हणणारी जागृतीसत्ता कोठेही आढळांत येत नाहीं. जीवनकणांच्या नेहमीच्या क्रिया निरनिराळ्या असून त्यांत सा��ेपणा आढळतो. जीवनकणांस उपजत बुद्धी नसावी असे वाटते. जी गोष्ट नको असते, तिचा प्रतिकार जीवनकणांस प्रथमपासून करितां येत नाही. मागाहून जरूर नसणाऱ्या वस्तूंचे अन्य तऱ्हेनें विसर्जन करितां येते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०२० रोजी १३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sunil-zende/", "date_download": "2021-08-01T23:48:51Z", "digest": "sha1:BBP3C62TG2QKBUSX4CR6H57UTNHBL2VK", "length": 8188, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "sunil zende Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \n17 वर्षीय मुलगी होती प्रियकराबरोबर बेडरूममध्ये, आई येताच झालं ‘असं’ काही\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अचानक आई बेडरूम मध्ये आल्यामुळे प्रियकरासोबत असलेल्या १७ वर्षीय तरुणीने पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारल्याचा प्रकार घडला आहे. त्यात मात्र तिच्या पायाला दुखापत झाली आहे. ही घटना मुंबईतील कुर्ला भागात घडली आहे.…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nPune Crime | पुण्याच्या मंचरमध्ये दिवसाढवळ्या सराईतावर…\nPimpri Chinchwad Police | मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांना…\nICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्ण�� भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nPune Police | पुण्याच्या गुन्हे शाखेतील 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nSSY | तुम्हाला सुद्धा उघडायचे असेल सुकन्या समृद्धी योजनेत खाते तर…\nOnline Game | 6 वी च्या मुलानं ऑनलाइन खेळला रक्तरंजित…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर, अभिनेत्रीच्या एका शब्दाने केली बोलती बंद\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न…\nNagpur News | नागपुर संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/05/blog-post_25.html", "date_download": "2021-08-01T23:28:02Z", "digest": "sha1:YLMQEWT7B4EEP6HP4NPXWG3YUNYGDBNV", "length": 13588, "nlines": 56, "source_domain": "www.berkya.com", "title": "ऋषीबाबूंनी एका दगडात दोन पक्षी मारले", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याऋषीबाबूंनी एका दगडात दोन पक्षी मारले\nऋषीबाबूंनी एका दगडात दोन पक्षी मारले\nजळगाव- लोकमतच्या जळगाव आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन यांची औरंगाबादला बदली करून ऋषी दर्डांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.\nसुधीर महाजन हे गेल्या पाच वर्षापासून लोकमतच्या जळगावच्या आवृत्तीचे संपादक म्हणून काम करीत होते.त्यांच्या काळात मकरंद देशमुख,संदिप बिष्णोई,अमोल गुप्ते हे तीन जनरल मँनेजर बदलून गेले.सध्या प्रवीण चोपडा जनरल मँनेजर आहेत.\nजळगावमध्ये लोकमतचा खप विविध कारणामुळे उतरला आहे.तसेच बिझनेस पण कमी झाला आहे.त्याचे खापर जनरल मँनेजरवर फोडण्यात आले होते.मात्र खरे कारण संपादकीय विभाग असल्याचा जावाईशोध आता लागला आहे.\nमहाजन यांच्याविरोधात अनेक कर्मचारी विरोधात गेले होते.त्यांच्याविरूध्द असंख्य तक्रारी होत्या.एक वर्षापुर्वी ऋषी दर्डांनी प्रत्येक कर्मचा-यांची फेस टू फेस भेट घेवून अडचण जाणून घेतली होती.त्यात सुधीर महाजन यांचा त्रास आणि जाच कारण समोर आले होते.त्यामुळे महाजन यांची औरंगाबादला बदली करण्याचे नक्की झाले होते.पण जळगावला दुसरा संपादक मिळत नव्हता.जळगावहून पुण्याला गेलेले विजय बाविस्कर ��रत जळगावला येण्यास इच्छुक होते,पण ऐनवेळी त्यांनी कट मारला,त्यामुळे दर्डांना जळगावसाठी संपादक पाहिजे अशी जाहिरात देण्याची पाळी आली.\nमहाजन यांची औरंगाबादला बदली करण्याची दोन कारणे सांगितली जात आहेत.\nएक म्हणजे महाजन यांची औरंगाबादला बदली केल्यानंतर जळगावमधील असंतोष थांबेल आणि त्यांच्यावर दस्तुरखुद्द ऋषी दर्डा यांची नजर राहील ( कारण ऋषी दर्डा सर्वात जास्त काळ औरंगाबादला असतात )\nदुसरे म्हणजे कार्यकारी संपादक चक्रधर दळवी यांचे पंख छाटता येतील.दळवी यांचे कर्मचार्यामध्ये प्राब्लल्य आहे.दळवींच्या डोक्यावर महाजन यांना बसविल्यास त्यांचे प्रस्थ कमी होईल....दळवींना शह देण्यासाठीच महाजन यांना औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.\nबरोबर आहे की नाही,ऋषी दर्डांनी एका दगडात दोन पक्षी मारले \nजाता - जाता : जे जिल्हा प्रतिनिधी पाच वर्षापासून एकाच जागेवर ठाण मांडून आहेत,त्यांच्या येत्या जूनमध्ये बदल्या होणार आहेत.त्यात यवतमाळ,चंद्रपूर,सांगली ,धुळे परभणी,हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधींचा समावेश आहे.\nलोकमतचे संपादक सुधीर महाजन यांची औरंगाबादला बदली झाल्यामुळे जळगावमधील कर्मचाऱ्यांत आनंद...अनेकांनी वाटले पेढे...काहींनी पार्टी दिली...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आह��त का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://barshilive.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2021-08-02T00:39:08Z", "digest": "sha1:EYZXFJT5DVNJMZE6X5DRE6E3EE74YFGW", "length": 8401, "nlines": 99, "source_domain": "barshilive.com", "title": "कोटा मध्ये अडकलेल्या विध्यार्थांना पुन्हा आणण्यासाठी सरकारचे शर्तीचे प्रयत्न सुरू", "raw_content": "\nHome Uncategorized कोटा मध्ये अडकलेल्या विध्यार्थांना पुन्हा आणण्यासाठी सरकारचे शर्तीचे प्रयत्न सुरू\nकोटा मध्ये अडकलेल्या विध्यार्थांना पुन्हा आणण्यासाठी सरकारचे शर्तीचे प्रयत्न सुरू\nकोटा मध्ये अडकलेल्या विध्यार्थांना पुन्हा आणण्यासाठी सरकारचे शर्तीचे प्रयत्न सुरू\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nकोल्हापूर : सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. आज कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षणा निमित्त परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील हजारो नागरिकांचे हाल होत आहे.\nहाच धागा पकडून इतर राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. याच पार्श्वभूमीवर कोटा मध्ये अडकलेल्या 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोक यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे.\nमहाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे. राज्यात माघारी परतल्यानंतर त्या सर्वांना 14 दिवसांसाठी क्वांरटाइन करण्यात येईल, असेही पत्रात म्हटले आहे.\nयाबाबत माहिती देताना राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली की राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे 1800 ते 2000 विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परिवारनं त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तीन मे पर्यंत राज्य सरकार त्या विद्यार्थांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे.\nPrevious articleभारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 हजार 942 वर, आतापर्यंत 779 जणांचा मृत्यू\n चिमुकल्या ईश्वरीच्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला\nचोवीस तासात उजनी धरणात अकरा टक्के पाणीवाढ, भीमा- नीरा खोर्‍यात पावसाचा जोर कायम\nपूलाचा काही भाग गेला वाहून; बार्शी-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद\nआमदार राऊतांनी लावला मिरगणेंच्या गडाला सुरुंग; वाचा सविस्तर-\nचोवीस तासात उजनी धरणात अकरा टक्के पाणीवाढ, भीमा- नीरा खोर्‍यात पावसाचा...\nपूलाचा काही भाग गेला वाहून; बार्शी-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद\nबार्शी तालुक्यात दोन दिवसात आढळले 38 कोरोना रुग्ण\nशिवाजी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकित डॉ प्रकाश बुरगुटे यांचा पराभव\nआमदार राऊतांनी लावला मिरगणेंच्या गडाला सुरुंग; वाचा सविस्तर-\nबार्शीत निवृत्त शिक्षिकेचे बंद घर फोडले; पावणे तीन लाखाचा ऐवज...\nगौडगाव मध्ये सापडल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पुरातन वस्तू ; वाचा सविस्तर-\nकरमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 41 जण पोलिसांच्या ताब्यात\nपरांड्याच्या गजानन राशीनकर यांना जागतिक नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान\n‘त्यामुळे’ केलेल्या कामांचे चीज झाले असे वाटले-आमदार राजेंद्र राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/devendra-fadnavis-has-said-that-modi-will-come-to-power-in-2024-no-matter-how-many-strategies-are-formulated/articleshow/83460964.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-08-02T00:08:46Z", "digest": "sha1:FSCE6JYD662U5QTVOWF7QEAPSR66IRJR", "length": 15222, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकितीही रणनीती आखा, २०२४ मध्ये मोदीच येणार; पवार- प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचे वक्तव्य\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची काल शुक्रवारी भेट झाली. या पार्श्वभूमीवर कोणी कितीही रणनीती आखल्या, तरी देखील आताही मोदी आहेत आणि सन २०२४ च्या निवडणुकीत देखील मोदीच असणार आहेत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.\nशरद पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची काल शुक्रवारी भेट झाली.\nया मुद्द्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nकोणी कितीही रणनीती आखल्या, तरी देखील आताही मोदी आहेत आणि सन २०२४ च्या नि��डणुकीत देखील मोदीच असणार आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.\nनागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची काल शुक्रवारी भेट झाली. या बैठकीत सन २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणी कितीही रणनीती आखल्या, तरी देखील आताही मोदी आहेत आणि सन २०२४ च्या निवडणुकीत देखील मोदीच असणार आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. (devendra fadnavis has said that modi will come to power in 2024 no matter how many strategies are formulated)\nपवार-किशोर भेटीसंदर्भात नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. तेव्हा ते बोलत होते. लोकशाहीमध्ये कोणीही कोणाचीही भेट घेऊ शकतो. कोणीही कोणतीही रणनीती आखू शकतो. मात्र एक लक्षात घेतले पाहिजे की आताही मोदी आहेत आणि सन २०२४ च्या निवडणुकीतही मोदीच असणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणासाठी मुंबईत २७ जूनला बाईक रॅली काढणार; विनायक मेटेंचा निर्धार\nदरम्यान, पवार-प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.\nक्लिक करा आणि वाचा- पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकारमुळे निर्माण झाला; नितीन राऊतांचा आरोप\nवारीला परवानगी द्यायला हवी होती- फडणवीस\nयावेळी फडणवीस यांनी पंढरपूरसाठी निघणाऱ्या वारीला परवानगी न देण्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. जर मर्यादित वारकऱ्यांची वार निघत असेल तर अशा वारीला परवानगी मिळायला हवी होती. वारकऱ्यांनी ५० वारकऱ्यांच्या वारीला परवानगी मागितली होती. शिवाय मार्गात येणाऱ्या गावांतून कोणीही रस्त्यावर येणार नाही असे ठरावही गावकऱ्यांनी केले आहेत. एवढ्या शिस्तीत जर वारी निघत असेल तर अशा वारीला प��वानगी द्यायला हवी होती, असी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.\nक्लिक करा आणि वाचा- 'असंख्य पालख्या रस्त्यावर निघाल्यास अजित पवार जबाबदार राहतील'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n कार कापून काढावे लागले जखमींना महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nशरद पवार- प्रशांत भूषण भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस sharad pawar-prashant kishor meet PM Narendra Modi Devendra Fadnavis\nअर्थवृत्त ठेवीदारांना विमा भरपाई​​; अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे संभ्रम, विमा महामंडळ कायद्यात सुधारणांची गरज\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\n तरुणीची ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nLive Olympic 2020 : भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर ३-१ असा दणदणीत विजय\nजालना राज्यातील निर्बंध हटवणार राजेश टोपेंनी दिले संकेत\n आखाड साजरा करण्यासाठी चक्क वीस कोंबड्या चोरल्या\nदेश भारताकडे आले UNSC चे अध्यक्षपद, पाकिस्तान टेन्शनमध्ये\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\nकोल्हापूर तिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला; 'या' कारणावरून झाला राडा\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tag/pune-2/", "date_download": "2021-08-01T23:22:02Z", "digest": "sha1:HISTD7ATKO5DXF4JOIY4DH33KM76F6TF", "length": 5136, "nlines": 121, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "Pune Archives - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\n पुण्यात आढळला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण\nपुण्यात कोरोना लसींचा तुटवडा, ‘या’ ठिकाणीच मिळणार लस\nजिल्हा परिषदेच्या वाहनाचे अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण \n‘डॉक्टर दिना’दिवशीच पुण्यातील नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यांची आत्महत्या\nपुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधू यांना पोलिसांनी घातल्या बेड्या \nपुण्यातील आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nमंचर रुग्णालय २०० खाटांच्या श्रेणीवर्धनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तत्वत: मान्यता\nपुण्यात शनिवारी आणि रविवारी निर्बंध ; फिरायला जाणारे 15 दिवस क्वारंटाईन \nपुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा – अजित पवार\nपुण्यात उद्यापासून 7 ते 7 अनलॉक, नवी नियमावली जाहीर \nपुणे पोलिसांच्या ‘माय पुणे सेफ’ ॲपसह बदली सॉफ्टवेअरचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन\nकोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्येमुळे पुण्यातील निर्बंध शिथिल\nआगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर ,अजित पवारांनी घोषणा \nशिवस्वराज्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन \n‘माझी वसुंधरा’ अभियानात पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/6vx3GL.html", "date_download": "2021-08-02T00:34:44Z", "digest": "sha1:TGE6FCCAYSHR44AHRAGTZICBPLJ2GNNR", "length": 14012, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अखेर ठाण्यातील अतिधोकादायक पत्रकार भवनवर ठामपाची कारवाई", "raw_content": "\nHomeअखेर ठाण्यातील अतिधोकादायक पत्रकार भवनवर ठामपाची कारवाई\nअखेर ठाण्यातील अतिधोकादायक पत्रकार भवनवर ठामपाची कारवाई\nअखेर ठाण्यातील अतिधोकादायक पत्रकार भवनवर ठामपाची कारवाई\nठाणे : (आबासाहेब चासकर)\nसन् 2015 पासून अतिधोकादायक झालेल्या ठाण्यातील पत्रकार भवनची इमारत ठाणे महापालिकेने पाडून टाकावी यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने सातत्याने पत्रव्यवहार केला. अखेर त्याला यश मिळाले असून 10 सप्टेंबर पासून पत्रकार भवनाच्या इमारतीचे पाडकाम सुरू झाले आहे. यानिमित्ताने ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाच्यामालकीची व कब्जा वहिवाटीची जमिनीच्या वस्तूस्थिती बाबत दि 17 सप्टेंबर रोजी मा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, ठाणे महानगरपालिकेचे मा महापौर नरेशजी म्हस्के, मा. आयुक्त , मा सहाय्यक आयुक्त नौपाडा विभाग यांना निवेदन देण्यात आले आहेत.\nठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अथक प्रयत्नाने पंचवीस वर्षांपूर्वी शासकीय जमिन मिळवून गावदेवी मैदान जवळ ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधण्यात आले होते. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष ब.के राऊत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस नारायण पाटील, खजिनदार शाम आटे, उपाध्यक्ष आबासाहेब चासकर, प्रभाकर म्हात्रे, आणि कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार भवनाच्या पायाभरणी पासून मोठ्या मेहनतीने एका विचाराने हे भवन उभारणीचे काम केले. ठाणे जिल्हा पत्रकार संघाने सुरुवातीला नेमलेल्या विकासकाने फूटींगचे काम केले नंतर काम बंद केले. काही दिवसांनी विकासक मे राजन शर्मा यांचेशी करार करून दोन मजल्याच्या पत्रकार भवनची उभारणी करण्यात आली. परंतू पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांना अंधारात ठेऊन राजन शर्मा यांनी अनधिकृत बांधकाम करुन एक इमारत पत्रकार भवनाच्या शेजारी उभी केल्याने आपापसात वाद निर्माण झाले ठाणे जिल्हा पत्रकार संघाने त्या अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेला अर्ज दाखल केले.\nयामुळे विकासक राजन शर्मा यांनी कराराचा भंग करून लबाडीने ठाणे कोर्टात ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या विरोधात दावा दाखल केला की, करारानुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघ मला माझा हिस्सा देत नाही, परंतू विकासकाने त्याच्या हिस्स्याचे बांधकाम व्यावसायिकांना विकून टाकले आणि संघाच्या हिस्स्याचे बांधकाम संघाला हस्तांतरण न करता स्वतःच्या ताब्यात ठेवले. आणि कोर्टातील दावा चालू ठेवला दरम्यान अध्यक्ष ब के राऊत स्मृतीभंशाने आजारी पडले. त्यानंतर 2014 ला ���्रभाकर पाटील यांची ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली ज्यावेळी मा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जमिन शर्तभंगाची नोटीस मिळाली तेव्हा प्रत्यक्ष अध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस नारायण पाटील यांनी संपूर्ण माहिती जाणून घेऊन काम हातात घेतले आणि पत्रकार संघाची केस चालविण्यासाठी स्वतंत्र वकील नियुक्ती केले.\nठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या मालकीची व कब्जे वहिवाटीची जमिनीवरील वास्तूबाबत मा. ठाणे प्रांताधिकारी साहेबांच्या पुढे वस्तूस्थिती मांडली.मा प्रांताधिकारी साहेबांच्या सुचनेनुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा चेंज रिपोर्ट हवा असल्याने नवीन कार्यकारीणीने मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला असता ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या तत्कालिन अध्यक्षांनी विरोधात हरकत अर्ज केला. गेली पाच वर्षे ती केस अजूनही मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे निर्णयासाठी आहे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या तत्कालिन अध्यक्षांनी तद्नंतर ठाणे जिल्हा पत्रकार संघाकडे सभासदत्वासाठी अर्ज केला होता.\nमात्र साधे सभासद नसताना सध्यस्थितीत ते ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून कसे काय मिरवतात याचेच आश्चर्य वाटते. त्यामुळे ठाण्यातील पत्रकारांची आणि शासकीय अधिकार्‍यांची दिशाभूल होत असून ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या विद्यमान पदाधिकारी यांच्या हक्कावर गदा आणून मा. धर्मादाय आयुक्तांच्या निकालाचा अवमान केला जात आहे. हे सर्व अडथळे पार करून ठाण्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवनाच्या स्वप्नाला तडा न जाऊ देता पुन्हा नव्याने पत्रकार भवन उभारण्यासाठी जिद्दीने लढा देण्याचे काम जिल्हा अध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस नारायण पाटील, खजिनदार शाम आटे, उपाध्यक्ष आबासाहेब चासकर, प्रभाकर म्हात्रे, बि डी गायकवाड, करीत आहेत.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूज��� सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/10-90-11-12-1.html", "date_download": "2021-08-02T00:49:27Z", "digest": "sha1:WOS3TSC2GRAWOOBYSHDMLULJQYMOGDQS", "length": 14703, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी दिले जाणार एक लाख रुपये", "raw_content": "\nHome उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी दिले जाणार एक लाख रुपये\nउच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी दिले जाणार एक लाख रुपये\nमुंबई, : अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या 30व्या नियामक मंडळाची दि. 21 जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावान��� सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती (BABRF) 2019 व 2020 साठी\nNIRF ची अट रद्द, दोन्ही वर्षांसाठी आता 200 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती (BABRF) 2019 व 2020 साठी NIRF (national institutional ranking framework) ही अट रद्द करण्याचा निर्णय बार्टीच्या 30 व्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार दोन्ही वर्षांच्या जागा अनुक्रमे 106 व 107 वरून वाढवून 200 करण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत व पीएच.डी. करणाऱ्या अनुसूचित जातीच्या 106 विद्यार्थ्यांची निवड BANRF-2019 करिता NIRF ( National institutional Ranking framework) ने सन 2019 करिता जाहीर केलेल्या देशातील पहिल्या 100 विद्यापीठातील विद्यार्थ्याची निवड करण्यात येणार होती, परंतु या निकषामुळे महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठे तसेच इतर विद्यापिठे ज्यांचे नाव NIRF- 2019 च्या यादीत समाविष्ट नाहीत, अशा विद्यापीठातील विद्यार्थी NIRF च्या अटीमुळे BANRF-2019 करिता अर्ज करू शकत नव्हते.\nबार्टीच्या 29 व्या नियामक मंडळाच्या बैठकीत देशातील पहिल्या 100 नामवंत विद्यापीठातील पी. एच. डी. च्या विद्���ार्थ्यांची निवड करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला होता तसेच एम.फिल च्या विद्यार्थ्याना BANRF-2019 करिता अर्ज करता येत नव्हता. परंतु महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे तसेच इतर विद्यापीठे तसेच एम.फिल चे विद्यार्थी ज्यांचे नाव NIRF च्या यादीत समाविष्ट नाही अशा विद्यार्थ्यांमार्फत बार्टीस निवेदन करण्यात आले होते.\nदि. 21 जून 2021 रोजी झालेल्या 30 व्या नियामक मंडळाच्या बैठकीत NIRF ची अट रद्द करण्याबाबत, भारतातील सर्व विद्यापिठातील पात्र विद्यार्थ्याना करण्याबाबत तसेच एम.फिल.चे विद्यार्थी यांना BANRF-2019 व BANRF-2020 मध्ये लाभ देण्याचा निर्णय बार्टी नियामक मंडळाने घेतला आहे. अधिछात्रवृत्ती साठी व पीएच.डी. व एम.फिल.या दोन्ही अभ्यासक्रमाची संयुक्त गुणवत्ता यादी तयार करून पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन्ही वर्षीच्या जागा देखील 106 व 107 वरून वाढवून दर वर्षाला 200 जागा करण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला. या निर्णयामुळे भारतातील सर्व विद्यापिठातील पात्र विद्यार्थ्याना अधिछात्रवृत्तीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थ��क सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hangchisolar.com/news/", "date_download": "2021-08-01T22:41:30Z", "digest": "sha1:LGYHN6GIQMVWCBVU56Y4XNRSIAEPKJSQ", "length": 16475, "nlines": 206, "source_domain": "mr.hangchisolar.com", "title": "बातमी", "raw_content": "\nचार्जर एसी / डीसी\nपश्चिम आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सौर साठवण प्रकल्पाची निविदा: 390 मेगावॅट सौर + 200 मेगावॅट बॅटरी उर्जा संग्रहण\nटोगो, पश्चिम आफ्रिकेतील मिश्र-उपयोगातील औद्योगिक उद्यानाच्या विकसकाने मोठ्या प्रमाणात सौर-ऊर्जा उर्जा संचय प्रकल्पासाठी निविदा काढली आणि या उद्यानाला एक पत्र दिले आहे (ईओआय). पॅन-आफ्रिकन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर एरिज इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल प्लॅटफॉर्म (एरिस आयआयपी) गव्हर्नरसह कार्य करीत आहे ...\nइटलीच्या एनी समूहाने स्पेनचे 1.2 जीडब्ल्यू पवन ऊर्जा आणि फोटोव्होल्टिक प्रकल्प घेतले\nइटालियन ऊर्जा कंपनी एनीने स्पेनमधील 1.2 जीडब्ल्यू नूतनीकरणयोग्य उर्जा पोर्टफोलिओ खरेदी करण्यासाठी स्वतंत्र रिअल इस्टेट मॅनेजमेंट कंपनी अझोराशी करार केला आहे. अझोराच्या गुंतवणूकीत पोर्टफोलिओमध्ये तीन ऑपरेटिंग वारा फार्म, एक पवन फार्म बांधकाम चालू आहे (एकूण क्षमता असलेले ...\nजपानची नवीन उर्जा मूलभूत योजना सौर आणि विभक्त उर्जेच्या समांतर कार्बन उत्सर्जन कमी करण्याची योजना आखत आहे\n2030 साठी जपान सरकारच्या नवीन उर्जा मिक्स (उर्जा निर्मिती संरचना) च्या मसुद्यासंदर्भात, ते अंतिम समन्वयाच्या टप्प्यात दाखल झाले आहे. असा अंदाज आहे की 2030 मध्ये नूतनीकरण करण्यायोग्य उर्जेचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त बिंदूने 36% ते 38% पर्यंत वाढेल आणि आण्विक ऊर्जा ...\nसौर स्ट्रीट लाइट उद्योग पुन्हा \"विस्फोटित गडगडाटासह\", बॅटरीमागील रहस्य आहे\nअलिकडच्या वर्षांत, सौर उर्जा वेगाने विकसित झाली आहे आणि विविध क्षेत्रात पसरली आहे, मुख्यत: सौर पेशी आणि उर्जा संचयांच्या किंमतीत घट झाल्यामुळे. सौर उर्जा उत्पादनांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, सौर पेशींची किंमत कमी केल्याने सौर उर्जा उद्योगाच्या वेगवान विकासास प्रोत्साहन मिळते ...\nरुगाओ सौर एलईडी पथदिवे असलेले 4 महानगरपालिकेचे रस्ते परत मिळवितो\nशहरी भागातील झोंगशान ईस्ट स्ट्रीट दिवे एलईडी लाइटिंग नूतनीक��णाचा प्रकल्प रुगाओच्या नगरपालिकेच्या हरित विकासाचा प्रतिनिधी प्रकल्प असल्याचे म्हटले जाऊ शकते. या रस्त्याने मूळत: प्रकाशासाठी सोडियम दिवे वापरले. किफायती प्रकाशयोजनाला चालना देण्यासाठी 240W सौर एलईडी पथदिवे आर ...\nGaAs सौर पेशींची कार्यक्षमता 68.9% आहे फ्रेनहॉफर आयएसईने एक नवीन विक्रम स्थापित केला आहे\n48 व्या आयईईई फोटोव्होल्टेईक एक्सपर्ट कॉन्फरन्समध्ये जर्मनीमधील फ्रॅन्फोफर आयएसईच्या संशोधकांनी हे दाखवून दिले की त्यांनी मोनोक्रोमॅटिक प्रकाशात 68.9% रूपांतरण मिळवण्यासाठी फोटोव्होल्टिक सेलचा कसा उपयोग केला. कार्यक्षमता नोंद बॅटरीचा मुख्य घटक गॅलियम आर्सेनाइड आहे, जो 858-नॅनोच्या संपर्कात आहे ...\nभारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने 8.1 अब्ज अमेरिकन डॉलर्ससह नवीन उर्जा प्रवेश केला आणि 2030 पर्यंत किमान 100 जीडब्ल्यू सौर ऊर्जा केंद्रे कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे.\n२ June जून रोजी भारताचा सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी यांनी खुलासा केला की तो नवीन उर्जा व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज येत्या तीन वर्षांत सौर ऊर्जा, उर्जा संचय आणि इलेक्ट्रोलायझर्स आणि इंधन पेशींसाठी एक राक्षस कारखाना तयार करण्यासाठी पुढील three वर्षात .1.१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. कॉम्प ...\nकच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीमुळे सब-पीव्ही साठा कोलमडला, सनवर्क्स, अ‍ॅरे टेक्नोलॉजीज पार्क 40% ओलांडला.\nनवीन किरीटच्या साथीचा प्रादुर्भाव होण्यापासून, साथीच्या आजाराने बाधित होणा industries्या विविध उद्योगांना वाचवण्यासाठी जगभरातील देशांनी परिमाणवाचक सहजता आणणारी आर्थिक धोरणे अवलंबिली आहेत ज्यामुळे अमेरिकन डॉलरच्या नेतृत्त्वात असलेल्या चलनांचा थेट परिणाम झाला. आर च्या परिणामी किंमतीत वाढ ...\nपातळ-फिल्म सौर पेशी मोठ्या प्रमाणात तयार केल्या जाऊ शकतात, “विज्ञान” मासिकाने चिनी शास्त्रज्ञांचे अभिनव संशोधन परिणाम प्रकाशित केले\n29 मार्च (वार्ताहर हान मेंग) चायना व्हॉईस ऑफ चायना सेंट्रल रेडिओ Teण्ड टेलिव्हिजन “न्यूज” च्या वृत्तानुसार, कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आणि अन्य उर्जा स्त्रोत घटत चालले आहेत आणि पर्यावरणीय प्रदूषण वाढत आहे, अनंत नूतनीकरणयोग्य स्वच्छ उर्जा स्त्रोत—— -सोलर एनर्जीमध्ये अत्रा आहे ...\nपी-प्रकार टॉपकॉन फोटोव्होल्टिक सौर सेल कार्यक्षमता 21.2% पर्यंत पोहोचली\nबहुतेक टनेलिंग ऑक्साईड पॅसिव्हिएशन कॉन्टॅक्ट (टीओपीकॉन) सौर पेशी एन-टाइप वेफर वापरतात कारण त्यांच्या पॅसिव्हिएशन संपर्कांमध्ये पी-प्रकार वेफरपेक्षा अधिक तांत्रिक आणि शारीरिक फायदे आहेत. तथापि, पी-प्रकार वेफर्सचा वापर विद्यमान पीईआरसी सेलमध्ये या पेशींचे उत्पादन एकत्रित करणे सुलभ करते ...\n नवीन सौर सेल तंत्रज्ञान उपकरणांचे ऑपरेटिंग तापमान कमी करू शकते\nदहावीच्या अमेरिकन डेली सायन्स वेबसाइटवरील अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फोटोव्होल्टेईक आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा अभियांत्रिकी आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन एक्झिटन सायन्सच्या संशोधकांना अलीकडेच आढळले की सिंगल फिसेशनचा वापर आणि ...\nचीन, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये फोटोव्होल्टेईक पेशी आणि मॉड्यूलविरूद्ध अँटी-डम्पिंग तपास भारत सुरू करतो\n15 मे रोजी, चीन व्यापार उपाय माहिती नेटवर्कने “चीनशी संबंधित फोटोव्होल्टेईक सेल्स आणि मॉड्यूल्सविरूद्ध अँटी-डंपिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ इंडिया’ची घोषणा जारी केली. 15 मे 2021 रोजी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने एक घोषणा जारी केली की असे नमूद केले की भारत ...\n123 पुढील> >> पृष्ठ 1/3\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: पहिला मजला, चीनमधील प्रथम महसूल बाओन जिल्हा शेन्झेन.\nसर्वात मोठ्या सौर साठवण प्रोजेक्टसाठी निविदा ...\nइटलीच्या एनी समूहाने स्पेन जिंकला ...\nजपानची नवीन उर्जा मूलभूत योजना योजना ...\nसौर पथ प्रकाश उद्योग “माजी ...\nरुगाओने 4 महानगरपालिकेचे रस्ते परत घेतले ...\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80.", "date_download": "2021-08-02T00:44:00Z", "digest": "sha1:V4RXK6JQT6SXFQ2ZCDBGMNUSZVTSY47Q", "length": 4219, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चेल्सी एफ.सी. - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► चेल्सी एफ.सी. खेळाडू‎ (४ प)\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१८ रोजी ०९:५२ वाजता क��ला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2016/01/18/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-08-02T00:26:24Z", "digest": "sha1:ZVQV7VZJDOM6GXEUHYASXJSTGQAK3GU3", "length": 18858, "nlines": 141, "source_domain": "shecooksathome.com", "title": "भाजी बाजार… – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nPosted bysayalirajadhyaksha January 18, 2016 Posted inभाजी, स्वयंपाकातलं ललितTags:अन्न हेच पूर्णब्रह्म, सायली राजाध्यक्ष\nहिवाळा आला की मी बीडची, पर्यायानं माझ्या आजी-आजोबांची फार आठवण येते. मला माहीत आहे की माझ्या पोस्ट्समध्ये बीडचा वारंवार उल्लेख येतो, तो काहींना खटकतही असेल. पण असं होतं खरं. म्हणतात ना की आपण आपल्या जगण्यातला सगळ्यात सुंदर काळ जिथे घालवतो त्या आठवणीच आपल्या मनात कायम राहतात. तसं होत असावं कदाचित. बीड सोडून इतकी वर्षं झाली तरी मला अजूनही औरंगाबादपेक्षा बीडच जास्त आठवतं.\nहिवाळ्यात सगळीकडेच भाजी बाजारात त-हेत-हेच्या भाज्यांची रेलचेल असते. बीडलाही तसंच होतं. आजीबरोबर मी मंडईत जायचे. तिथले भाज्यांचे ढीग अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. पालक, मेथी, चुका, कांद्याची पात, तांदुळजा, चंदनबटवा, करडई, शेपू या नेहमीच्या पालेभाज्या तर मिळायच्याच पण त्याच बरोबर ओली हरभ-याची भाजी, चिवळ, घोळ या भाज्याही मिळायच्या. त्या मला मुंबईत फारच कमी बघायला मिळतात. मुंबईत चंदनबटवा मिळतो तो अगदी बारीक पानांचा बतुआ. बीड किंवा औरंगाबादला चंदनबटवा मिळतो तो मोठ्या हिरव्या पानांचा आणि जांभळ्या पाठीचा. या सगळ्या भाज्या ताज्या असतील तर मग नुसत्या परतून मीठ, मिरची आणि दाण्याचा कूट घालून परतून खाल्ल्या तरी फर्मास लागतात. लाल माठ मात्र बीडला फारसा दिसायचा नाही. तो मी औरंगाबादला फार कमीदा बघितला पण मुंबईत मात्र तो सगळीकडे दिसतो. मुंबईत सर्रास दिसणा-या पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, चवळी, लाल माठ आणि कांद्याची पात. बाकी पालेभाज्या कधीमधी डोकावत असतात. बीडला आणि औरंगाबादला बाजारातून कांद्याची पात आणली की ती लगेचच धुवून चिरायची, त्यात कच्चं तेल, तिखट, मीठ आणि दाण्याचं कूट घालून खायचं हा आमचा शिरस्ता होता. मेथी, करडई जर ताजी असेल तर धुवून आम्ही कच्चीच खात असू. जेवणाबरोबर तोंडीलावणं म्हणून. लहानपणापासून कुठल्याच भाज्या आवडत नाहीत असं म्हणायची प्राज्ञा नव्हती. त्यामुळेच कदाचित हिमोग्लोबीन कायम उत्तम असायचं\nमात्र मुंबई पुण्यात जसे मटारचे ढीग, कापाची विविध प्रकारची वांगी, उत्तम टोमॅटो बघायला मिळतात तसं मला कधी बीड किंवा औरंगाबादला बघितल्याचं आठवत नाही. बीडला तर मटार बघितल्याचंच आठवत नाही. कदाचित तेव्हा दिल्ली किंवा सिमला मटारांची इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी नसावी त्यामुळे लागवडही होत नसावी. मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व ऋतुंमध्ये मुंबईला ब-यापैकी भाज्या मिळतात. कारण राज्याच्या विविध भागांमधून मुंबईत भाज्या येत असतात. त्यामुळे भाज्यांनी कमतरता नसते. पार्ला भाजी बाजार म्हणजे तर केवळ देखणाच. तिथे ज्या प्रकारांनी भाजी लावलेली असते ते केवळ बघण्यासारखंच. हिरव्या मिरच्यांचे वेगवेगळे प्रकार इतक्या सुबक रितीनं मांडलेले असतात की केवळ बघतच राहावं. या दिवसात तर पार्ल्याच्या बाजारात जाणं म्हणजे नयनसुखच. उंधियोचे दिवस असल्यानं उंधियोच्या सगळ्या भाज्या म्हणजे सुरती पापडी, वेगवेगळ्या प्रकारचे कंद, लहान बटाटे, वेगवेगळ्या प्रकारची लहान वांगी, लसणाची पात, मेथी, तुरीचे-मटाराचे-हरभ-याचे दाणे, ओली हळद आणि आंबेहळद, लिंबाचे ढीग असं सगळं इतकं उत्तम मिळतं की खरेदी करणं क्रमप्राप्तच असतं. शिवाय गाजर हलव्याची गुलाबी गाजरं, हिरवागार कोवळा मटार, केशरी संत्र्यांचे ढीग असं भरभरून बघायला मिळतं.\nआमच्या बांद्रा पूर्वेतही रोज सकाळी बाजार भरतो. मी आठवड्यातून दोनदा भाजी आणायला जाते. माझे ठरलेले भाजीवाले आहेत त्यांच्याकडून भाजी घेते. हा बाजार जिथे आहे तिथे मुख्यत्वे निम्न मध्यमवर्गाची वस्ती आहे. त्यामुळे भाज्या घ्यायला येणारे लोक हे रोज लागेल इतकीच भाजी घेतात. आपल्यासारखी पिशव्या भरभरून भाजी घेत नाहीत. पण म्हणून ते रोज अगदी ताजी भाजी खातात. बायका मुलांना जवळच्या शाळांमध्ये सोडतात आणि फक्त त्या दिवशी दोन्ही वेळेला लागणारी भाजी घेऊन जातात. या सगळ्यांच्या रोजच्या खरेदीचा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे मसाला. म्हणजे आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर-कढीपत्ता, आणि मिरचीही गडद हिरव्या रंगाची जहाल तिखट लवंगी मिरची. शिवाय ते मसालेही असे थोडे थोडेच विकत घेतात. त्यामुळे या मसाल्यांच्या गाड्याही इथे असतात.\nया दिवसातले माझ्या घरचे ठरलेले पदार्थ म्हणजे उंधियो, सोलाण्यांची आमटी, सोलाण्यांची उसळ, तुरीच्या दाण्यांची आमटी, तुरीच्या दाण्यांचा भात, मटार उसळ, मटारचे पॅटिस, मटार भात, मटार-पनीर, मिसळीची भाजी, सरसों का साग, मिश्र भाज्यांचं लोणचं, कोवळ्या मेथीची पचडी. आमच्याकडे कच्चे मटार इतके खाल्ले जातात की मी आठवड्यातून दोनदा निदान ३ किलो मटार आणते. त्यातले थोडे सोलून फ्रीजरला जातात. पण बरेचसे खाण्यातच जातात. माझी धाकटी मुलगी आता कॉलेजला आहे पण ती शाळेत असताना हिवाळ्यात शाळेतून आल्याबरोबर तिला डायनिंग टेबलावर मटार दिसले नाहीत तर ती रागावायची. एकदा मला आमच्या भाजीवाल्यानं विचारलंही, ताई ए विचारू तुम्ही इतके मटार नेता त्याचं काय करता तुम्ही इतके मटार नेता त्याचं काय करता म्हटलं बाबा, आम्ही खातो. तो बघतच राहिला. मला वासंती मुझुमदारांचा एक लेख आठवतो. त्यात त्यांनी लिहीलं होतं की लहानपणापासून त्यांना घरात बकरी म्हणायचे कारण त्यांना कच्च्या भाज्या खायला आवडायचं. तर हेही थोडंसं तसंच.\nमला हिरव्या भाज्या पाहिल्या की किती घेऊ आणि किती नको असं होतं तर माझ्या मुलीला शर्वरीला हिरव्या भाज्या बघितल्या की कसंतरी होतं मला भाज्यांचं इतकं प्रेम आहे की आम्ही जर गाडीनं प्रवास करत असू तर रस्त्यात जिथे कुठे गावांमध्ये बाजार असतील तिथे उतरून मी भाज्या घेते. माझा नवरा तेव्हा विचित्र नजरेनं माझ्याकडे बघतो. पण यावर काही इलाज नाही हे त्याला कळून चुकलेलं आहे. म्हणून बिचारा गप्प राहतो. मध्यंतरी अंकाच्या कामासाठी कल्याणला गेले होते. ज्यांच्याकडे काम होतं त्यांच्या बिल्डिंगमधून उतरल्यावर समोर भाजी दिसली, मग केलीच खरेदी. जित्याची खोड बहुधा मेल्याशिवाय जाणार नाहीये\nमध्ये औरंगाबादला गेले होते तेव्हा आईबरोबर भाजी आणायला गेले होते. औरंगाबादला गावरान भाज्या फार छान मिळतात. मी ब-याच दिवसांनी गेले होते. शाळेत असताना भाजीला जायचे तेव्हाचा एक पानवाला दिसला. इतकं बरं वाटलं. मी त्या दिवशी औरंगाबादच्या बाजाराचे बरेच फोटो काढले. परवा आमच्या बांद्र्यातल्या बाजाराचेही बरेच फोटो काढले. आज ते शेअर करते आहे.\nसोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख ��रा.\nPosted bysayalirajadhyaksha January 18, 2016 Posted inभाजी, स्वयंपाकातलं ललितTags:अन्न हेच पूर्णब्रह्म, सायली राजाध्यक्ष\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dhore-udavane-vismrutiteel-sanskruti/?vpage=2", "date_download": "2021-08-01T23:41:28Z", "digest": "sha1:7CQMKN5WBBCHKEVZIB4LPEHFNS2ANOC5", "length": 20460, "nlines": 167, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ढोरं उडवणे – विस्मृतीतील संस्कृती – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeकृषी-शेतीढोरं उडवणे – विस्मृतीतील संस्कृती\nढोरं उडवणे – विस्मृतीतील संस्कृती\nOctober 29, 2019 प्रथम रामदास म्हात्रे कृषी-शेती, विशेष लेख, संस्कृती\nआमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार पर���परेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे. बळी प्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठून किंवा आदल्या दिवशीच आम्हा शेतकऱ्यांच्या घरोघरी असलेल्या बैलांची स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगांना तासून रंग किंवा तेल लावून चमकावले जाते. बैलांच्या शिंगांना फुगे बांधून, त्यांच्या अंगावर गेरू आणि पांढऱ्या रंगाचे हाताच्या पंजाने ठसे उमटवले जातात. त्यांच्या अंगावर झालर वगैरे टाकून छानपैकी सजवले जाते. बैलांच्या गळ्यात घुंगरू बांधून हार घालून त्यांच्यावर गुलाल उधळला जातो. त्यांच्या शेणा पासून गोळे बनवून त्यांची पूजा केली जाते. शेणापासून गोळे बनवून पूजा करायची प्रथा का व कशासाठी आहे ते नक्की माहिती नाही परंतु बैलांचे शेणापासून शेतात खत, पूर्वी घरात मातीच्या भिंती असायच्या तसेच लादी किंवा फरशी यायच्या अगोदर त्या शेणाने सारवल्या जायच्या. गावागावात कॉंक्रीटचे जंगल होण्यापूर्वी घरोघरी शेणाने सारवलेली अंगणे असायची. आम्ही लहान असताना दिवाळीच्या आठ दिवस अगोदर संपूर्ण अंगण कुदळी व टिकावाने उकरून त्यात भर घालण्यासाठी बैलगाडीने मुरूम आणून पुन्हा ते अंगण चोपटणे वापरून ठोकून ठोकून सरळ केले जायचे त्यानंतर ते शेणाने सारवले जायचे. मातीचे अंगण दर चार पाच दिवसांनी शेणाने सारवले जायचे. या मातीच्या अंगणात लहान पोरं कितीतरी खेळायची पडायची धड पडायची त्यांना कितीतरी लागायचं, खरचाटायचे, रक्त यायचे पण ही सगळी लहान पोर तेव्हा त्याच अंगणातली माती त्या जखमेवर लावायची. डेटॉल नाही की साबण नाही की मलमपट्टी नाही, त्यांना कोणी ओरडायचे नाही की लागले म्हणून कौतुक करायचे नाही.\nघरो घरी मातीच्या चुली असल्याने त्यांना इंधन म्हणून बैलांच्या शेणापासून थापलेल्या गोवऱ्या किंवा शेणी वापरल्या जायच्या त्यापासून निघणारी राख कीटक नाशक आणि जंतुनाशक म्हणून वापरली जायची.\nहल्ली अमेझॉन वर बैलांच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या विकत मिळतात असे ऐकले आहे कारण काय तर त्या शेणाच्या गोवऱ्यांवर काही वेळ पायाचे तळवे ठेवल्यास ब्लड प्रेशर कमी होते म्हणे . आमच्या कडे आता शेती परवडत नाही तसेच शहरीकरण झाल्याने शेती करणाऱ्यांची संख्या सुध्दा कमी झालीय पूर्वी आमच्या गावात शेकडो बैल एकामागोमाग आगीवरून उड्या मारताना दिसायचे पण आता तीस चाळीस पण बघायला मिळत नाहीत.\nघरोघरी आपापल्या सजवलेल्या बैलांना पंचारतीने औक्षण घातले जाते घरातील स्त्रिया त्यांना पूजतात व दिवाळीत केलेलं गोड धोड भरवतात. मग गावातल्या चावडीवर मोठा जाळ पेटवला जाऊन एखाद्या मिरवणुकी प्रमाणे सगळे बैल एका मागोमाग या जाळावरून उडवले जातात.\nभातशेतीची चिखलणी व लावणी झाल्यावर पावसाळ्यातील दोन अडीच महिने बैलांना काही काम नसते. बैल हिरवे गार गवत खाऊन घरातल्या गोठ्यांमध्ये असतात त्यामुळे त्यांच्या पायांना सतत ओलाव्यामुळे जखमा व रोग राई होते. काम नसल्याने काहीशा सुस्तावलेल्या बैलांना बळी प्रतिपदेला धूर व आगीवरुन उडवले जाण्यामुळे त्यांच्या अंगावर पायांवर असलेले रोग व जीवजंतू नष्ट होतात तसेच धूर व आग यांच्याशी संपर्क आल्याने बैलांच्या मनात आग व धुरा बद्दल असलेली भीती निघून जाते. भविष्यात कधी आग वगैरे लागली तर आपली गुरे ढोरे बावचळून किंवा गोंधळून जाऊन इकडे तिकडे सैरावैरा होऊन न जाता त्या आगीला समर्थपणे तोंड देऊ शकतील असा विश्वास प्रत्येक शेतकऱ्याला असतो. दिवाळी संपली की लगेच भाजीपाला आणि शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांसह बैलांमध्ये सुद्धा उत्साह व चैतन्य निर्माण होते.\nप्राणीमित्र किंवा प्राणी संघटना यावर भलेही लाख आक्षेप घेवोत. परंतु बैलांना आगीवरुन उडवणे त्यांच्या अंगावर फटाके उडवणे यावर आक्षेप घेण्यापूर्वी प्रत्येक शेतकरी या बैलांच्या पुढे जाऊन स्वतः धुरात आणि आगीवरून जातो आणि त्याच्या मागे आपल्या बैलांना ओढत नेतो हे लक्षात ठेवा. आम्ही शेतकरी आमच्या गुरा ढोराना आमच्या मुलांसारखे जपतो आणि त्यांचं कौतुक करतो त्यांना इजा होईल किंवा त्रास होईल असे कृत्य करण्याचे आमच्या मनात सुध्दा नसते. सर्व प्राणी मित्रांनी नुसती बडबड करण्यापेक्षा स्वतः अगोदर एखादा बैल पाळून दाखवावा मगच त्यांच्या विषयी बोलावे.\nइडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणतात. आम्हा शेतकऱ्यांना आमच्या शेतात राब राब राबणाऱ्या बैलांची ईडा पिडा टाळण्यासाठी पूर्वजांनी सुरू केलेली ढोरं उडवण्याची प्रथा त्याच जुन्या उत्साहात व जोशात पाळावी लागते याचा आभिमान आहे.\n© प्रथम रामदास म्हात्रे\nAbout प्रथम रामदास म्हात्रे\t111 Articles\nप्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.somaiya.com/mr/schools", "date_download": "2021-08-01T23:12:05Z", "digest": "sha1:5ITT55Z537ZCNGVWIVJ27XMMYNNM7B6U", "length": 15722, "nlines": 324, "source_domain": "www.somaiya.com", "title": "शाळा | Godavari", "raw_content": "\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ►\nअॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स ◀\nफूड अँड बेव्हरेज ►\nफूड अँड बेव्हरेज ◀\nतेल, गॅस अँड मायनिंग ►\nतेल, गॅस अँड मायनिंग ◀\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ►\nपॅकेजिंग आणि छपाईची शाई ◀\nरंग आणि कोटिंग ►\nरंग आणि कोटिंग ◀\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ►\nवैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने ◀\nप्लास्टिक, पेपर व राळ ►\nप्लास्टिक, पेपर व राळ ◀\nकापड आणि लेदर ►\nकापड आणि लेदर ◀\n१,३ ब्यूटायलेन ग्लायकॉल (इकोसर्ट)\nसुगंधी द्रव्य साहित्य बेस\nकेमिकल्स इन पाईपलाईन ►\nकेमिकल्स इन पाईपलाईन ◀\nअल्फा सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ►\nसंशोधन आणि नावीन्यपूर्णता ◀\nउच्च शिक्षण शिष्यवृत्ती (एक बाल मदत)\nग्रामीण शाळा - सोमैया विद्यामंदिर\nशिक्षण हे एकमेव साधन आहे जे गरीब जीवन सुधारू शकतो. आमच्या संस्थापक पद्मश्री कर्मशी ठाभाई सोमैया विद्यादान (ज्ञान गिफ्ट) उत्तम दान आहे जे समाजाला परत देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी हा निर्णय घेतला. १९५९ मध्��े सोमैया विद्याविहार स्थापन करून हे दर्जेदार शिक्षण संस्था तयार केली. सोमैया विद्याविहार मोटो ज्ञान फक्त मुक्त आहे.\nसोमैया विद्याविहारच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दोन कन्नड माध्यमाच्या शाळा, एक बागलकोट मध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, दोन मराठी माध्यमाच्या शाळा आणि एक अहमदनगर जिल्हा मध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्य सुरु केले. या शाळेमध्ये मोठे कँपस बांधले तसेच विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा सज्ज असे कँपस बनवण्यात आले. आमच्या सामाजिक जबाबदारी भाग म्हणून आम्ही आजूबाजूच्या गावांतून मुलांना आमच्या शाळेत मुलभूत सुविधा उपलब्ध केल्या.\nपद्मश्री कर्मशी ठाभाई सोमैया यांचा जन्म गरीब कुटुंबात झाल्यामुळे ६वी पर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणाने त्यांना गरिबी बाहेर पडण्याची संधी दिली. मोठ्या दुःखांचा डोंगर सर केल्यानंतर १९३९ साली महाराष्ट्रातील साकारवाडी आणि लक्ष्मीवाडी येथे साखर कारखाने स्थापना केली.\nशिक्षणावर विश्वास ठेवूनच गरिबी दूर होऊ शकते आणि जीवन सुधारू शकतो शिक्षण हे साधन आहे. विद्यादान (ज्ञान गिफ्ट) उत्तम दान आहे जे समाजाला परत देणे गरजेचे आहे हा निर्णय त्यांनी घेतला. तो दर्जेदार शिक्षण संस्था तयार करण्यासाठी १९५९ मध्ये स्थापन केली. त्यांचे ध्येय गरिबी मुक्त ज्ञान देणे.\nक जे सोमैया इंग्रजी माध्यम समीरवाडी\nमहालिंगपूर पासून ०८ किमी ही शाळा आहे. कर्नाटक येथील बागलकोट जिल्ह्यातील समीरवाडी येथे असलेल्या या शाळेमध्ये शिक्षकांच्या कठीण परिश्रमामुळे सर्वोत्तम विद्यार्थी घडून शाळेचे यश दिसत आहे. क जे सोमैया इंग्रजी माध्यम शिक्षक आणि व्यवस्थापन ठेवले.\n१५ जुलै २००४ रोजी सीबीएसई बोर्ड संलग्न करून शाळेची स्थापना करण्यात आली, सोमैया विद्याविहारच्या वतीने तसेच शेतकरी, आसपासच्या गावांतील व्यापारी आणि व्यापारी म्हणून गोदावरी बायोरिफीनेरीस कर्मचारी मुलांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध आहे.\n२०१४ मध्ये, विदयार्थ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देण्यासाठी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान वर्ग सुरु केले. समीरवाडी याशिवाय तिकडील विद्यार्थ्यांना हंडीगुंड, पालभावी, केसेर्गोप्पा, बिसनल आणि महालिंगपूर पासून विद्यार्थी येतात.\nप्लॅस्टिक , कागद आणि लुब्रिकंटस्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/new-order-issued-by-the-high-court-taking-an-aggressive-stance-on-the-building-collapse/articleshow/83431688.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2021-08-01T22:26:16Z", "digest": "sha1:YXGPNLR3CMHGWAL5434RBMXKXCUCL7UZ", "length": 15574, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयापुढे इमारत कोसळून कुणाचा जीव गेला तर...; हायकोर्टाचा निर्वाणीचा इशारा\nइमारत दुर्घटनेत अनेक निष्पापांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई हायकोर्टाने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.\nइमारत दुर्घटनेबाबत चौकशीचेही दिले आदेश\nमहापालिकांना दिला निर्वाणीचा इशारा\nमुंबई : मुंबई आणि परिसरातील इमारत कोसळण्याच्या घटनांची मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) गंभीर दखल घेतली आहे. पावसाळ्यात सातत्याने होणाऱ्या अशा दुर्घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत हायकोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. मालाडमधील गुरुवारच्या इमारत दुर्घटनेच्या (Building Collapse In Mumbai) प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेशही मुंबई हायकोर्टाने दिला आहे. ‘सर्व महापालिकांना आम्ही आताच स्पष्टपणे सांगतो की, यापुढे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आणि त्यात लोकांचे जीव गेले तर आम्ही त्याची अत्यंत गंभीर दखल घेऊन अत्यंत कठोर भूमिका घेणार आहोत,' अशा शब्दांत खंडपीठाने निर्वाणीचा इशारा दिला.\n२४ जूनपर्यंत अंतरिम स्वरुपाचा अहवाल देण्याचा न्यायालयीन चौकशीसाठी नेमण्यात येणाऱ्या निवृत्त न्यायमूर्तींना खंडपीठाकडून आदेश देण्यात आला आहे.\nCorona Positivity: करोना पॉझिटिव्हीची आकडेवारी जाहीर; मुंबईला मोठा दिलासा\n‘यापुढे पाहू, कोणती महापालिका याविषयी गांभीर्याने पावले उचलते आणि कोणत्या पालिकेच्या हद्दीत इमारत कोसळून नागरिकांचे जीव जाण्याच्या घटना घडतात. अन्यथा अनेक न्यायिक चौकशा लागतील आणि आम्ही तशा चौकशा लावण्याविषयी मागेपुढे पाहणार नाही’, अशा आक्रमक शब्दांत खंडपीठाने आपली भूमिका जाहीर केली.\n'त्या-त्या वॉर्डांमधील नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी काय करत आहेत त्यांची काही सामाजिक जबाबदारी नाही का त्यांची काही सामाजिक जबाबदारी नाही का त्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये लक्�� ठेवायला नको त्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये लक्ष ठेवायला नको महापालिकेची इच्छाशक्ती असेल तर सर्व काही टाळले जाऊ शकतो. कालच्या घटनेमध्ये आठ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. आम्ही इथे करोनाच्या प्रश्नावर सुनावणी घेताना लहान मुलांच्या संदर्भात काळजी घेण्याविषयी तीव्र चिंता व्यक्त करून त्यासाठी पावले उचलण्यास सांगत आहोत आणि या घटनेत आठ लहान मुलांचा मृत्यू झाला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत ११ मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायिक चौकशीचे आदेश का देऊ नयेत महापालिकेची इच्छाशक्ती असेल तर सर्व काही टाळले जाऊ शकतो. कालच्या घटनेमध्ये आठ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. आम्ही इथे करोनाच्या प्रश्नावर सुनावणी घेताना लहान मुलांच्या संदर्भात काळजी घेण्याविषयी तीव्र चिंता व्यक्त करून त्यासाठी पावले उचलण्यास सांगत आहोत आणि या घटनेत आठ लहान मुलांचा मृत्यू झाला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत ११ मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायिक चौकशीचे आदेश का देऊ नयेत’, असा खरमरीत सवाल विचारत खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला.\n‘इमारतींमागे इमारती कोसळून लोकांचे जीव जातात, हे सर्व मानवाने निर्माण केलेले संकट आहे. आतापर्यंत हायकोर्टाने किती वेळा आदेश दिले आहेत, राज्य सरकार आणि महापालिकांना यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे... तरीही घटना घडत आहेत.. मुंबईतील कालच्या दुर्घटनेत जे जीव गेले आहेत, ते पाहून आमच्य मनाला किती यातना होत आहेत, याची तुम्हाला कल्पना नसेल’, असं म्हणत न्या. कुलकर्णींनी पालिकेच्या वकिलांना सुनावलं आहे.\n‘‘मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये वॉर्ड अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, अशी एक बातमी आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाली आहे.. हे का आहे मालाडच्या बाबतीतही ती स्थिती आहे. मालाड दुर्घटनेच्या बाबतीत कोणाकडून हलगर्जीपणा झाला त्या पालिका अधिकाऱ्यांचा शोध घेऊन आम्ही कारवाईचा आदेश देऊ..’, असा इशाराही खंडपीठाने दिला आहे. तसंच ‘’आणि ही पहा बातमी लाद्या, लोखंडी खांबांचे इमले’’, असं 'महाराष्ट्र टाइम्स'मधील बातमीची हेडिंग वाचूनही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी पालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे स��टिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCorona Positivity: करोना पॉझिटिव्हीची आकडेवारी जाहीर; मुंबईला मोठा दिलासा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nअर्थवृत्त क्रिप्टो करन्सीमध्ये तेजी कायम; बिटकॉइनने ओलांडला ४१ हजार डॉलरचा टप्पा\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nयवतमाळ मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईवर केला अत्याचार; महिलेनं केला जीवन संपवण्याचा प्रयत्न\nमुंबई राज्यात करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला; 'हे' आकडे चिंता वाढवणारे\nन्यूज पी व्ही सिंधूला कास्य पदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, देशाला तिसरे पदक\nकोल्हापूर मुख्यमंत्री सोमवारी सांगलीत दाखल होणार; पूरबाधित गावांची करणार पाहणी\n १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी केला बलात्कार\nन्यूज इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2014/08/26/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%8F%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2021-08-02T00:19:47Z", "digest": "sha1:HWZJCYOVACL3CVXAQD65ZTQBVYAEL3OM", "length": 9835, "nlines": 150, "source_domain": "shecooksathome.com", "title": "पोर्तुगीज बेक्ड एग्ज – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nकालच श्रावण संपलाय. आणि गणपतीसाठी अजून तीन दिवस आहेत. श्रावणातल्या सणांमुळे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेलच ना शिवाय पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत ब-याच घरांमध्ये मांसाहारी पदार्थ करत नाहीत. तेव्हा पुढचे दोन तीन दिवस मी ��पल्या या पेजवर जरा चटपटीत पदार्थांच्या रेसिपीज देण्याचा प्रयत्न करणार आहे. चटपटीत म्हणजे अगदी चटकमटक नाही तर रोजच्या जेवणातलेच पण जरा झणझणीत पदार्थ. आजचा जो पदार्थ आहे तो खास मांसाहारी लोकांसाठी आहे. आणि विशेष म्हणजे माझी मोठी मुलगी सावनी हिनं करून बघितलेली ही रेसिपी आहे. ती फार छान झाली होती असं हा पदार्थ खाल्लेल्यांनी सांगितलंय. मी तर सामिष पदार्थ खात नाही. तेव्हा तुम्ही करून बघा आणि कसा होतो ते कळवा नक्की.\nआजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे पोर्तुगीज बेक्ड एग्ज\nतयार पोर्तुगीज बेक्ड एग्ज\nसाहित्य: ४ चिकन सॉसेज स्लाइस करून, १ कप पनीर किंवा रिकोटा चीज छोटे चौकोनी तुकडे करून, ८ अंडी, ८ लसूण पाकळ्या बारीक चिरून , ४ हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून, ४ टोमॅटो बारीक चिरून, २ कांदे बारीक चिरून, ४ चीज क्युब्ज किसून, २ तमालपत्रं,१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, थाइम, ओरिगानो, पॅपरिका, तिखट, मीठ, मिरपूड चवीनुसार,\nबेक्ड पोर्तुगीज एग्जसाठी लागणारं साहित्य\n१) प्रथम एका पॅनमधे ऑलिव्ह ऑईल घालून ते गरम होऊ द्या.\n२) त्यात कांदा, लसूण, तमालपत्रं घालून जरासं परता.\n३) आता त्यात मिरची, टोमॅटो, पनीर, सॉसेज घाला. सगळे मसाले घाला. जरासं परतून साधारणपणे २ टेबलस्पून पाणी घाला. मंद आचेवर २०-२५ मिनिटं शिजू द्या.\nऑलिव्ह ऑईलवर सगळं परता\n४) गॅस बंद करून त्यातली तमालपत्रं काढून टाका. तयार मिश्रण एका बेकिंग बोलमधे काढा.\n५) त्यावर काळजीपूर्वक अंडी फोडून घाला. त्यावर चवीनुसार मीठ-मिरपूड घाला. वर किसलेलं चीज पसरा.\nमिश्रणावर अंडी फोडून घाला\nवर किसलेलं चीज घाला\n६) बोल एल्युमिनियम फॉईलनं बंद करा.\n७) ओव्हन प्री-हिट करून १८० डिग्रीवर साधारणपणे २०-२५ मिनिटं बेक करा.\nहे तसं तर वन डिश मील होऊ शकतं. पण हवं असल्यास साध्या टोस्टबरोबर खा\nव्हेज पुलाव आणि दही बुंदी\nसणांसाठी स्वयंपाकाचे काही मेन्यू\nOne thought on “पोर्तुगीज बेक्ड एग्ज”\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishesh.maayboli.com/diwali-2014/1475", "date_download": "2021-08-01T22:48:53Z", "digest": "sha1:QSN4S77MM3DFWVTJO4XS7K7DJ5PSNJYQ", "length": 37468, "nlines": 230, "source_domain": "vishesh.maayboli.com", "title": "कविता गेली खड���ड्यात...! | Maayboli", "raw_content": "\nचिरंतन चालती या येरझारा\nनवा काळ येत आहे\nजेंव्हा शवपेट्या नाचू लागतात.......\nनिरोगी डोळे, निरोगी बालक\nहे जीवन सुंदर झाले\nक्रांतिकारी बदल (पॅराडाइम शिफ्ट)\nलखलख पात्यांची चंदेरी दुनिया\nसंवाद - मीरा बडवे\nसंवाद - मेघना एरंडे\nतुमच्या आमच्या घरची गोष्ट\nअशी कशी ही माझी आई अशी कशी ही माझी आई\nपहावे तेव्हा मागेमागे करते, दिवसात दहा कामे सांगते,\n‘नाही’ म्हणायची सोय नसते, कपाळावर तिच्या आठी असते.\nहे खा, ते खा, कटकट करते, डब्यात नेमकी पोळी-भाजी देते,\nभजी, वडे कधीतरीच करते, पिझ्झाच्या ‘पि’लाच डोळे वटारते.\nसारखे शिस्तीचे धडे शिकवते, खोलीतला पसारा आवरायला लावते,\nस्वतः रविवारी सोफ्यात रेलून, पेपर वाचत टी.व्ही. बघते\nअशी कशी बरं माझी आई अशी कशी बरं माझी आई\nकपाट माझं आवरून ठेवते, हरवलेली वस्तू शोधून देते,\nपेपरमधला छानसा लेख, शेजारी बसवून वाचून दाखवते.\nपाय दुखले की चेपून देते, ताप आला की मऊ भात देते,\nकंटाळा आला की जवळ येऊन, केसातून हात फिरवत राहते.\nइतकी मोठी झाले मी, तरी खिडकीतून मला टाटा करते,\nपरतायला उशीर झाला की, एकटीच काळजी करत बसते.\nअशी कशी बरं माझी आई अशी कशी बरं माझी आई\nमाझं एकच ऐकशील का आई नको म्हणूस, \"होऊ कशी उतराई\",\nतुझ्यामुळे मी या जगात आले, आई\nतुझ्यामुळे मी या जगात आले, आई\nव्हॉट द फ... सॉरी पण ही काय कविता आहे पण ही काय कविता आहे कविता अशी असते कुठल्याही मीटरमध्ये बसत नाहीये आणि या कवितेला गौडा टीचरनं अख्ख्या क्लाससमोर किती प्रेज केलं आणि या कवितेला गौडा टीचरनं अख्ख्या क्लाससमोर किती प्रेज केलं या असल्या कवितेला आय मीन, काहीतरी लेव्हल हवी ना टेक्स्ट आहे हे चक्क टेक्स्ट आहे हे चक्क नुसतं एंटर मारून, लाईन्स् तोडून, प्रिंटआउट काढलं, की झाली त्याची कविता नुसतं एंटर मारून, लाईन्स् तोडून, प्रिंटआउट काढलं, की झाली त्याची कविता नाही, टेक्स्ट नाही, ते काय म्हणते गौडा टीचर नाही, टेक्स्ट नाही, ते काय म्हणते गौडा टीचर अं..ऽऽ गद्य माझा सुपरगोंधळ होतो. शार्दूलचा रूल लावतो, एक मिनिट, ‘ज्याची...पटापट...पढ़ाई...होते...ते...पद्य आणि जे...गिव्हअप...मारायला...लावतं...ते...गद्य’ प-प, ग-ग माझी पद्याची पढ़ाई कधीच पटापट होत नाही, पण जस्ट फॉर द सेक ऑफ द रूल, मी हे लक्षात ठेवलंय (शार्दूलसुद्धा क्रॅकच आहे जरा... (शार्दूलसुद्धा क्रॅकच आहे जरा...\nटीचरनं दहा-दहा जणांचे ग्रूप्स् केले. त्यांतल्या दोघांनी कविता लिहायच्या, तिघांनी पोस्टर्स करायची, चौघांनी क्लाससाठी क्विझ तयार करायचं आणि एकानं या सगळ्यांना को-ऑर्डिनेट करायचं अशी असाइनमेंट होती. असे एकूण चार ग्रूप्स्, प्लस आठ जण उरत होते. त्यांना टीचरनं टू इंटु फोरमध्ये डिव्हाइड केलं. तर आमच्या ग्रूपमध्ये कवितेसाठी मी आणि जिग्ना सिलेक्ट झालो. कविता करायच्या विचारानं माझी टोटल गळपटली होती. शार्दूल पोस्टर ग्रूपमध्ये होता, त्यामुळे ऐश होती त्याची. पण कवितेसाठी त्यानंच मला विषय सुचवला. मी म्हणालो त्याला, \"आपण टास्कस्‌ बदलून घेऊ. तू कविता रिसाइट कर, मी पोस्टर करतो.\" तर त्याला याचं वनएटी डिग्रीजमधे \"नाही\" मला डाऊट आहे की, जिग्नामुळे त्यानं असं केलं.\n\"तुमाला पायजे तो विषय निवडा, इट शुड बी क्लोज टु योर हार्ट\", असं गौडा टीचर म्हणाली होती. पण म्हणून आईवर कविता करतात का अगदीच ओल्ड फॅशन्ड मराठी मूव्ही कॅटेगरी अगदीच ओल्ड फॅशन्ड मराठी मूव्ही कॅटेगरी पण ही जिग्ना पहिल्या बेंचवर बसून टीचरच्या प्रत्येक प्रश्नाला मी-मी करून उत्तरं देते ना..त्यामुळे ती टीचरची फेव्ह पण ही जिग्ना पहिल्या बेंचवर बसून टीचरच्या प्रत्येक प्रश्नाला मी-मी करून उत्तरं देते ना..त्यामुळे ती टीचरची फेव्ह मग आम्हांला कोण विचारतंय मग आम्हांला कोण विचारतंय पोलटूगिरी सगळी तिला तरी दुसरं काय सुचणार म्हणा तिची आई जॉब करत नाही, दिवसभर घरीच असते. नो वंडर की कविता करतानाही तिला आईच दिसली समोर. आय डाऊट, की हे जिग्नानं स्वतः लिहिलेलं आहे, की आईकडून लिहून घेतलं आहे\nआम्ही ‘मदर नेचर’ या विषयावरची इतकी ऑसम कविता लिहिली... ती फ्री-हॅण्ड असेल, त्यात असं आई-उतराई टाईप्स मॅचिंग नसेल, पण त्यातून आम्ही जी फाईट मारली, जो मेसेज दिला, तो कितीतरी महत्त्वाचा आहे. त्याकडे लक्ष दिलं नाही, तर ही जिग्ना उतराई व्हायला जिवंत तरी राहील का\nउतराई होतात म्हणजे काय करतात...हॅड नो आयडिया. म्हणून मी संजनाला त्याचा अर्थ विचारला. (संजना म्हणजेही क्रॅकच, पण वेगळ्या कॅटेगरीतली...हॅड नो आयडिया. म्हणून मी संजनाला त्याचा अर्थ विचारला. (संजना म्हणजेही क्रॅकच, पण वेगळ्या कॅटेगरीतली) तिनं जिग्नाची कविता नीट ऐकलेलीच नव्हती. पण तिला उतराईचा अर्थ माहिती होता) तिनं जिग्नाची कविता नीट ऐकलेलीच नव्हती. पण तिला उतराईचा अर्थ माहिती होता तिनं मला तो सांगितला. सांग���ाना बरंच काही बडबडली ती. त्यातलं एकच वाक्य माझ्या लक्षात आहे की, \"यूएसमधली माणसं मराठीत बोलणारी असती, तर थँक्सगिव्हिंगच्या दिवशी या शब्दाविना त्यांचं घोडं सारखं अडलं असतं तिनं मला तो सांगितला. सांगताना बरंच काही बडबडली ती. त्यातलं एकच वाक्य माझ्या लक्षात आहे की, \"यूएसमधली माणसं मराठीत बोलणारी असती, तर थँक्सगिव्हिंगच्या दिवशी या शब्दाविना त्यांचं घोडं सारखं अडलं असतं\nसंजना पण एकदम चमको मराठी बोलते हां घोडं अडलं अँड ऑल घोडं अडलं अँड ऑल\nबट इन दॅट केस, मी संजनाचा उतराई आहे. कारण माझ्या कवितेच्या एकदोन क्रिटिकल ठिकाणी तिनं मला मदत केली आहे.\nशार्दूलनं विषय सुचवल्यावर त्यादिवशी घरी जाताना माझ्या डोक्यात कवितेचेच विचार सुरू होते. खरं ना, मदर नेचर, ग्लोबल वॉर्मिंग, पोल्युशन हे सगळे इतके घिसेपिटे टॉपिक्स झालेले आहेत; डोकं पकलं आहे आता त्यानं... आत्ता या क्षणी, विदाउट प्रिपरेशन, मी यांपैकी कशावरही शॉर्ट नोट, लॉन्ग नोट, पानभर आन्सर, एसे, काय म्हणाल ते लिहून देईन. सहावीपासून रटतोय...तेच ते शब्द इकडेतिकडे फिरवून लिहायचे, नॉट अ बिग डील पण कविता म्हणजे वेगळंच पण कविता म्हणजे वेगळंच तरी एकदोन दिवसांत माझ्या मनात एक व्हर्जन तयार झालं. ते इंग्लिशमध्ये होतं, नंतर मी त्याचं मराठी केलं. इंग्लिशच वाचायला ऑसम वाटत होतं, पण असाईनमेंट होती मराठीची..सो, हॅड टु डु इट धिस वे तरी एकदोन दिवसांत माझ्या मनात एक व्हर्जन तयार झालं. ते इंग्लिशमध्ये होतं, नंतर मी त्याचं मराठी केलं. इंग्लिशच वाचायला ऑसम वाटत होतं, पण असाईनमेंट होती मराठीची..सो, हॅड टु डु इट धिस वे गौडा टीचर सांगत असते, \"मराटीच्या अब्यासाच्या वेळी मराटीतूनच विचार केला पायजे.\" व्हॉट द हेल गौडा टीचर सांगत असते, \"मराटीच्या अब्यासाच्या वेळी मराटीतूनच विचार केला पायजे.\" व्हॉट द हेल आम्ही मराठीतून विचार करू नाहीतर चिनी भाषेत करू...आन्सरपेपरमध्ये मराठी उमटलं म्हणजे झालं ना आम्ही मराठीतून विचार करू नाहीतर चिनी भाषेत करू...आन्सरपेपरमध्ये मराठी उमटलं म्हणजे झालं ना पेपरमध्ये आमचे मार्क उग्गाच, फुक्कटचे कट करताना टीचर स्वतःतरी ‘मराटी’त विचार करत असेल का\n स्टेशन नको बदलायला. तर, माझी कविता - व्हर्जन1.0 मी शार्दूलला दाखवली...\nनकोत अटॅक पृथ्वीवर, नकोत अटॅक जीवनावर\nतिचा त्रास कमी करा, आठवा तिचे जुने दिवस\nतिला सोबत घ��ऊन चला, सोडा तुमची सारी हवस\nइतरांना मदत करा, स्वतःला यशस्वी करा\nतिच्या चिंता कमी करा, स्वतःचं आयुष्य सुधारा\nप्राणी-पक्षी आहेत खरे हकदार तिचे\nतेच लढतील युद्ध जीवनाचे\nमिटतील त्यांच्या पाऊलखुणा, ओसाडता तिथे माजे\nनकोत अटॅक पृथ्वीवर, नकोत अटॅक जीवनावर\nशार्दूलनं कविता वाचली. पहिल्या एकदोन लाईन्समध्येच त्याच्या चेहर्‍यावर स्क्रीनसेव्हर आला. शेवटची ओळ वाचून त्या स्क्रीनसेव्हरसकट त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि आपले हात कागदासकट \"काय आहे हे\" अशा अर्थानं थ्रो केले.\n\"अरे यार, अटॅकचं मराठी सिनोनिम नाही आठवलं मला पटकन. हवसचं पण... तिथे लिहूया ना मराठी शब्द\" मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला.\n\" सिनोनिम गेलं खड्ड्यात...\"\n आणि ओसाडता काय असतं\n\"हे रिसाइट केलंस, तर आपली फ्रेंडशिप संपली\n\"संपली, तर संपली. गो टु हेल मी तुझ्या जागी असतो, तर आपल्या बेस्ट फ्रेंडला मदत केली असती.\"\nमला खरंच राग आला होता शार्दूलचा. पुढचा एक अख्खा पिरियड बोललो नाही त्याच्याशी. पण रिसेसमध्ये त्याच्या डब्यात अंडाभुर्जी बघितली आणि माफ कर दिया उसको\nमग सुरू झालं आमचं ‘मिशन कविता इम्प्रॉव्ह’ शार्दूलनं एकेक लाईन घेऊन पोस्टमॉर्टेम केलं. माझी भरपूर व्हर्बल धुलाई केली. आणि तीनचार दिवसांत कविता - व्हर्जन 2.0 तयार झाली. (थेट 2.0 नाही बनलं. आधी 1.1, मग 1.1.1, त्यापुढे 1.2, मग 1.4 ... 1.3चा कागद आम्हीच फाडून टाकला. त्यामुळे ते आमच्याकडे नाहीये आता.)\nतर ती झाली अशी -\nनकोत हल्ले सृष्टीवर, नकोत हल्ले आयुष्यावर\n अटॅकसाठी ‘हल्ला’ हा शब्द आठवलाच नाही मला\nकरा वेदना कमी तिच्या, आठवा तिचे जुने दिवस\nसोबतीने चला तिच्या, ____________\n(इथे ‘दिवस’शी र्‍हाइम होणारं ‘हवस’ऐवजी दुसरं काही सुचतच नव्हतं.)\nएकमेकांना साह्य करा, एकमेकांना सफल करा\n('इतरांना मदत करा, स्वतःला यशस्वी करा' ही मी लिहिलेली लाईन म्हणजे टोटल मतलबीपणा वाटतो - अकॉर्डिंग टु शार्दूल. एकमेकांना, म्हणजे माणसांनी प्राण्यांना आणि प्राण्यांनी माणसांना, गिव्ह अँड टेक - हे पण अकॉर्डिंग टु शार्दूलच\nचिंता तिच्या दूर करा, अन् भविष्य आपलेच सुधारा\nहकदार जे सृष्टीचे, लढतील युद्ध आयुष्याचे\nमिटतील त्यांच्या पाऊलखुणा, _______ तिथे माजे\n यावर आम्ही दोन व्हर्जन्स घालवली.)\nनकोत हल्ले सृष्टीवर, नकोत हल्ले आयुष्यावर\nतर, परवापर्यंत इतकं झालेलं होतं. काल सकाळी आम्ही दोघं ठरवून लवकर शाळ��त आलो, कविता फायनल करायला. कारण आज प्रेझेंटेशन लायब्ररीत निघालो होतो, इतक्यात संजना भेटली. ती खो-खोच्या टीममध्ये आहे. त्यांची प्रॅक्टिस होती. म्हणून तीपण लवकर आली होती. मला काय वाटलं काय माहीत, मी तिला व्हर्जन 1.4 दाखवलं आणि फिल इन द ब्लँक्स करण्याची रिक्वेस्ट केली. तीही तयार झाली लगेच. सो स्वीट ऑफ हर लायब्ररीत निघालो होतो, इतक्यात संजना भेटली. ती खो-खोच्या टीममध्ये आहे. त्यांची प्रॅक्टिस होती. म्हणून तीपण लवकर आली होती. मला काय वाटलं काय माहीत, मी तिला व्हर्जन 1.4 दाखवलं आणि फिल इन द ब्लँक्स करण्याची रिक्वेस्ट केली. तीही तयार झाली लगेच. सो स्वीट ऑफ हर आम्ही तिघंही लायब्ररीत जाऊन बसलो. प्रेअर सुरू व्हायला अजून अर्धापाऊण तास होता. तेवढ्यात काही जमलं नसतं, तर आज परत लवकर यायचं ठरवलं होतं.\nपण संजना इज ग्रेट आम्हांला जिथे जिथे अडलं होतं, तिथलं वॉक-थ्रूच तिनं आम्हांला दिलं. पहिलं म्हणजे ‘दिवस-हवस’च्या जोडीला तिनं बाद करून टाकलं. ‘जुने दिवस’च्या जागी काहीतरी वेगळं लिहा म्हणाली. मग आम्ही आठवायला लागलो...जुने दिवस म्हणजे काल, परवा, लास्ट वीक, लास्ट इअर, पास्ट-पास्ट टेन्स आम्हांला जिथे जिथे अडलं होतं, तिथलं वॉक-थ्रूच तिनं आम्हांला दिलं. पहिलं म्हणजे ‘दिवस-हवस’च्या जोडीला तिनं बाद करून टाकलं. ‘जुने दिवस’च्या जागी काहीतरी वेगळं लिहा म्हणाली. मग आम्ही आठवायला लागलो...जुने दिवस म्हणजे काल, परवा, लास्ट वीक, लास्ट इअर, पास्ट-पास्ट टेन्स\nकरा वेदना कमी तिच्या, आठवा तिचा भूतकाळ\nपुढली लाईन संजनाला ऑलमोस्ट लगेच आली - सोबतीने चला तिच्या, नका बनू तिचा काळ\nते ऐकून मी आणि शार्दूल हँग झालो तिचा ऑसमनेस कळत होता, तरीही\n\"नका बनू तिला काळ म्हणजे\n\"तिला नाही, मॅड, तिचा काळ म्हणजे, फॉर एक्झाम्पल, ब्राझील-जर्मनी सेमीला जर्मनीची टीम ब्राझीलसाठी अ‍ॅज इफ काळ बनून आली होती म्हणजे, फॉर एक्झाम्पल, ब्राझील-जर्मनी सेमीला जर्मनीची टीम ब्राझीलसाठी अ‍ॅज इफ काळ बनून आली होती\n म्हणजे उद्या ही कविता रिसाइट करून आपण जिग्नाचा काळ बनायचं झोपवायचं तिला..पार साफ\n\" या शार्दूलबद्द्ल मला भरपूर डाउट्स आहेत शार्दूल आणि जिग्ना या मॅटरमधे मला जरा सिरियसली लक्ष घालायला हवंय.\nनेक्स्ट, स्विच टू ओसाडता. संजना म्हणाली, \"प्राण्यांच्या पाऊलखुणा एकदम मिटणार नाहीत. ते ग्रॅज्युअली होणार.\"\n मग आम्ही नेचरम��्ये असं काय ग्रॅज्युअली होतं, जे निगेटिव्हिटीकडे जातं ते आठवायला लागलो.\n- सनसेट : यावर मी काट मारली.\n- हिरवं गवत टर्निंग टु वाळकं गवत : यावर शार्दूलनं काट मारली.\n- ड्रॉट : यावर संजनानं काट मारली. (\"हे खूप जास्त ग्रॅज्युअली होतं. इतका स्लो-स्पीडही नकोय\" असं म्हणाली. प्रत्येक गोष्टीचं तिच्याकडे नीट अँड क्लिअरकट एक्स्प्लनेशन असतं.)\n- फुल मून टू क्रीसेंट मून : हे मात्र संजनानं ओके केलं. (\"याचा स्पीड पर्फेक्ट आहे\") तिनं केलं म्हणून शार्दूलनं पण केलं. त्या दोघांनी केलं मग मी कोण काट मारणारा\") तिनं केलं म्हणून शार्दूलनं पण केलं. त्या दोघांनी केलं मग मी कोण काट मारणारा\nक्रीसेंट मूनला मराठीत काय म्हणतात ते आम्हांला पटकन आठवेचना. (प्रेअरला फक्त पंधरा मिनिटं राहिली होती, त्यामुळेही असेल.) इतक्यात शार्दूलच्या ऑफिस-असिस्टंटनं त्याच्या मेंदूत दिवा लावला - \"संजना, एका अन्युअल-डेला तुम्ही एक डान्स केला होतात. जिग्ना सेंटरला होती,\" डाउट्स, डाउट्स, सिरीयस डाउट्स \"...तू एकदम लास्ट लाइनमध्ये होतीस. रिमेंबर \"...तू एकदम लास्ट लाइनमध्ये होतीस. रिमेंबर समथिंग समथिंग कोळ्याची पोर...त्या लाइनमध्ये आहे तो शब्द समथिंग समथिंग कोळ्याची पोर...त्या लाइनमध्ये आहे तो शब्द\nसंजनानं डोळे मिटून घेऊन ते गाणं आठवलं. पुटपुटत दोनतीन वेळा म्हणून बघितलं. \"चंद्रकोर\" ती एकदम मोठ्यानं म्हणाली. तिचा आवाज ऐकून लायब्ररी-मॅमचा चेहरा फुल मूनसारखा डेस्कच्या आडून बाहेर आला. तिनं आमच्या दिशेला बघत \"श्श\" ती एकदम मोठ्यानं म्हणाली. तिचा आवाज ऐकून लायब्ररी-मॅमचा चेहरा फुल मूनसारखा डेस्कच्या आडून बाहेर आला. तिनं आमच्या दिशेला बघत \"श्श\n\"चंद्राचे कमी कमी होणारे आकार. शेवटी उरते चंद्रकोर. कमी कमी होणारे आकार - घटते आकार घटते आकार चंद्रकोरीचे\nफायनली, ओसाडता शब्दाला रिप्लेसमेंट मिळाली.\nहकदार जे सृष्टीचे, लढतील युद्ध आयुष्याचे\nमिटतील त्यांच्या पाऊलखुणा, घटते आकार चंद्रकोरीचे\nपण आता पाऊलखुणांची लाइन एकदम ऑड वाटायला लागली. मग शार्दूलनं क्लू दिला. \"पाऊलखुणा म्हणजे काय त्यांच्या प्रेझेन्सच्या खुणा. त्या चंद्रकोरीसारख्या कमी कमी होत जाणार. प्रेझेन्स मीन्स देअर एक्झिस्टन्स.\" आणि आम्ही दोघं एकदमच संजनाकडे बघायला लागलो, ‘एक्झिस्टन्सला मराठीत काय म्हणतात’ या ऑब्विअस प्रश्नासकट.\nतिनं पुन्हा डोळे मि���ले आणि टेबलवर इंडेक्स फिंगर आपटत, खालचा ओठ दाताखाली दाबून ती आठवायला लागली. तिनं डोळे उघडेपर्यंत आम्ही बाकी काहीही करणार नव्हतोच\n\" जरा वेळानं ती म्हणाली. तिच्या चेहर्‍यावर फीलिंग ब्लेस्डचा इमोटिकॉन होता.\n\"ओके. अस्तित्व. अस्तित्वाच्या खुणा.\"\n\"अस्तित्वाच्या खुणा त्यांच्या, घटते आकार चंद्रकोरीचे...\" येस्स येस्स शेवटची ओळ मला आली होती. नाहीतर इतका वेळ मी नुसता आळीपाळीनं त्या दोघांकडे बघत बसलो होतो.\nफायनली, आमची कविता रेडी झालेली होती. थँक्स टू संजना, ऑफकोर्स\nकरा वेदना कमी तिच्या, आठवा तिचा भूतकाळ\nसोबतीने चला तिच्या, नका बनू तिचा काळ\nएकमेकांना साह्य करा, एकमेकांना सफल करा\nचिंता तिच्या दूर करा, अन् भविष्य आपलेच सुधारा\nहकदार जे सृष्टीचे, लढतील युद्ध आयुष्याचे\nअस्तित्वाच्या खुणा त्यांच्या, घटते आकार चंद्रकोरीचे\nआणि या कवितेचं साधं मेन्शन पण नाही केलं गौडा टीचरनं व्हॉट द हेल म्हणजे आमची इतकी मेहनत वाया असाइनमेंटचे म्हणून मार्क्स मिळतील, नो डाऊट. पण तरी...\nपण शाळा सुटतानाची प्रेअर चालू असताना आउट ऑफ नोव्हेअर, शार्दूलच्या डोक्यातून एक सुसाट आयडिया निघाली. प्रेअर संपताच त्यानं मला सांगितली - \"एक ब्लॉग सुरू करायचा, ब्लॉगस्पॉटवर आणि तिथे ही कविता पब्लिश करायची. पुढेही तिथे असंच काय काय पोस्ट करत राहायचं. असाईनमेंट्स् म्हणून करू ते, सुचेल तसं.\" त्यानं ब्लॉगचं नावही सुचवलंय - `3-Aces'\nसंजनाही ओके म्हणाली याला, पण वर्डप्रेस इज बेटर दॅन ब्लॉगस्पॉट असं तिचं मत.\nमला तर वाटतंय की, सरळ फेसबुक पेजच सुरू करावं.\nब्लॉगस्पॉट, वर्डप्रेस नाहीतर फेसबुक पेज - जे काही असेल ते, त्याचं नाव 3-Aces हे नक्की 3 S's - शार्दूल, संजना आणि... ओ 3 S's - शार्दूल, संजना आणि... ओ सॉरी मी सुमीत, नाम तो सुना होगा\nप्रीति छत्रे यांनी संगणक शास्त्रात पदवी प्राप्त केली असून त्या ठाणे येथे राहतात. त्या जवळपास गेली सात वर्षे मायबोलीच्या सभासद आहेत. त्या लेखन, संपादन, अनुवाद या क्षेत्रांत स्वतंत्ररीत्या काम (फ्रीलान्सिंग) करतात. आजवर वर्तमानपत्रांत, विविध दिवाळीअंकांत आणि नियतकालिकांत त्यांच्या काही कथा, ललितलेख प्रकाशित झाले आहेत. एक अनुवादित कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांच्या दोन कथांना पुरस्कार मिळाले आहेत.\nलले, मस्त लिहिलं आहेस :-)\nलले, मस्त लिहिलं आहेस :-) वाचनही छान.\nकिती तो स्ट्रगल नव्हे प��र प्र\nकिती तो स्ट्रगल नव्हे प्र प्र प्रयास :खोख::\nमस्त लिहिलं आहे ललिता \nमस्त लिहिलं आहे ललिता \nह्यातला किती टक्के तुझ्या किशोरवयातला स्वानुभव\nमस्त. काही काही पंचेस खास\nमस्त. काही काही पंचेस खास प्रौढांसाठी वाटले.\nमस्त आहे. कल्पना आणि\nमस्त आहे. कल्पना आणि अभिव्यक्ती दोन्हीही अतिशय आवडले.\nकथेचं वाचन इंग्रजीतून विचार\nकथेचं वाचन इंग्रजीतून विचार करून मराठीत लिहिणार्‍या मुलाचे वाटायला हवे होते का गौडा मॅडमचं वेगळं मराठी वाचनातून पोचतंय. शार्दूलचं अस्खलित का काय तसलं मराठी कळतंय. पण सुमीतचं वाचन त्याच्या मराठीला साजेसं वाटलं नाही. तसंच सुरुवातीचं कवितेचं वाचन सुमीतच्या वेडावणार्‍या आवाजात हवं असं वाटलं.\nप्रीति छत्रे यांनी संगणक शास्त्रात पदवी प्राप्त केली असून त्या ठाणे येथे राहतात. त्या जवळपास गेली सात वर्षे मायबोलीच्या सभासद आहेत. त्या लेखन, संपादन, अनुवाद या क्षेत्रांत स्वतंत्ररीत्या काम (फ्रीलान्सिंग) करतात. आजवर वर्तमानपत्रांत, विविध दिवाळीअंकांत आणि नियतकालिकांत त्यांच्या काही कथा, ललितलेख प्रकाशित झाले आहेत. एक अनुवादित कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांच्या दोन कथांना पुरस्कार मिळाले आहेत.\nनवीन परवलीचा शब्द मागवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/LCIEuV.html", "date_download": "2021-08-01T23:52:32Z", "digest": "sha1:I47W4B3IPC2CIJIBJPQKMI6TZ3UFOBO2", "length": 9075, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठामपाचे निलंबित सहा.आयुक्त मोरे यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक", "raw_content": "\nHomeठामपाचे निलंबित सहा.आयुक्त मोरे यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक\nठामपाचे निलंबित सहा.आयुक्त मोरे यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक\nठामपाचे निलंबित सहा.आयुक्त मोरे यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक\nठाणे महानगर पालिकेतील निलंबित सहाय्यक आयुक्त डॉ.सुनिल मोरे यांच्यावर दिव्यातील बेकायदा बांधकामांच्या आणि कोविड साहित्य खरेदीच्या फाईल्स चोरी केल्याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी त्यांच्यावर पालिका आयुक्तांनी निलंबनाचीही कारवाई केली. मात्र, अटकेची कारवाई टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळला.यामुळे आता मोरे या��ना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती डायघर पोलिसांनी दिली आहे.\nबदलीची आर्डर निघताच दिव्यातील अनधिकृत बांधकामांची आणि कोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेचे निलंबित सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे मोरे यांना कधीही अटक केली जाऊ शकते, अशी माहिती डायघर पोलिसांनी शुक्रवारी दिली. पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व प्रभाग समित्यांमधील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश १७ आगस्ट रोजी काढले होते. त्यानुसार मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली झाली.\nदिवा प्रभाग समितीचे सुनील मोरे यांची निवडणूक विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयातून संगणक आणि फाईल्स चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले. पालिका आणि पोलीस तपासात मोरे यांनी बेकायदा बांधकाम तसेच कोविड साहित्य खरेदीच्या सुमारे सात फाईल्स चोरल्याचे सुकृत दर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर पालिका आयुक्तांनी त्यांना निलंबित करून रोज महापालिकेत हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, १० आक्टोबरपासून ते 'नॉट रिचेबल' अर्थात गायब झाले आहेत. त्यामुळे बेपत्ता कथित आरोपी मोरेचा डायघर पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप���ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/maharashtra/monsoon-maharashtra-rrain-updates-landslide-in-kasara-ghat-traffic-to-nashik-pune-closed-konkan-railway-jammed/575490", "date_download": "2021-08-02T00:59:20Z", "digest": "sha1:FB6GGVP6ZRUBMCFAGQPTJGK2DHX5K2NG", "length": 18215, "nlines": 122, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Monsoon Maharashtra Rrain Updates : Landslide in Kasara Ghat; Traffic to Nashik, Pune closed, Konkan Railway jammed", "raw_content": "\nकसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प\nMonsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.\nमुंबई : Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे कर्जत बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान रुळावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने या दोन्ही स्थानका दरम्यान रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच बदलापूर अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे सेवा बंद आहे. मात्र अंबरनाथहुन मुंबईच्या दिशेने लोकल सेवा सुरु आहे. पुण्याकडे जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री बारा वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकावर उभी आहे. ( Landslide in Kasara Ghat; Traffic to Nashik, Pune closed, Konkan Railway jammed)\nटिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक आणि पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली. तर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.\nदरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे\nराज्याच्या जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह कल्याण, कर्जत, कसारा, महाड, रत्नागिरी, चिपळूण, खेड आदी ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असून, पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे.\nकोकण रेल्वे वाहतूक ठप्प\nगेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातही जोर धरला आहे. अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला मोठा पूर आला आहे. वाशिष्ठी नदी पुलाला पाणी लागले असून बहाद्दूरशेख नाका येथे पाणी घुसले आहे. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. तर चिपळूण ते कामथे स्टेशनदरम्यान रुळावर पाणी आल्यानंतर कोकण रेल्वे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईपासून चिपळूणपर्यंत रेल्वे वाहतूक सुरु पण चिपळूणच्या पुढे कोकण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.\nमुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी\nदरम्यान, राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र नंतर रेड अलर्ट देण्यात आला. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील काही ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.\nकोल्हापूरात रेड अलर्ट; पूरस्थिती गंभीर, NDRF पथकांना पाचारण\nचीनवर कोरोनाचा बुमरँग, खतरनाक डेल्टा व्हेरियंटचे 15 शहरात व...\nKiss कसं करायचं ते 'या' सशाकडून शिकावं, हा व्हिडी...\n'मला माफ करा पण बॅन करू नका', रेफरीसमोर कोहली हात...\nसेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्रींना अटक, रुममधून बाहेर पडताच बसला...\n'खतरों के खिलाडी 11'मध्ये निक्की तांबोळी आणि वरु...\nतुम्ही भेसळयुक्त दुध तर पित नाही ना दुध भेसळयुक्त आहे की न...\n राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घट, रिक...\nलवकरच या फोनवर Google काम करणं होणार बंद, तुमचा फोन तर यामध...\n'देवमाणूस'मधील कलाकारांचं मानधन तुम्हाला माहीत आह...\nCar Servicing ला देण्याआधी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, न...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/amitabh-bachchans-corona-caller-tune-off-on-phone-sonu-soods-paagal-nahi-hona-video-release-prabhas-to-be-a-villain-in-salar-128125717.html", "date_download": "2021-08-01T23:25:12Z", "digest": "sha1:KHQ7ECNLSPLIST756XSF7YVSWD3QAIEX", "length": 9426, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amitabh Bachchan's corona caller tune off on phone, Sonu Sood's 'Paagal Nahi Hona ...' video release, Prabhas to be a villain in 'Salar' | फोनवरील अमिताभ बच्चन यांची कोरोना कॉलरट्यून बंद, सोनू सूदचा ‘पागल नहीं होना...’ व्हिडिओ रिलीज, 'सालार'मध्ये खलनायक होणार प्रभास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॉलिवू़ड ब्रीफ:फोनवरील अमिताभ बच्चन यांची कोरोना कॉलरट्यून बंद, सोनू सूदचा ‘पागल नहीं होना...’ व्हिडिओ रिलीज, 'सालार'मध्ये खलनायक होणार प्रभास\nबॉलिवूडच्या महत्त्वाच्या 5 बातम्या एका क्लिकवर....\nअमिताभ बच्चन यांच्या आवाजातील तुमच्या मोबाइलवरील कॉलर ट्यून शुक्रवारपासून बदलेल. वृत्तानुसार 16 जानेवारीपासून लसीकरणावर आधारित जसलीन भल्ला यांच्या आवाजातील नवी कॉलर ट्यून येईल. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे. कॉलर ट्यून लवकरात लवकर हटवण्यात यावी, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ए. के. दुबे आणि पवन कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या कॉलर ट्यून संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. ‘या कॉलर ट्यूनमुळे सगळेच ग्राहक त्रस्त असून, ही ट्यून लवकरात लवकर बंद करण्यात यावी, अशी सगळ्यांच्या वतीने विनंती’, असे या याचिकेत म्हटले होते.\nलाँच झाला सोनू सूदचा ‘पागल नहीं होना...’ व्हिडिओ\nअभिनेता सोनू सूदने संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच्या ‘पागल नहीं होना’ या गाण्याचा व्हिडिओ आज रिलीज झाला आहे. याचे पोस्टरदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये सोनू सोबत अभिनेत्री आणि गायिका सुनंदा शर्मा दिसत आहे. यात सोनू एका लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. सोनूने याविषयी सांगितले, हा माझा पहिला म्युझिक व्हिडिओ अाहे. हे गाणे सैनिक आणि त्यांच्या पत्नींना समर्पित आहे.\n‘आधार’ बनवण्याची कथा सांगणार विनीत\nअभिनेता विनीत कुमार सिंह अभिनीत ‘आधार’ चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले. याची कथा ग्रामीण भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात आधार कार्ड बनवण्यासाठी एका व्यक्तीला येणाऱ्या अडचणीवर दाखवण्यात येणार आहे. तो जमुआ, झारखंडमधील व्यक्ती असते, त्याला कसेही करुन आधार नंबर मिळवायचा असतो. चित्रपटात रघुबीर यादव, सौरभ शुक्ला आणि संजय मिश्रा सारखे दिग्गज कलाकारदेखील आहेत. खरं तर, या चित्रपटाचा ऑक्टोबर 2019 मध्ये बुसान अंतरराष्ट्रीय सिने महोत्स्वात (बीआयएफएफ) च्या 24 आवृत्तीत प्रीमियर झाले आहे. हा चित्रपट 5 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.\nरवी तेजाच्या ‘क्रॅक’ चित्रपटाला उसळली प्रेक्षकांची गर्दी\nअभिनेता रवी तेजाचा चित्रपट ‘क्रॅक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लॉकडाऊननंतर पहिल्याच चित्रपटाची चांगली सुरुवात झाल्याने आता विजय अभिनीत ‘मास्टर’चीदेखील अॅडव्हास बुकिंग सुरू झाली होती. खरं तर, चित्रपटगृहात 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी आहे. 9 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मास्टर’ 13 जानेवारीला रिलीज झाला.\nआज सालारचा होणार मुहूर्त, नव्या लूकमध्ये येणार प्रभास\nदिग्दर्शक प्रशांत नीलने प्रभाससोबत आपल्या अॅक्शन चित्रपट ‘सालार’ची घोषणा फार अधीच केली होती. आता या चित्रपटाचे शूटिंगदेखील सुरू होणार आहे. यात प्रभास नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ‘सालार’चे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शूटिंग सुरू होणार आहे. त्यासाठी निर्माते या महिन्याच्या 15 तारखेला पूजा करणार आहेत. सिने निर्माते एस.एस राजामौली आणि दक्षिणेचे अनेक मोठे अभिनेते या पूजेत सहभागी होतील. याविषयी प्रभासने सांगितले, मी हैदराबादमध्ये मुहूर्त पूजेनंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू करणे आणि आपला लूक सार्वजनिक करण्यासाठी उताविळ झालो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-australia-opens-19th-century-fremantle-prison-as-a-youth-hostel-4987019-PHO.html", "date_download": "2021-08-02T00:54:18Z", "digest": "sha1:S3KMU4GGFFKRDWJQPY5QNGEZWY4BPXNC", "length": 5900, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "australia opens 19th century fremantle prison as a youth hostel | PHOTOS: 19व्या शतकातील तुरुंगाचे झाले हायटेक होस्टेल, मिळाला वर्ल्ड हेरिटेज दर्जा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: 19व्या शतकातील तुरुंगाचे झाले हायटेक होस्टेल, मिळाला वर्ल्ड हेरिटेज दर्जा\nफ्रीमेंटल - ऑस्ट्रेलियाच्या फ्रीमेंटल शहरातील हा तुरुंग आता पर्यटकांसाठी वेगळा अनुभव राहाणार आहे. हे वाचून थोडे आश्चर्य वाटेल, पण ते खरे आहे. 19 व्या शतकातील फ्रीमेंटल तुरुंगात आता कैदी नाही तर, पर्यटक राहाणार आहेत. जागतिक वारसास्थ���ात समावेश झालेल्या या इमारतीचे आता तुरुंगातून होस्टेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. जगभरातील पर्यटक आता येथे राहाणार आहेत. ज्या बराकीत गंभीर गुन्ह्यातील कैदी राहात होते आता त्या रुममध्ये राहाण्याचा अनुभव पर्यटक घेणार आहेत.\nगेल्या महिन्यापासून या होस्टेलमध्ये मुक्कामासाठी बुकिंग सुरु झाले आहे. या तुरुंगात महिला कैद्यांना ठेवण्यात येत होते. नऊ महिन्याच्या दुरुस्तीनंतर त्याचे होस्टलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या होस्टेलच्या प्रवक्त्या अॅमिली अॅबोट यांनी सांगितले, की आता देशात मुक्कामासाठी आणखी एक अनोखा टुरिस्ट स्पॉट निर्माण झाला आहे. बिल्डिंगच्या भिंती, फ्लोअर, खिडक्या आणि लोखंडी गज हे नक्कीच तुरुंगाचा अनुभव देतील, मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांना होस्टेलमधील सर्व सुविधा मिळणार आहेत.\nया इमारतीचे निर्माण 1851 ते 1859 मध्ये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कैद्यांनीच त्याचे बांधकाम केले आणि नंतर त्यांनाच येथे ठेवण्यात आले होते. सुरुवातीला येथे कुकहाऊस, बेकहाऊस आणि लॉन्ड्री या सेवा दिल्या जात होत्या. मात्र पर्थ येथील तुरुंग बंद झाल्यानंतर महिला कैद्यांना कुठे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा फ्रीमेंटलचा पर्याय समोर आला होता.\n1991 मध्ये हा तुरुंग बंद करण्यात आला होता. त्याआधी 136 वर्षे त्याचा वापर केला गेला. 1991 मध्ये येथील तुरुंग बंद करण्यात आल्यानंतर 1993 ते 2009 दरम्यान महिला कैद्यांसाठीच्या भागाचा वापर एका संस्थेला शाळा चालवण्यासाठी करु देण्यात आला होता. 2014 मध्ये यूनेस्कोने या तुरुंग इमारतीला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, तुरुंगाचे होस्टेलमध्ये झालेले रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-prakshal-pooja-in-vital-temple-in-pandharpur-3497829.html", "date_download": "2021-08-02T00:39:31Z", "digest": "sha1:MT5CS72R777ZKB4RF2MJSURNAKGN5O7U", "length": 7365, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "prakshal pooja in vital temple in pandharpur | प्रक्षाळपूजेने विठ्ठल-रुक्मिणीचा शीण गेला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रक्षाळपूजेने विठ्ठल-रुक्मिणीचा शीण गेला\nपंढरपूर - दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळपूजेचा उत्सव होतो. यात्रांच्या काळात येथे भक्तांची मांदियाळी असते. लाखोंच्या संख्येने येथे वारकरी येतात. प्रत्य���क वारकर्‍याला दर्शन होण्यासाठी श्रीविठुराय हे दिवसरात्र उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोज पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूपआरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंग काढण्यात येतो. अहोरात्र दर्शन देऊन श्रीविठ्ठलाला थकवा आलेला असतो. हा थकवा, शिणवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रा झाल्यानंतर शुभदिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव करण्यात येत असतो. अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार आज ही विधी पार पडला. शनिवारी (ता.7) श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. आज रविवारी दुपारी 12 वाजता श्रीविठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घातले. मंदिर समितीच्या वतीने मंदिरातच गरम पाण्याची खास व्यवस्था केली होती. या गरम पाण्यानेच बडवे, उत्पात तसेच श्रीविठ्ठलाच्या सर्व सेवाधारी मंडळींनी यथेच्छ स्नान केले. त्यानंतर या मंडळींच्या घरातून तसेच शहरातील बहुतांश लोकांच्याही घरातून आजच्या दिवशी पुरळपोळीचा नैवेद्य करण्यात येतो. पुरणपोळीचा नैवेद्य र्शीविठ्ठलाला दाखविण्यात आला. सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास देवाला आकर्षक पोशाख परिधान करून पारंपरिक अलकारांनी सजविले. सायंकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धूप आरतीचा कार्यक्रम झाला. आजच्या प्रक्षाळपूजेपासून मंदिरातील श्रीविठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू झाले.\nनित्योपचारास प्रारंभ - पहाटे काकडा आरती, दुपारी महानैवेद्य, साडेपाचच्या दरम्यान र्शी विठुरायांना पोशाख व अलंकार घालणे, सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान धुपारती, रात्री शेजारती करण्यात येते. रात्री एक नंतर मंदिर बंद असते.\nश्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रविवारी प्रक्षाळपूजेचा उत्सव मोठय़ा उत्साहात झाला. केशर पाण्याच्या स्नानानंतर येथील बडवे, उत्पात, सेवाधारी तसेच शहरातील नागरिकांकडूनही परंपरेनुसार रात्री गवती चहासह विविध प्रकारचे 15 ते 16 पदार्थ घालून खास बनलेला काढा श्रीविठ्ठलास दाखवण्यात आला. श्रीविठ्ठल व रुक्मिणीस यात्रा काळात 24 तास भक्तांना दर्शन देऊन थकल्याचा शिणवटा जावा म्हणून ही प्रथा आहे.\nश्रीविठ्ठलाचा थकवा दूर व्हावा, यासाठी त्याला खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू , बदाम बी, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग वेलदोडा, दालचिनी, चारोळे आदी पदार्थांपासून खास काढा बनवण्यात येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-navapur-municipal-corporation-two-congress-corporators-in-dostat-5982543.html", "date_download": "2021-08-01T23:04:11Z", "digest": "sha1:4KKMROCDSTASV7QA5YXM3Z57FDKOU7EO", "length": 5723, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Navapur Municipal Corporation Two Congress Corporators in dostat | नवापूरच्या काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार..जात प्रमाणपत्र अवैध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवापूरच्या काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार..जात प्रमाणपत्र अवैध\nनवापूर- नगरपालिकेमधील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार आली आहे.\nदोघांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. काँग्रेस मागील वर्षी झालेल्या नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा 'अ' मधून ओबीसी महिला पदासाठी काँग्रेसच्या उमदेवार सारिका मनोहर पाटील या निवडून आल्या होत्या. तर दुसरे नगरसेवक प्रभाग क्रमांक सात 'अ' मध्ये ओबीसी पुरूष म्हणून दर्शन प्रताप पाटील हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.\nखोटे जातप्रमाणप‍त्र दाखवून लढवली निवडणूक\nदोन्ही नगरसेवकांनी ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवली होती. परंतु नगरसेविका सारिका पाटील यांच्यावर भाजपच्या पराभूत उमेदवार नैन्सी राकेश मिस्त्री व नगरसेवक दर्शन प्रताप पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पराभूत उमेदवार अतुल तांबोळी यांनी खोटे जातप्रमाण पत्र दाखवून ओबीसी आरक्षणात निवडणूक लढवली असल्याने हरकत घेतली होती. त्यानुसार दोन्ही पराभूत उमेदवार यांनी दाद मागण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागात तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागाने सारिका पाटील व दर्शन पाटील यांच्या माळी इतर मागासवर्ग जातीय दावा अवैध ठरविण्यात आला. दोन्ही माळी व इतर मागास प्रवर्गात येत नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. या निकालानंतर दोन्ही उमेदवार व काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nभाजप व राष्ट्रवादीचा जल्लोष...\nजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी न��दुरबार विभागाचे आदेश प्राप्त झाल्याने भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर योग्य न्याय मिळाल्याने आतिशबाजी करून जल्लोष करण्यात आला.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/north-india-suffers-from-severe-winter-heavy-fog-railway-road-traffic-affected-126368728.html", "date_download": "2021-08-02T00:15:20Z", "digest": "sha1:QLX2Q6QMGY7P2ULIUUD3PEP2YHBDNBQN", "length": 6781, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "North India suffers from severe winter, heavy fog, railway, road traffic affected | उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला, दाट धुक्यामुळे विमान, रेल्वे आणि रस्ता वाहतुकीवर गंभीर परिणाम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला, दाट धुक्यामुळे विमान, रेल्वे आणि रस्ता वाहतुकीवर गंभीर परिणाम\nचंदिगड : गेल्या काही दिवसांपासून वायव्य भागात तीव्र थंडी व धुक्यामुळे हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजून काही दिवस तरी थंडी व दाट धुक्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील दोन दिवस अनेक ठिकाणांवर दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पंजाब आणि हरियाणातील पोलिसांना तसेच संबंधित विभागांना चालकांना याबाबत सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र यानंतरही रस्ते अपघातांत वाढ होत आहे.\nरविवारी लुधियानाजवळ अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दशकांनंतर पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा गरीब आणि खालच्या भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर अधिक परिणाम झाला आहे. परंतु तीव्र थंडीच्या काळात पडणाऱ्या धुक्यामुळे गव्हाच्या पिकाला फायदा होणार आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. बाजारपेठांमध्ये, मंडी, गल्ली-मोहल्ल्यांमध्ये शेकोटी पेटवून थंडीपासून संरक्षण करण्यात येत आहे. वाढणाऱ्या थंडी गव्हाच्या पिकाला फायदेशीर ठरणार आहे. जेवढी थंडी वाढेल, तेवढे जास्त गव्हाचे उत्पादन होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र डॉक्टरांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. रामसरूप, बलबीर, दलजित या शेतकऱ्यांनी सांगितले, दाट धुके गव्हाच्या पिकासाठी फायदेशीर आहे. जे‌वढी जास्त थंडी असेल, तेवढा गव्हाच्या पिकाला फायदा होईल. हरियाणातील नारनोलमध्ये पारा एक अंशावर आला.\nउत्तर भारतात असे होते प्रमुख शहरांतील तापमान\nहिस्सार, अंबाला, भिवानीचा पारा सहा अंश, करनाल तथा रोहतक सात अंश, सिरसा पाच अंश, अमृतसर पाच अंश, लुधियाना आणि पतियाळा सात अंश, पठाणकोट आठ अंश, भटिंडा चार अंश, आदमपूर ८ अंश आणि चंदिगडमध्ये पारा ९ अंशांवर पोहोचला. दिल्ली आठ अंश, श्रीनगर शून्य अंश तर जम्मूचा पारा सहा अंशांवर आला. हिमाचल प्रदेशातही कडाक्याची थंडी वाढली आहे. त्यामुळे भुंतर आणि सुंदरनगरमध्ये शून्य अंश, मनालीमध्ये उणे शून्य अंश, नाहन आठ अंश, उना पाच अंश, सोलन शून्य अंश, सिमला तीन अंश, धर्मशाला दोन आणि कल्पामध्ये पारा उणे शून्य अंशावर घसरला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishesh.maayboli.com/diwali-2014/1476", "date_download": "2021-08-02T00:15:11Z", "digest": "sha1:4FUR46U6UMHGXLT5SKYBLXHA426IWICS", "length": 12307, "nlines": 192, "source_domain": "vishesh.maayboli.com", "title": "चिरंतन चालती या येरझारा | Maayboli", "raw_content": "\nचिरंतन चालती या येरझारा\nनवा काळ येत आहे\nजेंव्हा शवपेट्या नाचू लागतात.......\nनिरोगी डोळे, निरोगी बालक\nहे जीवन सुंदर झाले\nक्रांतिकारी बदल (पॅराडाइम शिफ्ट)\nलखलख पात्यांची चंदेरी दुनिया\nसंवाद - मीरा बडवे\nसंवाद - मेघना एरंडे\nतुमच्या आमच्या घरची गोष्ट\nचिरंतन चालती या येरझारा\nतारकांचा हा फुलोरा सोबतीला मंद वारा\nसंथ पाणी, त्यात दिसतो चंद्र गाली हासणारा\nकोण जाणे काय आहे गूज ते दोघां मनी पण\nलाट येते मंदशी अन् धुंद होतो तो किनारा\nभावनांचा बांध फुटता गूज ये ओठांवरी अन्\nलाट करते बावरूनी मूक भाषेचा इशारा\nलाट परतू लागता तो थांबवू पाहे तिला अन्\nपांघरूनी लाट जाते मखमलीशा नीर धारा\nरोखण्याचा यत्न सारा फोलही ठरता बिचारा\nघेत जातो शोषुनी अस्तित्व रंध्री तो किनारा\nभेट ही घडतेच आहे जन्म झाल्यापासुनी पण\nतृप्तता नाही, चिरंतन चालती या येरझारा\nजो_एस (सुधीर जोशी) यांना लहानपणापासून वाचन आणि लेखनाची आवड आहे. पु. ल. देशपांडे, मिरासदार, मतकरी, व. पु. काळे असे त्यांचे अनेक आवडते लेखक आहेत. मायबोलीवर ते २००४ सालापासून सभासद आहेत आणि तेव्हापासून त्यांच्या लेखनाला वेगळी दिशा मिळाली. ते एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कवितांना सुधीर मोघे, अजय-अतुल, प्रदिप भिडे, अरुण दाते अशा अनेक मोठ्या व्यक्तींच्या हस्ते बक्षीसे मिळाली आहेत.\nकविता, चित्र दोन्ही मस्त.\nकविता, चित्र दोन्ही मस्त.\nमस्त नाद आहे कवितेला. आवडलीच.\nमस्त नाद आहे कवितेला. आवडलीच.\nकविता आणि चित्र , दोन्ही मस्त\nकविता आणि चित्र , दोन्ही मस्त\nलाट आणि किनारा यांचा कालातीत\nलाट आणि किनारा यांचा कालातीत रोमान्स, एक प्रतीक प्रेमाच्या चिरंतनतेचं फार सुंदर शब्दात, लयीत आलं आहे .\n लाटा अन किनारा यांचे उत्कट भावविश्व बेहद्द आवडले.\n>> कोण जाणे काय आहे गूज ते दोघां मनी पण\nलाट येते मंदशी अन् धुंद होतो तो किनारा <<\nव्वा, क्या बात है \n. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . आणी अल्पना यांचे कवितेच्या आशयाला भिडणारे अतिशय चपखल रंगचित्र आहे हे सांगणे न-लगे \n चित्रमय वर्णन, पहिल्या तीन चार ओळीत एकदम पकड घेत नाही पण पुढे खूप सुंदर होत जाते.\nआणी एक लिहायचे राहिलेच . . .\nआणी एक लिहायचे राहिलेच . . . ही कविता वाचताना 'पृथ्वीचे प्रेमगीत\" ही कविता आठवली \nवा मस्त अगदी निगप्रेमी आहे\nवा मस्त अगदी निगप्रेमी आहे कविता :)\n\"लाट येते मंदशी अन् धुंद होतो तो किनारा\"\n\"लाट परतू लागता तो थांबवू पाहे तिला अन्\nपांघरूनी लाट जाते मखमलीशा नीर धारा\"\nया ओळी सर्वात छान वाटल्या.\nपुन्हा वाचली.. पुन्हा पुन्हा\nपुन्हा वाचली.. पुन्हा पुन्हा वाचली :)\nअगदी ताला सुरात म्हणता येतेय :)\n'येरझारा' कल्पना सुरेख आहे.\n'येरझारा' कल्पना सुरेख आहे.\nजो_एस (सुधीर जोशी) यांना लहानपणापासून वाचन आणि लेखनाची आवड आहे. पु. ल. देशपांडे, मिरासदार, मतकरी, व. पु. काळे असे त्यांचे अनेक आवडते लेखक आहेत. मायबोलीवर ते २००४ सालापासून सभासद आहेत आणि तेव्हापासून त्यांच्या लेखनाला वेगळी दिशा मिळाली. ते एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कवितांना सुधीर मोघे, अजय-अतुल, प्रदिप भिडे, अरुण दाते अशा अनेक मोठ्या व्यक्तींच्या हस्ते बक्षीसे मिळाली आहेत.\nनवीन परवलीचा शब्द मागवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/198/Aala-Vasant-Dehi.php", "date_download": "2021-08-02T00:14:27Z", "digest": "sha1:6OVJY65XHSM4ZPXY334PDE32ROUYCR7G", "length": 8018, "nlines": 136, "source_domain": "www.gadima.com", "title": "Aala Vasant Dehi | आला वसंत देही | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदगडाच्या देवा दह्याच्या घागरी,अस्पृश्याच्या घरी पाणी नाही.\nपाळीव पोपट गोड फळे त्याला आणि गरिबांना कदांन्न का\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nआल�� वसंत देही मज ठाउकेच नाही \nभीतीविना कशाचा देहावरी शहारा \nहे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा\nका गुंफिली जरीने आभाळीची निळाई \nओठांत थांबते का हासू उगाच माझे \nबाहेर डोकवीता का बोल आज लाजे \nहे आज काय झाले \nया नेणत्या जिवाला हे गूज आकळेना\nये गंध मोगर्‍याचा, आली फुलून जाई\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nअसा कुणी मज भेटावा\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nआता कसली चोरी ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/460/Jawal-Yeu-Pahate-Mi.php", "date_download": "2021-08-02T00:18:36Z", "digest": "sha1:KCFJQSJ573FZLVS523QVBQJCDLK6XP2K", "length": 8678, "nlines": 137, "source_domain": "www.gadima.com", "title": "Jawal Yeu Pahate Mi -: जवळ येऊ पाहते मी : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Usha Mangeshkar|Snehal Bhatkar) | Marathi Song", "raw_content": "\nचंदनी चितेत जळाला चंदन,\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nजवळ येऊ पाहते मी\nचित्रपट: चांदोबा चांदोबा भागलास का Film: Chandoba Chandoba Bhaglas Ka\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nकाय करू मी ते सांगा तुम्ही पांडुरंगा\nकधी मी पाहीन ती पाऊले\nकधीतरी मी आले होते\nकधी तू दिसशील डोळ्यांपुढे\nकधीतरी तुम्ही यावे इथे\nकाही तरी तू बोल\nकळी उमलते मना एकदा\nकसे करु बाई मन आवरेना\nकेतकीच्या बनात उतरत्या उन्हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/info-type/industry-and-business/page/2/?vpage=5", "date_download": "2021-08-02T00:15:59Z", "digest": "sha1:32TG4LEZQYFWNNUYPJKEFHJ6QXJ4MS55", "length": 14341, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "उद्योग-व्यवसाय – Page 2 – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nप्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे. हा एक भला मोठा चौक असून त्याच्या सर्व बाजूंनी एकाच प्रकारच्या सुंदर इमारती बांधलेल्या आहेत. पांढर्‍या शुभ्र रंगातल्या या इमारती अत्यंत आकर्षक आहेत. ब्रिटिश शाही परिवारातील सदस्य ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या नावे हा भाग विकसित करण्यात आला. डब्ल्यू. एच. निकोल, टॉर रसेल यांनी याचे डिझाईन केले आहे.\nजवाहर नगर ऑर्डिनन्स फॅक्टरी\nमहाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जवाहर नगर येथे युध्द साहित्य निर्मितीची ऑर्डिनन्स फॅक्टरी १९६४ पासून आहे. नागपूर पासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर आहे.\nपूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्‍यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.\nकापूस – १२००० बीसी\n१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता. मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले. भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.\nमहाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव\nविदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे. इ. स. १८७० मध्ये येथील कापसाचा बाजार देशात सर्वात मोठा होता. […]\nसुपारीची मोठी बाजारपेठ – सिरसी\nसिरसी हे उत्तर कर्नाटकातील हसन जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण आहे. हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेल्या या शहराच्या परि���रात अनेक लहानमोठे थबथबे असून पर्यटकांचे हे आवडते शहर आहे. या शहरात सुपारीची मोठी बाजारपेठ असून आजुबाजुच्या अनेक गावांतील सुपारी […]\nसिल्क नगरी – भागलपूर\nभागलपूर हे बिहार राज्यातील अतिशय प्राचीन शहर आहे. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या शहराला चंपावती नावाने ओळखले जायचे. आज सिल्क नगरी म्हणून भागलपूर प्रसिध्द आहे. गंगा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या शहरानजीक चम्पानगर ही कर्णाची राजधानी […]\nसूतगिरण्यांचे शहर – भिवंडी\nठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या भिवंडी शहराला सूतगिरण्यांचे शहर अशी ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉवरलूम आहेत. देशभरातून येथील पॉवरलूमना काम पुरविले जाते. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील हे शहर व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजले जाते. भिवंड़ीच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. या भागात सुपीक जमीन असून, शेतीसोबतच प्रामुख्याने कापड उद्योगामद्ये भिवंडीची आघाडी आहे. सामान्य माणसाला रोजगाराच्या संधी […]\nबोकारो येथील सर्वात मोठा स्टील प्रकल्प\nझारखंड राज्यातील बोकारो येथे देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्पाची स्थापना सन १९६५ मध्ये रशियाच्या सहकार्याने करण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या निकाली निघाली. दामोदर नदीकाठी असलेल्या या प्रकल्पाच्या बाजूलाच कोळशाच्या खाणी आहेत.\nभारतात आयुर्विमा क्षेत्राचा विस्तार तीव्र गतीने होत आहे. जगातील अन्य देशांशी तुलना करता भारतातील आयुर्विमा बाजारपेठ पाचव्या क्मांकावर आहे. या क्षेत्राचा वार्षिक वृध्दीदर ३२ ते ३४ टक्के एवढा आहे. सध्या २४ कंपन्या या क्षेञात व्यवसाय […]\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nनिवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं, भारतीय विचार साधनेतर्फे ...\nकॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस\nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nसतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्निकुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी ...\nसांगावीत कशी मी स्वप्ने\nमज शब्द सुचेना काही\nसांजवेळ की पहाट ही\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nमुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील ...\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-corona-cases-today-today-6270-new-patients-have-been-registered/articleshow/83720087.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-08-01T23:55:04Z", "digest": "sha1:2NTMZLJZG5CGVC5CBCTAB3D6BXAOJEGP", "length": 13926, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n आज ६ हजार २७० नव्या रुग्णांचे निदान\nराज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यात यश येत असून दिवसागणिक नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.\nमहाराष्ट्र करोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर\nकरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरली\nआज राज्यात केवळ ६ हजार २७० नव्या रुग्णांची नोंद, तब्बल १३ हजार ७५८ रुग्ण झाले बरे\nमुंबई : दुसऱ्या लाटेत राज्यात करोना प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असून आज ६ हजार २७० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसंच तब्बल १३ हजार ७५८ रुग्ण (Maharashtra Corona Cases Today) बरे होऊन घरी परतले आहेत.\nराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर करोनाचा विळखा आता हळूहळू सैल होताना पाहायला मिळत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.८९ टक्के एवढे झाले आहे. मात्र राज्यात आज ९४ जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.\ncovid vaccine : देशात आज ८० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण; PM मोदी खूश, म्हणाले...\nराज्यात आतापर्यंत किती जणांना करोनाची लागण\nकरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. परिणामी आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९६,६९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,७९,०५१ (१५.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nकोणत्या भागात किती अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nकरोना संसर्गाची साखळी तोडण्यात यश आल्याने आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई, ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे. राजधानी मुंबईत १८ हजार ५२९, ठाण्यात १३ हजार ६८१, पुण्यात १६ हजार ८२७, सांगलीत ९ हजार ४५४ आणि कोल्हापूरमध्ये ९ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन आकड्यांवर आली आहे.\nदरम्यान, करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरीही अनलॉक प्रक्रियेनंतर सार्वजनिक स्थळांसह बाजारपेठांतील गर्दी वाढताना दिसत आहे. पहिल्या लाटेनंतरही अशीच गर्दी झाल्यामुळे दुसरी लाट जास्त तीव्रपणे महाराष्ट्रात धडकली होती. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि इतर नियमांचं नागरिकांना काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. प्रशासनाकडूनही वारंवार याबाबतचं आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला नागरिक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सुचवा; भातखळकरांचा टोला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई करोना अपडेट महाराष्ट्र करोना अपडेट करोना विषाणू maharashtra corona cases today coronavirus\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nमुंबई राज्यात करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला; 'हे' आकडे चिंता वाढवणारे\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज स्वीमिंगचा नवा सिकंदर; विश्वविक्रमास��� जिंकले तिसरे सुवर्ण, पण तरीही स्वप्न भंगलं\nअर्थवृत्त क्रिप्टो करन्सीमध्ये तेजी कायम; बिटकॉइनने ओलांडला ४१ हजार डॉलरचा टप्पा\nकोल्हापूर तिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला; 'या' कारणावरून झाला राडा\nदेश 'मोदी PM आहेत, पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता'\n ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत, इंग्लंडवर दणदणीत विजय\nकोल्हापूर मुख्यमंत्री सोमवारी सांगलीत दाखल होणार; पूरबाधित गावांची करणार पाहणी\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/corona-no-strain-effect-aiims/", "date_download": "2021-08-01T22:30:21Z", "digest": "sha1:FYXN6K4OBGGT46BMMAQHD7ZXVVXUBAZU", "length": 4534, "nlines": 68, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "नव्या भारतीय कोरोना स्ट्रेनबाबत एम्स प्रमुखांकडून चिंता - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST नव्या भारतीय कोरोना स्ट्रेनबाबत एम्स प्रमुखांकडून चिंता\nनव्या भारतीय कोरोना स्ट्रेनबाबत एम्स प्रमुखांकडून चिंता\nलॉकडाऊन शिथील केल्यानंतर भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात महाराष्ट्रात आढळलेला नवा कोरोना स्ट्रेन घातक असल्याचं मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. हा विषाणू झपाट्याने पसरू शकतो अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. अँटीबॉडीज तयार झालेल्या रुग्णांमध्येही हा विषाणू शिरकाव करून शकतो अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.\nमहाराष्ट्रात कोरोनाचे 240 नवे स्ट्रेन आढळले आहेत. तर केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढ आहेत. शासन व्हॅक्सिनेशनच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हर्ड इम्युनिटी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल��या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. तर 50 हून अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजारांनी ग्रस्त 27 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.\nPrevious articleभाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक, पंतप्रधान मोदी करणार संबोधन\n देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/notice/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-08-01T22:18:22Z", "digest": "sha1:VJUVVNOW52GSSN44GIYLSJA3BFWOBI4X", "length": 3462, "nlines": 92, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "नवीन डी.एस.सी खरेदी करणे | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nनवीन डी.एस.सी खरेदी करणे\nनवीन डी.एस.सी खरेदी करणे\nनवीन डी.एस.सी खरेदी करणे\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 31, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/11/11/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2021-08-01T23:55:39Z", "digest": "sha1:YWICYWXZA3Y63HFNN4M2KFH7WDH7WFCZ", "length": 14445, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प आणि भारत - Majha Paper", "raw_content": "\nडोनाल्ड ट्रम्प आणि भारत\nविशेष, लेख / By माझा पेपर / अमेरिका राष्ट्राध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प / November 11, 2016 November 11, 2016\nभारतामध्ये मंगळवारी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा अचानकपणे रद्द झाल्या आणि भारतीय लोक नोटा मोजायला लागले. त्याचवेळी अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक होऊन तिथे वोटांची गणती सु��ू झाली होती. गंमतीचा भाग म्हणजे अमेरिकेत ही गणती होऊन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अनपेक्षितपणे विजयी झाले आणि विविध माध्यमांमध्ये हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले गेले. ज्या लोकांनी या निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा दिला नव्हता त्यांना तर ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन या विजयी होतील याची एवढी खात्री होती की ट्रम्प विजयी झाल्याने त्यांनी अक्षरशः थयथयाट केला. क्लिंटन यांच्या समर्थकांना त्यांचा पराभव निरोगीपणाने स्वीकारता आलेला नाही. कारण ट्रम्प विजयी होतील आणि हिलरी पराभूत होतील अशी सुतराम शक्यता त्यांना वाटत नव्हती. ते हिलरी क्लिंटन यांच्या विजयाविषयी नको एवढे आश्‍वस्त झालेले होते. म्हणून आता क्लिंटन समर्थकांनी अनेक ठिकाणी निदर्शने करून ट्रम्प आमचे अध्यक्ष नाहीत अशा घोषणा द्यायला सुरूवात केली आहे.\nट्रम्प यांचा विजय माध्यमांसाठीसुध्दा अनपेक्षित आहे. कारण कोणत्याही माध्यमाने ट्रम्प विजयी व्हावेत यासाठी प्रयत्न तर केले नव्हतेच पण ट्रम्प विजयी होतील असे अंदाजसुध्दा व्यक्त केले नव्हते. मतदारांच्या काही चाचण्यांमध्येही हिलरी क्लिंटनच आघाडीवर होत्या. या सर्वांना चकवून ट्रम्प विजयी झाले. प्रचाराच्या काळात ट्रम्प विजयी न होणे कसे आवश्यक आहे हे लोकांच्या मनावर बिंबवणारी माध्यमे आता ट्रम्प का विजयी होऊ शकले आणि हिलरी क्लिंटन का हरल्या याचे विश्‍लेषण करत आहेत. आपला चुकलेला अंदाज कसा चुकला याचे हे परिशीलन आहे. साधारणतः असे मानले जाते की अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे मध्यमवर्गीय आणि प्रभावशाली समाजघटक आपली मते व्यक्त करतात त्यांच्या कलावरूनच निवडणुकीचा अंदाज बांधला जातो. मात्र समाजाचा असा एक घटक असतो ज्याने आपले मत ठरवलेले असते पण ते व्यक्त करत नाहीत. ते थेट मतदान करताना मतपेटीत आपल्या मनाचा कौल बरोबर व्यक्त करतात. मतदारांच्या चाचण्या करताना माध्यमांनी त्यांची दखल घेतलेली नसते. त्यामुळे माध्यमांच्या अंदाजाला चुकवून निकाल लागतो आणि शेवटी सर्वजण हा विजय अनपेक्षित आहे असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. मात्र निकालािवषयीचे आपले अंदाज चुकले ही माध्यमे प्रांजळपणे मान्यही करत नाहीत आणि त्यापासून धडाही घेत नाहीत.\nएकंदरीत डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील विजय हा सर्वसामान्य माणसाचा विजय मानला जात आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन या पाच वर्षे परराष्ट्रमंत्री होत्या आणि डोनाल्ड ट्रम्प राजकारणात कोठेही नव्हते. म्हणजेच हिलरी क्लिंटन यांचा प्रशासनाचा अनुभव ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त आहे आणि त्या अनुभवाचा फायदा होऊन हिलरी क्लिंटनच विजयी होतील असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. परंतु अमेरिकेतील मतदारांनी हिलरी क्लिंटन यांच्या अनुभवाची पत्रास ठेवली नाही. अनुनभवी ट्रम्पच हिलरी क्लिंटन यांच्यावर मात करून अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या विजयाने अमेरिकेत अध्यक्षपदाची सूत्रे डेमोक्रॅटिक पक्षाकडून रिपब्लिकन पक्षाकडे गेली आहेत. म्हणजे एकप्रकारे सत्तांतर झाले आहे. या सत्तांतराचे काय परिणाम अमेरिकेच्या धोरणावर होतात हा मोठा चर्चेचा विषय आहे. विशेषतः ओबामा यांचे भारतविषयक धोरण आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण यामध्ये भारताला अनुकूल धोरण कोणाचे असेल याबाबत भारतीयांना उत्सुकता आहे. अशीच उत्सुकता बुश यांच्यानंतर ओबामा अध्यक्ष झाले तेव्हाही व्यक्त झाली होती. ओबामा सरकारचे धोरण भारतास अनुकूल असेल असे त्यावेळी मानले जात होते.\nबराक ओबामा भारताविषयी बरे बोलत होते. वारंवार महात्मा गांधींच्या नावाचा जप करत होते. त्यामुळे ओबामांच्या काळात अमेरिका भारताकडे झुकलेली असेल असे वाटत होते. ओबामा यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दोन वर्षात भारतात सत्तांतर होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मोदींनी अमेरिकेशी तर जवळीक वाढवलीच पण व्यक्तीशः ओबामा यांच्याशीही मैत्री केली. मात्र या सगळ्या गोष्टींचा भारताला काय फायदा झाला आणि ओबामा यांनी भारतास अनुकूल असे कोणते निर्णय घेतले याचा शोधच घ्यावा लागतो. अमेरिका हे एक स्वार्थी राष्ट्र आहे. त्याचे परराष्ट्र धोरण हे व्यक्तीशः मैत्रीवर आणि तिथे सत्तेत आलेल्या पक्षावर अवलंबून नसते. केवळ अमेरिकेचे हित आणि अमेरिकेचे हितच त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या केंद्रस्थानी असते. तेव्हा तिथे कितीही सत्तांतरे झाली. तरी अमेरिकेचे धोरण कायम असते आणि गेल्या ४० वर्षांपासून पाकिस्तानला भरगच्च मदत करणारी अमेरिका पाकिस्तानला मदत करतच राहते. बराक ओबाम यांनी महात्मा गांधींच्या नावाचाा जप करत आणि नरेंद्र मोदी यांना मिठ्या मारीत पाकिस्तानलाच मदत केली आणि हेच पाकिस्��ान आपल्यासाठी कायम डोकेदुखी ठरलेले आहे. यापुढे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकेच्या पाकिस्तानविषयक धोरणात कसलाही बदल होण्याची शक्यता दिसत नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/anushka-sharma-extend-her-career-break-for-daughter-vamika-481713.html", "date_download": "2021-08-02T00:26:55Z", "digest": "sha1:PCQ73GXAKFJLNTVA3Z6ZNPMQRK275WKT", "length": 18488, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमोठ्या पडद्यापासून आणखी काही काळाचा ब्रेक, लेक ‘वामिका’साठी अनुष्का शर्माने घेतले मोठे निर्णय\nबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. ती शेवटच्या वेळी 2018मध्ये शाहरुख खानसोबत 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्काने पुनरागमन केले नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. ती शेवटच्या वेळी 2018मध्ये शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्काने पुनरागमन केले नाही. आता अनुष्काने तिचा हा ब्रेक आणखी वाढवला आहे. आता तिला आपला संपूर्ण वेळ लेक वामिकाच्या (Vamika) संगोपनात घालवायचा आहे. माध्यमांच्या काही अहवालांनुसार अनुष्काने 2022 पर्यंत आपला हा ब्रेक वाढवला आहे (Anushka Sharma extend her career break for daughter Vamika).\nपीपिंगमूनच्या वृत्तानुसार, अनुष्का सध्या आपल्या मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. यावेळी घराबाहेर जाऊन शूटिंग करून तिला कोणताही धोका पत्करायचा नाही. वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार आहे, ज्याचा अधिक परिणाम लहान मुलांवर होताना दिसत आहे. अनुष्का यावेळी सर्व सेफ्टी प्रोटोकॉलची काळजी घेत आहे आणि घराबाहेर देखील जात नाही. यावर्षी कुठल्याही शूटची योजना आखू नका, असंही तिने आपल्या टीमला सांगितलं आहे.\nप्रॉडक्शन हाऊसवर लक्ष केंद्रित करणार\nयावेळी पूर्ण करण्यासाठी अनुष्काकडे कोणतेही अभिनय असाइनमेंट नाहीत. अनुष्का शर्मा निर्माता बनली आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस सतत उत्तम कंटेंट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच, तिचे नेटफ्लिक्सवर दोन प्रोजेक्ट प्रदर्शित होणार आहेत. यात साक्षी तंवरची ‘माई’ आणि अनविता दत्ताच्या ‘काला’चा समवेश आहे. याद्वारे दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकणार आहे. याशिवाय अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस ‘पाताल लोक 2’ वरही काम करत आहे.\nलेक आणि पतीबरोबर वेळ घालवतेय\nअभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासमवेत इंग्लंडमध्ये आहे. विराट कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला आहे, अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासुद्धा त्याच्यासोबत गेल्या आहेत. तिथे आनंद घेत असताना अनुष्का फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते.\nआता अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. मागील वर्षी अनुष्काने या चित्रपटाचा प्रोमो शूट केला होता. 2022 मध्ये ‘या’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. याशिवाय अनुष्का आणखी दोन सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे. त्यात एक यशराज फिल्म्सचा चित्रपट आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.\nPhoto : अनुरागची लेक आलियापासून ते अमिताभ यांची नात नव्यापर्यंत, ‘हे’ स्टारकिड्स इंडस्ट्रीपासून लांब तरीही चर्चेत\nTMKOC | ‘दयाबेन’ साकारण्यासाठी ‘खतरों के खिलाडी’च्या ‘या’ अभिनेत्रीला ऑफर पाहा काय म्हणाली अभिनेत्री…\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nAmruta Khanvilkar : अमृता खानविलकरचा किलर अंदाज, पाहा हटके फोटो\nPhoto : स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करीना कपूरचा फिटनेस मंत्रा, नियमित योगा करण्यावर देते भर\nPhoto : ‘बेल बॉटम’ रिलीज होण्यापूर्वी लारा दत्ताकडे पार्टी, अक्षय कुमार आणि हुमा कुरेशीची हजेरी\nKhoya Khoya Chand | अवघ्या 8 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ट्विंकल खन्नाने घेतला मनोरंजन विश्वाचा निरोप, कारण सांगताना म्हणाली…\nSonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे6 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई6 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे6 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई6 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/weather-forecast-monsoon-continues-hit-in-state-red-alert-issued-for-konkan-and-mumbai-rm-564058.html", "date_download": "2021-08-01T22:39:12Z", "digest": "sha1:NFD5NH7LULMJ7OUKFHHZA5RG4O6YB5JB", "length": 7311, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Weather Forecast: राज्यात मान्सूनची बॅटींग सुरूच; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट जारी– News18 Lokmat", "raw_content": "\nWeather Forecast: राज्यात मान्सूनची बॅटींग सुरूच; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट जारी\nWeather In Mumbai: आज सकाळपासूनचं मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.\nWeather In Mumbai: आज सकाळपासूनचं मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.\nमुंबई, 12 जून: मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon Rains Update) चांगलाच वेग पकडला आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला (Monsoon in Maharashtra) व्यापून उत्तरेकडे वाटचाल केली आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतही मागील 4-5 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासूनचं मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबई आणि कोकण पट्ट्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केली आहे. मुंबई आणि कोकणात पुढील 4 ते 5 मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईत उद्या आणि परवा म्हणजेच 13 आणि 14 जूनला मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता (Weather Alert) भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसोबतच ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. तसेच परिसरातील नागरिकांनी उद्या आणि परवा अशी दोन दिवस घरातच राहावं. तसेच लांबचा प्रवास टाळावा अशा सुचना हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आल्या आहेत. हे ही वाचा-मोठी बातमी: मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये घरे कोसळली पुढील काही तासांत मुंबई आणि रायगड याठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पडण्याची शक्यता आहे.\nWeather Forecast: राज्यात मान्सूनची बॅटींग सुरूच; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/uncategorized/", "date_download": "2021-08-01T23:43:04Z", "digest": "sha1:T5JAVQJ2K3LMPYE4CFRQ57A2EEUWVTYA", "length": 7494, "nlines": 212, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "Uncategorized Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nफुलचंद कराड यांनी इशारा देताच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी\nवैद्यनाथ मंदिर 4 एप्रिलपर्यंत राहणार बंद\nCoronaNewsUpdate : देश दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर , महाराष्ट्रासह ५ राज्यात परिस्थिती गंभीर \nउन्हाळ्यात पक्षांच्या चारा-पाण्याची एकत्र व्यवस्था असलेल्या १०१ भांड्यांचे वितरण\nऔरंगाबादेत शनिवारी-रविवारी संपूर्ण लॉकडाऊन ; अन्यथा मोठ्या लॉकडाऊनकडे वाटचाल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nडेटिंग अँप वर मैत्रिणीला….\nआत्महत्येची ‘पोस्ट’ टाकून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध…\n24 तासांत वॉर्डबॉयचा मृत्यू…\nकॉल करण्याबाबत एक बदल ….\nराममंदिर निधी संकलनाद्वारे मतांचे ध्रुवीकरण….\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nबलात्कारप्रकरणी २० वर्षे सक्तमजुरी\nभाऊ -बहिणीच्या नात्याला भावाने फासली काळ -विवाहित बहिणीवर बलात्कार\nया अभिनेत्रीने शेअर केली कोरोना लस घेतल्याची माहिती…\n24 तासांत वॉर्डबॉयचा मृत्यू…\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे ��ळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2021-08-01T23:00:37Z", "digest": "sha1:6YWXMY6PFVRIPSRD3URH4NBHOZCY6OQH", "length": 43246, "nlines": 295, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "महाबळेश्वर - विकिस्रोत", "raw_content": "\nसाहित्यिक दत्तात्रय कमलाकर दिक्षित\nमहाबळेश्वर( सामान्य वर्णन ).→\n33967महाबळेश्वर — महाबळेश्वर 1902\n[ आबाजी विष्णु काथवटे. बी. ए. माजी प्रोफेसर एलफिन्स्टन कालेज, मुंबई ]\nपुणे, ता० ९ आक्टोबर सन १९०२ इसवी रा० रा० दत्तात्रय कमलाकर दीक्षित यांचें 'महाबळेश्वर' पुस्तक मीं पाहिलें. हे त्या ठिकाणचे राहणार आहेत; व ह्यांनीं पुस्तक लोकांस उपयोगीं पडेल असें करण्याकरिता श्रम पुष्कळ केले; त्यामुळे पुस्तक सर्व प्रकारें उपयोगीं झालं आहे. ह्यांत राहण्याचीं आणि पाहण्याचीं ठिकाणें, मोठे मोठे रस्ते, आणि पायवाटा, धर्मसंबंधीं आणि ऐतिहासिक महत्वाचीं ठिकाणें, झाडपाले आणि वनस्पती, वगैरेंबद्दल सर्व माहितीचा चांगला संग्रह केला आहे. महाबळेश्वरास जाऊं इच्छिणा-या लोकांस व ज्यांना जाणें अशक्य आहे त्या लोकांसही ह्या पुस्तकापासून सहाय्य आणि आनंद झाल्याखेरीज \nराहणार नाही. महाबळेश्वरास जाणारे गृहस्थासही पुष्कळ पुस्तकें पाहिल्याशिवाय व स्वतः डोंगरांतून अवघड अवघड ठिकाणी जाऊन ज्या लोकांशी बोलणे देखील कठीण पडतें अशा लोकांशी सहवास केल्याशिवाय ज्या गोष्टींची आणि झाडपाल्यांची माहिती मिळणे अशक्य आहे ती माहिती ह्या पुस्तकापासून अनायासाने मिळणार आहे.\nया पुस्तकाचे सहाय्याने महाबळेश्वर पाहणार आणि त्यावांचून महाबळेश्वर पाहणार ह्याजमध्ये जमीन अस्मानचें अंतर राहणार आहे. ह्याजकरितां हे पुस्तक सर्वांचे आश्रयास पात्र आहे, असें मी मोठ्या संतोषाने म्हणतों.\n[नामदार गोपाळ कृष्ण गोखले, बी. ए., फर्ग्युसन कालेजचे प्रोफेसर, लोकल व सुप्रीम लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे मेंबर व पुणे म्युनिसिपालिटीचे प्रेसिडेंट. ]\nरा. रा. दत्तो कमलाकर दीक्षित यांनी केलेले “महाबळेश्वरवर्णन.\" मी वाचून पाहिले. महाबळेश्वरास जाणाऱ्या गृहस्थांस या पुस्तकाचा चांगला उपयोग व्हावा ह्मणून रा० दीक्षित यांनी फार परिश्रम केले आहेत यात शंका नाही. दंतकथा ऐतिहासिक माहिती, पहाण्याची ठिकाणे, राहण्याचे बंगले, तेथे मिळणाऱ्या वनस्पती. वगैरेंबद्दलची माहिती इत्यादि अनेक उ���युक्त व मनोरंजक गोष्टींचा रा दीक्षित \nयांनीं या पुस्तकांत समावेश केला आहे. पुस्तक लोकाश्रयास पात्र आहे. तो मिळून रा० दीक्षित यांनी केलेल्या श्रमाचें चीज होईल अशी आशा आहे.\nपुणें, ता० १८ आक्टोबर, सन १९०२ इ०\n[ चिंतामण गंगाधर भानू बी. ए. प्रोफेसर आणि लाईफ मेंबर, फर्ग्युसन कालेज, पुणें. ]\nसा० न० वि० वि० आपले पुस्तक बरेंच वाचलें, पुस्तक सर्वोपयोगी, व मनोरंजक असें झालें आहे. असल्या माहितीनें भरलेलीं पुस्तकें आपल्या भाषेत फारच थोडीं आहेत. तेव्हां आपलें हें पुस्तक मराठी वाङमयाला भूषण देणारें होणार आहे. आपलें वनस्पतीसंबंधीं पुस्तक केव्हां वाचण्यास मिळेल याची मी वाट पाहत आहे. प्रयत्न फार चांगला आहे. उत्तम सिद्धीस गेला आहे. कळावें, लोभ असावा, हे विनंती.\nक्षेत्र व सॅॅनिटेरिअम याचें वर्णन.\nयांनीं तयार करून प्रसिद्ध केलें.\nभाषांतरासुद्धां सर्व हक्क ग्रंथकर्त्याने राखून ठेविले आहेत.\n\"ज्ञानप्रकाश\" छापखान्यांत हरि नारायण गोखले.\nजी. सी. एस. आय., एल. एल. डी., एम आर. ए. एस.,\nजी. सी. व्ही. ओ.\nउत्कट लालसा व ज्ञानप्रसार\nअनेक गुणांवरून पूज्यबुद्धि वाटून \nहें पुस्तक परवानगीनें त्यांचे सेवेसी\nपरमादरानें अर्पण केलें आहे.\nआपल्या उदात्त आणि परोपकारी अंगस्वभावास अनुसरूनच आमचे सन्मित्र, लोकप्रिय व सज्जन गृहस्थ, रा० रा० हरि नारायण आपटे, कादंबरीकार व करमणूक पत्राचे कर्ते, यांनीं आपला अत्यंत अमोलिक वेळ खर्च करून आमच्या या पुस्तकाची हस्ताक्षरी प्रत साद्यंत तपासण्याची व त्यासंबंधी योग्य आणि उपयुक्त सूचना देण्याची मनःपूर्वक तसदी घेतल्यामुळे मी त्यांचा फार फार ऋणी आहे. अशा लोकोपयोगी सद्गृहस्थांच्या उपकृतिऋणाचे जें मजवर ओझें झालें आहे त्याची जागृति नेहेमीं माझे अंत:करणांत राहील.\nन्यायाश्रयकर्ते व सार्वजनिक सभेचे माजी सेक्रेटरी रा० रा० शिवराम हरि ऊर्फ आबासाहेब साठे महाबळेश्वरीं दर साल येऊन सुमारे ३०|३५ वर्षांचे हे पूर्ण अनुभवी असल्यामुळे त्यांच्याकडून वेळों \nवेळीं मिळालेल्या माहितीच्या सूचनांबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहें. मुख्य गोष्ट ही आहे कीं, हें पुस्तक करण्याची प्रेरणा माझें मनांत होण्यास त्यांच्या उपदेशाची मजवर मोठी कृपा झाली आहे.\nराजेश्री नरहर गोविंद टोळ यांनीं या पुस्तकासंबंधी व छपाईचे कामीं मदत केली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहें.\nया संसारांतल्या आनंदांत सृष्टीच्या अतिरम्य, भव्य व उदात्त स्वरूपाचे प्रेक्षण हा एक महानंद आहे. तो महानंद पूर्णपणें जेथें लाभतो अशी स्थळे थोडीं, व त्या थोडयांच्या मालिकेत महाबळेश्वर हें बरेंच वरचें स्थान व्यापील असें आहे. येथे सृष्टीचें उदार रमणीय स्वरूप दिसतें; हवा थंड परंतु कोरडी असल्यामुळे आरोग्य लाभते; पाणी रुचिकर व गुणकारी असल्यामुळे हुशारी देतें. सारांश, सृष्टिदेवीनें आपला वरदहस्त या स्थानावर ठेविला असल्या कारणाने या स्थानीं येणाराच्या मनास आल्हाद, व शरीरास आरोग्य यांचा लाभ होतो.\nमहाबळेश्वरीं दर्शनीय प्रदेश अनेक, तेव्हां त्यांची माहिती देणारे पुस्तक अवश्य आहे, असें मनांत आणून व प्रवासी मंडळीस भासलेली अवश्यकता त्यांच्या उद्गारांवरून जाणून प्रस्तुत पुस्तक तयार केलें आहे. अनेक पुस्तकांतून मिळालेल्या माहेि\nतींत स्वतःच्या माहितीची पुष्कळ भर घालून पुस्तक लिहिलें आहे. माहिती आज तागाईतपर्यंतची देण्याचा यत्न केला आहे. किती विषय आले आहेत तें विषयानुक्रमणिकेवरून व शेवटल्या सूचीपत्रावरून वाचकांचे ध्यानांत येणार आहे. शेवटीं नकाशा जोडला आहे. महाबळेश्वर म्हणजे औषधोपयोगी वनस्पतींचें भांडार होय. तेव्हां ब-याच वनस्पतींची माहिती यांत दिली आहे. शिवाय येथल्या वनस्पतींच्या सविस्तर वर्णनाचें एक पुस्तक तयार करून तें लवकरच प्रसिद्ध करण्याचा विचार आहे. भिषग्वर भाऊ दाजी व नारायण दाजी यांनीं येयील वनस्पतींचा शोध केला त्यावर तसा प्रयत्न कोणीच केल्याचें आढळत नाहीं. प्रस्तुत पुस्तकर्ता महाबळेश्वरचा कायमचा रहेिवासी व त्यास वनस्पतींचा शोध करून गुणावगुण जाणण्याची फार उत्सुकता, यामुळे त्यानें तो व्यासंग करून यांतील वनस्पतींचीही माहिती मिळविली आहे.\nपुस्तक करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे त्यांत प्रमाद होण्याचा किंवा माहिती देण्याची राहणेचा संभव असल्यामुळे कदाचित् तसें झालें \nअसल्यास त्याजबद्दल आमचे सुज्ञ वाचक माफी करतील अशी आशा आहे. या पुस्तकांत घालण्यासारख्या ज्या कांहीं गोष्टी कोणाच्या लक्षांत येतील त्या कळविण्याची कृपा झाल्यास पुढील आवृत्तींत आभारपूर्वक देण्याची तजवीज करूं.\nआतां प्रस्तावना अधिक लांबवीत न बसतां वाचकांस महाबळेश्वरीं जाण्याच्या रस्त्यांवरच नेऊन सोडतों.\n समुद्रतुल्य अगाध ॥ �� ॥\nतेथें आम्र निचोल बेल कवंट कदंब मधु पिंपळ |\n न्यग्रोधवृक्ष वाढिन्नले ॥ २॥\nताळ हिंताळ शाळ सरळ मंदार कांचन तमाळ निर्मळ \n अर्जुनवृक्ष अपार ॥ ३ ॥\n शमी वेरुकळी चिचणिका ॥ ४ ॥\n सैरावैरा धांवती || ५ ||\n सुखावले सुखवस्ती ॥ ६ ॥\nहरिण करी सिंह शार्दूळ चित्ते चितेळ तरस तरळ \nरिक्ष रोही गवे मांसाळ अरण्य सारें माजलें ॥ ७ ॥\nमहाबळेश्वर हें बरेंच पुरातनचें क्षेत्र असून याची महती पूर्वी मुळींच नव्हती असें नाहीं. या क्षेत्राची पौराणिक माहिती वाचकांस पुढें दिलेलीच आहे \nहें अत्यंत रमणीय स्यान मृष्टिसैौंदर्याच्या व आरोग्याच्या दृष्टींनीं स्पृहणीय आहे. माथाळ्यावर दिलेल्या कविवर्य मुक्तेश्वराच्या सृष्टिवर्णनात्मक उता-यांत वर्णिल्याप्रमाणे खरोखरच येथें स्थिति आहे. या स्थानीं आजमित्तीस अनेक ठिकाणांहून व प्रांतांतून उन्हाळ्याच्या सुटींत अनेक श्रीमंत लोक येऊन राहतात. त्या ठिकाणीं आज वाचकांस नेऊन सोडण्याचा आमचा विचार आहे. इलाख्यांतील अनेक ठिकाणांहून अनेक रस्त्यांनीं लोक येथें येतात. परंतु मुंबई हें आजकाल पश्चिम हिंदुस्थानाचें केंद्र स्थान होय. त्या स्थानापासूनच आपण निघालों अशी कल्पना करूं. मुंबईपासून वाटारापर्यंत आगगाडीचा रस्ता आहे. मुंबईस सुमारें दुपारी अडीच वाजतां गाडींत बसलें म्हणजे सायंकाळीं पावणे सात वाजतां आपण पुण्यास येतों. तेथून सदर्न मराठा रेल्वेनें सवासात वाजतां निघून वाटारास मध्यरात्रीनंतर थोडया वेळानें पोंचतों. तेथें भाडोत्री तांगे, किंवा बैलगाडया यांची सोय असते. परंतु चांगल्या फैटण गाड्यांची सोय पुण्याच्या मेल कंत्राटदाराकडे आगाऊ लिहूनच करावी लागते. फैटणीत बसून निघालें ह्मणजे उजाडण्याचे \nसुमारास वांई गांठली जाते. नंतर पुढें पसरणीचा घाट लागतो त्या घाटांतील निरनिराळ्या वळणांनीं वर चढून चाललो असतांना कृष्णा नदीचें खेोरें व महाबळेश्वरशैलाचे फुटलेले अफाट फरगडे यांची गर्दी उडालेली दिसते. एक दोन ठिकाणी समुद्रपृष्ठापासून (४६०५) फूट उंच असलेला तोरणा किल्लयाच्या व (३९९२)फूट उंच असलेल्या राजगड किल्ल्याच्या शिखरांचा भास होतो. आणि सर्वांत उंच असलेल्या अशा एका कडा तुटलेल्या पाईंंटावरून चोहीकडून जंंगलानें लपेटून गेलेलें महाबळेश्वरचें देऊळ व गांव हीं हळूच आपआपलीं डोकीं वर करताहेतशीं दिसतात. पुढें रस्ता वळल्याब��ोबर तीं अदृश्य होऊन पुन्हां तोंडें दाखवीत नाहींत. आणि मग कृष्णेचीं वळणें व त्यांच्या भोवतालची कीरें झाडी यांची कंटाळवाणी लांबण लागते. कांहीं कांहीं ठिकाणीं टेंकडयांच्या घसरत्या बाजूवर धान्य पिकविण्यास जागा काढलेल्या दिसतात. बाकीचा डोंगर काळा खडकाळ दिसत असतो.\nही चढण पार पडल्यावर पांचगणीच्या लहान वसाहतीचा आनंददायक देखावा दृष्टीस पडतो. त्यांत उंच सुरूच्या व बांबूच्या झाडांच्या रांगांमधून \nलहानशी टूमदार घरें व बाजार हीं वर उगवून आल्यासारखीं दिसतात. अशा दुतर्फा लागलेल्या जंगली पर्णकुटिकांच्या पलीकडे जाऊन पोहोंचेपर्यत एक मैलभर आपण उंच डोंगरावर आहों असें दिसत नाहीं. परंतु पुढे डावे हातास खोल दऱ्या व पलीकडे यवतेश्वर, सातारचा किल्ला वगैरे उंच स्थळे दृष्टीगोचर होतात.\nपांचगणीचे खालील खो-यांतून वाहणा-या प्रवाहाचे पाणी गहू व भाताच्या लहान लहान पट्टयांस पाट बांधून नेलेलें दृष्टीस पडतें. तसेंच भात व नाचणी पावसाळा अखेर कापून काढल्या नंतर त्यांत गहूं करितात, त्याचे शेतांत उभे राहिलेले सड येथे पिके असल्याची साक्ष देत असतात. ठिकठिकाणी चढ उतार लागून जात जात हा रस्ता महाबळेश्वर गिरिशिखरावर जाऊन पोहोचला आहे. या अंगास दाट उगवलेलीं काटेरीं झाडे व रानोमाळ पसरलेले कर्दळीसारखे आरारोटचे वर आलेले कांदे पाहून पावसानें आपली शिकस्त केली असावी असें वाटतें. वेण्या नदीचें खोरें पुढें लागतें त्याच्या बाजूची बागाईत कृत्रिम केली असतांही ती भोंवतालच्या खुरटया जंगलाप्रमाणेच स्वभावसिद्ध \nअसल्यासारखी दिसते. पुढें वेण्या सरोवर व त्याचे कडेची दाट झाडी हीं पाहून गजेंद्रमोक्षाच्या वेळीं ज्या चंपा सरोवराच्या कांठीं जंगलांतून हत्ती येऊन तो चमत्कार घडला, तसाच या सरोवरांत अरण्य कुंजर येऊन होतो कों काय असें वाटतें.\nपुण्यापासून (रेलवे मार्गानें) वाटार-६८१/४ मैल\nअशा त-हेचा या रस्त्यानें प्रवास होतो.\nबैलगाडीनें दोन दिवस व टांग्यांतून १० किंवा बारा तास , या दोन्हीं रस्त्यांनीं प्रवास करण्यास लागतात.\nपुण्याहून गाडीरस्त्यानें जाणा-या लोकांनी एक तर कातरज व खंडाळा हें लहानसें दोन, घांट वलांडून सुरूळाहून वांई पहावी, हाही प्रवास वाईट नाहीं. पण कसेंही केलें तरी इकडून जाणा -या पथिकास वांईपाशीं कृष्णा उतरल्याबरोबर लागणारा आठ मैलाचा घांट चढल्यावा���चून गत्यंतर नाही. यास पसरणीचा घाट म्हणतात.\nकोंकणपट्टीनें मुंबईकडून् मुंबईहून् कार्नाक बंदरांतून सकाळी साडेसहाच्या बोटीन निघून सायंकाळी साडेचार वाजतां बाणकोटास उतरावें; व पुढे लहान होडींत बसून सावित्रीच्या खाडीनें तीन तासांत दासगांवास यावें. बाणकोटाहून दासगांवास येतांना दैवयोगानें चांदणे पडलें असले तर वाटेनें सभोंवार दिसणा-या वनश्रींचें अनिवार कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाहीं. दासगाव बंदराजवळ धर्मशाळा व रहदारी बंगला आहे त्यांत रात्र गुदरावी किंवा आगबोटीनें नागोठण्यास उतरून तेथून दासगावास यावें. दासगांवाहून पहाटें उठून बैलगाडीनें निघून पोलादपुरास १६ मैलाचा पल्ला मारून जरा आराम घ्यावा. येथें बंगल्यांत व कोठेही उन्हाच्या रखरखीनें आलेला शीण परिहार करून संध्याकाळबरोबर आंबेनळी किंवा वाडा गांवचे घांटचढणीस लागावें. पोलादपुरापासून निघाल्यावर ५ मैलावर जुना किणेश्वर रस्ता लागतो. तो सोडून देऊन पुढें झुकावें. ह्मणजे डावीकडे पुनः एक रस्ता फुटतो, तिकडे \nवळून प्रतापगडाची शोभा पहात पहात वाडागांववर येऊन वाटल्यास तळ देऊन रहावें. इतके येण्यास पांच तास लागतील. वाडयापासून १० मैल फिटझर्ल्ड घाटाची लांबण संपल्यावर मुंबई पाइंटाजवळ लोक पोहोंचतात, व मग प्रवासाच्या दगदगींतून पार पडतात. इकडून येणा-या लोकांजवळ मुंबई सोडल्यापासून निदान २ | ३ दिवस पुरण्यासारखें फराळाचें सामान शिल्लक पाहिजे. ह्या रस्त्यानें येण्यांत येवढाच फायदा आहे कीं उत्तम त-हेचे देखावे दृष्टीस पडतात. ऐन उन्हाळ्यांत मात्र रस्त्यावर अगदीं धुराळा उधळून जातो. टांगा पाहिजे असल्यास मेल कंत्राटदाराला आगाऊ वर्दी दिली म्हणजे वदींप्रमाणें आगाऊ टांगा मिळतो.\nबेळगांव धारवाड कडील वाचकांस प्रवास करून जावली पेटयांतील मेढें खो-यानें केळघर नांवाचा घाट चढून या रम्य शैलावर येणें सोईचें वाटेल.\nसाता-याहून मेढें १४ मैल आहे. येथें एक रहदारी बंगला असून सर्व सोयी आहेत. मेढयाहून निघून एकदम एकोणीस मैलांची मजल करून कित्येक लोक महाबळेश्वरी येतात. केळघर आणि मेढ्यास घोड्याचे दोन टप्पे ठेविले म्हणजे टांग्याने \nयेथे येण्यास सात तास पुरतात. या रस्त्यानें येण्याजाण्यास सातारा व महाबळेश्वर येथे टांगे व फैटणी मिळतात.\nसदर्नमराठा रेलवे कंपनीचें एक आफिस महाबळेश्वरास आक्टोबरपासू��� जून अखेर पावेतों ठेविलेलें असतें. त्यामुळे रेलवेने येणारा जाणारा माल गुङ्स किंवा पार्सलनें येथून बाहेर व बाहेरून येथें खुशाल आणितात व नेतात. त्यास गुड्सचें दर मणास १० आणे व पार्सलचें दर पौन्डास एक आणाप्रमाणे हंशील पडते.\nजावली, वांई व महाड या तीन ठिकाणांहून महाबळेश्वरीं येऊन दाखल होणा-या तिन्हीही सडका आपल्या परी फार उत्तम आहेत; पण त्यांतल्या त्यांत महाडचा रस्ता विशेष रमणीय आहे, येवढे येथें म्हटल्यावांचून राहवत नाहीं. कारण, त्या रस्त्यानें वनश्री फारच मनोहर आहे.\n१ महाबळेश्वर( सामान्य वर्णन ). १--३\n२ मूळ महाबळेश्वर श्रीशंकराचें\nस्थान व पंचगंगा. ३--१६\n४ महाबळेश्वर गांव २१--३३\n६ मालकमपेठ उर्फ नहर. ४१--४७\nनेचे व आर्चिड ८४\n११ शेतांतील पिकें. १०९--१३६\n१३ साहेबलोकांची व्यवस्था. १४९--१५४\n१४ महाबळेश्वरी येणारे लोकांच्या\nकाणे व पादचारी लोकांना\nरपेटीस किंवा व्यायाम कर-\n१९ पाहण्यासारखीं प्रसिद्ध ठिकाणें. २६४-२९८\nलेडी रे स्कूल. ३०९\n२१ चावडी व फौजदारी कचेरी. ३१२--३१७\n२२ नेटिव जनरल लायब्ररी. ३१८--३२४\n२३ पोष्ट ( आफिस ) व तार\n( अIफिस ) ३२५-३३२\nघरें पाहणारे एजंट. ३२९\n२५ सार्वजनिक भक्तीचीं ठिकाणें. ३३८-३४२\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०२० रोजी १३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-tanishq-jewellers-take-down-their-second-ad/", "date_download": "2021-08-01T23:53:03Z", "digest": "sha1:JY7SP2KF56FMOQS67BUYTWUVKCUS5AZO", "length": 3466, "nlines": 79, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "तनिष्क ज्वेलर्सने आपली दुसरी जाहिरातही घेतली मागे - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS तनिष्क ज्वेलर्सने आपली दुसरी जाहिरातही घेतली मागे\nतनिष्क ज्वेलर्सने आपली दुसरी जाहिरातही घेतली मागे\nतनिष्क ज्वेलर्सने आपली दुसरी जाहिरातही घेतली मागे\nफटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा जाहिरातीत देण्यात आला होता संदेश\nटीकेची झोड उठल्यानंतर तनिष्कने जाहिरात घेतली मागे\nयाआधी तनिष्कने हिंदू-मुस्लिम लग्नाविषयीची एक जाहिरा�� केली होती\nत्या जाहिरातीवरून टिकेकारांनी तनिष्कला धरलं होतं धारेवर\nअखेर तनिष्कने ती जाहिरात मागे घेतली होती\nPrevious article‘वोग’ मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झलकलेली भारतीय महिला कोण आहे, माहीत आहे का\nNext article“पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कडक पावले उचलावी”\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2021-08-02T00:15:21Z", "digest": "sha1:SMABG2ZERUKICG6N2JASVAWNLIR2OCYK", "length": 23768, "nlines": 306, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रिमोट – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nMay 16, 2013 निलेश बामणे कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nआज कित्येक वर्षानंतर जेंव्हा मी\nमाझ्यातील मलाच शोधण्याचा प्रयत्न करतो,\nतेंव्हा माझ्या लक्षात ��ेत माझ्यातील मी हारवलाय\nमाझ्यातील मी खरच हारवलाय की हारलाय\nस्वतःच स्वतः भोवती निर्माण केलेल्या शत्रूंशी लढता लढता……\nकसा होतो मी नाजुक पण धीट,\nहसरा ,अल्लड , विनोदी आणि आज कसा आहे \nभित्रा, चिंताग्रस्त, वैतागलेला, रागावलेला\nआणि त्रासलेला स्वतःलाच नव्हे तर जगालाही ….\nआज गोठ्या खेळायच म्हटल तर माझा नेम लागत नाही,\nबॅट हातात धरताही येत नाही.\nपतंग कशी उडवायची तोही आता आठवत नाही.\nपत्ते ते तर कित्येक वर्षे हाती घेतलेच नाहीत.\nपावसात मनमुराद भिजल्याचही हल्ली आठवत नाही…\nगेल्या कित्येक वर्षापासून मनमुराद हसलो नाही,\nबागडलो नाही, धावलो नाही की नाचलो नाही\nकारण एकच स्वतःच स्वतःला घातलेली बंधने….\nकिती धाडसी होतो मी लहानपणी\nमी लहानपणी केलेल्या मारामार्‍या आठवून आजही\nह्सतो स्वतःवर आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो\nत्या मारामार्‍या करणारा तो मिच होतो का \nमी लहानपणी वाघ होतो मग माझी शेळी कोणी केली \nपहिलीला शाळेत असताना सूटा-बुटात जायचो\nतेंव्हा इतरांकडे जे नव्ह्त ते सारच माझ्याकडे जास्त होत.\nतेंव्हा कित्येकांना माझा हेवा वाटायचा\nतेंव्हा त्या वयातही मी छाती फुगवून चालायचो…\n पुढे कित्येक वर्षे शाळेत अनवाणी चालल्यावर\nकदाचित माझ्यातील वाघाची शेळी झाली असावी….\nहुशार असतानाही वर्गात मागच्या बाकावर बसायचो,\nहुशार असूनही हुशारी दडवायचो\nअभ्यास न करताही परिक्षेत पास व्हायचो\nचित्रकार होण्याच स्वप्न पाहायचो\n माझ्याच जिवनात रंग भरायला विसरायचो.\nरंगाचा आणि माझ्या जिवनाचा ताल-मेल कधी बसलाच नाही….\nमाझा जन्म का झाला असावा \nहे मला आणि जगालाही न उलगडलेल कोड ,\nइतर लोक जन्माला येऊन जे करतात\nत्यातील आंम्ही बरच काही केलच नाही\nज्ञान मिळविण्याची माझी प्रचंड इच्छा होती.\n तेथे लक्ष्मी आडवी आली\nआणि जेंव्हा आंम्ही लक्ष्मीच्या मागे लागलो\nतेंव्हा सरस्वतीकडे पाट फिरवावी लागली.\nसरस्वती आणि लक्ष्मी यांच्यासोबत\nआंम्ही खो – खो खेळत राहिलो.\nतो खेळ आजही सुरू आहे….\nप्रेमात पडायालाही एक वय असत\nअस आज आंम्हाला वाटत\n आंम्ही वयाच्या दहाव्याच वर्षीच प्रेमात पडलो\nत्यानंतर प्रेमात पडण आमच्या निशिबी आल ते कायमचच\nअगदी निवडणूकीत सतत परभव स्विकारणार्‍या त्या राजकारण्यांसाराख\nते प्रमात पडण आजही सूरू आहे.\nप्रेमात कोणी तरी आंम्हाला धोका दिला\nअस जगाला वाटत असल तरी\nखरे दग���बाज आंम्हीच होतो.\nत्यांचा आमच्यावरील प्रेम लक्षात येऊनही\nआम्ही ते आमच्या लक्षात न आल्याच नाटक\nअगदि आजही वटवतोय …..\nवयाच्या पंदराव्या वर्षी मी माझी पहिली कविता लिहली\nकाय लिहल होत ते ही आता आठवत नाही\n ते कवी व्हाव म्ह्णून नक्‍कीच नाही\n तिला लिहलेल्या प्रेमपत्रात तिच्यावर आपण स्वतः\nलिहलेली कविता असावी म्ह्णून……\nआज व्हॅलेन्टाईन डेला माझा किंचित विरोध असला\nतरी तेंव्हा तिच्या सोबत व्हॅलेन्टाईन डे चे ग्रिटींग विकत घेऊन\nतिला न देता तिच्या समोरच फाडालय विनाकारण….कित्येकदा…\nत्यांच्यापैकी एकीवर तरी माझ खर प्रेम होत का \nकी माझ फक्‍त माझ्यावर आणि माझ्या ध्येयावर प्रेम होत.\nत्या माझ्यावर कालही प्रेम करत होत्या आजही करतात\nआणि भविष्यातही करत राहतील.\n माझ्या ज्या स्वप्नांसाठी त्यांनी\nत्यांच्या स्वप्नांचा त्याग केला\nती स्वप्ने मी पूर्ण केली का\nहा प्रश्न स्वतःला विचारून\nमाझा जन्म त्यागासाठी झालाय\nहे आता मी मान्य केलय म्हणूनच\nआता मला त्याग करण्याची सवयच जडलेय\nपरिणामांचा फायद्या तोट्याचा विचार न करता\nत्यामुळे कित्येक जण मला विनोदाने म्हणतात\nतू साधू का होत नाहीस \nसाधू मी झालोही असतो\nपण…निसर्गातील सौंदर्य नजरेत भरून घेण्याची\nमाझी हौस अजूनही फिटली नाही.\nमाणसात राहून माणंसांसाठी काही तरी\nखास करण्याची नशा अजून उतरलीच नाही.\nमाझ्या सभोवतालची लोक मला आता\nत्यांच्यातीलच एक समजत नाहीत\nकारण ते जेथे विचार करण थांबवतात\nतेथून माझ विचार करण सूरू होत\nआणि त्या विचार करण्यातूनच जन्म होतो\nमाझ्या एखाद्या नवीन कथेचा अथवा लेखाचा…\nमाझ्या सभोवतालच्या लोकांकडे पाहिल्यावर\nकित्येकदा मला हसाव की रडाव तेच कळत नाही\nकारण आज ते सारच स्वतःच्या सोयीनुसार बदलू पाहता आहेत\nअगदी धर्म, संस्कृती,संस्कार आनि नैतिकतेचे नियमही….\nपरिक्षेला जाताना मी कधीच ना देवाच्या\nना इतर कोणाच्या पाया पडलो.\nरस्त्याने चालताना दिसणार्‍या सर्व देवांना मी\nहात जोडून नमस्कार करतो\n देऊळात सहसा जात नाही\nबर्‍याचदा कोणाच्यातरी आग्रहाखातरच देऊळात गेलोय..\nघरातील देव पुजा आमच्या खात्यात\nकधी आलीच नाही…नशीब आमच….\nमाझ्या आयुष्यात जे घडलय ,\nजे घडतय अथवा जे घडणार आहे त्यासाठी मी\nदेवाला कधी गृहीत धरणारच नाही\nकारण तस न धरणारेच देवाच कार्य करीत असता… निस्वार्थपणे\nमाझ्या जिवन��ची दिशा ठरलेय मी नाही ठरवली…\nइतरांपेक्षा ती नक्‍कीच निराळी आहे किंचित विचित्रही….\nएखादा भावनाप्रधान चित्रपट पाहताना\nमला माझे अश्रू आवरता येत नाहीत\nहे मी भावूक असल्याच लक्षण\n माझे ते अश्रू मी कोणाला दिसुच देत नाही\nमाझा आवाज वाघाच्या डरकाळीसारखा\nमाझे डोळे जणू आगीचे गोळे.\nबर्‍याच जणांना वाटत मला हृद्यच नाही\nअसल तरी ते नक्कीच पाषाणाच असणार ….\nकाही लोकाना मी साधा-भोळाही वाटतो\nम्हणून ते माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात\nआणि स्वतःचीच फसवणूक करूण घेतात.\nमाझ्या जीभेवर सरस्वती वास करत असावी..\nकारण माझ्या वाणीच्या प्रेमात कित्येकजण पडतात.\nमी मात्र कोणाच्या वाणीला भुलत नाही\nमाझ्या समोरच्याची वाणी हे\nमाझ्यासाठी त्याच प्रतिबिंब असत..\nकोणासाठीही मी माझ्या विचारांशी तडजोड करीत नाही\nसार्‍यांनाच वाटत मी त्यांच ऐकतो\nत्यातील मला ह्वं तेवढच मी मेंदूत साठवतो….\nमाझ्या मेंदूची चावी कधीच कोणाला सापडणार नाही\nकारण माझ्या निर्मात्याने ती स्वतःक्डेच ठेवून घेतलेय\nमला काय करायचय हे मी कधीच ठरवल नाही\nते अपोआपच ठरत गेल म्हणून मी लेखक कसा झालो \nहे कोड आजही कित्येकांना उलगडत नाही…अगदी मलाही…\nकोणीतरी मला सह्ज विचारल होत तुला मोठेपणी कोण व्हायचय \nअगदी नकळ्त माझ्या तोंडून सहज निघून गेल मला लेखक व्हायचय..\nत्यामुळे माझ्या जीभेवर तीळ तर नाही ना \nअशी शंका माझ्या मनात निर्माण होते…\nइतरांपेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळ आहे\nहे मला सतत जाणवत असत पण काय ते मात्र कळ्त नाही\nते जर कळल असत तर माझा शोध संपला असता.\nअगीदी माझ्या जन्मदात्या आईवडिलांनाही वाटत\nतस जीवन मी जगू शक्त नाही\nतस जगायच मी ठरवल तरी ते शक्‍य होणार नाही\nकारण माझा रिमोट त्या निर्मात्याच्याच हातात आहे……\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समा��सुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/21/14-cases-registered-in-state-for-illegal-sale-of-abortion-drugs/", "date_download": "2021-08-02T00:05:10Z", "digest": "sha1:A57WHSPWLDHBNNIASSOWK6BYHXGN3FAZ", "length": 8537, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल - Majha Paper", "raw_content": "\nगर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अन्न व औषध प्रशासन, अवैध विक्री, औषध नियंत्रक प्राधिकारी, गर्भपात / July 21, 2021 July 21, 2021\nमुंबई : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर 26 जून 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून 11 व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती औषध नियंत्रक प्राधिकारी व सहआयुक्त दा. रा. गहाणे यांनी दिली.\nया तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे (MTP Kit) अवैधरित्या प्राप्त करुन घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या प्राप्त केलेले व चढ्या दराने, विना प्रिस्क्रीप्शन, विना बिलाने गर्भपाताची औषधे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकुण 47 हजार 378 किंमतीची औषधे जप्त करण्यात आली व त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.\nअशा प्रकारच्या एकूण 13 किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध राज्यभरात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईमधील पश्चिम उपनगराती�� एका हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध त्यानी गर्भपातासाठी वापरलेल्या औषधाची माहिती न दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदरील नोदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अकरा व्यक्तींना अटक केली असून पोलिसांच्या वतीने पुढील कारवाई होत आहे. ज्या किरकोळ व ठोक विक्रेत्यांच्या तपासण्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा 42 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येत असून प्रशासन पुढील कारवाई करीत आहे.\nया प्रकरणी प्रशासनाच्या वतीने सर्व औषध विक्रेत्यांनी गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची (MTP Kit) परवानाधारक संस्थेकडूनच खरेदी करावी. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संबंधितांनी गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैध मार्गाने न घेता, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत, असे आवाहन औषध प्रशासन विभागाने केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/RJaiX9.html", "date_download": "2021-08-02T00:40:20Z", "digest": "sha1:H3EWYXHNWNOZKZYZR6NPFSURQ3P45JY4", "length": 10074, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "सर्व नियम पाळून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार", "raw_content": "\nHomeसर्व नियम पाळून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार\nसर्व नियम पाळून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार\nसर्व नियम पाळून शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच\nकोरोनामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा ऑनलाइन घेण्यात येईल अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र या सर्व चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊतांनी पूर्णविराम दिला. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. खबरदारी म्हणून राज्यभरात सार्वजनिक कार्यक्रम घेणे टाळले जात आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण हे व्यासपीठावरुनच होणार असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले आहे.\nकुणी सांगितले की, शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचे भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. असे म्हणत संजय राऊतांनी दसरा मेळावा व्यासपीठावरुनच होण्याविषयी संकेत दिले आहेत. दसरा मेळावा हा शिवसेनेची अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनामुळे ही परंपरा ऑनलाइन पध्दतीने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले की, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या हा मेळावा महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. मात्र मी आजच वाचले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. सर्व नियम वगैरे पाळूनच सभेचे आयोजन करण्यात येईल.\nयेत्या २५ ऑक्टोबरला दसरा आहे. हा दसरा मेळावा समाज माध्यमाच्या माध्यमातून होणार आहे. यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोरोना संकटामुळं यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन होणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित असतात. मात्र कोरोनामुळं यंदा दसरा मेळावा होणार नाही, दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा मोठी आहे. महाराष्ट्र राज्यात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसरा मेळावा धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे होणारी गर्दी लक्षात घेवून हा मेळावा रद्द करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे राऊत यांनी यावर स्पष्टीकरण केले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अ��धिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/oDSiag.html", "date_download": "2021-08-02T00:52:57Z", "digest": "sha1:UMM5VKIPBYF3C65HUMHTAK6DHNL5PE3L", "length": 9760, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "निबंध, चित्रकला,व रांगोळी स्पर्धांनी वर्ल्ड हँडवॉश दिन साजरा", "raw_content": "\nHomeनिबंध, चित्रकला,व रांगोळी स्पर्धांनी वर्ल्ड हँडवॉश दिन साजरा\nनिबंध, चित्रकला,व रांगोळी स्पर्धांनी वर्ल्ड हँडवॉश दिन साजरा\nठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएटस व युनिसेफ यांच्यावतीने ''वर्ल्ड हँडवॉश दिन'' साजरा\nनिबंध, चित्रकला,व रांगोळी स्पर्धांचे आयोजन\nआपल्याला होणार्‍या अनेक आजारांचे मूळ हे आपल्या अस्वच्छ हातांमध्ये असते. अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते. म्हणूनच हस्तशुद्धीबाबत जागृती करण्यासाठी जगभरात 15 ऑक्टोबर हा दिवस '' वर्ल्ड हँडवॉश दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी हात स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक असून आज ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएटस व युनिसेफ यांच्यावतीने ''वर्ल्ड हँडवॉश दिन'' साजरा करण्यात आला. यानिमित्त' ���ोकमान्य नगर येथे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर वस्तीमधील मुलांना एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचे पालन करून जनजागृतीपर कार्यक्रम, भाषण व गीते घेण्यात आली. या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी उपस्थित मुलांना हात धुणे संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सीमा गावडे, अरविंद राठोड, ज्ञानेश्वर आडे, मेगा लोंढे, सिद्धांत चौगुले, अविनाश पवार व योगिता शिंदे आदी उपस्थित होते.\nसध्या पूर्ण जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली तरच कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुतले पाहिजेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेल्टर असोसिएटस सेवाभावी संस्था युनिसेफसोबत शहरांमधील वस्त्यांमध्ये कोरोना कमी व्हावा यासाठी जनजागृतीचे काम करत आहे. हात न धुतल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागते. कोरोना काळात हात धुणे अतिशय महत्त्वाचे असून हात न धुतल्याने कोणते दुष्परिमाण होतात हात कसे धुतले पाहिजेत. आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत डॉ. सुनिल घोडके यांनी मार्गदर्शन केले. शास्त्रीयदृष्ट्या किमान 20 सेकंद हात चोळून मग पाण्याने धुतले पाहिजेत. यामुळे जीवाणू आणि विषाणू पोटात जाण्यापासून बचाव होऊन कोरोना तसेच अनेक संसर्गजन्य रोग दूर ठेवण्यास मदत होते. आपली दैनंदिन स्वच्छता कशी करावी याबाबत टीम लीडर वैभव काळे यांनी मार्गदर्शन केले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hangchisolar.com/about-us/", "date_download": "2021-08-01T23:35:55Z", "digest": "sha1:7KZYR6MKPN7Y76T3SA422TXMR5MGDUYB", "length": 8893, "nlines": 184, "source_domain": "mr.hangchisolar.com", "title": "आमच्याबद्दल - हांग्ची कं, लि.", "raw_content": "\nचार्जर एसी / डीसी\n2004 मध्ये, हांग्ची कं, लि.-शेन्झेन मध्ये स्थापन झालेला हाय-एंड सोलर लाइटिंग ब्रँड. त्याची स्थापना झाल्यापासून, हांग्ची कंपनी, लि. नेहमी त्याच्या मिशनचे पालन केले आहे --- \"मानवासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा उत्पादने प्रदान करणे\". हे सध्याच्या काळ्या तंत्रज्ञान संशोधन आणि उद्योगातील विकासाचे अग्रदूत आहे.\nहांग्ची कंपनी लिमिटेडने 29 युटिलिटी मॉडेल पेटंट्स, 45 प्रॉडक्ट डिझाईन पेटंट्स आणि 4 आविष्कार पेटंट्स (एक PCT आंतरराष्ट्रीय शोधासह) शोध लावला आहे. सर्वात प्रतिनिधी पेटंट ALS (वेदर अॅडॅप्टिव्ह सिस्टम), FAS (फॉल्सनेस ऑटोमॅटिक सिस्टम) आणि TCS (तापमान नियंत्रण प्रणाली) आहेत.\nब्रँडचे संस्थापक श्री. गेविन यांनी सौर प्रकाशाची अल्ट्रा-उच्च ब्राइटनेस आणि दीर्घकाळ टिकणारी प्रकाशयोजना सोडवण्यासाठी नेहमीच कोणतीही कसर सोडली नाही. आजची हांग्ची कंपनी लिमिटेड, ज्यांच्याकडे जवळजवळ 20,000 चौरस मीटर सुसज्ज कारखाना आहे ते नवीन ऊर्जा क्षेत्रात चमकत आहेत. उत्कृष्ट प्रकाश डिझाइनर आणि अभियंते हँगची कंपनी लिमिटेडच्या कॉर्पोरेटचा वारसा घेत आहेत\nमुख्य मूल्य personal वैयक्तिक नावीन्यपूर्ण दृष्टीकोन, ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य नैतिक संकल्पना, सेवा आणि ग्राहक-मूल्य-केंद्रित\nव्हिजन - सौर ऊर्जा अनुप्रयोगांमध्ये सर्वात मजबूत कंपनी व्हा\nमिशन - मानवांसाठी चांगली सौर उत्पादने प्रदान करा\n2004 - हांग्ची कंपनी लिमिटेडची स्थापना\n2010-हँगची कंपनी लिमिटेडने SL-10P , SL-09P विकसित केले आणि त्यांना जगात लोकप्रिय केले.\n2012-हँगची कंपनी लिमिटेडने SSL-01N मालिका विकसित केली, ज्यामुळे उद्योगामध्ये खळबळ उडाली आणि जागतिक बाजारपेठेत वेगाने कब्जा केला\n2017 : हांग्ची कंपनी लिमिटेडने ALS तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि पावसाळी/ढगाळ दिवसांमध्ये कमी प्रकाशयोजनेच्या जागतिक अडथळ्यावर मात केली आणि वर्षभर 100% प्रकाश साकारला\nमध्य पूर्व - सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, तुर्की, इराक\nआफ्रिका - अल्जेरिया, सुदान, नायजेरिया, केनिया, अंगोला, लिबिया, इजिप्त\nआयसा - फिलिपिन्स, भारत, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम\nउत्तर अमेरिका - मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, कॅनडा\nदक्षिण अमेरिका - अर्जेंटिना, ब्राझील, कोलंबिया, चिली\nआर अँड डी टीम\nविकास कार्यसंघ: नवीन तंत्रज्ञान नावीन्य,\n10 वरिष्ठ सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभियंते स्व-विकसित उत्पादने\nआमची उत्पादने किंवा किंमतसूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचे ईमेल आम्हाला सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: पहिला मजला, चीनमधील प्रथम महसूल बाओन जिल्हा शेन्झेन.\nसर्वात मोठ्या सौर साठवण प्रोजेक्टसाठी निविदा ...\nइटलीच्या एनी समूहाने स्पेन जिंकला ...\nजपानची नवीन उर्जा मूलभूत योजना योजना ...\nसौर पथ प्रकाश उद्योग “माजी ...\nरुगाओने 4 महानगरपालिकेचे रस्ते परत घेतले ...\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/tag/farmersuicide/", "date_download": "2021-08-02T00:23:34Z", "digest": "sha1:DW5YH5BHTK2YPIPVPTBDXIKT45TBP4PL", "length": 5395, "nlines": 152, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "#Farmersuicide Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nनापिकीला कंटाळून बीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nपरळी तालुक्यातील मैंदवाडी गावातील घटना परळी : सततची नापिकी आणि खाजगी कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या...\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nBeed Lockdown : बीडमध्ये लॉकडाऊन कालावधीत शिथिलता, अशा आहेत नवीन वेळा…\nर��णेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही…..\nदेशभर कोरोना लस पुरविणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला ‘आग’…\nवीज कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावेत – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2021-08-01T22:55:17Z", "digest": "sha1:CSBTYXRBQ2X4XNEMRP465E6JVH5G62OP", "length": 8427, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "विवेक यादव निधन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nSAD NEWS : भारतीय क्रिकेट प्लेअरचं अवघ्या 36 व्या वर्षीच कोरोनामुळं निधन\nजयपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भारतात कोरोनाने थैमान घातले असून दैनंदिन बाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. यामध्येच भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव यांचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट संघात…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nPune Crime | घरासमोर ‘खरकटे पाणी’ टाकल्याच्या वादातून…\nPune Crime | पुण्याच्या मंचरमध्ये दिवसाढवळ्या सराईतावर…\nExcise Officer Suspended | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nPimpri Crime | भर रस्त्यात रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करत…\nLPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून…\nPocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम व्यक्त करणे…\nPune Crime | BMW कार चालकाची अरेरावी, भररस्त्यात तरुणीला केली बेदम…\nPune News | पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर यांचे काँग्रेस भवनात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन\nPocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नाही, पॉक्सो कोर्टाचा निर्णय\n नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/242", "date_download": "2021-08-01T23:02:46Z", "digest": "sha1:UAXJ4ILRAYMOEMUH6LRT6CKBGQMDAVXP", "length": 14129, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आयुर्वेद : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्य /आयुर्वेद\nValentine च यंदाच गीफ्ट, ते म्हणजे माझा कोरोना टेस्टचा आलेला रिपोर्ट.\nRead more about १४ फेब्रुवारी...(कोवीड अनुभव)\nमृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.\nइथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.\nकोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.\nकिंग जॉर्ज - भांडुप\nRead more about तुमची शाळा कोणती\nपाककृति स्पर्धा क्रमांक ३ - मटार-पनीर चंपाकळी\nसारण - पनीर, मटार, धने-जिरे पूड, मीठ, लिंबू, लाल मिरची पावडर, कोथिंबीर\nपारीसाठी - मैदा, मीठ, दोन चमचे तेल, ओवा, मिरेपूड, पाणी.\nएक वाटी मैद्यात मीठ, मिरेपूड, ओवा आणि दोन चमचे गरम तेल घालून घट्ट भिजवून घ्या. कमीत कमी अर्धा तास भिजवून ठेवा.\nमटारचे दाणे किंचित मीठ घालून उकडून घ्या. मऊ झालेले दाणे हाताने कुस्करून त्यात पनीर, मीठ, कोथिंबीर, धने-जिरे पूड, लिंबू, लाल तिखट, घालून नीट मिसळून जरासं मळून घ्या. चव बघा. जरा जास्त स्ट्राँग असू द्या. पारीबरोबर खाताना चविष्ट लागलं पाहिजे.\nRead more about पाककृ��ि स्पर्धा क्रमांक ३ - मटार-पनीर चंपाकळी\nफ्रेंड्स पंख्यांसाठी हा धागा.\nकृपया फ्रेंड्स भारी की HIMYM हा वाद इथे घालू नये.\nजॉई बिट्स बारनी एनीडे.\nकरोना चा गावठी उपचार\nwhatsapp University मध्ये जगातील कोणत्याही ( अस्तित्वात असलेल्या व नसलेल्या ) रोगावर रामबाण जालीम इलाज क्षणार्धात उपलब्ध होतात.\n\"चांगली बातमी, वुहानच्या कोरोना विषाणूचे लसूण पाण्याच्या एका वाटीने बरे केले जाऊ शकते. जुन्या चिनी डॉक्टरांनी त्याची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. बर्‍याच रूग्णांनी हे देखील प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे. आठ चिरलेल्या लसूणच्या पाकळ्यामध्ये सात कप पाणी घाला आणि उकळवा.उकडलेले लसूण खा आणि पाणी पिणे, एका रात्रीत सुधारणा आणि उपचार.\"\n// कृपया पास करा//\nRead more about करोना चा गावठी उपचार\nतिशी नंतर घेण्याची काळजी .\nनमस्कार - गेल्याच महिन्यात माझा तिसावा वाढदिवस झाला .\nहो आता heap च्या पलीकडे प्रवास सुरु |\nएकदम म्हातारपणाची फील येते आहे . तिशी नंतर काय काळजी घ्यावी सांगू शकाल का. मला स्किन टाईट ठेवायची आहे . केस गळू द्यायचे नाहीयत. फिटनेस चांगला आहे आणि तो सुरु ठेवणार आहेच .\nRead more about तिशी नंतर घेण्याची काळजी .\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना\nRead more about सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना\nपक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करणे आता गरजेचे झाले आहे का \nराजकारणात आता गांधी युग संपुन आता बराच कालावधी उलटून गेला ,सत्तेचा समाजसेवेसाठी वापर हे तत्त्व ही नेते विसरून गेले ,सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हे सुत्र आता राजकारणात रुढ झाले.आणि यातुनच सत्तेसाठी या पक्षातुन त्या पक्षात ऊडया मारनारी निती ,निष्टा नसलेली नेते मंडळी ऊदयास आली.एका पक्षाची उमेदवारी मीळवुन आमदार वा खासदार म्हणून निवडून यायचे आणि सत्ताधाऱ्यांनी मंत्रीपदाचे गाजर दाखवताच पक्ष आणि पदाचा राजीनामा देवून सत्ताधाऱ्यांच्या कळपात सामिल होउन मंत्रीपदाची वा आपल्या वारसदार असलेल्या पुढील पीढीची सोय लावायची हेआता सुरु झाले आहे.\nRead more about पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करणे आता गरजेचे झाले आहे का \nपक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करणे आता गरजेचे झाले आहे का \nराजकारणात आता गांधी युग संपुन आता बराच कालावधी उलटून गेला ,सत्तेचा समाजसेवेसाठी वापर हे तत्त्व ही ���ेते विसरून गेले ,सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हे सुत्र आता राजकारणात रुढ झाले.आणि यातुनच सत्तेसाठी या पक्षातुन त्या पक्षात ऊडया मारनारी निती ,निष्टा नसलेली नेते मंडळी ऊदयास आली.एका पक्षाची उमेदवारी मीळवुन आमदार वा खासदार म्हणून निवडून यायचे आणि सत्ताधाऱ्यांनी मंत्रीपदाचे गाजर दाखवताच पक्ष आणि पदाचा राजीनामा देवून सत्ताधाऱ्यांच्या कळपात सामिल होउन मंत्रीपदाची वा आपल्या वारसदार असलेल्या पुढील पीढीची सोय लावायची हेआता सुरु झाले आहे.\nRead more about पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करणे आता गरजेचे झाले आहे का \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/soon-survey-of-aurangabad-pune-railway-line-128128612.html", "date_download": "2021-08-02T00:42:57Z", "digest": "sha1:FSEXJGSZYMZSRKR6IHUFNPTHHKEODPZ4", "length": 5270, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Soon survey of Aurangabad-Pune railway line | औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गाचा लवकरच सर्व्हे, रेल्वेमंत्र्यांची खासदार डॉ. कराड यांना ग्वाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वेक्षण:औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गाचा लवकरच सर्व्हे, रेल्वेमंत्र्यांची खासदार डॉ. कराड यांना ग्वाही\nऔरंगाबाद -बीड आणि औरंगाबाद- नगर -पुणे या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल. हा नवा रेल्वेमार्ग झाल्यास औरंगाबाद- मनमाड- दौंड- पुणे हे अंतर कमी होईल.\nभाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी या दाेन्ही मार्गांसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर गोयल यांनी मार्गाच्या सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या. यानंतर मध्य रेल्वेचे वरिष्ठ मुख्य अभियंता रॉय, उपमुख्य व्यवस्थापक सुरेश जैन, गुजराल, दमरेचे कार्यकारी अभियंता निमजे आदींनी डॉ. कराड यांची भेट घेत मार्गाविषयी सविस्तर माहितीही दिली. पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष सर्व्हेचे काम सुरू होईल, असे मध्य रेल्वेचे जैन यांनी सांगितले. या वेळी औरंगाबाद फर्स्टचे प्रीतीश चटर्जी व सीएमआयचे शिवप्रसाद जाजू, कमलेश धूत, सतीश लोणीकर यांची उपस्थिती होती. त्यांनी औरंगाबादची कारखानदारी व औद्योगिक मालवाहतूक याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली.\n१८७० कोटी रुपये खर्च\nएकूण १८७० कोटी रुपये खर्च असलेला औरंगाबाद- नगर रेल्वेमार्ग पहिल्या टप्प्यात पूर्ण केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात नगर ते पुणे असे काम होईल. औरंगाबाद, वाळूज, गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर, सुपा या शहरांना या मार्गात स्थान मिळेल. या मार्गात प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीस प्राधान्य दिले जाईल. या नवीन मार्गामुळे वाळूज, सुपा, चाकण या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होईल. विशेषत: मालवाहतुकीच्या दृष्टीने ही बाब फायदेशीर ठरेल, असे डाॅ. कराड यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/more/economics/", "date_download": "2021-08-01T23:01:40Z", "digest": "sha1:ZJ7POMXWPHUAEYMEREOD7YCFCXLDI2E6", "length": 7264, "nlines": 209, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "अर्थकारण Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nराजस्थानी मल्टिस्टेटच्या ग्राहक सेवा केंद्रामुळे मोठी रोजगार निर्मिती – कृष्णात चन्ने\nयंदाही व्याजदर ‘जैसे थे, आरबीआयचे आर्थिक धोरण जाहीर\nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\nअर्थतज्ज्ञांकडून नव्या कृषी कायद्यांचे समर्थन…\nआत्मनिर्भर भारताची पहिली पायरी Toycathon 2021\nपाच वर्षांत २५० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे…\nआता 899 मध्ये SpiceJet ने जा देशात कोठेही …..\nशेतकरी आंदोलनामुळे ३५०० कोटींचे नुकसान \nआधार लिंक नसेल तर मिळणार नाही रेशन ….\nग्रामपंचायतींमुळे ४७ लाखांचा खर्च वाचला…. \nअनिल अंबानींची तीन बँक खाती “फ्रॉड “\n२० रुपयाचा कॉईन …\nपेट्रोल डिझेलचे दर ..\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nरोज ४० अंडे खाऊन बनवल पिळदार शरीर…\nचाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना…\nचित्रपटासाठी कोरोनाला विसरले प्रेक्षक…\nशिवसेना खासदार बंडू जाधव यांना जीवे मारण्याची धमकी\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/raigad/youths-goregaon-appeal-help-through-social-media-340-families-35-villages-get-roof-a301/", "date_download": "2021-08-01T23:56:54Z", "digest": "sha1:GFJSC7JFACQL6QJXS57TVH4WX3FQ7VWN", "length": 17381, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गोरेगावातील तरुणांमुळे ३५ गावांतील ३४० कुटुंबांना मिळाले छप्पर - Marathi News | Youths from Goregaon appeal for help through social media: 340 families from 35 villages get roof | Latest raigad News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nगोरेगावातील तरुणांमुळे ३५ गावांतील ३४० कुटुंबांना मिळाले छप्पर\nगोरेगांव येथील सुमारे १५० तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप बनवून, त्या माध्यमातून सुमारे बारा लाखांची मदत गोळा केली. या मदतीतून ३५ गावांतील सुमारे ३४० वादळग्रस्त कुटुंबांना छप्पर मिळाले आहे.\nगोरेगावातील तरुणांमुळे ३५ गावांतील ३४० कुटुंबांना मिळाले छप्पर\nमाणगाव : समाज माध्यमांचा वापर फक्त करमणूक अगर वेळ घालविण्यासाठी केला जातो. यामुळे आज समाज माध्यमांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. असे असले, तरी रायगड जिल्ह्यातील गोरेगांव येथील तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅपचा सकारात्मक वापर करून दाखविला आहे. गोरेगांव येथील सुमारे १५० तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप बनवून, त्या माध्यमातून सुमारे बारा लाखांची मदत गोळा केली. या मदतीतून ३५ गावांतील सुमारे ३४० वादळग्रस्त कुटुंबांना छप्पर मिळाले आहे.\nसमाज माध्यमांचा सकारात्मक वापर करून, गोरेगांवमधील या तरुणांनी एक आदर्श निर्माण केला आहे.\nगोरेगांव आणि परिसरातील तरुण मुले आणि मुली नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात वास्तव्यास आहेत. चक्रीवादळाची दाहकता त्यांना समजली आणि आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी भरीव काम करायचे, या उद्देशाने मयूर खुळे, प्रवीण मोहिते, प्रमोद सवदत्ती, महावीर जैन, शुभम भोकरे, सचिन खुळे, अनिल गवसकर, रितेश हुजरे, रोहित रातवडकर, तुषार शिंदे, केतन शाह य��ंसारख्या जवळपास १५० युवकांनी ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप स्थापन केला आणि त्या समूहाद्वारे आपल्या अन्य मित्रांना आपल्या गावासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यातूनच राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था यांची मदत न घेता, या ग्रुपने काम सुरू केले.\nप्रमोद सवदत्ती, रोहित रातवडकर, तुषार शिंदे, महावीर जैन, अनिल गवसकर, शुभम भोकरे यांनी जे गरीब आणि निराधार, गरजू आहेत, ज्यांचे छप्पर या वादळाने हिरावून घेतले, त्या घरांचा ग्राउंड लेव्हलला सर्व्हे करून संकलित केलेली माहिती या ग्रुपवर पाठविली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ या भावनेतून या तरुणांनी केलेल्या कामामुळे अनेकांना आधार मिळाला.\nआतापर्यंत ३५ गावांमधून सुमारे ३४० कुटुंबांना या ग्रुपच्या वतीने छप्पर देण्यात आले. जवळपास बारा लाख रुपये खर्च करीत, १२,५०० कौले, ८ हजार कोने, ११०० सिमेंट पत्र्यांची मदत घरपोच झाली. त्यातून जे अत्यंत निराधार आहेत आणि कमावते नाहीत, अशा कुटुंबांच्या घरावर ग्रुपने श्रमदान करून, स्वत: छप्पर घातले. अजूनही मदत देण्याचे काम सुरू आहे. ४५० घरांना मदत देण्याचा मानस या ग्रुपचा असून, त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे कौतुक होत आहे.\nटॅग्स :Cyclone NisargaRaigadनिसर्ग चक्रीवादळरायगड\nरायगड :‘कुलाबा’ला गतवैभव प्राप्त करून देणार\nआदिती तटकरे : भारतीय पुरातत्त्व विभागासह केली किल्ल्याच्या दुरवस्थेची पाहणी ...\nरायगड :महाडमध्ये बंद कारमध्ये गुदमरून भावंडांचा मृत्यू\nसोहेल जकात खान (५) आणि अब्बास जकात खान (३) अशी मृत्यू झालेल्या या चिमुकल्यांची नावे आहेत. नांगलवाडी येथे एक भंगाराचे गोदाम असून येथे एक होंडा सिटी (एम.एच. 0४ - बी.के. ७५३७) ही बंद कार उभी होती ...\nरायगड :कोरोनासाठी ५० टक्के निधी, जिल्हा नियोजन समितीकडून ३८ कोटी\nजिल्हा नियोजन समितीकडून ३८ कोटी : विकासकामांना कात्री लागल्याने अवलंबून असणारे ठप्प ...\nरायगड :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बंदुकीच्या धाकावर हॉटेल लुटले\nएक लाखाची चोरी : चार तासांत तीन आरोपी अटकेत ...\nठाणे :‘लेखणीबंद’मुळे मुद्रांकांचा नऊ कोटींचा महसूल बुडाला\nकर्मचाऱ्यांचे आंदोलन : जिल्ह्यात २६ कार्यालयांतील काम ठप्प ...\nरायगड :बेलापूरसह वाशीमध्ये विशेष उपाययोजनांची गरज\nनेरूळ पूर्वमध्येही रुग्ण वाढले : झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात स���तत्यपूर्ण यश; ८ ठिकाणी जनजागृतीची आवश्यकता ...\nरायगड :पुरानंतर महाडवर आणखी एक नवं संकट ओढावलं; प्रशासनाला करावी लागणार प्रचंड मेहनत\nतपासणीत आढळले लेप्टो, काेराेना, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण ; १८ वैद्यकीय पथके तैनात ...\nरायगड :Mahad Flood: पूर ओसरला आता नवं संकट महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याती भीती, २६ रुग्ण आढळले\nMahad Flood: महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे ...\nरायगड :Mahad Flood: आधीच पुराच्या चिखलानं हैराण, त्यात पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार\nMahad Flood: महाड या पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ...\nरायगड :Taliye Landslide: तळीयेच्या तात्पुरत्या पुर्नवर्सनाचा मार्ग माेकळा; ९० गुंठे पर्यायी जागा मिळाली\nमहाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ...\nरायगड :रायगड जिल्हा प्रशासनाचा शेजारधर्म प्रतापगडाच्या पायथ्याजवळील गावांना केली मदत\nपोलादपूर-प्रतापगड रस्ता आता खुला झाला आहे. ...\nरायगड :महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला\nसावित्री नदीला आलेल्या महापुराने महाड उध्वस्थ केले आहे. अद्यापही महाडमध्ये विविध संस्था, प्रशासन स्वच्छता करत आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post_438.html", "date_download": "2021-08-02T00:42:05Z", "digest": "sha1:PO6B2NJOE76N5DTS56ESMCO5HZDDDW7M", "length": 11747, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "दिलीप मालवणकर यांचा समाजमाध्यमावर शब्द लाख मोलाचा", "raw_content": "\nHomeदिलीप मालवणकर यांचा समाजमाध्यमावर शब्द लाख मोलाचा\nदिलीप मालवणकर यांचा समाजमाध्यमावर शब्द लाख मोलाचा\nआज काल सोशल मिडियावर एखाद्या पत्रकाराचे निधन झाले तर लगेच श्रद्धांजली व शोक संदेशांचा पाऊस पडतो. परंतू खरोखरच गरीब व गरजू पत्रकाराच्या कुटुंबियांना शोक संदेशाची नव्हे तर आर्थिक मदतीची तातडीने गरज असते. आधीच हलाखीची परिस्थिती आणि त्यात कोरोनाचा खर्चिक जीवघेणा आजार यात पार होरपळून निघालेल्या पत्रकाराच्या कुटुंबियांस आर्थिक मदतीची नितांत गरज असते. राजकारणी व शासकीय यंत्रणेच्या मागे लागण्यास त्या दुर्दैवी कुटुंबियांना वेळ व मनःस्थिती नसते, आणि शासकीय मदतीच्या मागे धावणे म्हणजे मृगजळामागं धावण्यासारखे निरर्थक असते.\nत्यामुळे आपला एक सहकारी पत्रकार कोरोनाचा बळी ठरला व त्याचे कुटुंब निराधार होऊन उघड्यावर पडले याने व्यथित झालेले ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी खासदार, पालकमंत्री, लोकप्रतिनिधींच्या मदतीची प्रतिक्षा न करता- \"कोरडी सहानुभूती नको सढळ हस्ते मदत करूया \" असे भावनिक आवाहन समाजमाध्यमावर केले. दिलीप मालवणकर यांनी अशा पद्धतीने यापूर्वीही अनेक गरजूंना मदत मिळवून दिली होती व त्यांचा पारदर्शक व्यवहार सर्वश्रूत असल्याने कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकार सुखनंदन गवई यांच्या कुटुंबियांना मदत करण्यास लगेच सुरूवात झाली. आणि अवघ्या चोवीस तासात एक लाख अकरा हजार पाचशे अकरा रूपये इतकी रक्कम जमा झाली. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या आवाहनास अवघ्या चोवीस तासात इतका मोठा प्रतिसाद मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. विशेष म्हणजे दहा हजारापासून पाचशे पर्यंत मदत निधी जमा होऊ लागला.प्रत्येक वेळी मालवणकर मदत देणा-यांची यादी अद्ययावत करीत होते.काही लोकांनी आपले नांव जाहिर न करण्याच्या अटीवर मदत निधी दिला. त्याची नोंद ही गुप्तदान वा गोपनीय मदत अशी केली गेली.\nविशेष म्हणजे या मदत निधीत एकाही नगरसेवकाने मदत दिली नाही. मात्र सर्व सामान��य नागरीक, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी, तसेच सदानंद नाईक, गौतम वाघ, दिलीप मिश्रा, आकाश शहाणे, रामेश्वर गवई, राजू गायकवाड, जगन्नाथ जावळे, संतोष क्षेत्रे व स्वत दिलीप मालवणकर या पत्रकारांनी मदत निधीत आपापले योगदान दिले. आमदार डाॅ.बालाजी किणीकर हे आजारी असूनही त्यांनी पंचवीस हजाराची मदत जाहिर केली. अशा प्रकारे अवघ्या चोवीस तासात एक लाख अकरा हजार पाचशे अकरा रुपये इतका मदत निधी जमा झाला. आज दुपारी पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमात दिलीप मालवणकर व त्यांच्या अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या मोजक्याच सहका-यांनी दिवंगत पत्रकार सुखनंदन गवई यांच्या पत्नीस जमलेली रोख रक्कम व धनादेश सुपूर्त केला.\nज्येष्ठ पत्रकार, संवेदनशील कवी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप मालवणकर हे वेळोवेळी अशा प्रकारे गरजूंना मदत करीत असतात.गेल्यावर्षी कै.भरत खरे यांच्या स्मरणार्थ भव्य आरोग्य शिबिर आयोजित करून खरे कुटुंबीयांना सव्वा लाखांची मदत मिळवून दिली होती. आजवर त्यांनी अनेक वृद्धाश्रम, अनाथाश्रम, ज्येष्ठ वयोवृद्ध कलाकार यांना मदत निधी मिळवून दिला आहे. \"दिलीप मालवणकर यांचा समाजमाध्यमावर शब्द लाख मोलाचा असतो,\" असेच सर्वत्र बोलले जात आहे. अल्पावधित एका प्रामाणिक व गरजू पत्रकाराची कदर करून मदत निधी मिळवून दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2021-08-01T23:05:14Z", "digest": "sha1:H43T3YVZFVRH64TJ66GJTBBF4TAGLAFF", "length": 200860, "nlines": 230, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "आदिवासी | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nटॅगस्आदिवासी, कोल्हे दांपत्य, ग्रामीण, मेळघाट, समस्या\nसुधीर गाडगीळ, सौजन्य – सकाळ सप्तरंग\nलग्नाच्या वेळी डॉ. रवींद्र कोल्हेंच्या चार अटी होत्या. रोज 40 किलोमीटर पायी चालण्याची तयारी हवी. चारशे रुपयांत महिनाभराचा संसार खर्च भागवता आला पाहिजे. पाचशे रु पयात रजिस्टर्ड लग्न करायचं आणि स्वत:साठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी हवी.\nदादरच्या विवेकानंद लॉजमध्ये अचानक एका अनोख्या जोडप्याची गाठ झाली. पिवळसटपर मळखाऊ लेंगा, खादीचा जाडाभरडा गुरू शर्ट. मधूनच पांढुरकेपण डोकावणारी दाढी. डोक्‍यावर बारीक कापलेले पण रीतसर, कंगवा न फिरवलेले केस. रापलेला वर्ण. डॉ. रवींद्र कोल्हे “एम.डी.’ असतील असं चुकूनही न वाटणारे डॉक्‍टर. डोळ्यांत मात्र कर्तृत्वाची च मक आणि बोलायला लागल्यावर जाणवणारा इंग्रजीचा सराईत वापर. सामाजिक सेवा करण्याची अंतःकरणापासून तळमळ.\nसोबत स्मिता ताई, डॉ. रवींद्र कोल्हेंची बायको. निळ्या काठाची पांढरी सुती साडी. कपाळी काळ कुंकू, अंगावर दागिना सोडाच; पण मंगळसूत्र नाही. मुळात नागपूरच्या “महाल’ भागात, गडकरींशेजारी माहेर. होमिओपॅथी (ऊकच) उत्तम प्रॅक्‍टिस. कन्स्लटिंग रूम, रात्री दहापर्यंत पेशंटची गर्दी. माहेरचं- आई-वडिलांचं म्हातारपणातलं शेवटचं लेकरू. त्यामुळे बं धन नसलेलं. “गाणं’ घेऊन बी.ए. मग एल.एल.बी. मग 10 वीच्या मार्कावर “डीएचएम’ केलेलं. रवींद्र कोल्हेंशी लग्न केलं आणि सगळं सोडून कुपोषणग्रस्त मेळघाटातलं “बैरागड’ गाठलेलं.\nलग्नानंतरची दोन वर्षे “सेटल’ होण्यातच गेली. चुलीवरचा स्वयंपाक करायला लागल्या. जमीन सारवायला शिकल्या. केरोसिनच्या कंदिलाच्या उजेडात काम करायची सवय लावून घेतली. उघड्या बाथरूममध्ये जावं लागलं. पंख्याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे “फार उकडतंय’ म्हणण्याचेही चोचले करून चालणार नव्हते. चिखल-माची, वावटळ, धूळ, कृमी कीटक. डासांचा आसमंत पण चिडचिड करणं शक्‍य नव्हतं. कारण जाणीवपूर्वक स्वेच्छेनं स्वीकारलेला जोडीदार. त्याचं समाजकार्य. त्याचा झोपडीतला संसार दार नसलेल्या झोपडीतच दवाखाना सुरू केलेला. आजही 2011 गवतानं साकारलेल्या झोपडीतच मुक्काम.\nलग्नाच्या वेळी डॉ. रवींद्र कोल्हेंच्या चार अटी होत्या. (1) रोज 40 किलोमीटर पायी चालण्याची तयारी हवी. (2) चारशे रुपयांत महिनाभराचा संसार खर्च भागवता आला पाहिजे. (3) पाचशे रुपये फीत रजिस्टर्ड लग्न करायचं आणि (4) स्वत:साठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी हवी.\nस्मिता कोल्हे सांगतात, की फार पूर्वी माझ्या अंगावर पांढरे डाग होते. त्यामुळे “लग्न’ हा प्रश्‍नच होता. डी.एच.एम. करून विवेकानंद केंद्र चालवावं. आरोग्य सेवा करावी असं मनात होतं. डॉ. विलास डांगरे या नागपुरातल्या “होमिओपाथ’कडे पाच वर्षे काम केलं. आणि “महाल’ भागात स्वत:ची प्रॅक्‍टिस चालू केली. खूप प्रतिसाद मिळाला. एवढे पैसे कधीच पाह्यले नव्हते. दार लावून घेऊन, पैसे पसरून कौतुकानं पाहत बसायची. गाडी झाली. कन्सल्टिंग रूम झाली. मग लग्नाचा विचार सुरू झाला. माझा पैसा आणि प्रॅक्‍टिस पाहून लग्न करायला तयार असणारी मुलं मला मान्य नव्हती. छात्र युवा संघर्ष वाहिनीचे वारे मनात घोंघावत होते. आपणच चहा-पोहे घेऊन, पाह्यला आलेल्या मुलासामोरं जायचं, मला मान्य नव्हतं. स् वत:शीच स्वत:चा संघर्ष सुरू झाला. घरी इथेच विरोध सुरू झाला. सुभाष काळे नावाचा मित्र होता. रवीचाही तो मित्र. पण रवीच्या “कडक अटी’ माहीत असल्यानं त्याने रवीला आणि मला परस्परांबद्दल विचारलेच नाही. पिंपळ गावात संवाद ग्रुपतर्फे ग���रामस्वच्छता आरोग्यसेवा शिबिर होतं. तिथं त्याला (रवीला) पाह्यलं. परस्पर नातेवाईक मित्रांनी आमच्या लग्नाचं सुचवलं. रवीनं उलट तपासणीच घेतली. नागपुरातल्या सेटल कन्सल्टिंग रूमला कुलूपच घालून “बैरागड’ला येऊन, कशा स्थितीत, कशी कोणासमवेत डॉक्‍टर करायची ते पाहा आणि मग निर्णय घ्या, असं सुचवलं.”\nत्या वेळी रवीची पार्श्‍वभूमी काय होती\nडॉ. रवी म्हणाला, “”माझा जन्म शेगावचा. अकरावी-बारावीला वर्ध्याला होतो. त्यामुळे वाचनातून गांधीसंस्कार मनावर रुजलेले म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकलेलो. एदलाबादकर आणि वाघ या दोन सरांचा प्रभाव मनावर ज्या दिवशी सरांच्या पायात चपल नसतील तेव्हा त्या वाटेत. गरजूला दिलेल्या, असणार, याची आम्हाला खात्री असे. विचारलं तर सर म् हणत, अरे, ती उन्हात जळत्या पायानं चाललेली पोरं आणि आपण सायकलवर. नाही. मग दिल्या तिला चपला ज्या दिवशी सरांच्या पायात चपल नसतील तेव्हा त्या वाटेत. गरजूला दिलेल्या, असणार, याची आम्हाला खात्री असे. विचारलं तर सर म् हणत, अरे, ती उन्हात जळत्या पायानं चाललेली पोरं आणि आपण सायकलवर. नाही. मग दिल्या तिला चपला सरांचं हे प्रतिबिंब मी माझ्यात पाहत होतो. रामकृष्ण मिशनमुळे आध् यात्मिक विषय वाचनात येत. “खेड्यात जा’ हे गांधीविचार, आपल्याला जमेल, असं पक्क वाटू लागले. त्या सरांच्या सहवासात माझं व्यक्तिमत्त्व घडत गेलं.”\n“”1978-82 मध्ये एम.बी.बी.एस. झालो. सहा महिने नागपुरात आणि सहा महिने पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात इंटर्नशिप केली. डोक्‍यात पक्कं, की खेड्यात जाऊनच प्रॅक्‍टिस करायची. गांधी विचारसरणीचे डॉ. उल्हास जाजू भेटले. त्यांनी मला दोन प्रश्‍न विचारले (1) तुला खेड्यात दवाखाना सुरू करायचाय तर बाळंतपण करता येतं का (2) लहान मुला ंचा न्यूमोनिया एक्‍सरे शिवाय डायग्नोसीस करता येईल (2) लहान मुला ंचा न्यूमोनिया एक्‍सरे शिवाय डायग्नोसीस करता येईल माझं उत्तर “नाही’ असंच होतं. एम.बी.बी.एस. म्हणजे खूप शिकलो, अशी डोक्‍यात हवा होती. डॉ. जाजू म्हणाले, “”खेड्यात जाण्यापूर्वी मुंबईत जा. या दोन्ही विषयांत सहा-सहा महिने “हाऊस जॉब’ करून अनुभव घे. 1984 त (3) मुंबईला आलो. भायखळ्याला राणीच्या बागेजवळच्या रुग्णालयात बाळं तपणाच्या ऑपरेशनचा अनुभव घेतला. तिथं मॅडम दीनू दलाल भेटल्या. त्या म्हणाल्या. तू मुलगा असून “बाळंतपण’ शिकण्यात रस कां माझं उत्तर “नाही’ असंच होतं. एम.बी.बी.एस. म्हणजे खूप शिकलो, अशी डोक्‍यात हवा होती. डॉ. जाजू म्हणाले, “”खेड्यात जाण्यापूर्वी मुंबईत जा. या दोन्ही विषयांत सहा-सहा महिने “हाऊस जॉब’ करून अनुभव घे. 1984 त (3) मुंबईला आलो. भायखळ्याला राणीच्या बागेजवळच्या रुग्णालयात बाळं तपणाच्या ऑपरेशनचा अनुभव घेतला. तिथं मॅडम दीनू दलाल भेटल्या. त्या म्हणाल्या. तू मुलगा असून “बाळंतपण’ शिकण्यात रस कां मी म्हणालो खेड्यात त्याची गरज आणि मी खेड्यात जाऊन प्रॅक्‍टिस करणार आहे. डॉ. दलाल खूष झाल्या. कारण त्यांनी त्यांच्या तरुणपणी गुजरातच्या खेड्यात जाऊन चार वर्षे प्रॅक्‍टिस केलेली. त्यांनी मग भरभरून शिकवलं. ”\nडॉ. रवी कोल्हे उमेदवारी काळातल्या या डॉक्‍टरबद्दल भरभरून बोलत होते. मध्येच मला “चहा’ मागवला. मी विचारलं की “तुम्हाला चहा’ दोघे म्हणाले, की कुठलीच सवय लावून घ्यायची नाही. त्यामुळे “चहा’ घेत नाही. माझ्या चहाचा घोट घशाखाली उतरेना.\n“”पुढचे दोन-अडीच महिने महाराष्ट्रभर हिंडत असताना एक पुस्तक वाचनात आलं.” डॉ. रवी सांगत होते.. “”त्या पुस्तकाचं नावं होतं. “व्हेअर देअर इज नो डॉक्‍टर’ डेव्हिड व्हर्नर नावाच्या स्पॅनिश मिशनरी डॉक्‍टरनं लिहिलेलं. सर्व भाषांत प्रकाशित झालेलं. त्या पुस्तकाच्या कव्हरवर चित्र होतं. डोलीतून उचलून पेशंटला घेऊन चाललेत. फोटो खाली रस्ता दाखवलेला. त्या रस्त्यावरच्या मैलाच्या दगडावर हॉस्पिटलकडे बाण केलेला. पुढे लिहिलेलं 30 मैल माझ्या मनात आलं आपणच 30 मैलांत गेलो, तर पेशंटवर लवकर उपचार होतील आणि आत गेल्यावर अमरावती जिल्ह्यातलं धारणी तालुक्‍यातलं “बैरागड’ गाव सापडलं.” मी डॉ. सावजी (सध्या प्रयास-अमरावती), डॉ. दिलीप गहाणकरी आणि प्रेमचंद पं डित. मी आणि गहणकरी बैरागडला 1985 मध्ये गेलो तर तिथली स्थिती कल्पने पलीकडची होती. आम्ही जे मेडिकलला माहीत करून घेतले, त्यापेक्षा वेगळचं चित्र होतं. ट्रिपल आणि पोलिओ पाजले तर ते आजार होत नाहीत; हे शिकलेलं. धर्नुवात, डांग्या खोकल्याचे पेशंट पाहायलाच मिळाले नव्हते. इथं पहिल्याच आठवड्यात शंभर पेशंट डांग्या खोकल् याचे आणि धर्नुवातानं चार नवजात बालकांचा मृत्यू आमच्या डोळ्यांदेखत झालेला. बैलानं शिंग मारलं, आतडी बाहेर काढली, विहिरीत खोदताना हातानं डायनामाईट फुटलेला. अफ ाट रक्तस्राव. असे पेशंटस दारी. मग डॉ. गहाणकरीनं सर्जरी करायची आणि मी प्रिव्हेंटिव्ह स्पेशल मेडिसनकडे लक्ष द्यायचं ठरवलं.”\n“”तिथं जाण्यापूर्वी हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न होतं. एक शिक्षक भेटले म्हणाले, “”किती गावांसाठी काम करणार किती वर्षे काम करणार किती वर्षे काम करणार म्हटलं 40 वर्षे ते म्हणाले, की तापी, सीपना, खपरा या तीन नद्यांच्या मध्ये असलेल्या बैरागडपुरता आरोग्याचा प्रश्‍न नाही. कुपोषण अनारोग्य ओरिसा, बिहार, म. प्रदेश, उ. प्रदेश. साउथ आफ्रिका सर्वत्र आहे. डॉ. इंगोरे मॅडम पाठक, डॉ. वासुदेवन म्हणाले, की हे काम आपल्या आवाक्‍यातलं नाही. सरकारचं काम. ट्रायबल हेल्थवर काम करा. सरकारला त्रुटी लक्षात आणून द्या. “सर्वांसाठी आरोग्य’ या ब्रीदामुळे सरकार सुविधा पुरवेल. आमचा अभ्यास सुरू झाला. “आरोग्यस्थिती’ हा विषय. सहा वर्षांखालील मुलं, गर्भवती स्तनदा माता यांची आदिवासी धारणी तालुक्‍यातील स्थिती. आमच्या अभ्यासातून “कुपोषण’ हा शब्द फॉर्म्युलेट झाला. बालमृत्यूप्रमाण प्रतिहजारी 200 पेक्षा जास्त होतं. लसीकरण अजिबात होत नव्हतं. आरोग्यविषयक मार्गदर्शन लोकांना न व्हतं. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, आरोग्य शिक्षण सर्व गावांना मिळावं यासाठी नागपूर पत्रकारांच्या मदतीने, घरात खायला . अंगावर कपडा नाही. घर गळतंय अशी स्थिती. अशी गावातील अनेक घरे. अनारोग्य वाढणारच. त्यात 1993 मध्ये भीषण पाऊस झाला. पाठोपाठ प्रेते दिसतील. इतके भीषण बालमृत्यू घडले. प्रशासनाने गंभीरपणे घेतलं. शरद पवार मेळघाटात आले हा प्रश्‍न समजून घेतला. शरदराव बैरागडला येणार तर तिथं जायला रस्ताच नाही. रस्ता नाही. सुविधा नाही. मग तिथं धान्य नाही. त्यामुळे उपासम ार. कुपोषणामागच्या प्रश्‍नाचे गुंते व्यापक होत गेले. शेती निसर्गावर अवलंबून, कर्जबाजारीपण. सावकारी ताप, वीज नाही. व्यसनाधीनता, अज्ञान, अशिक्षित पण न्यूमोनिया, डायरिया, गोवर वाढत चाललेला. क्षयरोग भीती. उघड्यावर शौचाला. जंतामुळे रक्त कमतरता. या परस्पर प्रश्‍नांच्या गुंतल्यामुळे कुपोषण प्रश्‍न लोंबकळत राह्यलेत.\nदरम्यान, डॉ. गहाणकरीनं एम.एस.एफ.आय.सी.एस. करून तो ऑस्ट्रेलियात गेला. आजही तो दर वर्षी मेळघाटात येतो. 100 रुग्णांची सर्जरी स्वखर्चानं करतो. मी एम.डी. केलं. परीक्षेला गेलो. आणि 1988 मध्ये माझ्या कडक अटी मान्य करून मला स्मिताची साथ मिळाली. आम्ही “बैरागड’चं कामासा���ी कायमचं निवडले. थोड फार काम अद्याप चालू आहे. लोकांच्या अडचणीत लक्ष घातलं. आरोग्यापलीकडे कुटुंबाशी सख्य जुळलं. डॉ. रवी, स्मिता या जोडप्याची अपेक्षा माफक आहे. “”आम्ही कुपोषणाकडे लक्ष दिले. तसं म ेळघाटातच शिक्षणाकडे लक्ष देणाऱ्या तरुण पिढीतल्या कार्यकर्त्यांची गरज आहे. नुस्त बी.एस.सी ऍग्रीमधील स्पेशालिस्ट होण्यापेक्षा, शेतीपूरक व्यवसाय सुरू व्हायला हवेत. दुसरं म्हणजं सुरवातीला कपडे मळले तर आम्हीही अनइझी व्हायचो. पण इथे सर्वत्र चिखलमाती. वावटळ आली तर धुतलेल्या भांड्यांपासून कपड्यांपर्यंत घरभर धूळ पसरते. तेव्हा पर्याय नाही. आम्ही घाणेरडे राहतो. अशी समजूत करून घेऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे खरं तर आम्ही सर्व सामान्य माणसांचे स्नेही. पण प्रत्येक पक्षाला वाटतं आम्ही विशिष्ट राजकीय पक्षाचे. मनातून हा गैरसमज काढून टाका आणि आम्ही सामान्यांना शिक्षण देणं. आरोग्य मार्गदर्शन करणे ही कामं करून त्यांच्यात मिसळतो. तर जराही आमच्याकडे नक्षलवादी मं डळींसारखं यांचं प्रस्थ वाढतंय की काय, या भावनेनं पाहू नका. आम्ही मेळघाटात 1988 पासून पोचलोत. म्हणून तिथे अन्य चळवळ फोफावलेली नाही. शेवटी तळातल्या म ाणसाचा विकास महत्त्वाचा\nटायरची चप्पल सरसावत. पायजमा-नेहरू शर्टातल्या मेळघाटातल्या गावागावांत पोचलेल्या या जोडप्याला प्रणाम करण्यापलीकडे आपण काय करणार शक्‍य ती मदत करूया.\nनक्षलवाद : बदलते स्वरूप बदलता चेहरा\nटॅगस्आदिवासी, आव्हाने, गडचिरोली, नक्षलवाद, निरीक्षणे, समस्या\nदेवेंद्र गावंडे, सौजन्य – लोकसत्ता\nओरिसामधील मलकानगरीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. कृष्णा यांचे अपहरण आणि सुटका यामुळे नक्षलवादाचा एक नवा चेहरा समोर आलेला आहे. गेली जवळपास दोन वर्षे नक्षलवादाची नव्याने चर्चा होते आहे. नक्षलवादाचा आज बदलत असलेला चेहरा, आंध्र प्रदेशसारख्या राज्याने नक्षलवादाला घातलेला आळा आणि महाराष्ट्राला आलेले अपयश या सगळ्यांचा घेतलेला हा सखोल वेध. प्रत्यक्ष नक्षलवादग्रस्त परिसराला भेट देऊन नोंदविलेली निरीक्षणे..\nएखाद्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यापेक्षा ती चिघळवत ठेवण्यात आपले राज्यकर्ते व प्रशासन आता पुरेसे अनुभवी झाले आहेत. नक्षलवादग्रस्त छत्तीसगड व ओरिसात फिरतांना नेमका हाच अनुभव येतो. अपवाद फक्त आंध्रप्रदेशाचा. मुळात नक्षलवादाची समस्या बहुआ���ामी आहे. ते यासाठी की, त्यातून उपस्थित होणारे प्रश्न थेट व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. कुठलीही व्यवस्था कधीच परिपूर्ण व प्रश्न न निर्माण करणारी राहू शकत नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होतच राहणार. नेमका तोच धागा पकडून ही चळवळ उभी राहिली. प्रत्यक्षात आज ३० वर्षांनंतर तिचे स्वरूप पार बदलले आहे. जनतेसमोर जातांना व्यवस्थेतून निर्माण झालेल्या प्रश्नांचा आधार घ्यायचा, कधीच यशस्वी होणार नाहीत, अशी स्वप्ने सांगायची आणि प्रत्यक्षात खून व खंडणीसत्र राबवायचे, असे या चळवळीचे सध्या झाले आहे.छत्तीसगडमध्ये आधी १२ जिल्हे नक्षलवादग्रस्त होते. आता त्यांची संख्या १५ वर जाऊन पोहोचली आहे. गंमत म्हणजे, ही माहिती या राज्याचे मुख्यमंत्री रमणसिंग मोठय़ा अभिमानाने माध्यमांना सांगत असल्याचे दिसले. नक्षलवाद वाढला, हे सांगण्यात अभिमान वाटावा, अशी कोणतीच गोष्ट नाही. तरीही ते का सांगत होते, याचे उत्तर लेखाच्या सुरुवातीच्या वाक्यात तसेच, राज्यकर्त्यांचा या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत चालला आहे, यात सामावले आहे. नक्षलवादाच्या नावावर केंद्राकडून जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, याकडेच सरकारचे लक्ष लागलेले असते, असे मत अनेकजण व्यक्त करतात. आधी निधी, मग त्यातून विकास कामे, नंतर राज्यकर्त्यांची टक्केवारी, असा हा मोठा रंजक प्रवास आहे. गनिमी युद्धात माहीर असणाऱ्या नक्षलवाद्यांना हे कळत नाही अशातला भाग नाही. म्हणूनच त्यांनीही आता खंडणी वसुलीला जास्तीत जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येते. गंमत म्हणजे, आता राज्यकर्ते व नक्षलवादी एका पातळीवर एकत्र आलेले दिसतात. ज्या आदिवासींच्या पिळवणुकीतून या चळवळीचा जन्म झाला त्या आदिवासींना लोकशाहीमुक्त करून नक्षलवाद्यांना दिलासा द्यायचा आहे तर, राज्यकर्त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून आदिवासींचा विकास घडवून आणायचा आहे. राज्यकर्ते व नक्षलवादी या दोहोंच्या केंद्रस्थानी आदिवासीच आहे. प्रत्यक्षात या आदिवासींचा विकास झाला का, त्यांच्यापर्यंत शासन पोहोचले का, या प्रश्नाचे उत्तर छत्तीसगडमध्ये फिरतांना तरी नाही, असेच येते.\nनक्षलवादाच्या नावावर या राज्यात बिजापूर व नारायणपूर असे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. यापैकी नारायणपूर अवघा दोन तालुक्यांचा जिल्हा. या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी बरीच विकास कामे सुरू आहेत. दुर्गम भागात मात्र विकासाचा अजिबात पत्ता नाही. दंतेवाडाचे जिल्हाधिकारी आर. प्रसन्ना या भागाची वर्गवारी तीन श्रेणीत करतात. एक जेथे प्रशासनाची पूर्ण पकड आहे. दुसरा जेथे दिवसा प्रशासन व रात्री नक्षलवादी आहेत व तिसरा जेथे पूर्णपणे नक्षलवाद्यांचे वर्चस्व आहे. यापैकी पहिल्या भागात विकास कामे दिसतात. दुसऱ्या भागात प्रशासन आहे.तिसऱ्या भागात तर प्रशासन पोहोचलेलेच नाही. त्यामुळे विकास कामांचा धडाका फक्त ३० टक्के भागातच दिसतो. छत्तीसगडच्या प्रशासनात अनेक चांगले अधिकारी आहेत, पण नक्षलवादाच्या मुद्यावर राज्यकर्त्यांच्या धोरणात सुसूत्रता नाही. त्यामुळे प्रत्येक अधिकारी वेगवेगळय़ा पद्धतीने काम करतो, असे बिजापूर व नारायणपूरमध्ये दिसून आले.\nवनजमिनीचे पट्टे वाटप हा आदिवासींना दिलासा देणारा प्रकार आहे. मात्र, जेथे प्रशासन पोहोचू शकते अशाच ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी होतांना दिसते. जेथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे तेथील दावेच दाखल झालेले नाहीत, असे अधिकारी सांगतात. या राज्यातील रेशनिंगची पद्धत नावाजली गेलेली आहे, त्याचा प्रत्यय फिरतांना येतो. १०२ रुपयात ३५ किलो धान्य एका कुटुंबाला मिळते. त्यातले दहा किलो नक्षलवाद्यांसाठी गावात काम करणारे संगम सदस्य घेतात तर, दहा किलो नक्षलवादी घेतात. केवळ पंधरा किलो धान्य आदिवासींना मिळते. त्यामुळे त्याला पोट भरण्यासाठी जादा दराने धान्य विकत घ्यावे लागते. रेशनिंगच्या धान्यावर नक्षलवादी पोसले जात आहेत, ही बाब जिल्हाधिकारी प्रसन्ना मान्य करतात आणि त्यावर उपाय काय, असा प्रश्नही उपस्थित करतात. नक्षलवाद्यांना रेशनिंगचे धान्य मिळते. त्यामुळे धान्याची गाडी ते कधीच अडवत नाहीत अन् जाळतही नाहीत. नक्षलवादी शाळांच्या इमारती स्फोटात उडवून लावतात म्हणून मग प्रशासनाने पोलीस ठाण्याच्या आजूबाजूलाच शाळा बांधल्या. त्यात शेकडो मुले शिक्षण घेतांना दिसतात, पण दुर्गम भागातील मुलांची संख्या त्यात कमी आहे. त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील मुलांना नक्षलवादी शाळेत जाऊच देत नाहीत.\nपाच वर्षांपूर्वी या राज्यात सलवा जुडूमचा जोर होता. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सरकारने या अभियानातून अंग काढून घेतले. त्यामुळे सुमारे एक लाख आदिवासी कुटुंबे अडचणीत आली. त्यातल्या ६० हजार कुटुंबांनी जुडूमच��� तळ सोडून पुन्हा गाव गाठले. त्यातील शेकडो कुटुंबप्रमुखांना नक्षलवाद्यांनी ठार केले. ज्यांची मुले विशेष पोलीस अधिकारी आहेत, अशी सुमारे दहा हजार कुटुंबे तळावरच राहिली. उर्वरित कुटुंबांनी लगतच्या आंध्रप्रदेशात स्थलांतर केले. मधली दोन वष्रे या जुडूमच्या तळावर स्वस्त धान्य देणे सुद्धा बंद झाले, पण आता पुन्हा धान्य मिळायला लागले आहे. जुडूमचे एक नेता महेंद्र कर्मा विधानसभेची निवडणूक हरले. त्यांना हरवण्यात भाजपएवढाच नक्षलवाद्यांचा सहभाग होता. या जुडूमची उभारणी ज्यांनी केली ते के. मधुकरराव आता दंडकारण्य शांती संघर्ष समिती स्थापून पुन्हा लोकांना संघटित करू लागले आहेत. सरकारने आदिवासींना वाऱ्यावर सोडले, पण आम्ही कसे सोडणार, असा त्यांचा सवाल आहे. या नव्या समितीचा भर प्रामुख्याने विकास कामांवर आहे.\nकेवळ छत्तीसगडच नाही तर, ओरिसातही साऱ्या सुरक्षा दलाची मदार विशेष पोलीस अधिकारी असलेल्या स्थानिक तरुणांवरच आहे. २८ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या राज्यातील ३० पैकी २४ जिल्हे नक्षलवादग्रस्त आहेत. सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अपहरणाने गाजणारा मलकानगिरी हा त्यापैकी सर्वाधिक नक्षलवादग्रस्त जिल्हा. अपहरणाच्या आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आर. व्ही. क्रिष्णा भेटले तेव्हा सुरक्षा व्यवस्था न घेता फिरणे कसे सोयीस्कर असते, हेच ते सांगत होते. सुरक्षा व्यवस्थेत फिरणे जास्त जोखमीचे आहे, असे ते म्हणत होते. त्यांनी थेट जनतेपर्यंत जाण्याचा धोका पत्करला. आता या घटनेनंतर प्रशासनाचा दृष्टीकोन बदलणार असला तरी राज्यकर्ते मात्र या समस्येकडे अजूनही गंभीरतेने बघत नाही, असे कोरापूट, रायगडा व मलकानगिरी जिल्हे फिरल्यानंतर स्पष्टपणे जाणवते. क्रिष्णा, नितीन जावळे, आनंद पाटील, सचिन जाधव हे तरुण आयएएस अधिकारी धाडस करतात, पण शासन व राज्यकर्त्यांकडून त्यांना फारसे पाठबळ मिळत नाही. त्याचा पुरेपूर फायदा नक्षलवाद्यांनी उचललेला आहे. पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन बीडीओच्या श्रीमुखात भडकावण्यापर्यंत नक्षलवाद्यांची मजल गेली आहे. विजयवाडा ते रांची हा नवा राष्ट्रीय महामार्ग याच भागातून जाणार आहे. चार वर्षांपूर्वी मलकानगिरीत त्याचे भूमीपूजन झाले, पण नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराला गोळी घालून काम बंद पाडले. तेच नक्षलवादी रायगडा भागात या महामार्���ाचे काम होऊ देत आहेत. कारण, दोन कोटीची खंडणी त्यांना मिळाली. खंडणी देण्याची बाब पोलिसांसह सर्वाना ठाऊक आहे, पण रस्ता होतो आहे मग दुर्लक्ष करा, असा पवित्रा सध्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. वनजमिनीचे पट्टे वाटपाची प्रत्येक जिल्ह्य़ाची सरासरी सध्या १५ हजार दाव्यांची आहे. संपर्क व्यवस्था व दळणवळण हीच एकमेव बाब नक्षलवादाला मागे सारणारी आहे, हे ठाऊक असतांना सुद्धा ओरिसा सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही.\nउखडलेले व खोदून ठेवलेले रस्ते सर्वत्र आढळतात. त्यामुळे बहुसंख्य गावे संपर्ककक्षेच्या बाहेर आहेत. या दोन्ही राज्यात पोलीस विरुद्ध इतर प्रशासन, असा सामना बघायला मिळतो. आम्ही ‘एरिया डॉमिनेशन’ करतो, पण मागाहून प्रशासन येत नाही, असे पोलीस म्हणतात तर, पोलिसांच्या पाठोपाठ प्रशासन नेणे इतकी सोपी गोष्टी नाही, असे महसुली अधिकारी म्हणतात.\nसंपर्क व्यवस्था नसल्याने जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा संबंध केवळ नक्षलवाद्यांशी येतो. त्यामुळे त्यांना ते जवळचे वाटतात. रस्ता झाला तर पोलीस येतील, पण सोबतच शिक्षक येईल, रुग्णवाहिका येईल, बस येईल, असे आदिवासींना सांगणारी यंत्रणाच या दोन्ही राज्याच्या दुर्गम भागात नाही, हे स्पष्टपणे जाणवते. हजारोच्या संख्येत असलेले विशेष पोलीस अधिकारी, प्रशिक्षित जवान, केंद्रीय सुरक्षा दले यांचे जाळे सर्वत्र विणलेले आढळते, पण नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला, असे कुठेही दिसून येत नाही. जोवर नक्षलवादी चळवळीत राजकीय विचारधारेला महत्व होते तोवर त्यांच्या संदर्भात कोणता पवित्रा घ्यायचा, यावर प्रशासकीय वर्तुळात चर्चेअंती काही ठोस भूमिका तरी घेता येत होती. आता या चळवळीला खंडणीखोरांची टोळीचे स्वरूप आल्याने काहीच ठरवता येत नाही. त्यामुळे कधी काय होईल, हेही सांगता येत नाही, अशी भावना या दोन्ही राज्यातले सनदी अधिकारी बोलून दाखवतात. या मुद्यावर राज्यकर्ते सुद्धा कधी मार्गदर्शन करीत नाही, अशी खंत हे अधिकारी बोलून दाखवतात. ही चळवळ जशी भरकटली तसा सरकारचा दृष्टीकोनही बदलला. त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत असल्याचे या दौऱ्यात दिसून आले.\nकेंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कानउघडणी करून सुद्धा गडचिरोलीची यंत्रणा काही बोध घ्यायला तयार नाही. पोलीस व सुरक्षा दलांनी घेतलेला बचावात्मक पवित्रा आणि विकासाच्या मुद्यावर जिल्हा प्रशासनाची भलतीकडे सुटलेली गाडी, यामुळे नक्षलवादाचा प्रभाव सतत वाढत आहे. नक्षलवादी गडचिरोलीजवळ असलेल्या पोटेगावात सायंकाळी सहा वाजता येतात. भर चौकात धिंगाणा घालतात, पण पाचशे मीटरवर असलेल्या पोलीस ठाण्यातले जवान जागचे हलत नाहीत. एटापल्ली ते कसनसूर या वर्दळीच्या मार्गावर नक्षलवादी बस अडवतात. प्रवाशांना खाली उतरवतात. बसमध्ये बसून कसनसूरच्या ठाण्याजवळ असलेल्या चौकात जातात आणि पोलिसांच्या नावाने शिमगा करतात. पोलीस साधे प्रत्युत्तरही देत नाहीत. भामरागडजवळच्या मेडपल्ली ठाण्याला नक्षलवादी घेराओ घालतात, वीज पुरवठा तोडतात, गावातल्या कुणाकुणाला ठार करणार, हे ओरडून सांगतात, पण ठाण्यातले जवान साधी गोळी झाडत नाहीत. मोहिमा आखतांना कोणतीही जिवित हानी नको, या अधिकाऱ्यांच्या आग्रही भूमिकेमुळे या जिल्ह्य़ात तैनात असलेले सात हजार जवान सध्या बचावात्मक पवित्रा बाळगून आहेत. गावभेटी, लांब व लघु पल्ल्याची गस्त तीस टक्क्यावर आली आहे. त्याचा पुरेपूर फायदा नक्षलवाद्यांनी उचलला आहे. नक्षलवादी सध्या गावागावात जाऊन सभा घेत आहेत. त्याची माहिती पोलिसांनी लागलीच मिळत आहे, पण कारवाई शून्य आहे. स्टॅंडर्ड ऑपरेटिंग सिस्टमचे पालन झालेच पाहिजे, हा उपमहानिरीक्षकांचा आग्रह जवानांना माघार घेण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे सध्या या जिल्ह्य़ातले जवान तळाची व स्वत:ची सुरक्षा करण्यात व्यस्त आहेत. विचारल्याशिवाय तळाबाहेर पडायचे नाही, ही वरिष्ठांची सूचनाच जवानांना आता महत्वाची वाटू लागली आहे. त्यामुळे युद्धाची भाषाच हे जवान विसरून गेले आहेत.\nरोड ओपनिंगचा अतिरेक केला जात असल्याने नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी खास प्रशिक्षित केलेले सी-६० चे जवान रस्ता मोकळा करण्यात व्यस्त आहेत. जनजागरण मेळावे होत आहेत, पण त्यात केवळ भाषणापुरती हजेरी लावण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत. जनतेशी संवाद संपला आहे. मला गडचिरोलीत काम करायला आवडेल, असे सांगत नियुक्ती मिळवणारे अधिकारीच युद्धाची भाषा व आक्रमकता विसरून गेले आहेत. परिणामी, जवानांचे मनोधर्य खचले आहे. जवानांची एवढी कुमक दिमतीला देऊनही नक्षलवाद्यांवर दबाव का निर्माण करू शकला नाहीत, हा चिदंबरम यांचा प्रश्न अधिकारी सोयीस्करपणे विसरले आहेत. या जिल्ह्य़ात सत्तर टक्के शाळांमध्ये वीज नाही. तरीही ई-विद्या ���्रकल्पावर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. रोजगार हमीचा मोबदला देता यावा म्हणून मोठा गाजावाजा करून आणलेल्या बायोमेट्रीक प्रणालीने किती लोकांना मजुरी मिळाली, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. दुर्गम भागातले शेकडो रस्ते रखडले आहेत, पण ते पूर्ण करण्यासाठी कोणताही कार्यक्रम प्रशासन आखत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कर्मचारी व डॉक्टरांअभावी आरोग्य केंद्र ओस पडली आहेत.\nनक्षलवादाचा बाऊ करून काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे, पण त्यांना शिस्त लावण्याचा प्रकार येथे नाही. उलट, जिल्हा प्रशासन ई-गव्‍‌र्हनंसचा पुरस्कार लागोपाठ कसा मिळेल, याच प्रयत्नात आहे. जेथे साध्या प्राथमिक शिक्षणाची बोंब आहे तेथे संगणकावरून धडे दिले जात आहेत. वनहक्काचे दावे मंजूर झाले, पण प्रलंबित दाव्यांची संख्या लाखावर पोहोचली असतांना त्याकडे लक्ष द्यायला कुणाजवळ वेळ नाही. रेशनिंगचे धान्य बरोबर मिळावे म्हणून लाखो रुपये खर्चून एसएमएस यंत्रणा बसवण्यात आली, पण दुर्गम भागात मोबाईलचे नेटवर्कच नाही, याचा विसर अधिकाऱ्यांना पडला आहे. आदिवासी विकास खात्यात सर्व वरिष्ठांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासींना नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ मिळत आहे, हे कळायला मार्ग नाही. आदिवासींच्या हितासाठी म्हणून आणण्यात आलेले सारे उपक्रम बाहेरच्या कंपन्यांमार्फत राबवले जात आहेत. या एजंसीजना दुर्गम भागाचा कोणताही अनुभव नसतांना सर्वेक्षणाची कामे त्यांना दिली जात आहेत. कोटय़वधीचा हा खर्च आदिवासींच्या मूलभूत गरजांकडे साफ दुर्लक्ष करणारा आहे. धोका आहे म्हणून उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था घेऊन बसलेले अधिकारी अजून जिल्हाभर दौरे करायला तयार नाहीत.नक्षलवाद्यांवर दबाव निर्माण होऊ शकेल, त्यांच्या जनाधाराला धक्का पोहोचेल, असे काहीही या जिल्ह्य़ात घडतांना दिसत नाही. नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्य़ाच्या बाहेर येऊ दिले नाही, हा दावा सुद्धा आता हास्यास्पद वाटायला लागला आहे. नक्षलवाद इतर जिल्ह्य़ात न पसरण्यामागे प्रभावी प्रशासन नाही तर भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे, हे वास्तव आहे.\nआंध्रप्रदेशात प्रवेश केला की, एकदम वेगळे चित्र बघायला मिळते. आंध्र पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा दलांच्या मदतीशिवाय नक्षलवादाचा प्रभाव पार पुसून टाकला आहे. आधी या राज्यातील तब्ब��� २१ जिल्हे या चळवळीने ग्रस्त होते. आता केवळ खम्मस, वरंगल, करीमनगर, आदिलाबाद, विशाखापट्टनम या पाच जिल्ह्य़ातील काही तालुक्यात नक्षलवाद दिसतो. ही चळवळ संपवण्यासाठी केवळ ‘ग्रे हाऊंड’ या प्रशिक्षित जवानांच्या फौजेचाच हातभार लागला नाही तर, पोलीस व इतर सरकारी यंत्रणांनी प्रभावी कामगिरी केल्यामुळेच नक्षलवाद्यांना आता या प्रदेशात जनतेचा फारसा पाठिंबा राहिलेला नाही. आंध्रच्या ग्रे हाऊंडमध्ये सध्या पाच हजार जवान आहेत. ही कल्पना पोलीस महासंचालक के. दुर्गाप्रसाद यांची. त्यांनी केवळ जवानच तयार केले नाहीत तर, त्यांच्या दिमतीला स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा (एसआयबी) उभी केली. मूळ वेतनाच्या ६० टक्के जास्त वेतन घेणाऱ्या या जवानांना ठिकठिकाणी नेमणूक न देता हैदराबादलाच ठेवण्यात आले व गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक पोलिसांना अजिबात न कळवता जंगलात मोहिमांसाठी पाठवण्यात आले. ‘कोव्हर्ट’ या मोहिमेंतर्गत तर अनेक जवानांना चक्क नक्षलवाद्यांच्या दलममध्ये पाठवण्यात आले. नंतर दलमच्याच गनिमी पद्धतीने त्यांचा काटा काढण्यात आला. या जवानांनी आदिवासींची भाषा आत्मसात केली. त्यांच्या मदतीला विशेष पोलीस अधिकारी होते. या राज्यात कोण विशेष पोलीस अधिकारी आहेत, हे त्या त्या जिल्ह्य़ातल्या पोलीस अधीक्षकांशिवाय कुणालाच ठाऊक नाही. ही ओळख दडवण्याचा खूप फायदा पोलिसांना झाला. याशिवाय, खबऱ्यांचे जाळे सर्व जिल्ह्य़ात विणण्यात आले. त्यांनी थेट हैदराबादशी संपर्क साधायचा, असे धोरण आखण्यात आले. ग्रे हाऊंडच्या जवानांना १५ दिवस काम नंतर १५ दिवस सुटी देण्याचा निकष कसोशीने पाळला गेला. यात सामील प्रत्येक जवानांना दरवर्षी उजळणी वर्गाला सामोरे जावे लागते. यात जो अनुत्तीर्ण होतो त्याला बाहेर काढले जाते. हे करतांनाच पोलीस व प्रशासनाने दुर्गम भागात रस्त्याचे जाळे विणायला सुरुवात केली.\nनक्षलवाद्यांनी अडवणूक केली तर त्यांना खंडणी द्या, पण रस्ता पूर्ण करा, असे तोंडी आदेश कंत्राटदारांना देण्यात आले. त्यामुळे आज या राज्यातील ९९ टक्के गावे रस्त्याने जोडली गेली आहेत.\nज्या आदिवासींना शस्त्राच्या धाकामुळे नक्षलवाद्यांना जेवण द्यावे लागते अशांवर अटकेची कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून ‘बाँड’ भरून घेण्याची पद्धत सुरू केली. तीनदा ‘बाँड’चे उल्लंघन केले तरच कारव��ई केली जाऊ लागली. यामुळे आदिवासींमधला असंतोष कमी झाला. रोड ओपनिंगची पद्धत बंद करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी खासगी वाहने देण्यात आली. पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी सुद्धा खासगी वाहन वा बसने दुर्गम भागात फिरला. जनतेचा नक्षलवादावरचा प्रभाव कमी करण्यासाठी ३५ कलावंतांचे ‘कलाजत्रा’ नावाचे पथक प्रत्येक जिल्ह्य़ात निर्माण करण्यात आले. नक्षलवाद्यांना मदत करणारे लोक, त्यांच्या समर्थक संघटना यावर सतत पाळत ठेवण्यात आली. या संघटना किंवा समर्थक जोवर गंभीर गुन्हा करत नाही, तोवर त्याला अटक करण्याचे टाळण्यात आले. पाळतीकडे लक्ष न देणारे अनेक समर्थक नंतर गंभीर गुन्हय़ात अडकले. सामान्य जनतेशी अधिकारी वा कर्मचाऱ्याने चांगलाच व्यवहार करायचा, हा नियम कसोशीने पाळण्यात आला.\nनक्षलवाद्यांना मदत करणारी गावे शोधून काढत त्या प्रत्येक गावावर थेट पोलीस अधीक्षकाने लक्ष ठेवावे, असे धोरण ठरवण्यात आले. रोजगार व आरोग्याच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या. गुप्तचर यंत्रणा प्रभावी करण्यासाठी अनेक नवी उपकरणे वापरण्यात आली. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करतांना पोलीस विभागाने केलेली प्रत्येक मागणी सात दिवसाच्या आत इतर प्रशासनाने पूर्ण करावी, असे आदेश काढण्यात आले. नक्षलवाद कमी करण्यासाठी संपर्क व्यवस्था व दळणवळण यंत्रणा कार्यान्वित करण्यासोबतच जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याकडे जातीने लक्ष देण्यात आले. चळवळीला बौद्धिक खाद्य पुरवण्यात हे राज्य अग्रेसर होते. आताही काही बुद्धीवादी या चळवळीचे समर्थन करतांना दिसतात, पण नक्षलवाद्यांनी जनतेचा पाठिंबा मात्र गमावलेला आहे.\nचार वर्षांपूर्वी नक्षलवादी समर्थक संघटनांनी आंध्रच्या सीमावर्ती भागात गुप्तपणे एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जनतेला रोजगार मिळाला, त्यांची आर्थिक क्षमता वाढली, शिक्षणाचा प्रसार झाला, अशी कारणे समोर आली. ही सारी कागदपत्रे पोलिसांनी एका छाप्यात जप्त केली. सध्या नक्षलवादी चळवळीवर पूर्णपणे आंध्रच्या नक्षलवाद्यांचे नियंत्रण असले तरी त्यांना त्यांच्याच गृहराज्यात काहीही करता येत नाही, अशी स्थिती आहे.\nआदिवासींचे जगणे एक उत्सव\nटॅगस्आदिवासी, जगणं, भारत, समाज\nडॉ. प्रकाश आमटे, सौजन्य – सकाळ\nआदिवासींचे जगणे हा एक उत्सव असतो. आनंद साजरा करण्यासाठी त्यांना कारण लागत नाही. त्यांच्यातील ही आयुष्यावर प्रेम करण्याची जन्मजात अभिव्यक्ती मला सतत भावली आहे. एखाद्याचा जन्म झाला, की ते खूष होऊन नाचायला लागतात. लग्नात नाचतात. एवढेच काय; मृत्यू झाला असला तरी त्या संस्कारात नाचण्याला स्थान आहे.\nविकास करवून घेण्याच्या नादात परंपरा विसरल्या, की काहीतरी विचित्रपणा पुढे उभा ठाकतो. ना धड विकास साधला जातो, ना परंपरा जपल्या जातात. परिसराचा कायापालट करण्याच्या नादात अशा चुका आपण करून बसतो. आदिवासींच्या एकूणच परंपरा खूप आशयगर्भ आहेत. सामूहिक आविष्कार असल्याने त्या देखण्या आहेत. संघटितपणाचे बाळकडू त्यांना परिसरातूनच मिळत असल्याने एकटेपणा त्यांच्यात भिनत नाही. धावून जाणे हा त्यांना निसर्गाने दिलेला वर आहे. “एकमेकांना मदत करावी,’ हे त्यांना वर्गातील सुभाषितांसारखे घोकावे लागत नाही. जगापासून तुटलेले अनेक आदिवासी आजही आपल्याला सापडतील; मात्र सहकाऱ्यांच्या भरवशावर त्यांनी व्यक्तिगत उन्नती घडवून आणलेली असते. मुळात त्यांच्याकडे मदतीची एक अलिखित परंपरा असते. समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ती सर्वाधिक गरजेची असते.\nजन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व टप्प्यावर त्यांचा उत्सव सुरू असतो. जगाचा निरोप घेतानाही जन्माबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव ते जपतात. या परंपरांचा पगडा आजही बहुतांश आदिवासी समाजावर कायम आहे. कुप्रथा मोडून काढल्या पाहिजेत. परंपरा मात्र टिकली पाहिजे. ती टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आदिवासींची “गोटूल’संस्कृती अनेकांना आठवत असेल. आता ती नामशेष होत चालली आहे. तरुण मुले व मुली एकत्र येऊन आपला आयुष्याचा जोडीदार निवडायचे. पोलिसांची मदत घेणे हा गावाचा अपमान समजला जायचा. एका अर्थाने सर्व समस्या एकत्र बसून सोडविण्याची पद्धत तेव्हा होती. गावातील प्रतिष्ठित किंवा वयस्क मंडळींचा पंचायतीत समावेश असतो. समस्या आली, की त्यांवर सर्वानुमते निर्णय होतो. प्रत्येक गावात ढोल वाजवला की लोक जमतात. ही वर्दी देण्याची पद्धत फार उत्तम आहे. आपल्याला महत्त्वाच्या कामाला जायचे आहे ही मनोवृत्ती तिकडच्या आबालवृद्धांमध्ये असते. दोघांचेही म्हणणे ऐकून नंतरच शिक्षा निश्‍चित केली जाते. गावखेड्यातील भाषेत सांगायचे तर आता लोक खुले झाले आहेत. पोलिसांकडे जा��ला लागले. आम्ही हेमलकशाला आलो, तेव्हा ९० टक्के लोक समस्यांवर उपाय गावातच शोधायचे. खुनाचा आरोप असलेल्यांवरदेखील पंचायतीने निकाल दिले होते. “क्रिया केली’ असे ते म्हणायचे. तेच ते प्रकरण सतत उकरून काढल्याचे प्रकार तेव्हा व्हायचे नाहीत. एखाद्याने निकाल मानला नाही, तर त्यांच्यावर बहिष्कार घातला जायचा.\nलोक पोलिसांकडे जाऊ लागले, तेव्हापासून अधिक शोषण सुरू झाले. सिरोंच्याला कोर्टात जावे लागायचे. वकिलाचा खर्च देण्यासाठी गाय विका, बैल विका असे प्रकार व्हायचे. हेमलकशाला पोचताच आदिवासींच्या परंपरेप्रमाणे निर्णय घेऊ, असे मी सांगितले होते. इकडच्या प्रत्येक पंरपरेमागे जीवन जगण्याचा सिद्धांत आहे. योनीशुचितेचा बाऊ नाही, असा आरोप त्यांच्यावर होतो; मात्र चूक झाल्यानंतरही सांभाळून घेण्याची जी वृत्ती आहे, त्याकडे डोळेझाक कशी करता येईल कौमार्यावस्थेतील चुकीचे प्रायश्‍चित्त म्हणजे आत्महत्या नव्हे, हे तथ्य आपल्या निरक्षर बांधवांना समजले आहे. एखादी अशी घटना घडली, तर लग्नाचा निर्णय घेतला जातो. अगदीच अडचणी आल्या, तर वेळेवर दुसऱ्या एखाद्या मुलाने संबंधित मुलीला स्वीकारल्याचीदेखील अनेक उदाहरणे आहेत. जगाकडे बघण्याचा हा “प्रॅक्‍टिकल ऍप्रोच’ मला फार महत्त्वाचा वाटतो. नवऱ्याचे निधन झाल्यानंतर विधवेला पुनर्विवाह करण्याचा अधिकार आदिवासी समाजात आहे. एवढेच काय, लग्न झाल्यानंतरही जोडीदार नाकारण्याचा अधिकार स्त्रीला आहे. ती दुसरा जोडीदार शोधू शकते.\nमुलीने नव्हे तर मुलाने हुंडा द्यायचा, अशी जगाच्या दृष्टीने उलटी पद्धत इकडच्या आदिवासी समाजात आहे. एखाद्या महिलेने पतीला सोडण्याचा निर्णय घेतला, तर तिच्यावर केलेला खर्च भरून द्यावा लागतो. “इज्जत भरून काढणे’ असा शब्दप्रयोग ते करतात. काही प्रकरणांमध्ये दंडदेखील ठोठावला जातो. लग्नाच्या वेळी मुलाच्या आईवडिलांकडे हुंड्यासाठी पैसा नसेल, तर मुलीच्या आईवडिलांकडे शेतीवर मजूर म्हणून काम करण्याचे कबूल करायचे आणि लग्न लावून द्यायचे असा सामोपचार त्यांनी स्वीकारला आहे. शहरी भागातील लोकांना वृत्तपत्रांमधून सतत बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात. आदिवासी भागात तसे बलात्कार होत नाही. मुलींना तुलनेने बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. हक्क आहेत. दोन्ही बाजू ऐकून दंडाची रक्कम भरण्याची पद्धत आहे. हेमलक��ातील आमच्या दवाखान्यात अशा अनेक प्रकरणांवर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला. शक्‍यतो गावातल्या गावात तिढा सुटावा, अशी सर्वांची इच्छा असते. पंचायतीने निष्पक्षपणे निर्णय द्यावा, अशी दोन्ही बाजूंची अपेक्षा असते. ती पूर्ण झाली तर सहसा पोलिसांकडे प्रकरण जात नाही. मुळात त्यामागचे आणखी एक कारण कुटुंबाच्या गरिबीतही दडले आहे. पोलिसांकडे किंवा कोर्टात गेल्यानंतर कर्ज काढावे लागते. बैल विकावा लागतो. आधीच तुटपुंजी कमाई असल्याने नवे संकट ओढवून घेण्यास कुटुंबे तयार नसतात. आता आम्हाला इतकी वर्षे झाली, गडचिरोली परिसरात तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न नव्हता. भामरागडच्या संपूर्ण परिसराची जबाबदारी एका हवालदाराकडे होती, यावरून काय ते समजून घ्या. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.\nएकदा एक मुलगी गरोदर होती. दोन्ही बाजूंनी प्रकरण आमच्यापर्यंत आले. अर्थात, पंचायतीच्या निर्णयानेच तिढा सुटला; मात्र आम्ही त्यात सोनोग्राफी मशिन्सपासून अन्य अद्ययावत यंत्रांची मदत घेतली. अखेर मुलामुलीचे लग्न लावून देण्यात आले. जगाच्या दृष्टीने निरक्षर ठरलेले आदिवासी बाका प्रसंग ओढवल्यानंतर ज्या सामंजस्याने वागतात किंवा जी तडजोड करतात, ती फार मोठी असते. नको तिथे स्वाभिमानाचा बाऊ करणाऱ्या सभ्य समाजाने आदिवासी बांधवांकडून हा गुण शिकून घेतला पाहिजे. नम्रतेत मोठी ताकद असते. ती ज्याला शोधता आली, त्या समाजाची विण घट्ट होत गेली आहे. मदतीसाठी धावून जाण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणावर तयार असतात. रुग्णांना खाटेवर टाकून दवाखान्यात पोचविण्याच्या कामात प्रत्येक गावातील तरुण आघाडीवर असतात. गडचिरोलीतील माडिया आणि बस्तरमधील मुरिया आदिवासींमध्ये आता रोटीबेटीचे व्यवहार होतात. त्यांचे येणेजाणे सुरू असते. त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. त्यांची संस्कृती नष्ट करायला आपण आलेलो नाहीत, हे त्यांना पटले की विरोध मावळतो.\nआदिवासी परंपरेनुसार त्यांची वेगळी यंत्रणा आहे. शिकारीला त्यांच्या परंपरेत अनन्य स्थान आहे. ती कधी धार्मिक कारणासाठी होते, तर कधी वैयक्तिक. बऱ्याचदा पोट भरणे हा त्यामागील उद्देश असतो. तेल, मसाले आणि डाळी पोचण्याआधीपासून ते शिकार करतात. डोंगरावर झाडे पेटवून ती शिकार भाजली जायची. छोट्या पक्ष्याची शिकार करून घरच्याघरी त्याची व���सलात लावण्याचे प्रकार घडतात; मात्र शक्‍यतो वाटून खाण्याची प्रवृत्ती त्यांच्या रक्तात भिनली आहे. आपण सतत मागास, मागास म्हणून त्यांचा उच्चार करतो; पण लोकजीवनाचा अभ्यास केला तर आदिवासी समाज खरोखर खूप “श्रीमंत’ आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या समुदायात भिकेला स्थान नाही. भीक मागण्याची प्रथाच नाही.\nमुळात आदिवासींचे जगणे हा एक उत्सव असतो. आनंद साजरा करण्यासाठी त्यांना कारण लागत नाही. त्यांच्यातील ही आयुष्यावर प्रेम करण्याची जन्मजात अभिव्यक्ती मला सतत भावली आहे. एखाद्याचा जन्म झाला, की ते खूष होऊन नाचायला लागतात. लग्नात नाचतात. एवढेच काय; मृत्यू झाला असला तरी त्या संस्कारात नाचण्याला स्थान आहे. त्यामागची भावना वेगळी असते एवढेच.\nआयुष्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची साधीसरळ; पण तेवढीच सुसंस्कृत परंपरा आहे. आम्ही आलो तेव्हा, १९७० च्या काळात, इकडे कोणीच यायचे नाही. शासनाचे सर्व काम कागदोपत्री होते. शाळा कागदावर होत्या, त्यामुळे मुले यायची नाहीत. मुले येत नव्हती, त्यामुळे शिक्षक यायचे नाहीत. त्या काळातदेखील सामूहिक नृत्यपरंपरा होती. त्यांचे देव दगडाचे आहेत; पण अंतरंगात सहृदयता आहे. त्यांना ना शंकर माहिती ना राम. सरकार त्यांना हिंदू म्हणत असले तरी त्यांची संस्कृती निश्‍चितच वेगळी आहे. ती धर्मावरून भांडणारी नाही, माणसे जोडणारी आहे. मी हे का म्हणतोय ते इथे येऊन अनुभवल्याशिवाय कळायचे नाही.\nहेमलकशातली पहिली पावलं – डॉ. प्रकाश आमटे\nPosted: ऑगस्ट 28, 2009 in जीवनमान, सामाजिक\nटॅगस्आदिवासी, आमटे, गडचिरोली, ग्रामीण, जीवन, भारत, महाराष्ट्र, समाज, हेमलकसा\nशब्दांकन सीमा भानू, सौजन्य : इ-अनुभव मासिक\nहेमलकशाच्या जंगलात तीन दशकांहून अधिक काळ मानवसेवा केलेल्या डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांना नुकतंच मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याची महती आता लोकांना पटली, परंतु तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं हेमलकशातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताहेत खुद्द डॉ.प्रकाश आमटे.\n“समकालीन प्रकाशना’तर्फे लवकरच प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील निवडक भाग.\n1970 सालची गोष्ट. एमबीबीएसची शेवटची परीक्षा संपल्यावर मी आणि थोरला भाऊ विकास दोघेही नेहमीप्रमाणे घरी गेलो. बाबा अचानक म्हणाले, “”आपण भामरागडला जाऊय���.” आनंदवनपासून 250 किलोमीटरवरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग; नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश. पूर्ण जंगलाने व्यापलेला. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तेथे वस्ती आहे, एवढंच ऐकून माहीत होतं. बाबा त्यांच्या लहानपणी तिथं गेले होते. आम्ही तिथं आधी जायचा प्रश्नच नव्हता. आपण सहलीला चाललोय, असं बाबा म्हणाले खरं, पण त्यांच्या मनात काय आहे हे तेव्हा आम्हां कुणालाच माहीत नव्हतं.\nबाबा, ताई, मी, विकास, मधुभाई पंडित इतर दोघं-चौघं, स्वयंपाकी असे आम्ही साताठजण निघालो. वाटेत नद्या, ओढे लागले. काहींना पाणी होतं. काहीना नव्हतं. रस्ते कच्चे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भामरागडला पोचलो. तिथं त्रिवेणी नद्यांचा संगम पाहिला. झाडाखालीच मुक्काम केला. शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो. तिथंच चूल मांडून स्वयंपाक करायचो.\nया काळात आजूबाजूच्या गावातही हिंडलो. तिथले आदिवासी अगदी जरूरीपुरते कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले. शरीरं खंगलेली. आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायचे. जनावरं माणसाला घाबरतात हे माहीत होतं, पण माणूसही माणसाला घाबरतो याचं नवल वाटायचं. एखादा थांबलाच आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, तर भाषेचा अडथळा यायचा. आम्ही इथं नुसतं सहलीला आलो नाही, हे कळत होतं पण बाबा काही स्पष्टपणे बोलत नव्हते.\nशेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही निघायचं ठरवलं. निघताना बाबा म्हणाले, “”तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे. इथं माणूस माणसाला घाबरतोय. कुपोषण आहे. या लोकांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही. आता आनंदवनाचं काम मार्गी लागलंय, तेव्हा माझी इच्छा आहे की आता इथं काम करावं. बाबा तेव्हा 56 वर्षांचे होते. मी 22 वर्षांचा. सर्वसाधारण माणूस साठीला निवृत्त होतो आणि आता या वयात बाबांनी हे नवं काम अंगावर घ्यायचं, तेही अशा दुर्गम भागात हे काही बरं वाटत नव्हतं. पण बाबांना विरोध करणार कसा त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली मी चट्‌कन त्यांना म्हणालो, “”या वयात तुम्ही हे कसं करणार मी चट्‌कन त्यांना म्हणालो, “”या वयात तुम्ही हे कसं करणार मी तुम्हाला जॉईन होणारच आहे, तर मी इथं काम करतो.” बाबा उघडपणे आम्हाला काही म्हणाले नव्हते, पण त्यांच्या मनात बहुधा असंच काहीतरी होतं. त्यामुळं ते ���ूप खूष झाले.\nअर्थात, हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता असं नाही. बाबांच्या बरोबर काम करायचं ठरलेलंच होतं. आम्ही दुसरं काही करू असं बाबांना आणि ताईलाही वाटत नव्हतं. नागपूरसारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्षं काढूनही वेगळं काही करावं, खूप पैसे मिळवावेत अशी भावना कधी मनात आली नव्हती. आम्ही ज्या साध्या वातावरणात वाढलो होतो त्याचा आमच्यावर इतका प्रभाव होता की, यापेक्षा दुसरं आयुष्य हवं असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे बाबांना मदत करायची हे तर नक्कीच होतं. मग ती आनंदवनात केली काय आणि भामरागडला केली काय\nअर्थात त्यावेळेस आनंदवनातलं काम बऱ्यापैकी स्थिरावलं होतं आणि भामरागडला मात्र सुरुवात करायची होती. तिथं प्रत्यक्ष गेल्यानं आणि राहिल्यानं, हे किती अवघड आहे याची झलक मिळाली होतीच. तरीही किंवा म्हणूनच इथं आपल्या मदतीची जास्त गरज आहे, असं मला वाटलं आणि मी लगेच निर्णय घेतला.\nहा निर्णय झाला त्यानंतर अनेक वर्षांनी मी कुठंतरी वाचलं की, “”बाबांच्या साठाव्या वाढदिवशी प्रकाश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की, “”आजच्या दिवशी तुम्हाला भेट म्हणून मी माझे हातच देतो.” प्रत्यक्षात असं काही झालं नव्हतं. बाबा कवी होते आणि ते बऱ्याचदा काव्यात बोलायचे. पण त्यांचा हा गुण माझ्यात अजिबात नाही. मला असं बोलणं कधी जमलंच नाही. त्यामुळं झालं ते अगदी साधं-सरळ. बाबांना या भागात काही काम करावंसं वाटत होतं आणि त्यांची तब्येत नि वय यामुळं ही नवीन जबाबदारी मी माझ्याकडं घेतली एवढंच या निर्णयाने आपल्या आयुष्याची दिशा ठरतेय आणि ही वाट बरीच अवघड आहे, याची जाणीव मला तेव्हा नव्हती असं नाही. पण बाबा-ताईंना अशाच परिस्थितीतून वाट काढताना पाहिल्यामुळं असेल, तसंच तरूण वयामुळंही असेल त्याचं फारसं दडपण आलं नाही, एवढं नक्की.\nया सुमारास परीक्षेचा निकाल लागून आम्ही दोघंही पास झालो. त्यानंतर एका वर्षाची इंटर्नशिप. शेवटचे तीन महिने इंटर्नशिप कुठल्यातरी खेड्यात करावी लागते. आनंदवन हे खेडंच आहे. त्यामुळे आम्ही तिथंच राहिलो. यानंतर खरं तर मी लगेच भामरागडला गेलो असतो, पण तिथं काम करायला अजून जागा मिळाली नव्हती. तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. बाबांनी त्यांना विनंती केली की, भामरागड भागात 50 एकर तरी जागा मिळावी. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रंही आम्ही तयार करून पाठवून दिली होती. नाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांना यांना पाहिजे ती जागा द्या, असं सांगितलंही होतं. भामरागड परिसरात काम करायचं बाबांच्या इतकं डोक्यात होतं की, पुन्हा 1971 साली सुमारे पन्नास तरुणांची सहल घेऊन ते या भागात गेले होते. यापैकीच अजित मळकर्णेकर, नागेश हटकर हे पुढे माझ्याबरोबर काम करायला लागले.\nबाबा दुखऱ्या पाठीच्या उपचारांसाठी इंग्लंडमध्ये होते, त्याच दरम्यान शासनाकडून पत्र आलं की, तुमच्या नियोजित प्रकल्पासाठी भामरागडजवळ हेमलकसा इथं जागा आहे, ती बघून घ्या. बाबा नसल्यानं आमचे ट्रस्टी पावडे वकील व विनायक तराळे यांच्याबरोबर मी ती बघायला गेलो. पहिल्यांदा तरी ही जागा सोयीची वाटली नाही. पण तेव्हा असा विचार केला की, आता या जागेला नाही म्हणालो, तर पुन्हा कधी मिळेल कुणास ठाऊक निर्णय आम्हालाच घ्यायचा होता. “हो’ म्हणून टाकलं. जागा मिळणार हे नक्की झालं.\nपण प्रत्यक्षात जमीन हातात यायला पुढं अजून तीन वर्षं लागली. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. पण नागपूरला गेलो तेव्हा कळलं की ऍडमिशनची मुदत संपून गेली आहे. मग डॉ. सुशीला नायर यांचं “कस्तुरबा ट्रस्ट’चं “महात्मा गांधी मेडिकल कॉलेज’ होतं तिथं प्रवेश घेतला, मी सर्जरीला आणि विकासनं मेडिकलला. मंदाची आणि माझी ओळख इथंच झाली. तिनं ऍनेस्थेशियाच्या अभ्यासक्रमासाठी तिथं त्याच वर्षी प्रवेश घेतला होता. तिलाही नागपूर कॉलेजला ऍडमिशन मिळाली नव्हती. त्यामुळं तीही “कस्तुरबा’मध्ये आली होती. मी सर्जरी विभागात आणि ती ऍनेस्थेटिस्ट, त्यामुळे आमची सतत भेट होणं साहजिकच होतं.\nयातला मजेचा भाग असा की, मंदाही आमच्या मेडिकल कॉलेजमधूनच डॉक्टर झालेली. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी त्यामुळे मला एक वर्ष सिनियर होती. तरीही कॉलेज एकच. पण आम्ही दोघांनीही एकमेकांना आधी पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे भेटणं, बोलणं तर दूरच. ती कॉलेजक्वीनच होती. दिसायला चांगली, त्यामुळे तिच्याशी बोलायला, लग्न करायला खूपजण इच्छुक होते. आणि मी इतका नाकासमोर बघून चालणारा की मला तिचं नावही माहीत नव्हतं\nपण ओळख झाली आणि एकत्र काम करताकरता इतर गोष्टींवरही गप्पा होऊ लागल्या आणि लक्षात आलं की आपली वेव्हलेंग्ध जमतीये. आपल्याला एकमेकांबरोबर असणं आवडतंय. पण माझा स्वभाव इतका संकोची की, मी हे तिला स्पष्टपणे सांगणं शक्यच नव्हतं. तीही काही बोलली नाही. आमच्या दोघांपैकी कुणीच एकमेकांना “प्रपोज’ वगैरे केलं नाही. आपले स्वभाव जुळताहेत हे लक्षात आल्यावर लग्न करायचं, हे मनात ठरलेलंच होतं. हे थोडंसं “अनरोमॅंटिक’ वाटेल. पण आमचे दोघांचे स्वभाव लक्षात घेतले तर त्याला हे सुसंगतच होतं.\nशिक्षणानंतर मी काय काम करणार आहे, त्याची मंदाला कल्पना होती आणि माझ्याबरोबर ते काम करायची तिची तयारीही होती. तिनं तो भाग पाहिलेला नसूनही. आणि मला हे विशेष वाटत होतं. बाबांचं नाव तिनं ऐकलं होतं, त्यांच्या कामाबद्दल तिला थोडीफार माहिती होती, पण ती ज्या कुटुंबातून आली होती, त्यांना सामाजिक कामाची पार्श्वभूमी अजिबातच नव्हती. त्यामुळेच मंदानं माझ्याशी लग्नाला तयार होणं हे आश्चर्य होतं. प्रेमात पडल्यावर वातावरण भारलेलं असतं त्यामुळे कित्येकदा माणूस भावनेच्या भरात निर्णय घेतो. पण मला मंदाचं कौतुक एवढ्यासाठी जास्त वाटतं की, आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला फक्त ऐकीव माहिती असतानाही तिनं माझ्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतला. हे आयुष्य किती खडतर असेल, याची कल्पना हेमलकसाला गेल्यावर तिला आली. पण तरीही तिनं तो निर्णय कायम ठेवला आणि निभावला. अगदी सहजतेनं आणि आनंदानं.\nमुलींशीच काय कुणाशीच जास्त न बोलणारा मी, पण ज्याअर्थी मंदाशी माझी इतकी मैत्री झाली आहे त्याअर्थी काहीतरी गडबड आहे, हे विकासनं ओळखलं. बातमी बाबांपर्यंत गेली. त्यांनी दोघांनाही भेटायला बोलावलं. पहिला प्रश्न त्यांनी विचारला की, “”तू काय काम करणार आहेस याची माहिती हिला आहे का” मी म्हटलं, “”सांगितलंय. आणि तिच्या मनाचीही तयारी आहे.” त्यावर बाबांनी निर्णय दिला, “”तयारी पक्की असेल, तर जास्त दिवस थांबू नका. परीक्षा नंतर देता येईल, आधी लग्न करा.”\nमंदा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. शिवाय विकास माझ्याहून मोठा. त्याच्याआधी माझं लग्न करायचं, त्यामुळं ताईला हे फारसं पसंत नव्हतं. पण बाबा ठाम होते आणि त्यांच्यापुढं बोलायची कुणाची प्राज्ञा नसे.\nलग्न आनंदवनात होणार, हे नक्की होतं. कारण तिथले कुष्ठरोगी उठून नागपूरला कसे येणार आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीनं न करता वेगळ्या पद्धतीनं करावं, असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध��ये काय म्हणतात कुणास ठाऊक आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीनं न करता वेगळ्या पद्धतीनं करावं, असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक “देणंघेणं’ अर्थातच नव्हतं. अगदी एकमेकांना हातरूमालही द्यायचा नाही, असं बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे लग्नात गोडधोड, जेवणावळी नसतील, असंही ठरलं.\nमंदाच्या आईवडिलांचंही वैशिष्ट्य की, त्यांनी कशालाच विरोध केला नाही. मुलीच्या निवडीलाही नाही आणि नंतर लग्न करायच्या पद्धतीलाही नाही. रजिस्टर लग्न मात्र नको, असा आग्रह त्यांनी धरला. ताईलाही तसंच वाटत होतं. रजिस्टर लग्नात नुसते दोघे एकमेकांना हार घालतात, असं लग्न नको, असं म्हणण पडलं. शेवटी मधला मार्ग काढला. सर्वोदयी कार्यकर्ते मामा क्षीरसागर नेहमी आनंदवनात यायचे. त्यांना सांगितलं, तुम्ही आमचं लग्न लावा. फक्त सप्तपदी करायची आणि मंत्र मराठीतून म्हणायचे. ते आनंदानं तयार झाले.\nमुहूर्त बघायचा नव्हता. रविवार असल्याने 24 डिसेंबर 1972 हा दिवस निवडला. त्या दिवशी योगायोगानं साने गुरुजींची जयंती होती. बाबांनीच मंगलाष्टकं तयार केली होती. लग्नातली सजावटही पानांची रांगोळी, धान्याची रांगोळी अशी नैसर्गिक होती. सकाळी नऊ वाजता विधींना सुरुवात झाली आणि 10 वाजता लग्न लागलं. डॉ.आंबेडकरांचा मोठा फोटो लावला होता. त्याला नमस्कार करून समारंभ संपला. जेवणावळी नव्हत्याच. सगळ्या निमंत्रितांना पेढा दिला. आनंदवनात जेवायला त्यादिवशी मसालेभात केला होता. सगळ्या पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन पण सगळ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सहभागी करून घेतलेलं, असं हे लग्न होतं.\nलग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही हेमलकसाला गेलो. नंतर तिथून ताडोबाला. तिथंच एक रात्र मुक्काम केला. लग्न झाल्या झाल्या आम्ही जंगलात आलो आणि इथंच काम करणार, या गोष्टीचं तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरना फार कौतुक वाटलं. मंदानं आनंदवन, सोमनाथचे प्रकल्प पाहिले होते. तिथं त्या वेळी बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. शहराच्या ते जवळ होतं. हेमलकशाला असंच काहीतरी असेल, असं तिला वाटलं असणार. प्रत्यक्षात तसं ते अजिबातच नव्हतं. तरीही ती शांत राहिली.\nलग्न झाल्यावर हेमलकसा-ताडोबा मुक्काम आटोपल्यानंतर आम्��ी दोघंही नागपूरला परतलो. नागपूरच्या जवळ “अशोकवन’ हा अजून एक कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्प आकाराला येत होता. तिथं आम्ही राहिलो. तिथून नागपूरला ये-जा करायचो. व्यक्तिगत आकसापोटी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश नाकारला गेला, पण नागपूरच्याच इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. पण तिथली रजिस्ट्रारची जागा ही स्थानिक लोकांसाठी होती, त्यामुळे मला प्रवेश मिळाला तरी प्रत्यक्ष काम करता येत नव्हतं. नुसतं यायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त दुसरे ऑपरेशन कसं करताहेत ते लांबून बघायचं. हे आवडत नव्हतं. पण माझ्यापुढं पर्याय तरी काय होता\nदरम्यान मंदानं तिचं शिक्षण संपल्यावर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली. तिला तेव्हा 850 रुपये पगार मिळायचा. आमच्या दोघांचा खर्च त्यातून सहज भागायचा. मनासारखं काम करायला न मिळाल्यानं माझी अस्वस्थता वाढत होती. हेमलकसाच्या जागेसाठी अर्ज देऊन तीन वर्षं होत आली होती. आणि याच सुमारास हेमलकसा आणि नागेपल्ली या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाल्याचं पत्र सरकारकडून मिळालं. ही मंजुरी देण्याआधी आम्हाला अजून दोन जागा दाखवल्या होत्या. त्यातल्या एका जागेजवळ नाला होता. त्याचं पाणी तुम्हाला वापरता येईल, असंही सांगितलं होतं. या जागा होत्या त्रिवेणी संगमाजवळ, आत्ताच्या जागेपासून अजून थोड्या लांब. आता पावसाळ्यात एकच नदी पार करायला लागते. ह्या जागांसाठी दोन नद्या पार कराव्या लागल्या असत्या आणि पावसाळ्यात अजून हाल झाले असते. त्यामुळे आम्ही त्यांना नकार दिला.\nआनंदवनातून हेमलकसा अडीचशे किलोमीटरवर; पण रस्ते खराब. काही ठिकाणी रस्तेच नाहीत. त्यामुळं तिथं जायला एक दिवस लागायचा. नंतरच्या टप्प्यात ओढे, नदी आहेत. पावसाळ्यात ते भरून वाहायचे. अशा परिस्थितीत वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून “नागेपल्ली’ची जागाही मागितली होती.\nजागा मंजूर झाल्याचं पत्र मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकसाला जाऊन धडकले. 23 सप्टेंबर 1973 या दिवशी त्यांनी तिथं डेरा टाकला. याच दिवशी “लोकबिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच; पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हतेच. “”तू तुझ्या वेळेला ये. मी कामाला सुरुवात करतो,” असं म्हणून ते गेलेच.\nहेमल��साची जागा मूळची वनखात्याची. त्यांनी ती महसूल खात्याला दिली आणि त्यांनी बाबांना- म्हणजे महारोगी सेवा समितीला दिली. बाबांनी तिथं जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली, कारण राहण्यासाठी थोडी तरी जागा मोकळी करणं गरजेचं होतं. वनअधिकारी आले आणि त्यांनी “”तुम्ही बेकायदेशीरपणे आमच्या जागेत कसे घुसलात” असा आक्षेप घेतला. बाबा म्हणाले, “”कागदोपत्री जागा माझी आहे.” त्यावर ते म्हणाले, “”पण त्याच्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही.” ते ऐकेनात. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला.\nखरंतर, बाबा थेट हेमलकसाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनअधिकाऱ्याला खटकलं होतं. थोडक्यात, त्याला महत्त्व न दिल्यानं तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथं होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढला. “”झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही वसूूल करा” असं त्यांनी वनअधिकाऱ्याला सुचवलं. त्याची जी काही किंमत ठरवण्यात आली ती बाबांनी दिली आणि हे प्रकरण मिटलं.\nसोमनाथला “कार्यकर्ते निर्माणा’ची श्रमसंस्कार शिबिरं व्हायची. अजूनही होतात. त्यातून हजारो मुला-मुलींनी विधायक काम करायची प्रेरणा घेतली आहे. त्यातील पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन सुरुवातीला बाबा गेले. त्यांच्याबरोबर बरे झालेले पाच कुष्ठरोगीही होते. विकासनं ट्रक खरेदी केला होता. हेमलकसाला येण्या-जाण्यासाठी आणि सामान नेण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला.\nहेमलकसाची जागा ताब्यात घेतल्याचं मला जानेवारी 1974 मध्ये कळलं आणि मग मी माझं शिक्षण सोडून तिथं जायचं ठरवलं. मी जे काही करत होतो त्यात मला अजिबात आनंद वाटत नव्हता. त्यामुळे हेमलकसाला जायला मी खूपच उत्सुक झालो होतो. त्यामुळे सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असताना ती सोडून मी हेमलकसाला जायचा निर्णय घेतला. बाबांना त्याचं खूप वाईट वाटलं. मी शिक्षण पूर्ण करावं, थोडासा अनुभवही घ्यावा, असं त्यांना वाटत होतं. पण माझं मन आता नागपुरात रमत नव्हतं. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत. मात्र नंतर काही दिवसांनी त्यांच्या इच्छेनुसार आमचे स्नेही डॉ. वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन मी वीस दिवस हॉस्पिटलचा अनुभव घेतला.\nमार्च 1974 मध्ये मी हेमलकसाला गेलो. बाबांनी तोपर्यंत पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती. कामाची ���ोडी सुरुवात झाली की मग मंदानं यायचं, असं ठरवलं होतं. शिवाय तिनं विशिष्ठ काळासाठी बॉंडही लिहून दिला होता. त्यामुळं ती नागपूरलाच राहिली. ती पुढं डिसेंबर 1974 मध्ये नोकरी सोडून हेमलकसाला आली.\nहेमलकसाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणाऱ्यांना येणार नाही. तेव्हा तिथं नुसतं दाट जंगलं होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. तिथं आवाज होते ते वन्यप्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीचे. साप, विंचू यांचं अस्तित्व पावलापावलावर होतं. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं, ही गोष्ट तुलनेने सोपी असते. तिथं राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकसात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. तिथं फक्त जंगलच जंगल होतं.\nबाबांच्या बरोबर अजित मळकर्णेकर, नागेश हटकर, राज सुलाखे हे कार्यकर्ते होते. त्यानंतर जगन मचकळे, दादा पांचाळ हेही 1974 सालीच आले. दादा पांचाळ सोमनाथच्या शिबिराला आले होते. त्यांनी आपलं शिक्षण सोडून दिलं आणि ते हेमलकसाला आले. जगन हा मूळचा नांदेडचा. तोही शिबिराला आला होता आणि खूप प्रभावित झाला होता. बाबांनी त्याला “”या प्रकल्पासाठी नागेपल्लीला राहशील का” म्हणून विचारलं आणि तो लगेच तयार झाला. पाठोपाठ विलास मनोहर, गोपाळ फडणीसही आले. शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित हे होतेच. नंतर जगदीश गोडबोलेही पुण्याहून काही दिवस येऊन राहिला.\nसुरुवातीचं काम जरा जास्त कठीण होतं, कारण आम्हाला राहण्यासाठी काहीतरी सोय करायला हवी होती. झाडाखाली किती दिवस राहणार मग प्रकाश पेडणेकर नावाच्या कार्यकर्त्याने एक झोपडी बांधली. त्यासाठी आधी झाडं तोडून थोडा भाग साफसूफ करून घ्यायला लागला. कार्यकर्ते कमी असल्यानं सगळे एका झोपडीतच राहायचे. पुढं मंदा आल्यावर झोपडी लहान पडायला लागली. मग ती मोठी केली. मग इतरही एक-दोन झोपड्या बांधल्या.\nजागा मिळाली होती, पण पाण्याची सोय नव्हती. शेजारी नाला होता. त्याच्या शेजारी एक तात्पुरती विहीर खोदली. विहीर कसली, खड्डाच ते पाणी पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. सुरुवातीला टॉयलेट्‌सची सोय नव्हती. कशी असणार ते पाणी पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी न���ीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. सुरुवातीला टॉयलेट्‌सची सोय नव्हती. कशी असणार त्यामुळे सगळं उघड्यावरच. छोट्या झोपडीत राहायचो. झोपडी म्हणजे काय, दोन खाटा टाकता येतील एवढीच. मला या सगळ्याची थोडीफार सवय होती, मंदाला मात्र हे सगळंच नवीन होतं.\nबाबांनी काही कुष्ठरोग्यांना प्रकल्पावर आणलं होतं. हे सगळे बरे झालेले होते. पण तरीही समाज, त्यांचं कुटुंब त्यांना स्वीकारायचा नाही. त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, याच्यावर बाबांनी खूप विचार केला होता. कुष्ठरोग्यांना आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा, हे तर बाबांच्या सगळ्या कामामागचं उद्दिष्ट होतं. लोक स्वीकारत नाहीत, म्हटल्यावर त्या माणसाला परत वैफल्य येणार तसं होऊ नये म्हणून बाबांनी या सगळ्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवलं. ज्याला ज्यात रस आहे ते काम शिकवलं. त्यामुळे हे सगळे शेती, नर्सरी, लाकूडकाम, विटा बनवणं, अशी कामं करायचे. त्यामुळे ते गुंतूनही राहायचे आणि समाज स्वीकारत नाही याचं दुःखही कमी व्हायचं. बाबांचे शंकरदादा म्हणून एक सहकारी होते, जणू त्यांचा उजवा हातच. तेही कुष्ठरोग झाल्यानेच आनंदवनात आले होते. माणूस कर्तबगार. त्यांनी पुढं सोमनाथचा प्रकल्प सांभाळला. बाबांनी अशा कितीतरी जणांत आपण खूप काही करू शकतो, हा विश्वास निर्माण केला. असेच काही कार्यकर्ते त्यांनी हेमलकसालाही आणले होते. झाडं तोडणं, खोदाई करणं, कच्चे रस्ते करणं, ही कष्टाची कामं त्यांनी केली. आम्ही सगळे त्यांना मदत करत होतोच; पण त्यांनी या सगळ्यासाठी खूप कष्ट घेतले. काही दिवसांच्या सततच्या परिश्रमानंतर थोडी मोकळी जागा तयार झाली, ज्यात झोपडी उभारली गेली. कुष्ठरोगी कार्यकर्त्यांसाठी राहायला एक शेडही तयार केली. याशिवाय धान्य ठेवायला, स्वयंपाक करायला एक शेड तयार केली. धान्याची पोती ठेवायला लाकडाचा एक प्लॅटफॉर्म बनवला. कारण धान्य खाली ठेवलं तर त्याला वाळवी लागणार. त्याच शेडच्या सारवलेल्या भागात स्वयंपाकी स्वयंपाक करायचा. निदान डोक्यावर गवताचं का होईना छप्पर आलं. पाण्याची थोडीफार सोय झाली. स्वयंपाकाचा शिधा बरोबर आणला होताच. अशा तऱ्हेनं आम्ही त्या जंगलाला घर बनवलं. सोबत वन्यप्राणी होतेच. कोण कुठून एकदम दत्त म्हणून उभा राहील, याची खात्री नव्हती. पण काही का असेना, आमच्या नव्���ा आयुष्याला सुरुवात झाली.\nइथं आल्यावर बऱ्याच गोष्टी प्रयोग करत, चुकत शिकलो. उदाहरणार्थ, घड्याळ दुरुस्ती, ट्रान्झिस्टर दुरुस्ती, हातपंप कसे दुरुस्त करायचे वगैरे. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी चंद्रपूरला जाणं शक्य नव्हतं. बाकी भांडी घासणं, कपडे धुणं, स्वच्छता या कामांची सवय होतीच. आनंदवनात असताना आम्ही या सगळ्यात ताईला मदत करायचो, त्यामुळं इथंही त्याचं काही वाटलं नाही.\nमी आणि माझे सहकारी इथं आल्यावर बाबा परत गेले. पण ते भेटायला यायचे, राहायचे. हेमलकसातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की, थांबायचं नावच घेत नाही. नागेपल्ली हा आमचा “बेस कॅंप’. तिथून हेमलकसा 65 किलोमीटरवर. उंचावर. त्यामुळे हा सगळा रस्ता चढाचा. तेव्हा तर रस्ता असा नव्हताच. सगळा कच्चा रस्ता. वाटेत आठ-दहा ओढे, नाले आणि नदी. हेमलकसात पाऊस सुरू झाला की उंचावरचं ठिकाण आणि जंगल त्यामुळे बदाबद कोसळायचा. हे पाणी खाली वाहत गेलं की, ओढ्या-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद.\nबाबांना हेमलकसाला राहावंसं वाटायचं. कारण पावसामुळे नंतर पुन्हा सहा महिने गाठ पडणार नसायची. इकडे आभाळ भरून आलेलं. पाऊस पडतोय. निघावं की नाही, असं वाटायचं. पाय निघायचा नाही. पण जास्त वेळ थांबलं तर नदी भरणार तर नाही, अशी काळजी. मग ते घाईघाईने निघायचे. कारण नदी पार झाली नाही तर ते अडकून बसणार, तेही पूर ओसरेपर्यंत. तो ओसरायला कितीही दिवस लागू शकतात. वाटेतले ओढेही भरल्याने ते परतही येऊ शकणार नाहीत. ते गेले तरी काळजी वाटत राहायची. कारण आम्हाला ते अडकले की व्यवस्थित पोहोचले, हे कळायलाही काही मार्ग नसायचा.\nतेव्हा रस्तेच नसल्यामुळे हेमलकसात बस वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बाबा ट्रकनं यायचे. नंतर नदी पार करून यायला लागायची ती डोंग्यातून. डोंगा म्हणजे लाकडाचा ओंडका कोरून केलेली छोटी होडी. ती पाण्याच्या एक इंच वर राहते. बाबा एरवी एकदम डॅशिंग. त्यांना घोड्यावर बसण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळ्या गोष्टी यायच्या. फक्त पोहायला यायचं नाही. त्यांना पाण्यापासून धोका आहे, असं कुठल्या तरी ज्योतिष्यानं बाबांच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी बाबांना पाण्याजवळ जाऊच दिलं नव्हतं. त्यामुळं त्यांचं पोहायला शिकणं राहूनच गेलं.\nएकदा ते, मी आणि मंदा डोंग्यातून नदी पार करून येत होतो. यात पोहायला येणारा मी एकटाच. मंदालाही पोहता येत नाही. बाबा चेष्टेनं म्हणाले, “”काय रे, आत्ता होडी बुडली तर कुणाला वाचवशील मला की हिला” मी अर्थातच निरुत्तर झालो. पुढं बाबांना तब्येतीमुळं होडीतून येणं जमायचं नाही. मग ते नदीच्या काठापर्यंत ट्रकमधून झोपून यायचे आणि कांदोडीला मुक्काम करायचे. ते आलेत हा निरोप घेऊन तिथून जगन 30 किलोमीटर सायकल दामटत यायचा. मग आम्ही बैलगाडी घेऊन जायचो. सहसा बाबा सकाळी निघून दुपारपर्यंत पोचायचे. जगन निरोप घेऊन आला की आम्ही लगेच बैलगाडी घेऊन निघायचो. पोचायला रात्र व्हायची. तिथंच मुक्काम करायचा. त्यांना घडलेल्या बऱ्या-वाईट घटना सांगायचो. सकाळी ते आनंदवनाकडे आणि आम्ही हेमलकसाला यायला निघायचो. डिसेंबर ते जून त्यांच्या खूप चकरा व्हायच्या. आम्हाला काळजी वाटायची. पण ते ऐकायचे नाहीत.\nआनंदवनातून गाडी आली की प्रत्येकवेळी अमुकअमुक गोष्टी गेल्याच पाहिजेत, याच्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. याचं कारण आम्ही जंगलात राहत असल्यानं आम्हाला काहीच मिळायचं नाही. सगळं धान्य, सामान, भाजीपाला, औषधं हे आनंदवनाहून यायचं. विकास स्वतः ट्रक चालवत हे सगळं आणायचा. आम्ही थोडीफार शेती सुरू केली होती, भाजीपाला लावला होता; पण तरीही ते पुरेसं नव्हतं. ज्या सहा महिन्यांत आमचा संपर्क तुटायचा, त्या सहा महिन्यांत तिथलाच भाजीपाला उपयोगाला यायचा. त्या काळासाठी डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे भरून ठेवायचो.\nहेमलकसाभोवती छोटी छोटी शेकडो गावं असतील. तिथं राहणारे आदिवासी पिकवलेलं धान्य खायचे नाहीत. फळं, कंदमुळं आणि प्राणी मारून खाणं, हाच त्यांचा आहार. त्याशिवाय या परिसरात वनखात्यातील मोजकी माणसं असायची. त्यामुळे तिथं दुकानं कसली असणार दुकानं होती ती तीन-चार किलोमीटरवर भामरागडला आणि तीही अगदी किरकोळ माल, कांदे, बटाटे वगैरे ठेवायचे. ते आणायचं तर डोंग्यातून जावं लागायचं. शिवाय त्या वस्तू महाग असायच्या. त्यामुळं आम्ही आनंदवनातून येणाऱ्या शिध्यावरच अवलंबून होतो.\nबाबांप्रमाणे ताईही बऱ्याचदा यायची. तिची चार महिन्यांतून एक तरी फेरी असायचीच. तिलाही या सगळ्या प्रवासाचा त्रास व्हायचा. ट्रक, पुढं डोंगा आणि त्यानंतर 15 किलोमीटर चालत यायला लागायचं. पण आम्हाला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तिचं समाधान व्हायचं नाही. तरुण मुलं अशी जंगलात राहताहेत म्हणून तिला वाईट वाटायचं. ताई आली की काय काय घेऊन यायची त्यामुळे ती आली की आमची दिवाळी असायची. इथल्या दमट हवेत तेव्हा पीठ टिकायचं नाही. चार-आठ दिवसांत त्याला अळ्या लागायच्या. त्यामुळे ताजं पीठ आलं की चारेक दिवस पोळ्या मिळायच्या. एरवी वरणभात आणि कांदा-बटाट्याची आलटून-पालटून भाजी, असंच आमचं जेवण असायचं. लहान असताना मी भात कधीच खायचो नाही. मला पोळीच लागायची. मात्र इथं ही साधी गोष्टही मिळू नये, म्हणून ताईला फार वाईट वाटायचं. आम्ही जातं नेलं होतं. पोळ्या खायची इच्छा झाली की आमच्यातले दोघंजण जात्यावर बसून पीठ दळायचे. मग ते पीठ चार दिवस पुरवून पोळ्याच खायच्या\nआनंदवनात काही निमित्ताने गोड झालं तर आम्हाला मिळत नाही, म्हणून त्यांच्या घशाखाली ते उतरायचं नाही. विकासही जास्तीत जास्त वेळा येऊन आम्हाला काही कमी पडत नाही ना बघायचा. सगळ्यांनाच हे जंगलात राहताहेत तर त्यांना कमी त्रास व्हावा, असं वाटायचं.\nकुठल्याही आई-वडिलांना आपण कष्ट केले तरी आपली मुलं सुखात राहावी, असं वाटतंच. त्यामुळे त्यांचा जीव तुटायचा. विशेषतः पावसाळ्यात सगळे मार्ग बंद व्हायचे, तेव्हा तर ते फारच कासावीस व्हायचे. अर्थात आम्हाला त्याचं काही वाटायचं नाही. कारण मनाची तयारी होती. तरुणवय असल्याने उभारी होती.\nया वेळेस आम्हाला प्रत्येकी 150 रुपये पगार मिळायचा. राहणं, जेवणं-खाणं हे प्रकल्पावरच होत असल्यानं आणि खर्च करायला काही निमित्तच नसल्यानं ते पैसे खूपच होते. आमचं “किचन’ तेव्हा कमी लोक असल्यानं एकच होतं. ते पुढंही तसंच राहिलं. आमचं कुटुंब हे आमचं दोघांचं कधीच नव्हतं. ते सगळे मिळून असलेलं मोठं कुटुंबच होतं. मी सोडलो तर सगळे सुरुवातीला एकेकटेच होते. प्रत्येकाच्याच खाण्याच्या आवडीनिवडी होत्या, पण त्या पुरवणं शक्यच नव्हतं. त्यामुळं आमचा मध्यप्रदेशचा स्वयंपाकी जो स्वयंपाक करेल तो डोळे मिटून खायचा, हे पथ्य आम्ही कटाक्षानं पाळलं. अगदी मीठ नसेल तरी काही बोलायचं नाही.\nआम्ही सगळेच आपापली कुटुंबं सोडून इथं नवीन घर करायला आलो होतो. उमेद असली, तरी आजूबाजूचं वातावरण सरावाचं व्हायला वेळ गेला. मला झोपडीत राहायची सवय होती. साप, विंचवाची सवय होती. कष्टाचीही सवय होती. पण आजूबाजू��ा माणसं नसताना राहायची अजिबात सवय नव्हती. माझे सगळेच सहकारी माझ्याच वयाचे होते. एकाच ध्येयानं भारून एकत्र आले होते. पण कधीकधी आमचेही मतभेद व्हायचे. अशा वेळेस मन कुणाजवळ मोकळं करणार सल्ला कुणाला मागणार ही स्थिती माझीच नाही, सगळ्यांचीच होती. आयुष्याची सुरुवात करण्याच्या वयात आम्ही सगळेच खूप दूर आलो होतो, जिथं आम्हाला आमचे कुटुंबीय मनात असूनही आधार देऊ शकत नव्हते. शिवाय एवढ्या लांब, संपर्क नसलेल्या ठिकाणी राहिल्यानं त्यांची खूप काळजी वाटायची. त्यामुळे जोपर्यंत काही निरोप-बातमी कळत नाही, तोपर्यंत सगळं चांगलं आहे, असं समजायचं. या गोष्टीची आम्ही स्वतःला सवय लावून घेतली. “नो न्यूज इज गुड न्यूज’.\nआम्ही ज्यांच्यासाठी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत राहत होतो ते आदिवासी मात्र आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. त्यांचंही बरोबरच होतं… त्यांना आम्ही परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार. त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती, त्यामुळं त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची तर त्यांच्याशी काहीतरी संपर्क तरी व्हायला हवा; तोच होत नव्हता. त्यामुळं खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही, पण प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता आणि आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागल्या.\nचार लोकांत असताना एकाकी, उदास वाटलं तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत. कुणी सिनेमाला जाऊन बसतो, तर कुणी मित्रांकडे जातो. इथं तसं काहीच नव्हतं. जंगलातली नीरव शांतता एक-दोन दिवस बरी वाटते, पण कधी कधी ती अंगावरही येते, विशेषतः तुम्ही अशा मनःस्थितीत असाल तर.\nयाच सुमारास मंदा नोकरी सोडून आली होती. तिची अवस्था तर अजून वाईट. एक तर हे सगळं आयुष्यच तिच्यासाठी नवीन. एक मी सोडलो, तर तिला मोकळेपणी बोलायलाही कुणी नव्हतं. प्रकल्पावर लग्न झालेले आम्हीच. माझी बहीण रेणुका काही दिवस राहिली होती; पण नंतर तीही नर्सिंगसाठी म्हणून परत गेली. रस्ते नाहीत, बस नाहीत. त्यामुळे मंदाचे आईवडीलही लग्नानंतर सात-आठ वर्षं हेमलकसाला येऊ शकले नाहीत. बहिणीही खूप नंतर आल्या. त्यामुळे तिलाही कुटुंबाचा आधार नव्हता. तिला काही बोलावंसं वाटलं, तर तिथं काम करणाऱ्या शांताबाई म्हणून होत्या त्यांच्याशी ती बोलायची. तेव्हा दळणवळणाच्या फोनसारख्या इतर सोयीही नव्हत्या. या सगळ्याचा आम्हा सगळ्यांनाच त्रास झाला. बाबा असले, तरी त्यांना सगळ्या अडचणी सांगणं शक्यच नव्हतं. पण त्यातून चांगली गोष्टही घडली. आपल्याला येणाऱ्या अडचणींना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात घेऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासानं, अडचणी एकत्र सोडवण्यानं आम्ही सगळे खूप जवळ आलो. त्यातून आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं.\nसुरुवातीला हेमलकसात संपर्काची काहीच साधनं नव्हती. फोन वगैरे जाऊ दे, रस्तेही नव्हते. तेव्हा नागेपल्लीच्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारलेला जगन मचकाळे हाच आमच्यातला आणि आनंदवनातला दुवा होता. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचे आणि अशा वेळेस काही महत्त्वाचा निरोप, सामान पोचवायचं असेल, तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. तेव्हा त्याच्याकडं सायकलशिवाय वाहन नव्हतं. ती सायकल दामटत तो तब्बल 65 किलोमीटर निरोप द्यायलाही यायचा. कधी काही महत्त्वाची औषधं किंवा इतर आवश्यक सामान पोचवायला लागायचं. पावसाळ्यात इतर गाड्या येणं शक्यच नव्हतं. जगन ते सायकलवर ठेवायचा. वाटेत दहा-बारा नाले, नदी असायची. बऱ्याचदा हे सगळं दुथडी भरून वाहत असायचं. एका तीरावर सायकल ठेवून जगन हे सगळं सामान हातात घेऊन पाण्यातून पलीकडच्या तिरावर जायचा. मग परत येऊन सायकल हातात घेऊन जायचा. सामान बरंच असेल तर त्याला अशा दोन-तीन फेऱ्या करायला लागायच्या. सामानाच्या ओझ्याने भरलेली सायकल ओढ असलेल्या पाण्यातून नेणं कठीण होतं, म्हणून हा सारा खटाटोप. पुन्हा पुढच्या नाल्यापर्यंत सायलकवरून रपेट. पाणी आलं की पुन्हा थांबायचं. पाणी जास्त असेल, तर ते उतरायची वाट बघत त्या निर्मनुष्य जंगलात तासन्‌ तास थांबून राहायचं. हे तो वर्षानुवर्षं करत आला आहे, तेही हसतमुखानं.\nहेमलकसात अशा एक ना अनेक अडचणी होत्या, पण हळूहळू त्यांची आम्हाला सवय होत गेली. दरम्यानच्या काळात मंदा प्रेग्नंट होती. इथं खाणंपिणं सगळंच मर्यादित. तिनं या वेळी ताज्या भाज्या खायला हव्यात. त्या कुठं मिळणार कपूर नावाचे ट्रक ड्रायव्हर तेव्हा त्या भागात बाबूंची वाहतूक करायचे. त्यांना याचं खूप वाईट वाटायचं. ते चंद्रपूर, नागपूरला गेले की तिकडून येताना हमखास ताज्या भाज्या घेऊन यायचे. त्यांच्याबरोबरचे संबंध खूप टिकले. त्यांच्या मुलांबरोबरही आमचे अजून संबंध आ��ेत. अशी सहृदयता आम्ही खूप अनुभवली. हे तरुण इथं सगळं सोडून येऊन बसलेत, त्यांना मदत करावी, अशी इच्छा तिथं येणाऱ्या प्रत्येकालाच व्हायची आणि त्यांनी ती यथाशक्ती केलीही.\nताईला हे कळलं तेव्हा ती येऊन मंदाला तिथून घेऊन गेली. पावसाळ्यात तिला तिथं ठेवणंही धोक्याचंच होतं. पिलूचा जन्म 9 ऑगस्ट 1975चा, नागपूरचा. त्या वेळेस मंदाचे वडील पक्षाघाताने खूप आजारी होते. तिच्या आईची खूप धावपळ व्हायला लागली. म्हणून पिलू झाल्यावर लगेच ताईनं मंदाला आनंदवनात आणलं. मला मात्र पिलूबद्दल काहीच कळलं नव्हतं. त्यांनी तिकडून पत्र टाकलं होतं. पण एवढ्या पावसात ते माझ्यापर्यंत कसं पोचणार बाबांनी जगनला फोन केला; पण पाऊसच एवढा होता की तो सायकलनंही येण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्यामुळे मला बातमी कळलीच नाही. हेमलकसा उर्वरित जगापासून तुटलेलं होतं.\nदुसरीकडे, मी हेमलकसाला येऊन वर्ष होऊन गेलं तरी म्हणावे तसे पेशंटही येत नव्हते. आदिवासी नसलेले, छोटे दुकानदार, जंगलखात्यातले लोक उपचारासाठी यायचे. पण ज्यांच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं इथं आलो होतो त्यांचा विश्वास अजून मिळवू शकत नाही, याची खंत वाटायची. त्यासाठी काय करावं हे कळत नव्हतं. मलेरिया, मॅनेन्जायटिस हे इथले मुख्य आजार. त्याशिवाय झाडावरून पडून हात-पाय मोडणं, सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यामुळं जखमी होणं, हेही नेहमीचंच. तेव्हा मलेरियाची साथ आली होती. गावोगाव फिरायचो. हेमलकसाच्या आसपास शेकडो छोटी गावं आहेत. गावं म्हणजे छोट्या वस्त्याच. 250-300 लोकसंख्येच्या 10-15 किलोमीटरवरच्या गावी जाऊन लोकांनी दवाखान्यात यावं असं आम्ही सांगायचो, समजावण्याचा प्रयत्न करायचो. पण भाषेची अडचण मोठी होती. मराठीतील एकही शब्द माडिया भाषेत नाही. ती पूर्णपणे वेगळीच भाषा आहे. ती भाषा शिकावी कशी असाही प्रश्न होता. कारण लोक खाणाखुणांनी का होईना, संवाद साधायला, समोर यायलाही तयार नव्हते.\nमाडिया गोंड आदिवासी फारसे कपडे वापरत नाहीत. आता काळ बदललाय. पण पूर्वी कमरेला बांधलेलं एक फडकं, एवढाच त्यांचा पोशाख. यापेक्षा जास्त कपड्यांसाठी त्यांच्याकडे पैसे कुठून असणार आणि त्यांना गरजही वाटत नव्हती. लहान मुलं तर तेवढेही कपडे घालायचे नाहीत. अगदी नुकतं जन्मलेलं मूलही तसंच उघडं असायचं. कितीही थंडी असो, पाऊस असो – यांचा वेष ठरलेलाच. आमचे कपडे बघूनही त्यांना परके��णा वाटण्याची शक्यता होती.\nमला स्वतःला कपड्यांचा अजिबात शौक नव्हता. लहानपणापासून मी खादीच वापरत होतो. सुरुवातीला ताई माझ्यासाठी कपडे घ्यायची, नंतर मंदा घेऊ लागली. कॉलेजमध्ये असताना मी शर्ट-पॅंट घालायचो. हेमलकसाला आल्यावर पायजमा- शर्ट घालायला लागलो. तरीही कुडकुडणाऱ्या थंडीत हे आदिवासी उघडे राहतात, हे पाहून आपण पूर्ण कपडे घालतोय याची लाज वाटायला लागली. मग अर्धी पांढरी पॅंट आणि कोपरीसारखा अर्ध्या बाह्यांचा बनियन, असे कपडे मी घालायला सुरुवात केली. नंतर हेमलकसात सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे कपडे घालायला सुरुवात केली. शक्य तेवढी काटकसर करायची म्हणून मी तेल, कंगवाही वापरणं बंद केलं. टायरच्या चपला घालायला सुरुवात केली. केस कापण्याची हेमलकसाला सोय नव्हती, तेव्हा मी स्वतःचे आणि इतरांचेही केस अनेकदा कापले आहेत.\nपेशंट न यायला भाषा, कपडे यापेक्षाही मोठी अडचण होती, ती म्हणजे अंधश्रद्धा. हे लोक शिकलेले नसले, तरी आम्ही त्यांच्यासाठी आलो आहोत, त्यांच्यावर उपचार करायची आमची इच्छा आहे, हे त्यांना कळत होतं; पण अनेक वर्षं चालत आलेल्या प्रथांना ते मोडू शकत नव्हते. प्रत्येक गावात एक मांत्रिक असायचा. कोणी आजारी पडलं तर त्यानं या मांत्रिकाकडंच उपचारासाठी जायचं, हा रिवाज होता. त्याला अर्थातच फारशी माहिती नसायची. पण किरकोळ जडीबुटीची औषधं तो द्यायचा, अंगारेधुपारे करायचा. कधी कधी पेशंट बरा व्हायचा, बऱ्याचदा नाही. पण या मांत्रिकाऐवजी आमच्याकडे आलं तर दैवी कोप होईल, अशी समजूत या लोकांत होती. त्यामुळे ते आमच्याकडे यायला घाबरायचे.\nहेमलकसाजवळच्या एका छोट्या गावात मादी नावाचा मुलगा होता. त्याला फीटचा त्रास व्हायचा. इथं थंडी प्रचंड आणि तिच्यापासून बचावासाठी दुसरी काही साधनं नाहीत. त्यामुळे लोक शेकोटी पेटवून अगदी जवळ झोपायचे. असे झोपले असतानाच हा मुलगा फीट आल्यामुळे शेकोटीत पडला आणि तीस-चाळीस टक्के भाजला. पारंपरिक उपाय केले; पण त्यानं फरक पडला नाही, म्हणून शेवटी गावातले लोक धीर करून त्याला आमच्याकडं घेऊन आले. या सगळ्यात काही दिवस निघून गेले होते. त्याच्या भाजल्याच्या जखमांना इन्फेक्शन होऊन त्यात अळ्या झाल्या होत्या. (कुष्ठरोग्यांवर उपचार करताना मी हे पाहिलं होतं. कुष्ठरोगात संवेदनाच होत नाहीत, त्यामुळे जखम झाली तरी कळत नाही. त्यामुळे त्या जखमेत अळ्या-पू होणं हे प्रकार नित्याचेच.) मी या मुलाची जखम स्वच्छ करून त्याला औषध लावलं आणि त्याला अँटिबायोटिक्सच्या गोळ्या दिल्या. त्यानं अशा गोळ्या त्यापूर्वी कधीही घेतल्या नसल्यानं त्याच्यावर त्याचा परिणाम लवकर झाला. त्याचं फीट येणं कमी व्हावं म्हणून त्याही गोळ्या दिल्या. तो खडखडीत बरा झाला. जो मुलगा मरायला टेकला होता तो आता महिन्याभरात चालतोय, नेहमीची कामं करतोय म्हटल्यावर त्याचा चांगला परिणाम झाला. मग अजून काहीजण आले. त्यांना डायरिया झाला होता. औषधानं तेही बरे झाले.\nहे सगळे पेशंट आसपासच्या गावांतून यायचे. आसपासची गावं म्हणजे कमीत कमी 15-20 किलोमीटर. तेवढं अंतर हे लोक सहज चालतात. काहीजण 100-150 किलोमीटरवरूनही यायचे. पेशंट अगदीच वाईट परिस्थितीत असेल तर त्याला ते स्वतः बनवलेल्या “स्ट्रेचर’वरून आणायचे. कापडाची झोळी करून किंवा बांबू एकमेकांना बांधून त्याला झाडाच्या सालीचा दोर बांधायचा, तिसरा बांबू मध्ये टाकायचा आणि त्या झोळीत पेशंटला झोपवून आणायचं.हा त्यांचा स्ट्रेचर. बाज किंवा ज्याला खाट म्हणतात ती उलटी करायची आणि त्याच्या पायांना दोरी बांधून दोघांनी वाहून आणायचं, अशीही पद्धत होती, अजूनही आहे. दोघांचे खांदे दुखतात म्हणून बरोबर आणखी चार-सहाजण येतात. पेशंट असा वाटेतल्या सगळ्या गावांतून आमच्याकडे यायचा. तो बरा झाला पाहिजे, हाच आमचा ध्यास असायचा, कारण नाही बरा झाला, तर त्याचा मृतदेह पुन्हा तसाच गावागावांतून जाणार. बाकीचे लोक ते सगळं बघणार आणि त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार. तसं घडू नये म्हणून येणारे पेशंट बरं होणं आवश्यक होतं. याचं खूप दडपण यायचं. आम्ही दोघंच डॉक्टर. त्यात पुन्हा आमचं ज्ञान पुस्तकी. प्रत्यक्ष अनुभव काही नाही. त्यामुळे पुस्तकं बघून, आपसात चर्चा करून उपचार कसे करायचे, हे ठरवायचो.\nएकदा अशाच एका माणसाला लांबच्या गावाहून चार-पाचजणांनी उचलून आणला. तो बेशुद्ध होता. बेशुद्ध असल्याने त्याला काय होतंय, हे कळायला मार्ग नव्हता. मलेरिया, मॅनेन्जायटिस काहीही असू शकत होतं. आमच्याकडे इतर तपासण्या करून निदान करायला काही साधनंही नव्हती. इतर कुणाचा सल्ला घ्यायचा तर फोन नव्हता. कंदिलाच्या उजेडात त्याला पाहिलं. एकमेकांशी बोलून काही औषधं दिली. आपल्या भरवशावर त्याला घेऊन आलेत, त्याला बरं वाटेल ना, या विचारात रात्रभर झोपच आ��ी नाही. तिसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि हायसं वाटलं. येताना खांद्यावरून आलेला पेशंट जाताना आपल्या पायांनी चालत गेला.\nलोकांना असे अनुभव येऊ लागल्यामुळे हळूहळू का होईना, पण परिस्थिती थोडी अनुकूल बनत गेली. पण लोक अजूनही मांत्रिकाकडे जायचे. एकतर त्याच्याबद्दल विश्वास होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे भीतीही होती. पण त्याच्या उपायांनी बरं वाटलं नाही, तर “”तुझ्याकडून बरा झाला नाही, आता डॉक्टरकडं जाऊन बघतो,” असं सांगून आमच्याकडं यायचा धीटपणा काहीजण दाखवू लागले होते.\nमांत्रिकांचा आम्हाला विरोध होता. साहजिकच आहे. आमच्यामुळे त्यांच्या पोटावर पाय येत होता. एकदा एका मांत्रिकाचीच मुलगी तापानं आजारी पडली. त्यानं त्याच्या पद्धतीनं उपाय केले; पण तिला बरं वाटेना. मुलगी हातची जाते की काय, या भीतीनं तो तिला आमच्याकडं घेऊन आला. तिला औषधं दिली, सलाइन लावलं. ती वाचली. त्यामुळे त्याचा आणि त्याच्यासारख्या काहींचा विरोध कमी झाला.\nपण कधी कधी आम्हालाही आजाराचं निदान करता यायचं नाही. कधीकधी पेशंट उपचारांना प्रतिसाद द्यायचा नाही. अशा वेळेस बरोबरचे लोक म्हणायचे, याला बाहेरचीच बाधा झाली आहे. याला मांत्रिकच बरा करेल. मग वाईट वाटायचं. कारण एकदा पेशंटला घेऊन गेले की गेले. तो परत यायचा नाही. तो थांबला असता तर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करून बघितले असते, असं वाटत राहायचं. शेवटी आम्ही आपसात विचार करून एक तोडगा काढला. जर पेशंट लगेच बरा झाला नाही, तरी त्याला घेऊन जाऊ नका, अशी विनंती आम्ही त्याच्या नातेवाईकांना करायचो. तुमच्या मांत्रिकालाही इथंच बोलवा. त्यालाही उपचार करू दे, आम्हीही उपचार करतो. कुणाकडूनही तो वाचणं महत्त्वाचं, असं सांगू लागलो. अंगारे-धुपाऱ्यांनी पेशंट बरा होणार नाही, तो औषधांनीच बरा होईल, हे आम्हाला माहीत होतं; पण त्या लोकांना समजावून सांगणं कठीण होतं, म्हणून मग हा मार्ग काढला. त्यामुळे काहींचं श्रेय मांत्रिकाकडं गेलं असेलही; पण आम्हाला उपचार करायला मिळाले आणि रोगी बरा झाला, हे महत्त्वाचं होतं. या उपायानं मांत्रिकांचाही विरोध जवळजवळ संपला.\nत्याकाळी आम्ही सगळेच बांबूच्या पट्‌ट्या मारलेल्या झोपडीत राहत होतो. त्यामुळे पेशंट आले की. त्यांच्यावर उघड्यावरच उपचार करायचो. झाडाखाली किंवा कुठंही एक मांडव टाकलेला असे. तिथं ���े राहायचे, कारण ते बऱ्याच लांबून, सत्तर-ऐंशी किलोमीटरवरूनही आलेले असायचे. बरोबर आठ-दहाजण असायचे. ते परत कसे जाणार मग पेशंटला बरं वाटेपर्यंत ते सगळे तिथंच राहायचे. तिथंच अन्न शिजवून खायचे. अजूनही हीच पद्धत आहे. मात्र आता मांडवाऐवजी शेड आहे. त्याला “घोटूल’ म्हणतात. आता दवाखान्याची इमारत झाली असली, तरी गंभीर पेशंट दवाखान्यात आणि बाकीचे बाहेर राहणंच पसंत करतात.\nआमच्या कार्यकर्त्यांपैकी पाच-सहाजण आम्हाला दोघांना मदत करायचे. आम्ही पेशंटकडून उपचारासाठी एक पैसाही घेत नव्हतो. औषधंही आम्हीच द्यायचो. त्यांची परिस्थिती डोळ्यांसमोर होती, त्यामुळं पैसे घ्यायचा प्रश्नच नव्हता. औषधं आणि इतर साधनं आनंदवनातून यायची. त्यामुळं सुरुवातीपासूनच आमचं धोरण अगदी काटकसरीचं होतं. जितके पैसे वाचवता येतील तितके वाचवायचे. पेशंटचं बॅंडेज तयार करणं, स्टरलाइज करणं, जखमा बांधणं, अशी छोटी छोटी कामंही खूप महत्त्वाची असतात. आमचे कार्यकर्ते त्यासाठी मदत करायचे. मंदा ज्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी करायची तिथं फारशी ऑपरेशन्स नसल्यानं फार काम नसायचं. त्यामुळे या वेळात नर्सेसबरोबर गप्पा मारताना त्या बॅंडेज तयार कशा करतात, हे तिनं शिकून घेतलं होतं. त्याचा इथं उपयोग झाला. ते तिनं इतरांनाही शिकवलं. दवाखान्यात जे गाऊन लागायचे तेही तिनंच शिवले. त्यासाठी शिवणाचं मशिनही मागवलं होतं. मांजरपाटाचे हे कपडे स्वस्त आणि टिकाऊ होते. त्यातले काही गाऊन अजूनही आहेत.\nहेमलकसा परिसराला डॉक्टरची गरज आहे, हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळं आम्ही तिथं गेल्यावर पेशंटची रीघ लागेल, असं वाटत होतं. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. त्यामुळे सुरुवातीला धक्काच बसला होता, पण नंतर नंतर गाडी रुळावर येत गेली. आता गरजेचं होतं ते तिथली भाषा शिकणं. ती शिकल्याशिवाय त्यांना आम्ही त्यांचे वाटणार नव्हतो.\nमाडिया भाषेत उच्चार करण्याची विशिष्ट पद्धत हाच त्या भाषेचा “बेस’ आहे. ही भाषा मराठीहून अगदी वेगळी. तापाला या भाषेत “दंड’ म्हणतात. “यॉव’ म्हणजे पाणी. इथल्या वनखात्याच्या माणसांना ही भाषा माहीत होती. त्यांच्याकडून काही शब्द लिहून घेतले. पेशंटचीही मदत घेतली. त्याला खाणाखुणांनी विचारायचो, तुला काय झालंय मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मा���लं वगैरे. मग ते शब्द लिहून ठेवायचो. त्याचा अर्थही मराठीत लिहायचो. यातून व्यवहारातले शब्द शिकलो. हळूहळू “तू काय करतोस मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं वगैरे. मग ते शब्द लिहून ठेवायचो. त्याचा अर्थही मराठीत लिहायचो. यातून व्यवहारातले शब्द शिकलो. हळूहळू “तू काय करतोस गावाचं नाव काय’ हे विचारायला लागलो. दुभाष्या नसल्यानं त्रास व्हायचाच. मग कधी कधी गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करायचो. त्यातून हळूहळू जरुरीपुरती माडिया भाषा कळायला लागली.\nभाषा येत नव्हती तेव्हा औषधं कशी घ्यायला सांगायची, हा मोठा प्रश्न होता. त्यांनी औषधं, गोळ्या कधी बघितल्याच नव्हत्या. गोळ्यांचं रॅपर कसं काढायचं हे माहीत नव्हतं. लोक त्याच्यासकट गोळ्या खायचे. त्यांना औषधाचं प्रमाणही कळायचं नाही. कधी कधी सगळं औषध एकदम घेतलं तर बरं वाटेल, असं वाटल्यावरून सगळ्या गोळ्या एकदम खायचे. असे दोन-तीन प्रकार घडले. असं झालं की, त्याला उलटी करायला लावून ते जास्तीचं औषध त्याच्या पोटातून बाहेर काढायचो. असं काही घडलं की भीती वाटायची. पहिला डोस आम्ही आमच्या हातानं तोंडात टाकायचो. पण नंतरच्या डोसाचं काय वेळा कशा सांगणार त्यांना घड्याळच माहीत नाही. मग सूर्याच्या स्थितीप्रमाणं उगवताना, डोक्यावर आल्यावर, मावळताना अशा वेळा समजावून सांगायचो. तरीही धोका होताच. पेशंट आमच्यासमोर असताना आमचं लक्ष असायचं. तो निघून गेला तर आता हा कसं औषध घेईल, याचं दडपण यायचं.\nमाडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे, याची कल्पना होती. बाबा जेव्हा भामरागडला सुरुवातीला घेऊन आले तेव्हा ते डोळ्यांनी पाहिलेलंही होतं. पण यांना लिहिता-वाचता येत नाही, कपडे घालायची सवय नाही, दुसरी भाषा येत नाही, एवढंच यांचं मागासलेपण मर्यादित नाही, याची जाणीव इथं आल्यावरच झाली. इतकं कमालीचं अज्ञान आणि इतकं अफाट दारिद्र्य, ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. गरिबीमुळं दोन वेळच्या खाण्याची मारामार. त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे ते मिळवायच्या तजविजीत. खाणं काय, तर कंदमुळं, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीही ते करून खातात. कारण यापलीकडे काही दुसरे पर्याय असतात याची जाणीवच नाही. त्यामुळे कुपोषण प्रचंड. सगळेचजण खंगलेले. माझ्या दवाखान्यात आलेल्या एका मध्यमवयीन पुरुषाचं वजन अवघं 23 किलो होतं. माणसं ऐन तारुण्यात सुरकुतलेली. त्यांचं वय त्यांच्या दिसण्यावरून कळणारच नाही. त्यांच्या मुलाबाळांच्या वयावरून ते ओळखायचं. पण ते वय आणि समोरची व्यक्ती यांचा ताळमेळ कुठं बसणारच नाही, इतकी फसगत होते.\nगरिबीमुळं शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी हटत नाही, असं हे दुष्टचक्र सतत सुरू. त्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा. हे इतके स्वतःच्या कोषात अडकलेले की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना साबण त्याच्या रंगामुळं, गुळगुळीतपणामुळं खाण्याची वस्तू वाटायचा. कलिंगडासारखी फळं त्यांनी कधी बघितली नव्हती. आंबा वगैरे तर फार दूरची गोष्ट. हे सगळं पाहिलं की मन उदास व्हायचं. आपण इथं काम करायला आलोय, पण हे सगळं आपल्याच्यानं निभेल ना, असं वाटायचं. (त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या गरजा खूप कमी केल्या. इथली छोटी मुलं थंडीत तशीच वावरतात, हे बघून मला इतक्या वर्षांत कधी स्वेटर घालावासा वाटला नाही. मी नाही म्हणून मंदानंही घातला नाही आणि आम्ही घालत नाही म्हणून तिकडं आनंदवनात ताईनंही स्वेटर घालणं बंद केलं. इथं वीज येईपर्यंत तीही पंख्यासारख्या गोष्टी वापरत नव्हती.)\nमात्र मला वाटायचं की, या आदिवासींत अंधश्रद्धा आहे, अगदी कमालीची आहे, ती असूही नये. पण आपण त्याच्यावर नुसती टीका करणं योग्य नाही. याचं कारण आपण शिकलेलो आहोत आणि त्यामुळे चांगलं-वाईट आपल्याला कळतं, असं आपल्याला वाटतं. त्यांनाही त्यांच्या समजुतीप्रमाणं ते करताहेत तेच चांगलं, असं वाटत असणार. आपण एकदम बाहेरून येऊन “तुम्ही करता ते वाईट’ असं सांगितलं तर त्यांना कसं पटेल पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, “”आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, “”आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून मग आमच्या गोष्टींत ढवळाढवळ कशाला करता मग आमच्या गोष्टींत ढवळाढवळ कशाला करता” तो एक मोठा धडा होता. खरोखरच हे लोक आपल्याला बोलवायला आले नव्हते. त्यांचं तुमच��यावाचूनही चाललेलंच होतं. आपण आपल्या समाधानासाठी इथं आलेलो आहोत. इथं असणं ही आपली गरज आहे, त्यांची नव्हे. हे जाणवल्यावर मग आपोआप काही गोष्टी सोप्या झाल्या. त्यातून कळलं की हे बदल असे घाईनं होत नसतात. वर्षानुवर्षं माणसं जे करत आली आहेत ते आपण जाऊ आणि बदलू, असं होत नाही. हे बदल हवेत असं त्यांना स्वतःला ठरवू दे. मग ते हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास तयार व्हायला हवा. त्यांचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊया आणि आशा करूया की ते योग्य तेच निवडतील.\nत्या वेळी काम करायची अशी आमची काही “सिस्टीम नव्हती. आम्ही सगळेच तरुण होतो. अनुभव नव्हता. सल्ला द्यायलाही कुणी नव्हतं. त्यामुळं आयुष्य जसं समोर येईल, तसं त्याला तोंड देत गेलो. सगळे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलो. वेगवेगळ्या विचारांचे. त्यामुळे मतभेद व्हायचे. बऱ्याचदा मूळ मुद्दा बाजूला राहून इतर गोष्टींवरच चर्चा व्हायची आणि मग आपल्याच कामाचं खूप दडपण यायचं. हा डोंगर कसा पार होणार, असं वाटायचं. अशा वेळेस एक पथ्य पाळलं ः मनाविरूद्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही. चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. मुळात आमच्या सगळ्यांची वेव्हलेंग्थ जुळलेली होती. प्रत्येकालाच इथं काम करायचं होतं. ते महत्त्वाचं होतं. त्यामुळं आपण हे जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केलंय, ते चालू राहावं यासाठी खूप काळजी घ्यावी लागली, तडजोडी कराव्या लागल्या. सगळ्यांनाच…\nहेमलकसा, पो. भामरागड, जि. गडचिरोली, 444703.\nसंपर्क : अनिकेत आमटे : 9423208802\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/10/16/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2021-08-01T23:29:49Z", "digest": "sha1:6AD6MPKQOIRVK3JFFR2GEFJBDHY2YV3W", "length": 7106, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "टीम इंडिया आज विजयासाठी प्रयत्नशील - Majha Paper", "raw_content": "\nटीम इंडिया आज विजयासाठी प्रयत्नशील\nजयपूर – टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यादत विजय टीम इंडिया आसुसलेली आहे. पहिला सामना जिंकल्याने आगामी काळात ऑस्ट्रेलियाचा संघ विजयात सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही संघांचा विचार केला की, कागदावर ऑस्ट्रेलियापेक्षा भारताचा संघ नक्कीच ��रचढ आहे. पण पहिला सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. पण भारताने जर लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर विजय मिळवीणे अवघड नाही. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर हरपलेली गोलंदाजी आणि अयशस्वी फलंदाजीमुळे टीम इंडियाची निराशा झाली. गोलंदाजीमध्ये आर. अश्विन आणि युवराज सिंग यांचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांना भेदक मारा करता आला नाही. भुवनेश्वर कुमार, विनय कुमार आणि इशांत शर्मा यांच्या गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियाने चांगलाच समाचार घेतला होता. फलंदाजीमध्ये रोहित शर्माने चांगली सुरुवात केली असली तरी त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. विराट कोहलीच्या बाबतीतही असेच घडले.\nऑस्ट्रेलियाने मालिकेची सुरुवात चांगली केली. जॉर्ज बेलीने कर्णधाराला साजेशी खेळी साकारत संघाला विजयाचा पाया रचून दिला. बेलीपेक्षा सलामीवीर अॅनरोन फिन्चचे कौतुक करायला हवे, कारण त्याने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजीवर प्रहार केला आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला धावांची गती वाढवून तीनशे धावांचा टप्पा गाठता आला. गोलंदाजीमध्ये जेम्स फॉल्कनर हे ऑस्ट्रेलियाचे अस्त्र असून तो आतापर्यंत सातत्याने विकेट्स मिळवत आला आहे. त्याचबरोबर मिचेल जॉन्सन आणि शेन वॉटसन यांच्याकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/khatron-ke-khiladi-season-10-a-look-at-the-celebrity-contestants-mhmj-394138.html", "date_download": "2021-08-01T22:19:37Z", "digest": "sha1:UJNS3EO5J7WJMZFSRYQASPDVDY3ZHXGE", "length": 7490, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमृता खानविलकर नंतर 'ही' ठरणार 'खतरों के खिलाडी 10' मधील मोठं सरप्राइझ– News18 Lokmat", "raw_content": "\nअमृता खानविलकर नंतर 'ही' ठरणार 'खतरों के खिलाडी 10' मधील मोठं सरप्राइझ\n10 व्या सीझ��मध्ये कोणकोण सेलिब्रिटी सहाभागी होणार याची मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. याची संभाव्य यादी नुकतीच समोर आली आहे.\nकलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो खतरों के खिलाडीचा 10 वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीच्या या शोची छोट्या पडद्यावर कमालीची लोकप्रियता आहे. आता येणाऱ्या या 10 व्या सीझनमध्ये कोणकोण सेलिब्रिटी सहाभागी होणार याची मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती. याची संभाव्य यादी नुकतीच समोर आली आहे.\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान खतरों के खिलाडी 10 मध्ये सहभागी होऊ शकते. अदाला तिच्या 'नागिन' या मालिकेनंतर जास्त लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'सितारा : विष या अमृत' या मालिकेत काम करत आहे.\n'ये है मोहब्बतें' फेम करण पटेल हा खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेणार आहे. करणनं काही दिवसांपूर्वीच तो या शोमध्य सहाभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.\nमराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सुद्धा यावेळी खतरों के खिलाडी 10 मध्ये सहाभागी होणार आहे. अमृता मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याशिवाय तिनं बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.\nडान्सर आणि कोरिओग्राफर धर्मेश सुद्धा 'खतरों के खिलाडी 10' मध्ये सहाभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत धर्मेशनं याआधी 'ABCD', 'ABCD 2', आणि 'बँजो' या सिनेमांमध्येही काम केलं आहे.\nटीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना सुद्धा 'खतरों के खिलाडी 10' मध्ये दिसण्याची शक्यता आहे. करिश्मानं 'नागिन 3' मध्ये काम केलं होतं.\nप्रसिद्ध इंडियन कॉमेडियन बलराज सयाल हा सुद्धा 'खतरों के खिलाडी 10'मध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातं आहे. बलराजनं Comedy Nights Bachao Season 2 मध्ये दिसला होता.\n'पेहरेदार पिया की' वादग्रस्त मलिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश सुद्धा 'खतरों के खिलाडी 10'ची स्पर्धक असणार आहे. नुकतीच तेजस्विनी 'सिलसिला बदलते रिश्तों का 2' या मालिकेत दिसली होती.\nसर्वांची लाडकी आरजे मलिष्का सुद्धा 'खतरों के खिलाडी 10'मध्ये सहभागी होणार आहे. मालिष्का अनेकदा तिच्या रॅप साँगमुळे चर्चेत असते.\nछोट्या पडद्यावरील मालिका वीर की अरदास वीरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता शिविन नारंग सुद्धा 'खतरों के खिलाडी 10'चा स्पर्धक असणार आहे.\nभोजपुरी अभिनेत्री राणी ���टर्जी सुद्धा 'खतरों के खिलाडी' या सीझनमध्ये सहभागी होणार आहे. ती 'ससुरा बडा पैसेवाला' या तिच्या सिनेमासाठी ओळखली जाते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/notice/%E0%A4%88-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%94%E0%A4%B7/", "date_download": "2021-08-02T00:39:47Z", "digest": "sha1:SF5WRWWWMCHLJHRPYZJQHPIWZHHJAMON", "length": 4298, "nlines": 92, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "ई निविदा प्रसिद्ध करून औषध साहित्य साधन सामुग्री खरेदी करणे (www.mahatenders.gov.in) या संकेत स्थळावर | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nई निविदा प्रसिद्ध करून औषध साहित्य साधन सामुग्री खरेदी करणे (www.mahatenders.gov.in) या संकेत स्थळावर\nई निविदा प्रसिद्ध करून औषध साहित्य साधन सामुग्री खरेदी करणे (www.mahatenders.gov.in) या संकेत स्थळावर\nई निविदा प्रसिद्ध करून औषध साहित्य साधन सामुग्री खरेदी करणे (www.mahatenders.gov.in) या संकेत स्थळावर\nई निविदा प्रसिद्ध करून औषध साहित्य साधन सामुग्री खरेदी करणे (www.mahatenders.gov.in) या संकेत स्थळावर 09/03/2021 15/03/2021 पहा (302 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 31, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/haldi-kumkum-function-in-parksite-7151", "date_download": "2021-08-01T23:12:43Z", "digest": "sha1:AKBSU7ECSSBP2JKRQHMK7GBTHSWGJ4YM", "length": 6627, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Haldi kumkum function in parksite | हळदी-कुंकूच्या माध्यमातून प्रचार", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBy अपर्णा गोतपागर | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nविक्रोळी - पार्कसाइट येथील आंबेडकर सोसायटी आणि अंकुर सोसायटी यांच्या वतीने शनिवारी हळदी-कुंकूचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 124 प्रभागातील भाजपाच्या इच्छुक उमेदवार नमिता किणी, आमदार राम कदम यांची पत्नी वर्षा कदम उपस्थित होत्या. या कार्यक्रमात दोन हजार पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. यापैकी पाच महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने सोन्याची नथ दे��्यात आली.\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nपुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे\nपूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती\nपूरग्रस्त भागांची पाहणी करताना उद्धव ठाकरे-फडणवीस आमने-सामने\nशिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा\n२ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यावर विचार सुरू- छगन भुजबळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.blogspot.com/2015/02/", "date_download": "2021-08-02T00:28:24Z", "digest": "sha1:MJXSK4AHGTJ6TM3SS7NWKR6DHE7HP5D5", "length": 10172, "nlines": 215, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "Aisi Akshare - ऐसी अक्षरे: February 2015", "raw_content": "\nनोकरी करणार्‍या बाईला प्रमोशन/पगारवाढ आणि धंदा करणार्‍या बाईला काम कुणाबरोबर तरी 'झोपल्या'मुळं(च) मिळतं, असं मागच्याच नव्हे तर आत्ताच्या पिढीतले लोकही उघड-उघड (अर्थात् त्या बाईच्या माघारीच) म्हणताना दिसतात. पण मग नोकरीत प्रमोशन/पगारवाढ मिळणारे किंवा धंद्यात ऑर्डर मिळवणारे पुरुष कुणाबरोबर झोपतात, याचं उत्तर मात्र त्यांच्याकडं कधीच नसतं टी-शर्ट आणि जीन्स घालणार्‍या बाईचं कॅरेक्टर लो, पण तेच घालणारा पुरुष स्टायलिश टी-शर्ट आणि जीन्स घालणार्‍या बाईचं कॅरेक्टर लो, पण तेच घालणारा पुरुष स्टायलिश स्वतःच्या कमाईवर कुटुंब पोसणार्‍या बाईचं चरित्र संशयास्पद, पण तेच करणारा पुरुष कर्तृत्ववान स्वतःच्या कमाईवर कुटुंब पोसणार्‍या बाईचं चरित्र संशयास्पद, पण तेच करणारा पुरुष कर्तृत्ववान नवरा आणि मुलांपेक्षा करीयर आणि कामाला जास्त महत्त्व देणारी बाई निर्दयी, पण करीयर आणि कामाच्या नावाखाली बायको-पोरांकडं दुर्लक्ष करणारा पुरुष कामसू नवरा आणि मुलांपेक्षा करीयर आणि कामाला जास्त महत्त्व देणारी बाई निर्दयी, पण करीयर आणि कामाच्या नावाखाली बायको-पोरांकडं दुर्लक्ष करणारा पुरुष कामसू सिगरेट ओढणारी आणि ड्रिंक्स घेणारी बाई एक तर 'अव्हेलेबल' किंवा सरळ-सरळ राक्षसी, आणि हीच सिगरेट-दारु पुरुषांसाठी मात्र स्ट्रेस रिलीफची औषधं सिगरेट ओढणारी आणि ड्रिंक्स घेणारी बाई एक तर 'अव्हेलेबल' किंवा सरळ-सरळ राक्षसी, आणि हीच सिगरेट-दारु पुरुषांसाठी मात्र स्ट्रेस रिलीफची औषधं कुठून मिळतात हे व्ह्यूज कुठून मिळतात हे व्ह्यूज कशी तयार होतात ही मतं कशी तयार होतात ही मतं कोण आहे जबाबदार आपली एज्युकेशन सिस्टीम, मीडिया, हमारी संस्कृती और हमारी परंपरा की खरंतर घराघरांतून कळत-नकळत केले जाणारे 'संस्कार' की खरंतर घराघरांतून कळत-नकळत केले जाणारे 'संस्कार' लहान वयातच मुला-मुलींसमोर बाई आणि पुरुषांना जसं वागवलं जातं, त्यांच्याबद्दल जसं बोललं जातं (खरंतर गॉसिपिंग केलं जातं) त्याप्रमाणंच त्यांची मतं बनत जाणार ना लहान वयातच मुला-मुलींसमोर बाई आणि पुरुषांना जसं वागवलं जातं, त्यांच्याबद्दल जसं बोललं जातं (खरंतर गॉसिपिंग केलं जातं) त्याप्रमाणंच त्यांची मतं बनत जाणार ना या बाबतीत पुरुष तर होपलेसच आहेत. निदान बायकांनी तरी आपल्या मुला-मुलींचे डोळे लहानपणीच उघडावेत...\n\"मृत्यू हा शेवट नसतोच. त्या व्यक्तीचाही नाही आणि इतरांचा तर नाहीच नाही. मृत्यूनंतर तर ते माणूस बहुतेकांना खरंखुरं उलगडायला लागतं. माणूस अस्तित्वात नाही म्हटलं की तो लख्ख कळतो एकाएकी वीज चमकल्यासारखा. आणि मग हळहळ वाटायला लागते, की हे आधी कसं दिसलं नाही इतकं कसं काळोखं असतं आपलं जगणं की जवळचं माणूसदेखील नीट दिसू नये... आणि मृत्यूच्या प्रकाशातच ओळखू यावा त्याचा चेहरा.\"\n- भिन्न, कविता महाजन\nसंतोष पवारच्या 'यदाकदाचित'मधला युधिष्ठिर आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा सारखा-सारखा निषेध करत असतो.\nद्रौपदीला सीता समजून चुकीच्या स्वयंवरात शिरलेल्या रावणाचापण तो निषेध करतो.\nगोंधळलेला रावण दुर्योधनाच्या कानात कुजबुजतो,\n\"एऽऽ, ते बघ तो निषेध करतोय...\"\nयावर दुर्योधन युधिष्ठिराकडं तुच्छ कटाक्ष टाकत मोठ्ठ्यानं म्हणतो,\n\"क��ु दे. जल्ला त्यानं आयुक्षात तेवडाच केलाय\n१. नेमाडेंसाठी 'बास्टर्ड' शब्द वापरला म्हणून विनोद तावडे सलमान रश्दीवर कारवाई करणार म्हणे;\n२. पिक्चरमधे मुंबईऐवजी बॉम्बे शब्द वापरल्यास सेन्सॉर बोर्ड कारवाई करणार म्हणे;\n३. 'एआयबी रोस्ट'मधे लैंगिक विनोद केले म्हणून करण जोहर आणि इतर कलाकारांवर कारवाई करणार म्हणे;\n४. आणि असेच रोज-रोज समोर येणारे इतर अनेक संदर्भ...)\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/akshay-waghmare-and-his-wife-soon-beacome-parents/", "date_download": "2021-08-01T22:57:45Z", "digest": "sha1:FYUEUOKX4ID5BOZI7G5UU7NDYOSW4CFS", "length": 3483, "nlines": 73, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लवकरच आई-बाबा होणार - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Entertainment अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लवकरच आई-बाबा होणार\nअभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लवकरच आई-बाबा होणार\nअभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लवकरच आई-बाबा होणार आहेत. गेल्या वर्षी 8 मे रोजी दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता. अक्षयने आपल्या पत्नीसह फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. अक्षयच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्यानं चाहतेही आनंदी आहेत. अक्षयने बस स्टॉप, बेधडक आणि फत्तेशिकस्तसारख्या बऱ्याच सिनेमांत आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे.\nPrevious articleअमृता फडणवीस यांचे हे गाणं ऐकलंत का\nNext articleटूलकिट प्रकरण: दिशा रविच्या अटकेनंतर राजकारण तापलं\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/warren-buffett-resigns-as-patron-of-gates-foundation-know-details/articleshow/83803984.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-08-01T23:07:13Z", "digest": "sha1:PYD62G3ZPOJXLG35TUEX5KWQNHSBUN2S", "length": 12198, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवॉरेन बफे गेट्स फाउंडेशनमधून बाहेर पडले, पदाचा दिला राजीनामा\nwarren buffett यांनी वॉरेन बफे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या संरक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा का दिला याचे कोणतेही कारण त्यांनी सांगितले नाही.\nनवी दिल्लीः Warren buffett Resignation: वॉरेन बफे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या संरक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. वॉरेन यांच्याकडून अशा वेळी माहिती समोर आली आहे की, ज्यावेळी काही आठवड्याआधी बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या लग्नाच्या २७ वर्षानंतर घटस्फोट घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच त्यांनी ही घोषणा केली आहे की, ते आपल्या फाउंडेशन सोबत मिळून काम करणे सुरूच ठेवतील. परंतु, बफे यांनी राजीनामा दिला आहे.\nवाचाः Boult चा नेकबँड हेडफोन लाँच, १० तासांचा बॅटरी बॅकअप, किंमत बजेटमध्ये\nगेट्स आधी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे जवळपास १०० अब्ज हून जास्त संपती होती. वॉरेन बफे यांनी बुधवारी एक वक्तव्य केले की, अनेक वर्षापासून मी संस्थेतील असा एक संरक्षक होतो. जो फार सक्रीय नव्हतो. त्यामुळे मी आता या पदाचा राजीनामा देत आहे. याआधी मी बर्कशायरशिवाय, अन्य सर्व कॉर्पोरेट बोर्डचे संबंधमध्ये केले होते.\nवाचाः AC मधील 1-5 स्टार रेटिंगचा नेमका अर्थ काय किती स्टार्स असलेला AC खरेदी करावा, जाणून घ्या\nबर्कशायर हाथवेचे अध्यक्ष आणि प्रमुख संचालक बफे यांनी म्हटले की, समुहात आपले पूर्ण भागीदारी देण्याच्या आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या अर्ध्या रस्त्यावर आहे. दान देण्यासाठी ४.१ अब्ज डॉलर आणखी जोडत आहे. बफए यांनी गेट्स फाउंडेशन मधील संरक्षक पदावरून हटण्यासंबंधी कोणतेही कारण सांगितले नाही. परंतु, कार्यस्थळावर बिल गेट्स यांचा व्यवहार रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.\nवाचाः Reliance AGM 2021: रिलायन्सची वार्षिक बैठक आज दुपारी, मुकेश अंबानी 'ही' घोषणा करणार\n TCLचा Vitamin C Filter असलेला एसी लॉन्च, घर राहणार बॅक्टेरिया मुक्त,पाहा डिटेल्स\nवाचाः स्वस्तात खरेदी करा ‘हे’ ५ रिमोट कंट्रोल Ceiling Fan, घराला मिळेल आकर्षक लूक; विजेची देखील होईल बचत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nAC मधील 1-5 स्टार रेटिंगचा नेमका अर्थ काय किती स्टार्स असलेला AC खरेदी करावा, जाणून घ्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\n ५० इंच स्मार्ट टीव्हींवर मिळत आहे तब्बल ४७ हजारापर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nकोल्हापूर मुख्यमंत्री सोमवारी सांगलीत दाखल होणार; पूरबाधित गावांची करणार पाहणी\nअर्थवृत्त 'जीडीपी' वाढणार ; मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी दिली ही कारणे\nप्रॉपर्टी वरळीत सोन्यासारखी प्राॅपर्टी डील नऊ वर्षानंतरचा दुसरा मोठा व्यवहार, हिरे व्यापाऱ्याने मोजले इतके कोटी\nन्यूज इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject", "date_download": "2021-08-01T22:42:40Z", "digest": "sha1:BRQSL6RRPJAOJ5PM73S3K6GK3RLMXHUH", "length": 3135, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी\nपाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/amit-shah-reached-modis-house-meeting-kashmiri-leaders-a653/", "date_download": "2021-08-02T00:17:51Z", "digest": "sha1:YYHYNF7LQKIOU4JKLNKUB52SEPBHZPDM", "length": 19723, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह - Marathi News | Amit Shah reached Modi's house before the meeting with Kashmiri leaders | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nसरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह\nPM Narendra Modi meeting on Jammu and Kashmir : या बैठकीला पंतप्रधान मोदीं यांच्या शिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांयासह अनेक वरिष्ठ अधिकारी भाग घेतील.\nसरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू-काश्मीरच्या नेत्यांमध्ये आज बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुरू होणाऱ्या या बैठकीपूर्वीच गृह मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक सुरू आहे. 5 ऑगस्ट, 2019 रोजी आर्टिकल 370 आणि 35A हटविल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेनंतर पंतप्रधान मोदींची राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत पहिल्यांदाच बैठक होत आहे. (Amit Shah reached Modi's house before the meeting with Kashmiri leaders)\nया बैठकीचा अजेंडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. मात्र, राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते. महत्वाचे म्हणजे विधानसभा मतदारसंघांच्या सीमांकनासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच आयोगाची निर्मिती केली आहे. या आयोगाने आपले कामही सुरू केले आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदीं यांच्या शिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांयासह अनेक वरिष्ठ अधिकारी भाग घेतील.\nपंतप्रधान मोदींच्या महाबैठकीपूर्वी जम्मूत निदर्शनं; मुफ्तींच्या पाकिस्तानवरील वक्तव्याचा विरोध\nमहत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतजम्मू-काश्मीरसंदर्भात बोलावलेल्या या बैठकीपूर्वीच राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nयातच, जम्मू काश्मीर प्रकरणी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात निदर्शने सुरू झाली आहेत. डोगरा फ्रन्टच्या नागरिकांनी गुरूवारी राज्यात ठिकाणी महबुबा यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी डोगरा फ्रन्टच्या लोकांनी मेहबुबा मुफ्तींच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसेच त्यांना तुरुंगात पाठवण्याचीही मागणी केली.\nडोगरा फ्रन्टशिवाय युनायटेड जम्मू नावाच्या संघटनेनेही जम्मूमध्ये निदर्शने केली. परंतु ही निदर्शने मोदी सरकार विरोधात करण्यात आली. यामध्ये जम्मू काश्मीरबाबतच्या बैठकीत गुपकार संघटनेला बोलावणे आणि जम्मू क्षेत्रातील संघटनेला न बोलावण्याचा विरोध करण्यात आला.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Narendra ModiAmit ShahJammu KashmirdelhiArticle 370नरेंद्र मोदीअमित शहाजम्मू-काश्मीरदिल्लीकलम 370\nमुंबई :उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना होणार\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी काम देखील सुरू आहे. तसेच, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे. ...\nराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या महाबैठकीपूर्वी जम्मूत निदर्शनं; मुफ्तींच्या पाकिस्तानवरील वक्तव्याचा विरोध\nMehbooba Mufti Pakistan Comment : जम्मूमध्ये मेहबुबा मुफ्तींविरोधात निदर्शनं. पाकिस्तानवरील वक्तव्यावरून होतोय विरोध. ...\nराष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या बैठकीपूर्वी निवडणूक आयोगाची जम्मू-काश्मीरमधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक\nJammu and Kashmir : निवडणूक आयोगाची बैठक दोन टप्प्यात पार पडली. पहिली बैठक सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत आणि नंतर दुसरी बैठक दुपारी 1.30 ते दुपारी 3 या वेळेत घेण्यात आली. ...\nराष्ट्रीय :PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले\nPM मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते. ...\nराजकारण :\"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली\"\nCongress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...\nराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी\nPM Called All Party Meeting of Jammu Kashmir: पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरहून दिल्लीत पोहचल्या आहेत. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nCorona Vaccination: कोरोना विषाणू विरोधात केंद्र सरकारची देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. ...\nराष्ट्रीय :भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही, अमित शाहंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले...\n\"योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कामय केले.\" ...\nराष्ट्रीय :Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार\nCovid-19 Third Wave : सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. ...\nराष्ट्रीय :\"हम दो, हमारे दो की सरकार\", राहुल गांधींनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा; शेअर केला 'हा' खास Video\nCongress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...\n UNSCचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार नरेंद्र मोदी\nपंतप्रधान म���दींच्या अध्यक्षतेखाली होणार संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक ...\nराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट\nCoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shreehari-stuti-11/", "date_download": "2021-08-01T23:44:53Z", "digest": "sha1:FYGKYWNFT4YJPMFTZS2ZKYMXNEAWLOPD", "length": 18007, "nlines": 223, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्रीहरी स्तुति – ११ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeअध्यात्मिक / धार्मिकश्रीहरी स्तुति – ११\nश्रीहरी स्तुति – ११\nOctober 29, 2020 प्रा. स्वानंद गजानन पुंड अध्यात्मिक / धार्मिक, श्री शांकर स्तोत्ररसावली\nमत्वा शिष्टं भादृशिमात्रं गगनाभम्\nत्यक्त्वा देहं यं प्रविशन्त्यच्युतभक्ता\nत्या भगवान श्रीहरीच्या भक्तांची जीवन यात्रा कशी असते हे सांगताना आचार्य श्री येथे म्हणत आहेत,\nहित्वाहित्वा दृश्यमशेषं सविकल्पं – सर्व विकल्पांच्या सह या संपूर्ण दृष्य जगताला टाळत,टाळत,\nयामध्ये तीन टप्प्यांचा विचार महत्त्वाचा आहे. विकल्पांसह त्याग करणे हा पहिला महत्त्वाचा विषय.\nविकल्प हेच सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. एखादी गोष्ट निवडतांना आपल्या समोर जेव्हा अनेक पर्याय असतात तेव्हा त्यांना विकल्प असे म्हणतात. ही विकल्प जितके जास्त तितका निर्णय घेणे कठीण. निर्णय घेण्यास जेवढा उशिर तेवढा वेळ तगमग. एखादी गोष्ट निवडली तरी नंतर मनामध्ये याऐवजी ती घेतली असती तर असा विचार आला तर पुन्हा असमाधान. मग असलेल्या गोष्टीचाही आनंद घेता येत नाही. ही विकल्पांची अडचण जगातल्या कोणत्याही वस्तूला लावून पहा.\nत्यामुळे प्रथम सर्व विकल्प सोडणे. एका भगवंता शिवाय आता काही मिळवायचे नाही हा दृढनिश्चय.\nमग दृश्य जगाचा त्याग. अर्थात त्यात आसक्त न होणे.\nतो त्याग पक्का असायला हवा म्हणून हीत्वा हीत्वा दोन वेळा वापरले.\nमात्र अशी आसक्ती सोडली तरीही जग दिसणे बंद होणार नाही. देह आहे तोपर्यंत त्याची जाणीव तर होतच राहणार. मग त्याचे काय करायचे\nमत्वा शिष्टं भादृशिमात्रं गगनाभम् – या बाकी सर्व जाणवणाऱ्या गोष्टींना भासमान आकाश समजावे.\nही वेदांताची एक विशिष्ट निरूपण पद्धती आहे. एखादा घडा निर्माण केल्यानंतर त्यामध्ये जी पोकळी असते तिला घटाकाश असे म्हणतात. घर बांधल्यानंतर चार भिंतीच्या आतील जे आकाश ते मठाकाश.\nमात्र असे जरी आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात आकाशाचे ती काही तुकडे नाहीत. आकाश एकच आहे सर्वत्र व्याप्त आहे.\nही आलेली मर्यादा तात्कालिक आहे. ज्याक्षणी घडाभर फुटेल त्या क्षणी आकाशात आकाशात मिसळून जाईल. नव्हे खरेतर ते मिसळलेलेच आहे. मधला भेद नष्ट होईल.\nहाच नियम देहात असणाऱ्या चैतन्याच्या दृष्टीने विचारात घ्यावा.\nदेहाची मर्यादा संपली की सर्व चैतन्य एकच परमात्म तत्त्व आहे.\nत्यक्त्वा देहं यं प्रविशन्त्यच्युतभक्ता – भगवान श्री हरी चे भक्त अशा पद्धतीने देह सोडून ज्यांच्यामध्ये एकरूप होतात,\nस्तं संसारध्वान्तिविनाशं हरिमी़डे- त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.\n— प्रा. स्वानंद गजानन पुंड\nAbout प्रा. स्वानंद गजानन पुंड\t401 Articles\nलोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nयाच मालिकेतील इतर लेख\nश्रीहरी स्तुति – १\nश्रीहरी स्तुति – २\nश्रीहरी स्तुति – ३\nश्रीहरि स्तुति – ४\nश्रीहरी स्तुति – ५\nश्रीहरी स्तुति – ६\nश्रीहरी स्तुति – ७\nश्रीहरी स्तुति – ८\nश्रीहरी स्तुति – ९\nश्रीहरि स्तुति – १०\nश्रीहरी स्तुति – ११\nश्रीहरी स्तुति – १२\nश्रीहरी स्तुति – १३\nश्रीहरी स्तुति – १४\nश्रीहरि स्तुति – १५\nश्रीहरी स्तुति – १६\nश्रीहरि स्तुति – १७\nश्रीहरी स्तुति – १८\nश्रीहरी स्तुति – १९\nश्रीहरि स्तुति – २०\nश्रीहरी स्तुति – २१\nश्रीहरी स्तुति – २२\nश्रीहरी स्तुति – २३\nश्रीहरी स्तुति – २४\nश्रीहरी स्तुति – २५\nश्रीहरी स्तुति – २६\nश्रीहरी स्तुति – २७\nश्रीहरी स्तुति – २८\nश्रीहरी स्तुति – २९\nश्रीहरी स्तुति – ३०\nश्रीहरी स्तुति – ३१\nश्रीहरी स्तुति – ३२\nश्रीहरी स्तुति – ३३\nश्रीहरी स्तुति – ३४\nश्रीहरी स्तुति – ३५\nश्रीहरी स्तुति – ३६\nश्रीहरी स्तुति – ३७\nश्रीहरी स्तुति – ३८\nश्रीहरी स्तुति – ३९\nश्रीहरी स्तुति – ४०\nश्रीहरी स्तुति – ४१\nश्रीहरी स्तुति – ४२\nश्रीहरी स्तुति – ४३\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/team-indias-head-coach-ravi-shastri-took-the-corona-vaccine/", "date_download": "2021-08-01T23:00:39Z", "digest": "sha1:BZNI24VQRS3YRSEJ242BYJXK64BMCCMO", "length": 4578, "nlines": 78, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी घेतली कोरोनाची लस - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome IPL टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी घेतली कोरोनाची लस\nटीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी घेतली कोरोनाची लस\nकोरोना लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबरच देशभरातील लाखो लोकांनी विविध रुग्णालये आणि केंद्रात जाऊन लस घेतली. तसेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील मंगळवारी कोरोनाची लस घेतली. हि माहिती त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून दिली.\nत्या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की,”आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्यामुळे जगभरात देशाची मान आणखी उंचावली आहे. या सर्वांचे आभार मानतो.” अशाप्रकारे त्यांनी देशातील जनतेला कोरोनाची लस घेण्यासाठी आवाहन केले.\nPrevious articleसोमवारी देशात इतक्या कोरोना रुग्णांची नोंद\nNext articleविधानसभा अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा न��र्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/jogia/playsong/30/Shravanatalya-Tya-Ratri-Chi.php", "date_download": "2021-08-01T23:07:21Z", "digest": "sha1:CIXOGOHXMXOKQLV5UID7SSIVHIQ7B7JD", "length": 10521, "nlines": 155, "source_domain": "www.gadima.com", "title": "Shravanatalya Tya Ratri Chi -: श्रावणातल्या त्या रातीची : Jogia : जोगिया", "raw_content": "\nचंदनी चितेत जळाला चंदन,\nजोगिया हा गदिमांचा पहिला काव्यसंग्रह,प्रस्तावनेत गदिमा म्हणतात जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे.या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे.या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले.\nगदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक १६ कवितांना चाली लावल्या आहेत सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे.\nअल्बम: जोगिया Album: Jogia\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nश्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला\nनकोस टाकुन जाउं जिवलगा अशी एकटी मला\nअर्ध्या रातीं रंगत होतीं गाणीं गावांतली\nफेर धरुनिया णाचत होत्या बारा घरच्या मुली\nबंद कवाडाआड,तुझ्या मी उरिं माथा टेकिला\nश्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला\nत्या रातीची ऊब लोंकरी,ओलावा चंदनी\nखिडकीमधुनी बघूं लागली न्हालेली चांदणी\nबोल लावुनी तिला झणी मीं सरपडदा ओढिला\nश्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला\nदमट चांदणे पुसट उमटलें होतें पडद्यावरी\nहळुंच टेकिले ओठ सख्या तूं,बुरखा मी सावरीं\nचुरा ढगांचा फेंकुन वारा बाहेरीं हांसला\nश्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला\nझिम्मा फुगडी खेळुं लागला वारा धारांसवें\nदबला माझा श्वास,मोकळीं तृप्तीचीं आंसवें\nअदेय त्याचा दिला लाडक्या नजराणा मी तुला\nश्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला\nसरला श्रावण हिरवी गादी चालवितो भादवा\nकितीही लुटला तरी वाटतो लाभ तुझा मज नव���\nनको पेटवूं विरहानें हा सौख्याचा बंगला\nश्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nकोन्यात झोपली सतार (जोगिया)\nगीत हवे का गीत\nमैतरणी ग सांग साजणी\nझोपडीच्या झापा म्होरं - रानातली अंगाई\nधुंडुनी डोळ्याचं बळ थकलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/otaru-japan-vari-03/", "date_download": "2021-08-02T00:25:29Z", "digest": "sha1:YNPLVT2JHPWRUNNMUZ2446H3VKY2B7SW", "length": 24463, "nlines": 190, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मी पाहिलेला होक्काइदो – ओतारू (जपान वारी) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nHomeपर्यटनमी पाहिलेला होक्काइदो – ओतारू (जपान वारी)\nमी पाहिलेला होक्काइदो – ओतारू (जपान वारी)\nJune 12, 2020 प्रणाली भालचंद्र मराठे पर्यटन, प्रवास वर्णन, विशेष लेख\nसाप्पोरो पासून ओतारू अवघ्या ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. होन्शू (मेन लॅन्ड) वरून ओतारूला थेट पोहोचता येईल अशा फेरी बोट सुद्धा आहेत असं ऐकलंय. बस, रेल्वे आहेतच पण त्याच बरोबर एक मार्ग म्हणजे ‘रेंटल कार’. ह्या रेंटल कार फक्त ओतारूच नाही तर, संपूर्ण होक्काइदो मध्ये फिरण्याकरता सुद्धा वापरता येतात. त्यासाठी साधीशी आणि बंधनकारक अट, ‘चालक परवाना’ (लायसेन्स) असायला हवे. तर नुसतंच वाहनचालक असून भागत नाही. बऱ्याच अटींची पूर्तता केल्यास आपण कारने होक्काइदो ची सफर करू शकतो. त्याविषयीची विस्तारित माहिती गूगल सेन्सेई देतील. (सेन्सेई म्हणजे शिक्षक)\nजपान मध्ये अगदी सर्रास या ‘सेन्सेई’ शब्दाचा वापर होतो. अगदी डॉक्टरांना सुद्धा म्हणतात सेन्सेई. “कोणीही उठतो आणि शिकवायला लागतो” ह्या तत्कथित उक्ती प्रमाणे, कोणी वागलेलं मी तरी अजून पाहिले नाही. “शिकवणे” नाही तर “शिकणे “महत्वाचे मानत असावेत हे जपानी.\nतर साप्पोरो स्टेशन वरून “हाकोदाते लाईन” आपल्याला साधारण पाऊण तासात ओतारूला घेऊन जाते. जपानमध्ये साधारणपणे शंभर तरी निरनिराळ्या रेल्वे लाईन पाहायला मिळतात. हे लाईन प्रकरण थोडक्यात सांगायचं तर, प्रत्येक ठिकाणच्या विशिष्ट भागांना जोडणाऱ्या मार्गांवर, प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या अनेक रेल्वे कंपन्या आहेत. आणि त्यांच्या किंवा महत्त्वाच्या ठिकाणांच्या नावांवरून ती विशिष्ट लाईन ओळखली जाते. जपान मध्ये रेल्वेचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जगातील 50 सर्वाधिक व्यस्त स्थानकांपैकी 46 जपानमध्ये आहेत म्हणजे बघा मोठ्या प्रमाणात वापर असल्याने रेल्वेचा विस्तार सरकारमार्फत करण्यात आला, ज्यामध्ये बऱ्याच खाजगी कंपन्यांचा सुद्धा हातभार लागलेला आहे.\nओतारूसाठी निघाल्यानंतर वाटेमध्ये लागणाऱ्या बऱ्याच स्टेशन्स वरती, प्रवाशांची येजा दिसून येत होती. गाडी जशीजशी पुढे पळत होती तशीतशी आजूबाजूची दृश्य मागे पडत होती. अगदी क्वचित एखाद्दुसरीच उंच इमारत, बाकी सगळीकडे सुंदर जपानी कौलारू घरांची रांग पाहायला मिळत होती आणि अचानक, गाडीच्या उजव्याबाजूने समुद्र किनारा दिसायला लागला.\nअक्षरशः “किनाऱ्यावरील चकाकणाऱ्या रेतीवरूनच रेल्वे पळत आहे,” असा भास व्हावा इतका जवळ समुद्र दिसत होता. पूर्ण प्रवासात २०मिनिटे तरी नक्कीच ह्या समुद्राचं आणि समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या, खडकांवर आदळणाऱ्या लाटांचं दर्शन आपल्याला घडत राहतं. अवर्णनीय\nलहानपणी जस कुतूहल असतं नवीन काही पाहिल्यानंतर तसंच काहीसं वाटत होतं मला अनपेक्षित समुद्र बघून. ह्या फुलराणीने (मी फुलराणी म्हणते आ��लं या ट्रेनला) मज्जा आणली एकदमचं रेल्वे या वाहनाची पहिली ओळख मला करून दिली ते म्हणजे पुण्याच्या पेशवे बागेत असणाऱ्या फुलराणीने. बागेतल्या फुलराणीत बसल्यावर सभोवतालची बाग हेच जग आहे असं वाटायचं त्यावेळी. पण ही फुलराणी मात्र विशाल समुद्र आणि समोर दिसणारं क्षितिज दाखवून म्हणतं होती, पल्याडचे जग खूप विशाल आहे. एक्सप्लोर\nओतारू हे ऐनू वस्तीचे शहर, “ओतारू” हे नाव सुद्धा मूळचे ऐनू भाषेतुन घेण्यात आले आहे. ऐनु म्हणजे उत्तर जपानमधील एक जमात आहे. ह्या ऐनु जमातीचे लोकं साधारणपणे सध्या फक्त होक्काइदो मध्ये आढळून येतात. सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा बहुतेक करून उर्वरित जपानमधल्या लोकांपेक्षा वेगळी आहे. भाषा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण आहे. ऐनु संस्कृती विषयक पुरावे आणि विस्तारित माहिती देणारी अनेक ठिकाणे होक्काइदो मध्ये आहेत.\nओतारूला पोहोचले तेंव्हां जरा भुरभुर पाऊस होता आणि खूप थंडी पडली होती. त्यामुळेच अचानक वातावरण थोडंसं कंटाळवाणं होऊन गेलं होत. मस्त छान एक डुलकी काढावी असा काहीसा विचारसुद्धा तरळून गेल्याचं मला स्पष्ट आठवतंय. तो विचारबाजूला सारत मी स्टेशन बाहेर पडले. समोरच कॉफी हाऊस दिसलं. गरमागरम कॉफी आणि डोनट असा ब्रेकफास्ट झाल्यामुळे कंटाळा कुठच्याकुठे पळाला. आणि तोवर बाहेर पाऊस जाऊन, छान ऊन पडलेलं.\nया शहरात मी एकच ठिकाण पाहिलं “ओतारू कॅनाल”. हा कॅनाल कित्त्येक वर्षांपूर्वी व्यस्त बंदराचा मध्य भाग होता. जहाजांनी भरून आणलेला माल उतरवून घेतल्यानंतर, या कालव्याद्वारे काठावर असलेल्या गोदामांमध्ये पोहोचवला जात असे. कालांतराने वापर थांबल्यानंतर, पुनर्बांधणी करून ह्या कालव्याचे जतन प्रेक्षणीय स्थळ म्हणून करण्यात आले.\nस्वच्छ पाण्यात निळ्या आकाशाचे सुंदर प्रतिंबीब, एका कडेने बांधलेली पायवाट, त्याला साजेसे व्हिक्टोरियन शैलीचे उंच दिवे, तर दुसऱ्या बाजुला घरांसारखी दिसणारी, कालव्याच्या पाण्यात स्वतःच रूप पाहत उभी त्याकाळची कोठारे (वेअरहाऊस). हा ओतारू कॅनाल खरंच कमाल दिसतो.या कालव्यात बोटिंग करता येते. कालव्याच्या बाजूला असलेल्या पायवाटेवरून फेरफटका मारणे म्हणजे सुख बरेच विदेशी पर्यटक व त्याबरोबरच जपानी लोकं इथे फोटो काढण्यात मग्न होते.\nहिवाळ्याच्या दिवसांत “ओतारू युकी आकारी नो मीची “(Otaru snow light path) फेस्टिवल साजरा क��ला जातो. रस्त्यावर पडलेलं बर्फ, चमचमणारे उंच दिवे आणि कालव्यात सोडलेल्या मिणमिणत्या दिव्यांची सजावट फार अप्रतिम दिसते. मी ह्या ठिकाणी गेले होते त्यावेळी हिवाळा नसल्याने तो फेस्टिवल पाहता आला नाही. पण जवळपासच्या खरेदीविक्री करणाऱ्या दुकानातील फोटोंमध्ये संग्रहित केलेले क्षणं त्याचे वर्णन करीत असलेले मी पाहिले.\nफिरताना ऊन-पावसाचा खेळ मात्र सतत चालू होता. कॅनाल पाहून झाल्यावरमी परतीची वाट धरली. वाटेत जुन्या काळच्या खुणा बऱ्याच दिसून येत होत्या.पुर्वीच्या काळी वापरात असणारे रेल्वेचे रुळ (Temiya old railway line) वगैरे पाहत ओतारू स्टेशनला येऊन पोहोचले.\nओतारू वरून परत येताना पुन्हा एकदा, तो समुद्र पाहून शाळेत शिकलेली (अजूनही तोंडपाठ असलेली) कुसुमाग्रजांची ‘किनारा’ कविता आठवली.\n“घननीळ सागराचा घननाद येतो कानी,\nघुमती दिशा दिशांत लहरींमधील गाणी”\nआणि लाटांवर तरंगत ओतारू मागे टाकून गाडी साप्पोरोला येऊन कधी थांबली हे कळलंच नाही\n(पुढील भागात बीएई …)\nAbout प्रणाली भालचंद्र मराठे\t17 Articles\nमी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nयाच मालिकेतील इतर लेख\nजपान वारी – प्रास्ताविक\nजपान देश आणि इथली माणसं \nमी पाहिलेला होक्काइदो – साप्पोरो (जपान वारी)\nमी पाहिलेला होक्काइदो – ओतारू (जपान वारी)\nमी पाहिलेला होक्काइदो – बीएई (जपान वारी)\nमी पाहिलेला होक्काइदो – दाइसेत्सुझान (जपान वारी)\nसाकुरामय – जपानची गुलाबी सफर (जपान वारी)\nसुशी आणि बरंच काही… (जपान वारी)\nविस्टेरिआ – नेमोफिला फ्लॉवर फेस्टिवल\nजपानी पेहराव (जपान वारी)\n‘विनाविलंब न्याय��� – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/-3z7ZR.html", "date_download": "2021-08-01T22:39:04Z", "digest": "sha1:KYUNHRQFCN3FH72LKLDYZDSDH2UUJOHK", "length": 23297, "nlines": 66, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वाढवण बंदर प्रकल्प रद होणे ही तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज", "raw_content": "\nHomeवाढवण बंदर प्रकल्प रद होणे ही तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज\nवाढवण बंदर प्रकल्प रद होणे ही तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज\nवाढवण बंदर प्रकल्प रद होणे ही तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज\nमानवजातीचे उच्चाटन घडवू शकणारे विषाणु, कॅन्सर व तापमानवाढ या गोष्टी प्रकल्पांनी चालवलेला नैसर्गिक अधिवास, जैव विविधतेचा नाश व प्रदूषणाशी जोडल्या आहेत. म्हणून डहाणू, रत्नागिरी व सिंधुदुर्गासारखे जे विभाग भौतिक विकासाला विरोध करत आहेत, ते त्यांचे वैचारिक मागासपण नाही, तर ती त्यांची दूरदृष्टी व शहाणपण व स्वयंपूर्णता आहे आणि तेच देशाला व मानवजातीला वाचवणार आहे. पण अर्थव्यवस्थेला हीच गोष्ट खुपते. कारण निसर्गाने दिलेली स्वयंपूर्णता मानवजातीला वाचवणार असली तरी अर्थव्यवस्थेसाठी मारक आहे. माणसाला अर्थव्यवस्थेने स्वतःच्या अस्तित्वाविरूध्द उभे केले आहे. हा विकृत बेबंद विकास तात्काळ थांबवण्याची गरज आहे. वाढवण बंदर प्रकल्प रद होणे ही तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज आहे आणि पृथ्वीवर कुठेही राहणारांनी तशी मागणी करण्याची आवश्यकता आहे.\nकाॅर्पोरेट कंपन्यांना व्यवस्थापनाची चटक व वेड आहे म्हणून त्या निसर्गाचे, जंगलांचे व अन्न निर्मितीचेही व्यवस्थापन करू पाहत आहेत. त्यांच्या प्रभावामुळे आता सरकारही, जंगलांतील पाणीसाठे कोरडे पडत चालल्याने वन्य जीवांसाठी टँकर व नळा���े पाणी उपलब्ध करू लागले. पण करोडो वर्षे हे प्राणी या जंगलात राहिले. आपण त्यांना पाणी पुरवणे शक्य नाही. आणि जंगलातील झाडे व इतर जीवसृष्टीचे काय औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेने ही भयंकर वेळ आणली. डोंगर जंगल नष्ट करणारी ही तथाकथित आधुनिकता सरकार थांबवू इच्छित नाही. जनतादेखील समजुन घेत नाही की आज प्राणिमात्रांना पाणी नाही उद्या आपल्यावर ती वेळ येणार आहे.\nअतिवृष्टी आणि महापूरांनी भारतातील दक्षिणेतील अनेक राज्ये तसेच अतिपूर्वेकडील इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, थायलंड, विएतनाम इ. देशांत थैमान घातले आहे. गेले काही महिने कॅलिफोर्निया आणि ध्रुवीय वर्तुळावरील रशिया अलास्का सैबेरियात जंगलांना अभूतपूर्व वणवे लागले. चिंतेत भर घालणारी गोष्ट ही की पूर्व सैबेरियात कायम स्वरूपी बर्फ वितळल्याने त्या थराखालून मिथेन वायूचा फवारा उसळला आहे. ही ह्रदयाचा ठोका चुकवणारी घटना आहे कारण मिथेन वायूची उष्णता शोषून घेण्याची क्षमता कार्बन डाय ऑक्साईड वायूपेक्षा सुमारे वीस पट जास्त आहे. पर्यावरणीय विभाग दरवर्षी ३५ मैल या धक्कादायक गतीने विषुववृत्तापासुन दोन्ही ध्रुवांकडे सरकू लागले आहेत असे सन २०१६ मधे जागतिक हवामान संघटनेने नोंदले आहे. जिवंत राहण्यासाठी या गतीला तोंड देत स्वतःमधे इतक्या अत्यल्प काळात बदल घडवणे सजीवांना शक्य नाही. डिसेंबर २०१५ मधे जगातील सर्व १९६ देशांचे प्रमुख प्रथमच एकत्र येऊन पॅरिस येथे झालेल्या करारात मानवजात वाचवण्यासाठी रोखली जाणे आवश्यक आहे, असे सांगितलेली पृथ्वीच्या सरासरी तापमानातील २°सेची वाढ या वर्षी आॅगस्ट महिन्यात झाल्याचे, नासा संस्थेने काही दिवसांपूर्वी जाहीर केले.\nपण याचा गंध नसलेले सरकार, तापमानवाढीमुळे बुडू घातलेल्या हाॅलंडमधील कंपनीला आमंत्रण देऊन महाराष्ट्रात उत्तरेस, पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात, जगातील सर्वात मोठ्या बंदरात जमा होणारे, ४७ गावे आणि २१६ पाड्यांना उध्वस्त करणाऱ्या वाढवण महाबंदर या विनाशकारी प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करून त्यासाठी सर्वेक्षण करू पहात आहे. २२ वर्षांपूर्वी डहाणू, पालघरमधील जनतेने या प्रकल्पास प्रखर विरोध केला. अडीच वर्षे आंदोलन झाले. सध्या मुख्यमंत्री असलेल्या मा. उध्दव ठाकरे यांनी वाढवण गावात जाऊन जनतेची भावना लक्षात घेऊन प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केली.त्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डहाणूसाठी स्थापन झालेल्या पर्यावरण प्राधिकरणाने अनेक सुनावण्या घेऊन प्रकल्प एकमताने फेटाळला होता.तेव्हा, प्रकल्प करू पाहणाऱ्या पी अँड ओ कंपनीने सामाजिक आर्थिक परिणामांबाबतचा अभ्यास करण्याचे काम वसुंधरा संस्थेला दिले होते. या अभ्यासात हजारो वर्षे निसर्गाबरोबर स्वयंपूर्ण शांततामय लोकजीवन जगणाऱ्या या हरित प्रदेशात हा प्रकल्प करू नये असा निष्कर्ष निघाला.\nमुंबईतील सुप्रसिद्ध रामनारायण रूईया महाविद्यालयाच्या जैविक विज्ञान विभागातर्फे या क्षेत्रातील मान्यवर डाॅ. ससिकुमार मेनन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन १९९८ मधे डहाणू तालुक्याच्या किनारपट्टीतील सागरी जैव विविधतेचा अभ्यास केला. या अभ्यासाने देखील महाराष्ट्रातील उरलेली विपुल मत्स्यसृष्टी वाचवण्यासाठी बंदर प्रकल्पाच्या विरोधात मत नोंदवले.मुंबई विश्वविद्यालयातील प्राध्यापकांनी वाढवण बंदराच्या सामाजिक व पर्यावरणीय परिणामांबाबत *'संवेदनशील क्षेत्रातील विकासाबद्दल' हे पुस्तक प्रसिद्ध केले. यातही ही विकासाची दिशा चुकल्याचे व प्रकल्प अयोग्य असल्याचे नमूद केले.मानवजात नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली असूनही नेहमीप्रमाणे रोजगार देण्याची फसवी भाषा होत आहे. मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन करणाऱ्या औद्योगिकरणाच्या, कंपन्या ह्या प्रतिनिधी आहेत. औद्योगिकरणाने नोकऱ्या दिल्या व मानवजातीला जगवले या मिथकातुन त्वरित बाहेर यावे. उद्योग व नोकरी ही कधीही योग्य गोष्ट नव्हती. नोकऱ्यांनी मानवजातीला मृत्यूशय्येवर, चितेवर नेऊन ठेवले आहे. परंतु ही गोष्ट समजू नये याची खबरदारी घेतली जात आहे.\nअन्न उत्पादन घटत जाण्यास तापमानवाढ व हवामान बदल घडवणारे उद्योग व नोकऱ्या जबाबदार आहेत. पण हे माहित नसल्याने अवर्षण, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी व महापूरांनी पीडित तरूण नोकऱ्या मागतील, उद्योग सुरू करावे अशी चुकीची मागणी करतील. त्यासाठी सरकारवर दबाव आणतील. स्वार्थी निर्बुद्ध उद्योग जगत ती पूर्ण करण्यासाठी सरसावेल. पृथ्वीवर अन्नासाठी नोकरी कधीही करावी लागली नसती. परंतु अर्थव्यवस्थेने नोकरी अन्न देते हा भ्रम पध्दतशीरपणे पसरवला आहे. जगभर ताबडतोब, कार्बन उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश करणारे रस्ते, बंदरे, विमान���ळ, रिफायनरी, औष्णिक विद्युत, वाहन व सीमेंटनिर्मिती इ. प्रकल्प बंद करण्यात यावे. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. ही आणिबाणी आहे. पृथ्वीची जीवन देणारी व्यवस्था वेगाने कोसळत आहे. प्रकल्प व औद्योगिकरण थांबवले नाही तर लवकरच या दशकात अन्न नसणार आणि नोकऱ्या करायला तुम्हीच जागेवर नसणार.\nयुनोचे सरचिटणीस अंटोनियो ग्युटेरेस यांनी काही दिवसांपूर्वी, जागतिक अन्न दिनानिमित्त सांगितले की, जग इतिहासातील सर्वात भीषण अन्न समस्येला सामोरे जात आहे. पण त्यापुढेच ते म्हणाले की, विषाणूमूळे झालेली अधोगती आर्थिक विषमतेला शीगेला नेत आहे आणि दशलक्षांमधे माणसे आत्यंतिक दारिद्रयात ढकलली जात आहेत. आॅगस्ट मधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न विभागाचे संचालक डेव्हिड बेसली यांनी इशारा दिला की, जागतिक दुष्काळ टाळण्यासाठी येत्या सहा महिन्यांत पाचशे कोटी डाॅलर्सचा तातडीचा निधी लागणार आहे. ही सर्व विचारपध्दती अर्थव्यवस्थाप्रणित आहे. कुणीही, औद्योगिकरण हे तापमानवाढ व हवामान बदल घडवून अन्न उत्पादन धोक्यात आणत आहे, याबद्दल बोलू इच्छित नाही. उलट दारिद्र्य, आर्थिक विषमता निर्मूलन व गरीबांची क्रयशक्ती वाढवण्याच्या नावाखाली अधिक औद्योगिकरणाला चालना दिली जात आहे . त्यातुनच वाढवण, नाणारसारख्या विनाशकारी प्रकल्पांची भलावण केली जाते. ही वाटचाल कडेलोट करून घेणारी आहे.\nजिथे माणसे निसर्गाशी अजूनही जोडली आहेत व त्यांच्या अन्नाचा प्रश्न नाही, उलट ते विभाग इतरांची भूक भागवतात, त्यांना उध्वस्त करून, ते मागत नसतानाही, तुम्हाला जगवण्यासाठी आम्ही प्रकल्प करतो व नोकऱ्या तुम्हाला जगवणार असे म्हणणे हा शुद्ध मूर्खपणा वाटतो. पण ते तसेही नाही. ही गोष्ट हेतूतः जाणुनबुजुन केली जाते. ही विकृत अर्थव्यवस्था मानवजात व जीवसृष्टीचा बळी देत आहे. ती वेळीच थांबवण्याची गरज आहे. यात सामील केल्या गेलेल्या शहरी माणसांना, आपणही हजारो, लाखो वर्षे निसर्गाधारित जीवन जगत होतो आणि हे सध्याचे कृत्रिम जीवन कधीही संपुष्टात येऊ शकते याची जाणीव नाही. जागतिक प्रश्नाची व पृथ्वीच्या कार्यपद्धतीची कोणतीही जाण नसलेली माणसे तज्ञ म्हणून वावरत आहेत. म्हणून देशाची व जगाची दिशाभूल होत आहे. माॅन्सँटोसारख्या कंपन्यांची शेती आहे, याचा अर्थ असा नाही की, ती कंपनी अन्न पिकवते. अन्न पृथ्वी पिकवते. तापमान, ���ातावरण, पाऊस, माती, डोंगर, जंगल, नदी, सागर, नैसर्गिक परिसंस्था, जैव विविधता विविध प्रकारचे अन्न देतात. कंपन्या कृत्रिम वस्तु उत्पादनाप्रमाणे अन्न निर्मिती हाताळू पाहतात. पण ते अयशस्वी ठरले आहे.\nअॅड. गिरीश राऊत ( ९८६९ ०२३ १२७ )\nनिमंत्रक- भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://form17.mh-ssc.ac.in/homepage.aspx", "date_download": "2021-08-02T00:16:05Z", "digest": "sha1:OTOTMQPV7W77GKCXZ33F5C2A44US4DSN", "length": 2244, "nlines": 17, "source_domain": "form17.mh-ssc.ac.in", "title": "MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY", "raw_content": "\nEnrollment Certificate ( खाजगी नावनोंदणी प्रमाणपत्र ) download केल्यानंतर कार्यकालीन २४ तासानंतर आवेदन पत्र भरण्यात यावे याची विदयार्थ्याने नोंद घ्यावी .\nअर्ज करण्याची मुदत संपलेली आहे. याची विध्यार्थ्यानी नोंद घ्यावी. इतर तपशीलासाठी विभागीय मंडळाशी संपर्क करावा.\nपुणे विभागीय मंडळ ०२०.... २५५३६७८१,०२०..... २५५३६७८२ ,०२०..... २५५३६७८३\nनागपूर विभागीय मंडळ ०७१२ ....२५५३४०१, ०७१२ ....२५५३४०३\nऔरंगाबाद विभागीय मंडळ ०२४० ....२३३४२२८, ०२४० ....२३३२८८४\nमुंबई विभागीय मंडळ ०२२….२७८८१०७५, ०२२ ....२७८८१०७७\nकोल्हापूर विभागीय मंडळ ०२३१...२६९६१०१, ०२३१...२६९६१०२, ०२३१...२६९६१०३\nअमरावती विभागीय मंडळ\t ०७२१...२६६२६४७ , ०७२१...२६६२६७८\nनाशिक विभागीय मंडळ\t ०२५३...२५९२१४१, ०२५३...२५९२१४२\nलातूर विभागीय मंडळ ०२३८२...२५८२४१\nकोकण विभागीय मंडळ. ०२३५२...२२८४८०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mr.samuel-autoparts.com/high-quality-car-crankshaft-is-suitable-for-renaulte7j-product/", "date_download": "2021-08-02T00:23:57Z", "digest": "sha1:JQ3OKBCPAUAWMDFJGDDPZTCLDVZOBUR2", "length": 9798, "nlines": 193, "source_domain": "mr.samuel-autoparts.com", "title": "चीन उच्च दर्जाची कार क्रॅन्कशाफ्ट रेनॉल्टई 7 जे फॅक्टरी आणि पुरवठादारांसाठी योग्य आहे सॅम्युएल", "raw_content": "\nरेनॉल्टआर 4 साठी योग्य उच्च प्रिसिजन क्रॅन्कशाफ्ट\nरेनॉल्टई 7 जेसाठी उच्च-गुणवत्तेची कार क्रॅन्कशाफ्ट योग्य आहे\nऑटोमोटिव्ह क्रॅन्कशाफ्ट क्रॅन्कशाफ्टची संपूर्ण श्रेणी\nरेनॉल्टई 7 जेसाठी उच्च-गुणवत्तेची कार क्रॅन्कशाफ्ट योग्य आहे\nलागू कारची मॉडेलः फोक्सवॅगन\nप्रभाव सामर्थ्य: 1000 (mPa)\nपॅकेज परिमाण: 500 * 20 * 20\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nऑटोमोबाईल क्रॅन्कशाफ्ट हा ऑटोमोबाईलचा एक महत्त्वाचा भाग आहे. क्रॅन्कशाफ्टची गुणवत्ता थेट त्याचे सेवा जीवन निश्चित करते. आमच्या कारखान्यात उच्च-अचूक उत्पादन उपकरणे, प्रक्रिया, उत्पादन आणि विक्रीसाठी एक-स्टॉप सेवा आहे आणि ग्राहकांसाठी उत्पादने सानुकूलित करू शकतात. ग्राहकांच्या चिंता दूर करण्यासाठी ग्राहकांना संपूर्ण पुरवठा साखळी प्रणाली उपलब्ध करुन देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या कारखान्यात संदर्भ आणि मार्गदर्शनासाठी देशी आणि परदेशी ग्राहकांचे स्वागत आहे. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास आपण आम्हाला ईमेल पाठवू किंवा कॉल करू शकता.\nगुणवत्ता मूळ रेनो भाग\nकिंमत नवीनतम किंमत मिळविण्यासाठी चौकशी पाठवा\nशिपिंग समुद्र, हवा किंवा एक्सप्रेस\nलीड टाइम ऑर्डर प्रमाणानुसार देयानंतर 7-30days\nयात प्रगत प्रक्रिया उपकरणे, वैज्ञानिक चाचणी पद्धती आणि उच्च-गुणवत्तेचे कार्यबल आहेत.\nकंपनीची देश-विदेशात चांगली प्रतिष्ठा आहे.\nआमच्याकडे विक्री नंतरची सेवा प्रणाली आहे आणि जलद आणि काळजी सेवा उपलब्ध आहेत.\nमागील: नवीन कार क्रॅन्कशाफ्ट रेनो 291 साठी योग्य आहे\nपुढे: रेनॉल्टआर 4 साठी योग्य उच्च प्रिसिजन क्रॅन्कशाफ्ट\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nइसुझू 4 बीडी 1 साठी मज���ूत कार क्रॅन्कशाफ्ट\nटोयोटा 3 आरझेडसाठी दर्जेदार कार क्रॅन्कशाफ्ट\nपर्किन्स जीडीए 404 साठी ऑटो स्पेअर पार्ट्स क्रॅन्कशाफ्ट ...\nटोयोटा 2 वाय साठी मानक क्राफ्ट कार क्रॅन्कशाफ्ट\nइसुझू 4 जेजे 1 साठी मजबूत आणि टिकाऊ कार क्रॅन्कशाफ्ट\nरेनसाठी उच्च-गुणवत्तेची कार क्रॅन्कशाफ्ट योग्य आहे ...\nआपला प्रवास सुरू करा\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nझोंगशीझुआंग व्हिलेजच्या दक्षिणेस, झोंगशीझुआंग टाउन, जिन्झो शहर, शिझियाझुआंग सिटी, हेबेई प्रांत\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/gram-panchayat-election-newsn-and-updates-in-the-sindkhedraja-assembly-constituency-the-ncp-won-rajendra-shingane-continues-to-dominate-128135829.html", "date_download": "2021-08-02T00:40:59Z", "digest": "sha1:K2P2OEEIRCQRSCZ7VXKYOE6QF3UTEJPK", "length": 4075, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "gram panchayat election newsn and updates; In the Sindkhedraja Assembly constituency, the NCP won, Rajendra Shingane continues to dominate | सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता, राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व कायम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवर्चस्व कायम:सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता, राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व कायम\nनिवडणुकीनंतर वाद न करता गावाची विकास करण्याचे पालक मंत्र्यांचे आवाहन\nनुकत्याच जाहीर झालेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निकालाचा कौल मतदारांनी राष्ट्रवादीच्या बाजूने दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे.\nसिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगावमही, साखरखेडा, शेंदुर्जन, किंनगावराजा, दुसरबिड, खळेगाव, पिंप्री खंदारे, बीबी, हत्ता ह्या शहरीकरणाने व भौगोलिक दुष्ट्या मोठ्या असलेल्या ग्रापंचयातीसह अनेक गावात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आल्याने जिल्ह्याचे नेते पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे सिंदखेडराजा मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.\nदरम्यान, विजयी उमेदवारांचेराजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केले असून, आता निवडणूक संपली आहे, निवडणुकीच्या कारणावरून कोणीही आपसात वाद करून गावाचे वातावरण खराब करू नये, आता फक्त गावाच्या विकासाचा विचार करावा असे आवाहन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/cbi-clears-officer-rakesh-asthana-of-all-charges-says-sources/", "date_download": "2021-08-02T00:20:05Z", "digest": "sha1:CMVBWVFOXZ3FPKKGRUI4WOPNMJSDYKJ2", "length": 4155, "nlines": 76, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "CBI ने आपले माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांना दिली क्लीन चीट - सूत्र - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS CBI ने आपले माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांना दिली क्लीन चीट...\nCBI ने आपले माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांना दिली क्लीन चीट – सूत्र\nCBI ने आपले माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांना क्लीन चीट दिली आहे. त्यांच्यावर फसवणूकीच्या केसमध्ये अडकलेल्या फार्मा कंपनी स्टर्लिंग बायोटेककडून लाच घेण्याचा आरोप होता. सूत्रांनी याबाबतची बातमी दिली असून राकेश अस्थाना यांना एजेंसीकडून मिळालेली ही दुसरी क्लीन चीट आहे. वादात अडकलेले राकेश अस्थाना यांना 2018मध्ये पदावरून हटवण्यात आलं होतं. सध्या ते बीएसएफचे प्रमुख आहेत. याआधी राकेश अस्थाना यांना मीट निर्यातक मोईन कुरैशी संबंधित लाचखोरी प्रकरणातही क्लीन चीट देण्यात आली होती.\nPrevious article‘युद्ध अभ्यास 20’मध्ये चिनूक हेलिकॉप्टरची कार्यक्षमता पाहण्यासारखी, फोटो एकदा पाहाच\nNext articleजेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार – निलेश राणे\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/prime-minister-modi-calls-mulayam-singh-yadav-and-wishes-him-a-happy-birthday/", "date_download": "2021-08-01T23:57:18Z", "digest": "sha1:HO3ARV3X5LIEY724FFQXHPG4RXNQTTQU", "length": 4274, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "पंतप्रधान मोदींनी मुलायमसिंह यादव यांना फोन करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा …! - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Political पंतप्रधान मोदींनी मुलायमसिंह यादव यांना फोन करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा …\nपंतप्रधान मोदींनी मुलायमसिंह यादव यांना फोन करून दिल्या वाढदिवसाच्या शुभे��्छा …\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या\nमाजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याशी फोन वर बोलून त्यांचे अभिनंदन केले\nम्हणाले ‘कृषी आणि ग्रामीण विकासाची आवड असलेल्या देशातील एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत’\nपंतप्रधानांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ते देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांपैकी आहेत\nज्यांना शेती व ग्रामीण विकासाची आवड आहे\nमी त्याच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा\nPrevious articleनागालँडमध्ये भूकंपाचे जोरदार झटके\nNext articleअमेरिकेतही महापर्व छठ पूजेची धूम; ६०० हुन अधिक लोकांनी न्यू जर्सीमध्ये केली पुजा\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2021-08-02T00:19:17Z", "digest": "sha1:XYNYUX64KH2HBTLKDOAUPTOMFDV2SM5V", "length": 8345, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "वृद्धावस्था पेंशन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \n‘या’ राज्यातील समाज कल्याण विभाग वाटत राहिला 1149 मृतांना ‘पेन्शन’, 70 लाख…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशात बरेलीमध्ये वृद्धावस्था पेंशन देण्याबाबत मोठी तथ्य समोर आली आहेत. येथे विभागाने 1149 मृत लोकांच्या नावे पेंशन देण्यात आली आहे. तक्रारीनंतर खुलासा झाला की सर्व मृतकांची पेंशन बंद करण्यात आली.…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nPune Crime | घरासमोर ‘खरकटे पाणी’ टाकल्याच्या वादातून…\nIndia Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या…\nOne Crore | 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nCorona | तब्बल 100 दिवस ‘तिने’ केला कोरोनाशी ‘संघर्ष’; 45 वर्षांची…\nPune News | वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने 3 ऑगस्ट…\nPimpri Chinchwad Police | मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांना अटक, 3…\nLPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर\nMaharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं ‘प्रमोशन’ लवकरच \nSahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | महापौर मुरलीधर मोहळ यांच्या वतीनेलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/notice/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A7/", "date_download": "2021-08-01T23:35:33Z", "digest": "sha1:WUYXYDSQ5RDWGLQSVH6PNQE3OOPVYWQQ", "length": 3488, "nlines": 92, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "द्वितीय फेर लिलाव २०२०-२१ | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nद्वितीय फेर लिलाव २०२०-२१\nद्वितीय फेर लिलाव २०२०-२१\nद्वितीय फेर लिलाव २०२०-२१\nद्वितीय फेर लिलाव २०२०-२१ 19/05/2021 30/05/2021 पहा (859 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 31, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vishesh.maayboli.com/node/720", "date_download": "2021-08-01T23:43:43Z", "digest": "sha1:OK4THM4KD6GXLTLRKXFQBWYIZLPUEL3E", "length": 11944, "nlines": 157, "source_domain": "vishesh.maayboli.com", "title": "अष्टविनायका तुझा महिमा कसा | Maayboli", "raw_content": "\nहितगुज दिवाळी अंक २०१४\nअष्टविनायका तुझा महिमा कसा\nस्वस्ती श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धीद्म्\nबल्लाळम् मुरुडम् विनायक महडम् चिंतामणीम् थेवरम्\nलेण्याद्रीम् गिरीजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्\nग्रामो रांजण संस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्\nजय गनपती गुनपती गजवदना (२)\nआज तुझी पुंजा देवा गौरीनंदना\nजय गनपती गुनपती गजवदना\nकुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन\nदोहीकडी रिद्धीसिद्धी उभ्या ललना\nजय गनपती गुनपती गजवदना\nअष्टविनायका तुझा महिमा कसा\nदर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा\nअष्टविनायका तुझा महिमा कसा\nगनपती, पहिला गनपती, आहा\nमोरगावचा मोरेश्वर लई मोठ मंदिर\n[अकरा पायरी हो, अकरा पायरी हो ]\nनंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर\n[शोभा साजरी हो, हो शोभा साजरी हो]\nमोरया गोसाव्यानं याचा घेतला वसा .१\nगनपती, दुसरा गनपती, आहा\nकहाणी त्याची लई लई जुनी\nकाय सांगू, आता काय सांगू\nडाव्या सोंडेच नवाल केल सार्‍यांनी, हो सार्‍यांनी\nविस्तार ह्याचा केला थोरल्या पेशवांनी, हो पेशव्यांनी\nरमाबाईला अमर केल वृंदावनी, हो वृंदावनी\nजो चिंता हरतो जगातली त्यो चिंतामनी\nभगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा ..२\nग न प ती, तिसरा ग न प ती\nग न प ती, तिसरा ग न प ती\nशिद्दीविनायक तुझा शिद्दटेक गाव रं\nपायावरी डोई तुज्या भगताला पाव रं\nदैत्य मधु-कैतभान गांजल हे नग्गर\nईस्नुनारायन गाई गनपतीचा मंतर\nराकुस म्येल नवाल झाल\nलांबरुंद गाभार्‍याला पितळंच मखर\nचंद्र सुर्य गरुडाची भवती कलाकुसर\nमंडपात आरतीला खुशाल बसा ...३\nगणपती, गणपती गं चवथा गणपती\nबाई, रांजणगावचा देव महागणपती\n[बाई, रांजणगावचा देव महागणपती]\nदहा तोंड ईस हात जणु मुर्तीला म्हणतीबाई,\n[दहा तोंड ईस हात जणु मुर्तीला म्हणती]\nबाई, रांजणगावचा देव महागणपती\nगजा घालितो आसन, डोळं भरुन दर्शन\nसुर्य फेकी मुर्तीवर येळ साधुन किरण\nकिती गुणगान गाव, किती करावी गणती\nबाई, रांजणगावचा देव महागणपती\nपुण्याईच दान घ्याव ओंजळ पसा ....४\nगणपती पाचवा, पाचवा ��णपती\nओझरचा विघ्नेश्वर, बाई ओझरचा विघ्नेश्वर\nओझरचा विघ्नेश्वर, बाई ओझरचा विघ्नेश्वर\nडोळ्यामंदी मानक हो, बाई डोळ्यामंदी मानक हो\nतानभुक हारते हो, सारा पाहुन सोहाळा\nईघ्नहारी, ईघ्नहर्ता स्वयम्भू जसा .....५\nनदीच्या तीरी, गणाची स्वारी\nतयाला गिरीजत्मज हे नाव\nरमती ईथे रंकासंगती राव हो जी जी\n(रमती ईथे रंकासंगती राव हो जी जी..)\nशिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो जी जी\n(शिवाचा झाला हो जी जी, शिवाचा झाला हो जी जी)\nलेन्याद्री गनानं फाटे आशीर्वाद केला हो जी जी\n(आशीर्वाद केला हो जी जी, आशीर्वाद केला हो जी जी)\nपुत्रानं पित्याला जल्माचा परसाद द्येला हो जी जी\n(परसाद द्येला हो जी जी, परसाद द्येला हो जी जी)\nकिरपेनं गनाच्या शिवबा धावूनी आला हो जी जी\n(धावूनी आला हो जी जी, धावूनी आला हो जी जी)\nवाघ, शिंव, हत्ती लई मोटं\nगनेश माजा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा\nअन् गिरीत्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा\n(जी जी हो जी जी, हं जी जी रं जी जी, हे हे हे हां)\nअहो दगडमाती रुप द्येवाच लेण्याद्री जसा ......६\nसातवा गनपती राया, सातवा गनपती राया, सातवा गनपती राया हे हे हे हे हे हो हा\nवरदविनायकाच तिथं येक मंदिर\nमंदिर लई सादसुद, जस कौलारू घर\nनक्षी नागाची कळसच्या वर, कळसाच्या वर....\n(हे हे हे हे हां)\nदेवच्या माग हाय तळ\nमुर्ती गनाची पाण्यात मिळ\nत्यान बांधल तिथ देऊळ\nदगडी महिरप सिंहासनी या, प्रसन्न मंगल मुर्ती हो\nवरदानाला विनायकाची पुजा कराया येती हो जी जी रं जी\n(माज्या गना र जी जी, माज्या गना र जी जी)\nहे हे हे हे हे हो हा\nचतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा, अहो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा .......७\nआठवा आठवा गणपती आठवा\nगणपती आठवा हो गणपती आठवा\nडाव्या सोंडेचे रुप साजीरे\nकपाळ विशाळ, डोळ्यात हिरे\nचिरेबंद ह्या भक्कम भिंती\nदेवाच्या भक्तीला कशाची भिती\nब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा ........८\nअष्टविनायका तुझा महिमा कसा\nदर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा\n(हो, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा)\nमोरया मोरया मंगलमुर्ती मोरया\nमोरया मोरया मयुरेश्वरा मोरया\nमोरया मोरया चिंतामणी मोरया\nमोरया मोरया सिध्दीविनायक मोरया\nमोरया मोरया महागणपती मोरया\nमोरया मोरया विघेश्वरा मोरया\nमोरया मोरया गिरीजत्मजा मोरया\nमोरया मोरया वरदविनायक मोरया\nमोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया\nमोरया मोरया अष्टविनायक मोरया\nमोरया मोरया अष्टविनायक मोरया\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६--२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetramayan-akashwani/playsong/132/Bolale-Ituke-Maj-Sriram.php", "date_download": "2021-08-02T00:39:01Z", "digest": "sha1:FYOH6MWICYJXHXXW6BKF37ID7BJPRRML", "length": 12557, "nlines": 172, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bolale Ituke Maj Sriram -: बोलले इतुके मज श्रीराम : GeetRamayan (Akashwani) : गीतरामायण (आकाशवाणी)", "raw_content": "\nलबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया\nपतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार\nगीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)\nआपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.\nआज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा\nगदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.\nबोलले इतुके मज श्रीराम\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nशेवटीं करितां नम्र प्रणाम\nबोलले इतुके मज श्रीराम-\n\"अयोध्येस तूं परत सुमंता\nकुशल आमुचें कथुनी तांतां\nतातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचें धाम\"\n\"अंतःपुरिं त्या दोघी माता\nअतीव दुःखी असतिल सूता\nधीर देई त्या धरुनी शांतता\nसौख्य आमुचे सांगुन त्यांच्या शोका देई विराम\"\nसुखांत सीता सुत वनवासी\nपूजित जा तूं नित्‌ अग्‍निशीं\nतुझिया श्रवणीं सदा असावा मुनिवरघोषित साम\"\nसवत��ंशीं करि वर्तन जननी\nमग्न पतीच्या रहा पूजनीं\nतव हृदयाविन त्या जिवासी अन्य नसे विश्राम\"\n\"राजधर्म तूं आठव आई\nअभिषिक्तातें गुण वय नाहीं\nदे भरतासी मान प्रत्यहीं\nपढव सुमंता, विनयाने हें, सांगुन माझे नाम\"\n\"सांग जाउनी कुमार भरता\nहो युवराजा, स्वीकर सत्ता\nभोग सुखाचा अखंड घेई, मनिं राही निष्काम\"\n\"छत्र शिरावर तुझ्या पित्याचें\nपाळच वत्सा, वचन तयांचें\nसार्थक कर त्या वृद्धपणाचें\nराज्य नीतिनें करुन वाढवी रघुवंशाचें नाम\"\n\"काय सांगणे तुज धीमंता,\nउदारधी तूं सर्व जाणता\nतुझ्या वर्तनें तिला भासवी भरत तोच श्रीराम\"\nबोलत बोलत ते गहिंवरले\nकमलनयनिं त्या आसूं भरलें\nकरुण दृश्य तें अजुन न सरले -\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nमात न तूं वैरिणी\nआश्रया गुहेकडे जानकीस पाठवा\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा\nतात गेले ,माय गेली,भरत आता पोरका\nकोण तू कुठला राजकुमार \nसूड घे त्याचा लंकापति\nमज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा\nयाचका, थांबु नको दारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bhandara/district-bank-disburses-peak-loans-rs-29253-crore-a329/", "date_download": "2021-08-01T22:53:17Z", "digest": "sha1:67ZDIYVK4JF5LJQI4YAGM5FIDZSKZNVN", "length": 15828, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज वाटप - Marathi News | District Bank disburses peak loans of Rs. 292.53 crore | Latest bhandara News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nजिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज वाटप\nखरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करुन कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.\nजिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज वाट��\nठळक मुद्देमुदतीच्या आत उद्दिष्ट पूर्ण\nभंडारा : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा मुदतीच्या आत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची मात्र नकारघंटाच आहे.\nखरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करुन कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. जून महिन्याच्या अखेरीस ३०० कोटीच्या वर पीककर्ज वाटप करण्यात येईल असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केला आहे.\nपात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही. अशा शेतकरी सभासदांना थेट कर्ज दिले जाईल. कुठलाही शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारात जाणार नाही याची दक्षता घेऊ.\n-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा बँक\nटॅग्स :Crop Loanbankपीक कर्जबँक\nयवतमाळ :ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब \nपूर्वी हॅकरकडून २४ तासात पैसे परत मिळविता येत होते. आता हॅकरने आपली पद्धती बदलविली आहे. आपल्या खात्यातून जसे पैसे चोरीला गेले त्याच क्षणी सायबर सेलशी संपर्क केला पाहिजे. यामुळे पैसे परत मिळणे शक्य होते. ठगविणारे नागरिक वळते केलेले पैसे एका खात्यातून ...\n मुंबईच्या डबेवाल्यांसाठी परदेशी बँक सरसावली; १५ कोटींची देणार मदत\nMumbai Dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी एक परदेशी बँक पुढे सरसावली आहे. ...\nऔरंगाबाद :बीएचआर घोटाळा प्रकरणात आदर्श ग्रुपचे अंबादास मानकापे पुणे पोलिसांच्या ताब्यात\n‘बीएचआर’मधील फसवणूक आणि कोट्यवधींच्या अपहार प्रकरणाचा तपास पुणे आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. ...\nपुणे :पुणे पोलिसांच्या १५ पथकांनी एकाचवेळी केली ५ शहरात कारवाई ; जळगावमधील बीएचआर प्रकरणात १२ जण ताब्यात\nपुणे शहरातून १६ गाड्यांतून १५ पथके बुधवारी दुपारी पुण्यातून वेगवेगळ्या शहरात रवाना झाले होते. ...\nव्यापार :JOB Alert : खूशखबर SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज\nState Bank of India And Job : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे. ...\nपुणे :पुण्यातील कॅम्पमध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर हातात भिकेचा कटोरा घेत शेतकऱ्यांचे आंदोलन\nसोलापूरचे करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून घेतले कर्ज ...\nभंडारा :पाच तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या निरंक\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला होता. दररोज १२०० ते १४०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे रुग्णालयात मोठी ... ...\nभंडारा :खमारीत १५० गरिबांना मिळतेय मोफत ‘शिवभोजन’\nराज्य शासनाने शेतकरी, शेतमजूर, कामगार व अतिगरजूंची अन्नाची भूक भागवी म्हणून शिवभोजन थाली उपक्रम सुरू केला. कोरोना महामारीत प्रथम ... ...\nभंडारा :साहेब, नियमित कर्ज भरून आम्ही चूक केली का\nमहाविकास आघाडी शासनाकडून महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ... ...\nभंडारा :कृषिकन्येद्वारे धान बीजाचे प्रात्यक्षिक\nभंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे, मात्र धानाचे बीज शेतात टाकताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून भरघोस उत्पादन घेता ... ...\nभंडारा :परवानाधारक देशी दारू विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट\nकोरोनाकाळात राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी तथा अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने बंद परवानाधारक देशी दारू दुकाने व बीअर बार उघडण्यास ... ...\nभंडारा :टेकेपार, करचखेडा उपसा सिंचन योजना ठरली फेल\nशेतीला बारामाही सिंचनाची सोय उपलब्ध होईल, या हेतूने उपसा सिंचन योजना वैनगंगा नदीच्या तीरावर कार्यान्वित करण्यात आल्या. या योजनेअंतर्गत ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.samuel-autoparts.com/high-precision-crankshaft-for-renaultr4-product/", "date_download": "2021-08-01T22:54:46Z", "digest": "sha1:XVUFOBDTZYYX4HQTGNODNDPZ3VUG62M2", "length": 8893, "nlines": 191, "source_domain": "mr.samuel-autoparts.com", "title": "चीन उच्च प्रिसिजन क्रॅन्कशाफ्ट रेनॉल्टआर 4 फॅक्टरी आणि पुरवठादारांसाठी उपयुक्त आहे सॅम्युएल", "raw_content": "\nरेनॉल्टआर 4 साठी योग्य उच्च प्रिसिजन क्रॅन्कशाफ्ट\nरेनॉल्टई 7 जेसाठी उच्च-गुणवत्तेची कार क्रॅन्कशाफ्ट योग्य आहे\nऑटोमोटिव्ह क्रॅन्कशाफ्ट क्रॅन्कशाफ्टची संपूर्ण श्रेणी\nरेनॉल्टआर 4 साठी योग्य उच्च प्रिसिजन क्रॅन्कशाफ्ट\nलागू कारची मॉडेल्स: रेनॉल्ट आर 4\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nउत्पादनांच्या सतत सुधारणेचा पाठपुरावा करत असताना, आम्ही वापरकर्त्यांना उच्च-गुणवत्तेची सेवा अनुभव देण्यास नेहमीच वचनबद्ध आहोत.\n“आदर्श, हृदय सेवा” आणि “व्यावसायिकता, मनाची शांती आणि आदर” या संकल्पनेसह आम्ही वापरकर्त्यांसाठी गुणवत्तापूर्ण ऑटो पार्ट्स लाइफची एक विस्तृत श्रृंखला तयार करण्याचा निर्धार केला आहे.\nOEM क्रमांक झेडझेड 770053242\nगुणवत्ता मूळ रेनो भाग\nकिंमत नवीनतम किंमत मिळविण्यासाठी चौकशी पाठवा\nशिपिंग समुद्र, हवा किंवा एक्सप्रेस\nलीड टाइम ऑर्डर प्रमाणानुसार देयानंतर 7-30days\nप्रगत उपकरणे, मानक तंत्रज्ञान.\nसमर्पित वृत्ती, निकष व तंत्रज्ञानासह व्यवसाय परिभाषित करणे आणि उद्योगांचे मानक तयार करणे.\nमागील: रेनॉल्टई 7 जेसाठी उच्च-गुणवत्तेची कार क्रॅन्कशाफ्ट योग्य आहे\nपुढे: फॅक्टरी किंमतीसाठी ओईम क्रमांक झेड 90908 सह पर्किन्स 1104 साठी योग्य इंजिन कास्टिंग क्रॅन्कशाफ्ट\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nPerkins135 साठी इंजिन कास्टिंग क्रॅन्कशाफ्टसह ...\nइसुझू 4 बीडी 1 साठी मजबूत कार क्रॅन्कशाफ्ट\nPerkins1103 सह इंजिन कास्टिंग क्रॅन्कशाफ्ट ...\nटोयोटा 3 आरझेडसाठी दर्जेदार कार क्रॅन्कशाफ्ट\nरेनसाठी उच्च-गुणवत्तेची कार क्रॅन्कशाफ्ट योग्य आहे ...\nटोयोटा 1 एफझेडसाठी उत्कृष्टता क्रॅन्कशाफ्ट\nआपला प्रवास सुरू करा\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nझोंगशीझुआंग व्हिलेजच्या दक्षिणेस, झोंगशीझुआंग टाउन, जिन्झो शहर, शिझियाझुआंग सिटी, हेबेई प्रांत\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://barshilive.com/big-breaking-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%95/", "date_download": "2021-08-02T00:29:14Z", "digest": "sha1:SOSSH3AFRDPYUYPP3HAFQXG2YMLT6PUL", "length": 10183, "nlines": 105, "source_domain": "barshilive.com", "title": "Big Breaking: भारत-चीन सैन्यांमधील चकमकीत 20 भारतीय जवान शहीद, प्रतिहल्ल्यात चीनच्या 43 सैनिकांचा खात्मा", "raw_content": "\nHome महाराष्ट्र Big Breaking: भारत-चीन सैन्यांमधील चकमकीत 20 भारतीय जवान शहीद, प्रतिहल्ल्यात चीनच्या 43...\nBig Breaking: भारत-चीन सैन्यांमधील चकमकीत 20 भारतीय जवान शहीद, प्रतिहल्ल्यात चीनच्या 43 सैनिकांचा खात्मा\nग्लोबल न्यूज – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनबरोबर झालेल्या सशस्त्र चकमकीत किमान 20 भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला भारतीय लष्कराकडून दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात चीनच्या 43 सैनिकांचा मृत्यू झाला अथवा ते गंभीर जखमी झाले आहेत, अशी बातमी हाती आली आहे. चीनकडून त्याबाबत अद्यापि कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत रात्री उशिरा बैठक सुरू आहे.. चीनच्या सीमारेषेवरील चकमकीसंदर्भात ही उच्चस्तरीय बैठक चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या कुरापतीला सडतोड उत्तर देण्यासाठी रणनीती निश्चित करण्यात येत असल्याचे समजते.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nगेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर सैन्याची जमवा-जमव सुरू होती. सीमा वाद चर्चेने सोडविण्यासाठी राजनैतिक तसेच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठकाही झाल्या. त्यानंतर वातावरण निवळत असल्याचे संकेत मिळत होते. दोन्ही देशांनी आपापले सैन्य थोडे मागे घेतले होते.\nही परिस्थिती काल रात्री अचानक बिघडली. सुरूवातील तीन जवान शहीद झाले. त्यानंतर आणखी 17 जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.\nभारतीय सैन्याने सीमा ओलांडल्याचा आरोप चीनने केला आहे. तर भारताने तो आरोप फेटाळून लावत. चीनच्या सैन्याने भारतीय सीम��त घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारतीय लष्कराने केला असल्याचे समजते. या संदर्भात अजून लष्कराकडून कोणतेही सविस्तर निवेदन करण्यात आलेले नाही.\nदरम्यान, सीमारेषेवर पुन्हा शांतता निर्माण व्हावी, यासाठी दोन्ही देशांकडून वेगवान राजनैतिक हालचाली सुरू असल्याचे समजते.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चिनी अतिक्रमणापासून आपल्या सीमेचे रक्षण करताना भारतीय लष्करी अधिकारी व जवानांना वीरगती मिळाली. आपलं सैन्यदल धैर्याने आणि दृढनिश्चयाने भारतीय सीमांचे रक्षण करत आहे. वीरमरण प्राप्त सैनिकांना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली, असे पवार यांनी म्हटले आहे.\nPrevious articleबार्शीत शहरात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; वायकुळे प्लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र\nNext articleउस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी 4 नवीन कोरोना रुग्ण सापडले ; 31 जणांवर उपचार सुरू\nचोवीस तासात उजनी धरणात अकरा टक्के पाणीवाढ, भीमा- नीरा खोर्‍यात पावसाचा जोर कायम\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nउस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी ८७२ पॉजिटीव्ह, ११ मृत्यू\nचोवीस तासात उजनी धरणात अकरा टक्के पाणीवाढ, भीमा- नीरा खोर्‍यात पावसाचा...\nपूलाचा काही भाग गेला वाहून; बार्शी-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद\nबार्शी तालुक्यात दोन दिवसात आढळले 38 कोरोना रुग्ण\nशिवाजी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकित डॉ प्रकाश बुरगुटे यांचा पराभव\nआमदार राऊतांनी लावला मिरगणेंच्या गडाला सुरुंग; वाचा सविस्तर-\nबार्शीत निवृत्त शिक्षिकेचे बंद घर फोडले; पावणे तीन लाखाचा ऐवज...\nगौडगाव मध्ये सापडल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पुरातन वस्तू ; वाचा सविस्तर-\nकरमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 41 जण पोलिसांच्या ताब्यात\nपरांड्याच्या गजानन राशीनकर यांना जागतिक नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान\n‘त्यामुळे’ केलेल्या कामांचे चीज झाले असे वाटले-आमदार राजेंद्र राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/40-year-ke-logo-ka-aahar", "date_download": "2021-08-01T22:40:15Z", "digest": "sha1:2EEGX3OYRDG5TWOTHSPENUTTSXNUZFF6", "length": 3394, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMen's Health : वयाच्या ४०शी नंतर पुरुषांचा असा असावा आहार, नाहीतर होतील अनेक भयंकर आजार\nवयाच्या १ वर्षाआधी मुलांना चुकूनही खाऊ घालू नका ‘हे’ पदार्थ, येईल पश्चातापाची वेळ\nमुलांसाठी बनवा नारळ-तांदळाची ‘ही’ खास रेसिपी, चेहरा उजळण्यासोबत हाडे होतील मजबूत\nफक्त ७ दिवसांत ‘हा’ उपाय वापरून ६ ते १२ वर्षांच्या मुलाला बनवा एकदम हेल्दी\n2 वर्षांच्या मुलांसाठी आठवड्याभराचा डाएट चार्ट, अशक्तपणा व आजार दूर होऊन झपाट्याने होईल वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-08-02T00:41:31Z", "digest": "sha1:LO55CDRVQBQMVJ6M2JCVVBFN7YPOJYHZ", "length": 5291, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पवनदीप सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nपवनदीप सिंग (१७ जानेवारी, १९९८:मलेशिया - हयात) भारतीय वंशाचा पण मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.\nपवनदीप आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये मलेशियातर्फे खेळला आहे. पवनदीपचा भाऊ विरेनदीप सिंग सुद्धा क्रिकेट खेळतो.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\n२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये खेळलेले खेळाडू\nइ.स. १९९८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी ०९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक न���-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2014/08/23/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-08-01T23:07:47Z", "digest": "sha1:4HOXI4TOIOVUUZJ4SDWM6XTHOZHBNR4T", "length": 11831, "nlines": 151, "source_domain": "shecooksathome.com", "title": "काळ्या वाटाण्यांची आमटी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nPosted bysayalirajadhyaksha August 23, 2014 September 26, 2015 Posted inआमटी कालवणं रस्से कढी, कोंकणी पदार्थ, पारंपरिक, सारस्वती पदार्थTags:अन्न हेच पूर्णब्रह्म, काळ्या वाटाण्यांची आमटी, सायली राजाध्यक्ष, सारस्वती आमटी, सारस्वती पदार्थ, Indian Dal, Maharashtrian Aamti\nकडधान्यांच्या आमट्या ही सारस्वतांच्या खाद्यसंस्कृतीची एक खासियत. हा सारस्वतांच्या सार्थ अभिमानाचाही विषय चण्याच्या डाळीची आमटी, मुगागाठी आणि काळ्या वाटाण्यांची आमटी हे तीन प्रकार एकदम वैशिष्ट्यपू्र्ण आहेत आणि अतिशय चविष्टही. या तिन्ही आमट्यांची रेसिपी मी शेअर करणार आहेच. आज मी मला अतिशय आवडणा-या काळ्या वाटाण्यांच्या आमटीची रेसिपी शेअर करते आहे.\nही पाककृती मी अर्थातच माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे. ही आमटी मला फार आवडते म्हणून अजूनही ती केली की माझ्या सासुबाई आवर्जून मला ती पाठवतात. माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी माहेरी गेले असले की मी परत यायच्या दिवशी त्या मुद्दाम माझ्यासाठी ही आमटी करत. तेव्हा आज तुमच्यासाठी ही काळ्या वाटाण्यांच्या आमटीची रेसिपी.\nकाळ्या वाटाण्यांची तयार आमटी\nसाहित्य: २ वाट्या काळे वाटाणे, एक ते दीड वाटी खोवलेलं ओलं खोबरं, एक टेबलस्पून धणे, अर्धा टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, २ टीस्पून मालवणी मसाला, एक वाटी काजु तुकडा, दीड टेबलस्पून चिंचेचा कोळ ( प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावं ), मीठ चवीनुसार\n1) आमटी करण्याच्या आदल्या दिवशी रात्री काळे वाटाणे स्वच्छ धुवून भिजवून ठेवावेत.\n2) सकाळी वाटाणे पुन्हा एकदा धुवून घेऊन कुकरला शिजवण्यासाठी लावावेत. शिजवताना त्यात अर्धा टीस्पून मीठ घालावं. हे वाटाणे शिजायला वेळ लागतो. तेव्हा कुकरच्या भांड्यात न घालता मध्यम आकाराच्या कुकरमधे डायरेक्ट शिजवल्यास साधारण दोन शिट्या करून अर्धा तास मंद गॅसवर ठेवावेत. वाटाणे अगदी मऊ शिजले पाहिजेत.\n3) वाटाण्यांमधलं उरलेलं पाणी तसंच राहू द्यावं. काजु तुकडा तासभर भिजवून बेताचा शिजवून घ्या��ा.\n1) कढई गरम करून त्यात आधी ओलं खोबरं तेल न घालता गुलाबी रंगावर भाजून घ्यावं.\n2) ते बाजुला काढून ठेवून कढईत जरासं तेल घालून धणे लाल रंगावर भाजून घ्यावेत.\n3) आता धणे बाजुला करून थोडंसं तेल घालून हिंगाची पूड तळून घ्यावी. हिंग तळला गेला पाहिजे पण जळता कामा नये.\n4) आता परत कढईत ओलं खोबरं घालावं आणि सगळा मसाला नीट एकत्र करून गॅस बंद करावा.\n5) हा मसाला मिक्सरमधे आधी कोरडा फिरवावा. नंतर त्यात हळद, मालवणी मसाला आणि पाणी घालून वाटावं.\n6) शेवटी शिजलेल्या वाटाण्यांपैकी दोन टेबलस्पून वाटाणे घालून एकजीव पेस्ट करावी. वाटाण्यांमुळे आमटीला छान दाटपणा येतो.\n1) एका पातेल्यात शिजलेले वाटाणे घ्यावेत.\n2) त्यात वाटलेला मसाला, काजू तुकडा, चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालावं.\n3) आपल्याला हवं असेल तितकी आमटी पातळ ठेवावी. सारस्वती आमट्या जराशा दाटच असतात.\n4) गॅसवर आमटी उकळावी. उकळी आल्यावर गॅस बंद करावा.\nया आमटीला तेलाची फोडणी नसते. आमटी गरम साध्या भाताबरोबर द्यावी.\nसाधारणपणे ५-६ माणसांना एवढी आमटी पुरते.\nPosted bysayalirajadhyaksha August 23, 2014 September 26, 2015 Posted inआमटी कालवणं रस्से कढी, कोंकणी पदार्थ, पारंपरिक, सारस्वती पदार्थTags:अन्न हेच पूर्णब्रह्म, काळ्या वाटाण्यांची आमटी, सायली राजाध्यक्ष, सारस्वती आमटी, सारस्वती पदार्थ, Indian Dal, Maharashtrian Aamti\nवांगी भात आणि वांग्याचे काप\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/pagination/24/0/0/50/3/gadima-literature", "date_download": "2021-08-01T23:28:50Z", "digest": "sha1:4BMUCR7BKKH67Z73QDX3HQCUBXY7SWYG", "length": 6910, "nlines": 109, "source_domain": "www.gadima.com", "title": "Geetramayn Lyrics | गीतरामायण काव्य | Literature Of Ga Di Madgulkar(GaDiMa)| ग. दि. माडगूळकर(गदिमा) | गदिमांचे साहित्य", "raw_content": "\nजिवासंगे जन्मे मृत्यु, जोड जन्मजात\nदिसें भासतें तें सारें विश्व नाशवंत\n55)मज सांग लक्ष्मणा,जाउं कुठे \nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://m.goanews.com/blog_details.php?id=514", "date_download": "2021-08-02T00:08:16Z", "digest": "sha1:XKUPTLDQUX6VPHD3NCGQDDA7WI562LJP", "length": 16569, "nlines": 41, "source_domain": "m.goanews.com", "title": "Goa News | कला केवळ मनोरंजन नव्हे", "raw_content": "\nकला केवळ मनोरंजन नव्हे\n2004 साली गोव्यात पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला तेव्हा मनोहर पर्रीकर हेच मुख्यमंत्री होते. त्यावेळी इफ्फी म्हणजे काय याची कुणालाच कल्पना नव्हती. खुद्द पर्रीकरांनासुद्धा. फ्रांसिस्को मार्टिन्स यांनी तर बॉलिवूडमधील सर्व फिल्म स्टार्सना घेवून कॉर्निश स्ट्रीट आणि आयनॉक्सचा परिसर सजवला होता. चित्रपटांच्या प्रवेशिका मिळवण्यासाठी सर्वांचीच गर्दी लोटली होती. मात्र एकेक दिवस जावू लागला आणि थिएटरमधील गर्दी आटू लागली. ज्यांना प्रवेशिका मिळाल्या नाहीत त्यांच्या मते कॉर्निश स्ट्रीटवरील मनोरंजन आणि खाण्या-पिण्याचे स्टॉल्स म्हणजेच इफ्फी असे समीकरण झाले. संपूर्ण गोव्यातून संध्याकाळी कांपालवर गर्दी उसळू लागली.\nमात्र त्याचवेळी गोमंतकीय लेखक, कलाकार व विचारवंतांनी खरा इफ्फी म्हणजे काय तो समजून घेतला. चित्रपटांची जाण वाढू लागली. इफ्फी म्हणजे केवळ मनोरंजनात्मक चित्रपट नव्हे तर सत्यदर्शक कलात्मकतेचा अविष्कार हा साक्षात्कार होवू लागला. चित्रपट म्हणजे केवळ कॅमेऱ्यापुढे उभे राहून डायलॉगबाजी केलेले नाटक नव्हे तर कमीत कमी डायलॉग असूनसुद्धा केवळ कॅमेरा व संकलनासारख्या इतर तांत्रिक गोष्टींच्या आधारे प्रभावीपणे चित्रित केले गेलेले सत्य ही जाणीव रुजू लागली. कॅमेरा बोलायला लागला. त्यात लक्ष्मीकांत शेटगावकरांच्या ‘पलतडचो मनीस’ या कोंकणी चित्रपटाला सिने जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि कोंकणी चित्रपटानेही आगळी वेगळी उंची गाठली.\nयाचाच परिणाम म्हणून शॉर्ट फिल्ममधून गोमंतकातील सर्जनशील व संवेदनशील कलाकार अत्यंत प्र��ावीपणे प्रवर्तित होवू लागला. सुरवातीला इफ्फीच्यावेळी आयोजित केली जाणारी 24 फ्रेम्सची स्पर्धा व नंतर गेली कित्येक वर्षे चालू असलेला ‘छोटा सिनेमा’ यातून गोमंतकीय कलाकाराची कला शॉर्ट फिल्ममधून सादर होवू लागली. आजपर्यंत कधीही हाताळले गेले नव्हते ते विषय कलेच्या माध्यमातून परिणामकारकरित्या सादर होवू लागले. दुर्देवाने या वर्षापासून ‘छोटा सिनेमा’च बंद केला गेला आहे. त्यामागील कारण उमजलेले नाही. परंतु या आयोजकांमध्ये एक काँग्रेसवाला पुढारी होता म्हणून जर भाजपा सरकाराने तो बंद केलेला असेल तर त्यांना क्षमा नाही. जर आणखी काही कारण असेल तर क्षमस्व. खरे म्हणजे गोव्यात चित्रपट संस्कृती रुजवायची असेल तर लघुचित्रपट ही त्याची पहिली पायरी आहे. फीचर फिल्म नव्हे.\nत्याहून जास्त दुःखाची गोष्ट आहे ती मनोरंजन या संज्ञेची. गोव्यातील पहिल्या इफ्फीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकरांनी घोषणा केली होती – गोवा मनोरंजनाचे केंद्र करणार. मधल्या काळात काँग्रेसची सत्ता आली. त्यांनी घोषणा केल्या नसतील, परंतु हेच मनोरंजनाचे धोरण पुढे नेले. आता पर्रीकर परत मुख्यमंत्री झालेले आहेत. दुर्देवाने आठ वर्षांनंतर आजसुद्धा तीच धोरणात्मक भाषा ते बोलत आहेत – मनोरंजनाची. चित्रपट म्हणजे मनोरंजन आणि महोत्सव म्हणजे ग्लॅमर हे समीकरण अजून सुटत नाही. इफ्फीसारखा जगभरातील रियॅलिटी सिनेमा (वास्तवात्मक चित्रपट) दाखविणाऱ्या महोत्सवासाठी गोव्यात स्थापन केली गेली आहे ती ‘मनोरंजन’ सोसायटी. इफ्फीचा खरा अर्थ समजला असता तर ती मल्टिमिडिया सोसायटी झाली असती. या सोसायटीमध्ये जे पदाधिकारी घेतले जातात त्यांच्याही डोक्यात मनोरंजनाशिवाय इतर गोष्टी जातच नाही. कारण साधे आहे. हे पदाधिकारी विशेष अधिकार असलेले पास गळ्यात अडकवून इफ्फीमध्ये केवळ मिरवतात. एकही रियॅलिटी सिनेमा कधी बघत नाहीत. बघितलाच तर त्यातला रिट्रोस्पेक्टिव्ह वा हॉमेजखाली दाखवला जाणारा मनोरंजनात्मक चित्रपट. त्यामुळे आडातच नाही तर मग पोहऱ्यात येणार कोठून\nम्हणूनच हे सर्वच आयोजक, कला म्हणजे मनोरंजन असे साधेसरळ समीकरण लावतात आणि गोवा मनोरंजनाचे केंद्र करण्याची भाषा बोलत सुटतात. अर्थात, मनोरंजन म्हणजे कला नव्हे असे काही नाही. परंतु कला म्हणजे ‘केवळ’ मनोरंजन हा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. कला म्हणजे मुळात कल्पकता. सत्य परिस्थितीपासून फँटसीपर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश होतो. त्यात मनोरंजनाचाही समावेश होतो. परंतु ‘केवळ मनोरंजनाचा’ होत नाही. इफ्फीतील सिनेमा पाहिल्यानंतर डोके जड होते. दुसरा सिनेमा लगेच बघण्यासारखी मनस्थिती नसते. जगातील विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व वैयक्तिक पातळीवरील मानसिक संघर्षांचे भेदक चित्रण या चित्रपटांतून होते. ते प्रभावीपणे दाखवण्यामध्ये कल्पकतेचा कस लागतो. म्हणूनच तर काही चित्रपट दाखवू नयेत अशी मागणी करीत काही काळचक्र मागे फिरवणाऱ्या संस्था दर वर्षी कोणत्या ना कोणत्या चित्रपटाच्या नावे निषेध करताना आढळतात.\nगोवा हे कलेचे माहेरघर आहे. केवळ मनोरंजनाचे नव्हे. इथे गावागावात आणि घराघरात एकेक ‘कलाकार’ दडलेला आहे. मनोरंजनकार नव्हे. त्याच्याशी कल्पकता आहे. केवळ खुषमस्करी करणारी मनोरंजनात्मक कलात्मकता नव्हे. तो संवेदनशील आहे. त्याच्यापाशी जनमानसाच्या भावभावनांशी प्रामाणिक असणारी एक ठोस विचारसरणी आहे. ती प्रभावीपणे मांडण्याचे तांत्रिक कसब मात्र त्याच्यापाशी नाही. ते विकसित होण्यासाठी केवळ इफ्फीच नव्हे इतर कित्येक माध्यमांची गरज आहे. या सर्व माध्यमांशी या गोमंतकीय कल्पक व संवेदनशील कलाकाराचा संबंध आला तर गोव्यात अद्वितीय असे काही तरी घडू शकते. केवळ चित्रपटांतून नव्हे, तर साहित्य, गीत, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, चित्रकला अशा सगळ्याच कलाप्रकारांतून. जिथे जिथे या संवेदनशील गोमंतकीय कलाकाराला ही संधी लाभलेली आहे तिथे तिथे त्याने हे सिद्धही करून दाखवलेले आहे. लक्ष्मीकांत शेटगावकर ही त्याची नवी आवृत्ती.\nम्हणूनच गोव्याला हवे आहे ते औद्योगिक धोरण नव्हे, तर कलेचे धोरण. गोव्याच्या सांस्कृतिक धोरणामध्ये यातील बहुतांश गोष्टींचा समावेश आहे. परंतु त्याची परिपूर्णरित्या अंमलबजावणी झालेली नाही. ती झाली तर गोव्यात कला हाच एक प्रभावशाली सेवा उद्योग म्हणून उभा राहू शकतो. मात्र त्यासाठी शालेय अभ्यासक्रमापासून इफ्फीपर्यंतच्या सर्वच कलात्मक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोण आमूलाग्र बदलायला हवा. कलेकडे बघण्याची राज्यकर्त्यांची मानसिकताही बदलायला हवी. कला हा सेवा उद्योग म्हणून विकसित होवू शकतो ही जाणीव व्हायला हवी. त्याहूनही महत्वाचे म्हणजे कला म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे ��े त्यांना उमजायला हवे. आमचे राज्यकर्ते जेव्हा केवळ मनोरंजन म्हणून कलेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण बदलतील तेव्हाच हे शक्य होईल.\nहे तसे अशक्य नाही. परंतु – शक्य आहे का\nकोंराठीचें नाक आनी बोलीची आदोळी\n‘राजकारण’ कळनासलेलो राजकारणीः प्रा सुरेन्द्र सिरसाट\nजाता तितल्यो भासो शिकया, उलोवया, बरोवयाः विधानसभेंतल्यो कोंकणीच्यो भोयो भोयो मात थांबोवया\nजिखल्यार ‘आमी’, हारल्यार भारत\nपंडिता रमाबाई ते कमला देवी हॅरीस\nपत्रकारितेचे तेंगशेवयलो पथदर्शकः सीताराम टेंगसे\n'कॅफे प्रकाश' कारांक उलो\nआनीक कितलीं मडीं पातळावचेलीं आसात\nसरकार आम्हाला गाफील ठेऊन मारतेय का\nहांवें म्हाजी बरोवपाची भास कित्याक बदल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/corona-vaccination-news-and-updates-chief-minister-uddhav-thackeray-launches-statewide-covid-vaccination-from-mumbai-tomorrow-128126100.html", "date_download": "2021-08-02T00:41:28Z", "digest": "sha1:R7LVGGQLQZZZBNAJ5PS7FY5LL7D62RVX", "length": 5540, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "corona vaccination news and updates; Chief Minister Uddhav Thackeray launches statewide covid vaccination from Mumbai tomorrow | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतून राज्यव्यापी कोविड लसीकरणाचा उद्या शुभारंभ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना लसीकरणाची सुरुवात:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतून राज्यव्यापी कोविड लसीकरणाचा उद्या शुभारंभ\nदेशव्यापी लसीकरणाचा डॉ. कूपर रुग्णालयात पंतप्रधानांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून शुभारंभ\nकोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (शनिवार 16 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे. तत्पुर्वी, देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.\nमुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.​​​​​​​ बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे 1 लाख 30 हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी 7 हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nकेंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसऱया टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत 63 लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे 50 हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B2/", "date_download": "2021-08-01T23:58:20Z", "digest": "sha1:V36TRAN2PE7VOIIKMP6WCP5JPHU66U7B", "length": 22350, "nlines": 173, "source_domain": "jaihindbks.com", "title": "मराठी कायदे मार्गदर्शन लेख – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: मराठी कायदे मार्गदर्शन लेख\nपरीक्षांचे निकाल, उत्तरपत्रिका पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनसंबंधी नियम, कायदे व न्यायालयीन निर्णय\nमहाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील निकालासंबंधी तरतुदी व मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश व सविस्तर तपशील यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी जन आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गाने लढा दिल्यास मोठी क्रांती घडू शकेल.\nTagged उत्तरपत्रिका तपासणी, तपासणीस, परीक्षा निकाल, पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकन, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, मुंबई उच्च न्यायालयाचे पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनसंबंधी निर्णय, मुंबई विद्यापीठ, विद्यार्थी हितसंबंधी कायदे, शैक्षणिक कायदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Maharashtra Public Universities Act 2016 marathi, The Maharashtra Universities Act 1994 marathiLeave a comment\nशाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक\nराज्य शासनाने २१ एप्रिल सन २०१२ रोजी कोणत्याही शाळेने देणगी शुल्क वसूल केल्यास त्याविरोधात १० पट दंड रक्कमेची कार्यवाही करण्यास जिल्हा शिक्षण अधिकार���/ शिक्षण निरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.\nTagged बाल अधिकार संबंधी कानून तथा न्यायालायीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालहक्क संरक्षण कायदे, मराठी कायदे मार्गदर्शन लेखLeave a comment\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nसर्वोच्च न्यायालय- फसवणूक करणे, बनावट कागदपत्र बनविणे हे लोकसेवकाचे कार्य नाही म्हणून अशा गुन्ह्यांपासून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ ( Section 197 of The Code of Criminal Procedure 1973) संरक्षण मिळणार नाही\nTagged न्यायालयीन निर्णय, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६०, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, लोकसेवक, लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीविरोधात फौजदारी गुन्ह्यासंबंधी तरतुदी, लोकसेवक संबंधी फौजदारी गुन्हा, लोकसेवकावर गुन्हा कसा दाखल करावा, लोकसेवकावर गुन्हा दाखल करणे, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारीवर गुन्हा दाखल करणे, सर्वोच्च न्यायलय, Indian Penal Code 1860 marathi, Legal Provisions & Judgments related to criminally prosecute public servant, Section 197 of The Code of Criminal Procedure 19735 Comments\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nएफआयआर (FIR) म्हणजे प्रथम खबरी अहवाल (First Information Report) कशी दाखल करावी याबाबत मॅजिस्ट्रेट कोर्ट, आयोग व प्राधिकरण तसेच कायद्यांबाबत मार्गदर्शन माहिती\nTagged अदखलपात्र गुन्हे, एफआयआर FIR कशी करावी, दखलपात्र गुन्हे, पोलिसांना तक्रार कशी करावी, पोलीस ठाणेस लेखी तक्रार करणे, प्रथम खबरी अहवाल, प्रायवेट कम्प्लेंट, फौजदारी कायदे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६०, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, सीआरपीसी १५६(३)2 Comments\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी. जनतेस शाळा अथवा महाविद्यालय यांनी शिक्षणसंस्थेत प्रवेशासाठी किंवा पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी देणगी (कॅपिटेशन फी), बेकायदा शुल्क अथवा शासन निर्धारित दरापेक्षा जास्तीची फी मागितल्यास त्याविरोधात कुठे दाद मागावी याबाबत संभ्रम अस��ो. कित्येक वेळा केवळ शिक्षण विभागाकडे तक्रार करणे हाच मार्ग उपलब्ध असल्याचा गैरसमज त्यांच्याकडून करण्यात येतो व पोलीस प्रशासनाकडे बेकायदा शुल्कवसुली विरोधात तक्रार करावयास गेले असता 'आम्ही कोणत्या कायद्यांतर्गत शैक्षणिक संस्थांवर कारवाई करू' असा प्रतिप्रश्न करून शिक्षण विभागाकडे दाद मागण्याची समज सामान्य जनतेस दिली जाते. मात्र राज्य शासनाने सन १९८७ साली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७ लागू केला असून त्यामध्ये देणगी (कॅपिटेशन फी) मागणे व वसूल करणे हा दखलपात्र गुन्हा जाहीर केला असून त्यासाठी कमीत कमी १ वर्ष तर जास्तीत जास्त ३ वर्षे कारावासाची कठोर शिक्षा तसेच वसूल केलेली देणगी (कॅपिटेशन फी) सव्याज परत मिळवून देण्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे\nTagged अनुदानित शैक्षणिक संस्थांचे शुल्क दर, कॅपिटेशन फी अथवा देणगी ची व्याख्या, कॅपिटेशन फीसंबंधी नियम व कायदे, देणगी मागणे व वसूल करणे बेकायदा, देणगीविरोधी कायदा महाराष्ट्र, देणगीसंबंधी कायदे व नियम, प्रवेशासाठी देणगी गुन्हा, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, विना अनुदानित व खाजगी शिक्षणसंस्थांचे दर, शिक्षणसंस्था प्रवेशासाठी देणगी मागणे बेकायदा, शिक्षणसंस्था विरोधात पोलीस तक्रार, capitation fee laws Maharashtra, donation for admission illegal, donation laws Maharashtra, law related to donation marathiLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nसीबीएसई बोर्डाने सरस्वती मंदिर शाळेचा संलग्नता अर्ज बंधनकारक कागदपत्रांच्या अभावी नाकारले\nसीबीएसई बोर्डाने शाळा प्रशासनाने बोर्डाशी संलग्नतेसाठी बंधनकारक असलेल्या कागदपात्रांची यादी देऊन शाळेने ती दाखल न केल्याने अर्ज नाकारल्याचे स्पष्ट केले आहे.\nTagged बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, सीबीएसईLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nशुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना कागदपत्रांची अडवणूक करता येणार नाही-मद्रास उच्च न्यायालय\nपालकांनी शालेय शुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मार्कलिस्ट ई. यांची अडवणूक करता येणार नाही.\nTagged न्यायालयीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्याLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कायद्यांतर्गत कर्जासाठी व्याजदराची माहिती\nसहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक १६ सप्टेंबर २०१४ रोजी याबाबत अधिसूचना काढून शेतकरी तसेच शेती व्यतिरिक्त कर्जासाठी व्याजदर निर्धारित केले आहेत.\nTagged कायदे व नियम, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, महाराष्ट्र, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४Leave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nकायदे, अधिनियम व शासकीय योजना यांची माहिती देणाऱ्या शासकीय वेबसाईटबद्दल माहिती\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व मुंबई उच्च न्यायालयाच्या ई-लायब्ररी सुविधांचा वापर करून कायदे व योजना यांची माहिती मिळते. त्याचेच सविस्तर मार्गदर्शन या लेखात दिले आहे.\nTagged अधिनियम, कायदे, कायदे व नियम, केंद्र सरकार कायदे, केंद्र सरकार शासकीय योजना, नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, माहिती, मुंबई उच्च न्यायालय ई-लायब्ररी, योजना, राज्य सरकार कायदे, राज्य सरकार शासकीय योजना, सरकारी योजनाLeave a comment\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nमहाराष्ट्रातील शासकीय कर्मचारींच्या वर्तणूक विषयक नियम, त्यांची कर्तव्ये, त्यांच्यावर शास्तीची कारवाई करण्यासंदर्भात असलेले नियम याबाबतची विस्तृत माहिती.\nTagged अधिकारी, कर्मचारी, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, महाराष्ट्र, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९, शासकीय कर्मचारी शास्तीचे नियम1 Comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मा���्गदर्शन\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nपुलिस के खिलाफ शिकायत कैसे करें- सर्वोच्च न्यायालय तथा पुलिस प्राधिकरण की जानकारी\nसामाजिक बहिष्कार अथवा जात पंचायतद्वारे वाळीत टाकणे यांस बंदी व प्रतिबंध कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2021-08-01T22:18:20Z", "digest": "sha1:HIR7OFSOZVAC7ZRGI5MHDBLRB345TMLG", "length": 4400, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ऑलिंपिक खेळ फुटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२\nऑलिंपिक फुटबॉल पदक विजेत्यांची यादी\nऑलिंपिक खेळ मार्गक्रमण साचे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/03/blog-post_26.html", "date_download": "2021-08-02T00:26:55Z", "digest": "sha1:7O5UTWGOXL3R66WMK5YSTY4QQ46VGT3J", "length": 9880, "nlines": 51, "source_domain": "www.berkya.com", "title": "दिव्य मराठीने केली म.टा.ची कॉपी", "raw_content": "\nHomeताज्या बातम्यादिव्य मराठीने केली म.टा.ची कॉपी\nदिव्य मराठीने केली म.टा.ची कॉपी\nऔरंगाबाद - म.टा.च्या पतंग महोत्सवाची कॉपी करून, उताणे पडलेल्या दिव्य मराठीने पुन्हा एकदा म.टा.च्या एका सदराची कॉपी केली आहे.\nम.टा.च्या रविवारच्या संवाद पुरवणीत गेल्या दोन वर्षापासून राहून गेलेल्या गोष्टी हे सदर चालू होते.वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी त्या येत होत्या.\nया सदराचे दिव्य मराठीने अनुकरण केले आहे.सदराचे नाव दिले आहे-रूखरूख....हे सदर काल दि.२६ मार्च रोजी दिव्य मराठीच्या दिव्य सिटीत पान एक वर प्रसिध्द झाले.त्यात रा.रं.बोराडे यांची रूखरूख वाचायला मिळाली.\nम.टा.च्या सदराची कॉपी करून दिव्य मराठीने यातून वेगळे काय साधले\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारी��� खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/joinville/", "date_download": "2021-08-02T00:28:05Z", "digest": "sha1:JOZQ3USSWQGCWHD5QJR5ENL3OE5ULAKC", "length": 9330, "nlines": 163, "source_domain": "www.uber.com", "title": "जॉइनव्हिल: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nJoinville: राईड घ्या. प्रवास करा. वेगवेगळी ठिकाणे पहा.\nUber च्या मदतीने ट्रिप प्लॅन करणे सोपे आहे. आसपास फिरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची तुलना करा आणि तुमच्या जवळपास काय पाहण्यासारखे आहे ते जाणून घ्या.\nइतरत्र कुठे जात आहात Uber उपलब्ध असलेली सर्व शहरे पहा.\nJoinville मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Joinville मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याह��� दिवशी राईडची विनंती करा.\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nJoinville मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हर होणारे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ\nJoinville मध्ये डिलिव्हर केले जाणारे खाद्यपदार्थांचे सर्वोत्कृष्ट प्रकार शोधा आणि केवळ काही टॅप्स करून जेवण ऑनलाइन ऑर्डर करा.\nसर्व Joinville रेस्टॉरंट्स पहा\nBurgers डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nPizza डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nSushi डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nFast food डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nJapanese डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nMexican डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nBrazilian डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nBBQ डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nDesserts डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nHealthy डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nHot dog डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nAmerican डिलिव्हरी आता ऑर्डर करा\nआम्ही शहरांसोबत भागीदारी कशी करतो\nतुमचा आणि आमचा संबंध कदाचित फक्त एका टॅपपासून सुरू होत असेल पण वेगवेगळ्या शहरांमधून तो अधिकाधिक घट्ट होत जातो. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि भविष्यात अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम शहरे बनवण्यासाठी इतरांकरता एक आदर्श म्हणून काम करणे हे आमचे लक्ष्य आहे.\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nUber अॅप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी मद्यपदार्थ किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने मादक पदार्थ किंवा मद्यपदार्थाचे सेवन केले असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.\nव्यावसायिक वाहने राज्य सरकारच्या अतिरिक्त करांच्या अधीन असू शकतात, जे टोलच्या व्यतिरिक्त असतील.”\nमदत केंद्रास भेट द्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hangchisolar.com/", "date_download": "2021-08-01T22:33:58Z", "digest": "sha1:ZX3LEHUZQL6BJKGR532KIKUSMRUWZ2OG", "length": 5184, "nlines": 174, "source_domain": "mr.hangchisolar.com", "title": "सोलर लाइट, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर गार्डन लाईट - हांग्ची", "raw_content": "\nचार्जर एसी / डीसी\nहांग्ची कंपनी लिमिटेडने 29 युटिलिटी मॉडेल पेटंट्स, 45 प्रॉडक्ट डिझाईन पेटंट्स आणि 4 आविष्कार पेटंट्स (एक PCT आंतरराष्ट्रीय आविष्कारासह) शोध लावला आहे.\nआजची हांग्ची कंपनी लिमिटेड, ज्यांच्याकडे जवळजवळ 20,000 चौरस मीटर सुसज्ज कारखाना आहे ते नवीन ऊर्जा क्षेत्रात चमकत आहेत.\nउत्कृष्ट प्रकाश डिझाइनर आणि अभियंते हँगची कंपनी लिमिटेडच्या कॉर्पोरेटचा वारसा घेत आहेत.\nसौर इन्व्हर्टर (ऑफ ग्रीड) एमपीपीटी कंट्रोलर\n2000 Lumens चे वैशिष्ट्य\n1000 लुमेनचे सौर भिंत प्रकाश तपशील\nइलेक्ट्रिकल कार आणि गोल्फ कार जेल बॅटरी सुपर ...\nSGL07 मालिका सौर लॉन प्रकाश 5 डब्ल्यू\nउच्च ब्राइटनेस G012 सौर लॉन प्रकाश सह ...\nB008 सोलर गार्डन लाइट_9.7 व्ही लिथियम बॅटरी\nआमची उत्पादने किंवा किंमतसूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचे ईमेल आम्हाला सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: पहिला मजला, चीनमधील प्रथम महसूल बाओन जिल्हा शेन्झेन.\nसर्वात मोठ्या सौर साठवण प्रोजेक्टसाठी निविदा ...\nइटलीच्या एनी समूहाने स्पेन जिंकला ...\nजपानची नवीन उर्जा मूलभूत योजना योजना ...\nसौर पथ प्रकाश उद्योग “माजी ...\nरुगाओने 4 महानगरपालिकेचे रस्ते परत घेतले ...\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/buldana/news/page-3/", "date_download": "2021-08-01T23:28:47Z", "digest": "sha1:M5LR3DTMKUJESESTMUGVAGF64HEWSIFM", "length": 15352, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Buldana- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव\nRSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; पाहा VIDEO\nतुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या\nकोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय\nकोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n80 वर्षांच्या कार्यकर्तांचं पक्षासाठी काम करतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nसैन्यावर दगडफेक करणाऱ्यांना NO पासपोर्ट, NO जॉब; जम्मू काश्मीरमध्ये नवा कायदा\n महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर गेला केरळच्या मार्मला धबधब्यात वाहून\nएका Kiss साठी काय काय केलं अखेर अश्लेषाने 'त्या' सीनमागी��� कहाणी केली शेअर\nPHOTOS: वानी कपूरचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटो ठरतायत हीट\n'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना\nशिल्पा शेट्टीच नाही तर 'या' अभिनेत्रीही पतीमुळे झाल्या होत्या Troll\nTokyo Olympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूसोबत खाणार आईसक्रीम, कारण...\nOlympics : आपली नारी जगात भारी 125 वर्षानंतर 3 भारतीय महिलांनी इतिहास घडवला\nTokyo Olympic : ब्राँझ मेडल जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूने का खाल्लं केळं\nOlympics : 41 वर्षांनी भारतीय हॉकी टीम सेमी फायनलमध्ये, पदकापासून एक पाऊल दूर\nजुलैमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये बंपर वाढ 1.16लाख कोटींपेक्षा जास्त GST Collection\nBank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी\nICICI बँकेच्या ग्राहकांना झटका आजपासून या सुविधांसाठी द्यावं लागणार जास्त शुल्क\n5 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक आवश्यक, लवकरच बदलू शकते ऑफिसमधल्या कामाची पद्धत\nतुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या\nकोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय\nटॉयलेटसाठी वेस्टर्न नाही तर भारतीय पद्धतच आहे योग्य; संशोधनातून झाला मोठा खुलासा\nचेहरा Bleach केल्यावर होते जळजळ; वापरा घरगुती उपाय\nवाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nकोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\nVIDEO : सोलापूरकरांना नाही कोरोनाची भीती; धार्मिक कार्यक्रमात मोठी गर्दी\nकोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिअंट' ठरणार महाघातक, 3 पैकी एकाचा होईल मृत्यू\nTokyo Olympic : जपानमध्ये कोरोनाचा कहर, जपान सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\nगावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून,पाहा LIVE VIDEO\nबायको रुसल्यानं जा��याचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nRSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; पाहा VIDEO\nओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO\nड्रायव्हरच्या एका मागोमाग एक लगावल्या कानशिलात; तरुणीचा तांडव बघून पोलीस हादरले\nशेतकऱ्याला उधाणलेल्या नदीने घेतलं सामावून; गावकऱ्यांची मदतही अपुरी, भयावह VIDEO\nदेश पुन्हा मोठ्या संकटात सापडणार भेंडवळ घटमांडणीत वर्तवलं धक्कादायक भाकीत\nदेशाचा राजा (पंतप्रधान नरेंद्र मोदी) कायम राहील. मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल... वाचा भविष्यवाणी\n4 तास मुलं टाहो फोडत रडत होती, पण वडिलांच्या अंत्यविधीसाठी कोणीही आलं नाही\nबुलडाण्यात कोरोनाचा कहर, आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू\nBREAKING: कोरोनाचा विदर्भात पहिला बळी, बुलडाण्यात 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू\nबुलडाणा जिल्ह्यातील 'त्या' तिन्ही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nमहिलादिनीच महाराष्ट्रात भयंकर घटना, 24 वर्षीय विवाहितेचं अपहरण करून बलात्कार\nअघोरी शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित, 'न्यूज 18 लोकमत'च्या बातमी दणका\nखामगाव नगरपालिकेत राष्ट्रध्वजाचा अवमान, साडेसात वाजेपर्यंत झेंडा उतरवलाच नाही\n94 पेक्षा जास्त प्लॉटधारकांना घातला गंडा, घोटाळेबाज तलाठ्याला ठोकल्या बेड्या\nप्रेयसीच्या घरात रात्री सापडला प्रियकर, नातेवाईकांनी कुऱ्हाडीने केली हत्या\n'कामावर जा आणि पैसे कमव', 75 वर्षांच्या आईला मुलांनी काढले घराबाहेर\nबुलडाण्यात सेना आणि राष्ट्रवादीने केला विजयाचा दावा..वंचित आघाडीचे मतदान निर्णायक ठरणार\nप्रेमाच्या भावविश्वात रममान झालेल्या प्रेमीयुगुलास बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा\nपुण्याच्या वेदिकाने सोडला जीव; लोकवर्गणीतून 16 कोटी जमवून इंजेक्शनही दिलं, पण...\nVI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव\nएका Kiss साठी काय काय केलं अखेर अश्लेषाने 'त्या' सीनमागील कहाणी केली शेअर\n'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना\nप्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन\nTokyo Olympic : ब्राँझ मेडल जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंध���ने का खाल्लं केळं\nBank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी\nBig Boss15 OTT: अनुषा दांडेकर ते अक्षरा सिंग हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात\nही दोस्ती तुटायची नाय भार्गवी-श्वेताचं Friendship dayसाठी खास फोटोशूट\nमलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट; Bold अदांनी चाहत्यांना पुन्हा केलं घायाळ\nपंचरत्नांना आठवलं 'बचपन का प्यार';पाहा कशी धमाल केली Li'l Champsच्या परीक्षकांनी\nलग्नात रितेश पत्नीच्या चक्क 8 वेळा पडला होता पाया; जेनेलियानेच केली पतीची अशी पो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2021-08-02T00:42:30Z", "digest": "sha1:JA7CHXJ6O7FGW4JIRMHIF7HXAMRDVQKV", "length": 3702, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६११ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ६११ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. ६११ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. ६८३ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. ६११ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nचालुक्य राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६१२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे ६१० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६०८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६०९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६१० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६१३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६१४ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/parth-tiwari/", "date_download": "2021-08-01T22:29:54Z", "digest": "sha1:ICMIQ52IQSZ3FPTFQSEVOKQOYJYC33ZW", "length": 8196, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "parth tiwari Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा ��ुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nTV अ‍ॅक्टरवर 50 गुडांचा हल्ला, पोलिसांचा 100 नंबर लागेना, पुढं झालं ‘असं’ (व्हिडीओ)\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीव्ही शो चंद्रगुप्त मौर्य फेम अ‍ॅक्टर पार्थ तिवारी सध्या चर्चेत आहे. पार्थवर 50 गुंडांनी हल्ला केला आहे. स्वत: पार्थनं फेसबुक लाईव्ह करत या घटनेची माहिती दिली आहे. पार्थनं हेही सांगितलं की, त्यानं मदतीसाठी…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nPimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nNagpur News | नागपुर संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आपापसात…\nLok Adalat | राष्ट्रीय लोक आदालतमध्ये वाहतूक शाखेच्या 10 हजार केसेस…\n मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे,…\nSahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | महापौर मुरलीधर मोहळ यांच्या वतीनेलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन\nPocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नाही, पॉक्सो कोर्टाचा निर्णय\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/category/22/0/0/marathi-songs", "date_download": "2021-08-02T00:32:17Z", "digest": "sha1:6MLSDWI2HAIHF2TYR727A7UGFA6TETXJ", "length": 9843, "nlines": 141, "source_domain": "www.gadima.com", "title": "Other Marathi Songs | इतर मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nजोंवरि हें जग, जोंवरि भाषण\nतोंवरि नूतन नित रामायण\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nया विभागात उपलब्ध गाणी : 18 (पान 1)\n१) आश्रम की हरिचे हे गोकुळ | Aashram Ki Hariche He\n६) मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी | Mee Punha Vanantari Phiren\nगायक: ज्योत्‍स्‍ना भोळे Singer: Jyotsna Bhole\n१०) पाहिली काय वेलींनो | Pahili Kai Velinno\n११) पार्वती वेची बिल्वदळें | Parvati Vechi Bilvadale\n१५) रामचंद्र स्वामी माझा | Ramchandra Swami Maza\n१६) सहस्ररूपे तुम्ही सदाशीव | Sahastrarupe Tumhi Sadashiv\nगायक: ज्योत्‍स्‍ना भोळे Singer: Jyotsna Bhole\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/lV_84p.html", "date_download": "2021-08-01T22:48:29Z", "digest": "sha1:JDHK3ZUR7UHOURG43QAQC3KDTSBHQ7IX", "length": 10157, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन", "raw_content": "\nHomeसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन\nमुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग,मातंग मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोरोडी मादगी ,मादिगाया 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात ‍शिक्षण घेतलेल्या व सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी ,12 वी,पदवी, पदव्युत्तर,वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडुन सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भा�� साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज ९ ऑगस्ट पर्यंत करावे.असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,विकास महामंडळ ठाणे यांनी केले आहे.\nजेष्ठता व गुणानक्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे.अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला,रेशनकार्ड,आधार कार्ड,शाळेचा दाखला,मार्कशीट,2 फोटो,पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतित आपले पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,विकास महामंडळ (मर्या)जिल्हा कार्यालय ठाणे,जिल्हाधिकारी कार्यालय,5 वा मजला,ठाणे-400601 फोन नं.022-25388413 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.\nमाजी सैनिक,माजी सैनिक विधवा युध्द विधवा यांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती\nजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे/पालघर यांच्या कार्यक्षेत्रात नोंदणीकृत माजी सैनिक,माजी सैनिक विधवा, युध्द विधवा व त्यांचे अवलंबित यांना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये शालांत परिक्षा (इ. १० वी) उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (इ. १२ वी), डिप्लोमा आणि पदवी परिक्षेमध्ये ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि शै. वर्ष २०२०-२१ मध्ये पुढील शिक्षण घेत आहेत, अशी पाल्य शिष्यवृत्ती मिळणेकरीता पात्र आहेत. पात्र माजी सैनिकांनी शिष्यवृत्ती मिळणेकरीता अर्ज दि. १० ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे सादर करावेत. अर्ज मिळणेकरीता माजी सैनिकांनी स्वत:च्या Email वरुन या कार्यालयाच्या Email ID : ben.zswothane@gmail.com वर संपर्क करावा जेणेकरुन त्यांना ईमेलद्वारे अर्ज पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी ०२२-२५३४३१७४ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे यांनी केले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathikl.com/E-VISHESHANK-PREV.aspx", "date_download": "2021-08-02T00:32:38Z", "digest": "sha1:MXXJPHFHQUDBLX3DEZZYMT7ZNVO5VTOI", "length": 2265, "nlines": 40, "source_domain": "marathikl.com", "title": "Maharashtra Mandal Malaysia", "raw_content": "\nमहाराष्ट्र मंडळ, मलेशिया आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्नेह-संमेलनातील विविध कार्यक्रमांतून, मराठी भाषा,संस्कृती व कला यांची ओळख पुढील पिढीला व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा आमचा प्रयत्न असतो.\nआतापर्यंत प्रकाशित झालेले अंक\nअंक पहिला अंक दुसरा अंक तिसरा\nअंक चौथा अंक पाचवा अंक सहावा\nअंक सातवा अंक आठवा अंक नववा\nअंक दहावा अंक अकरावा\nआपले साहित्य पाठवण्यासाठी आमचा पत्ता : Emarathikl@gmail.com\nमुख्य पान | आमच्या विषयी | बाळगोपाळ | कार्यक्रम | छायाचित्रे | इतर मराठी लिंक्स | अभिप्राय | संपर्क\n© २०१८ महाराष्ट्र मंडळ कौला लंपूर, मलेशिया. संकेत स्थळ संकल्पना व निर्मिती महाराष्ट्र मंडळ मलेशिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/another-accused-in-red-fort-violence-case-arrested/", "date_download": "2021-08-01T22:29:15Z", "digest": "sha1:TDA7SGKHHXTMOPUUBTIJFBITN7LBYVER", "length": 4982, "nlines": 75, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात आणखी एक आरोपी ताब्यात ! - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात आणखी एक आरोपी ताब्यात \nलाल किल्ला हिंसाचार प्रकरणात आणखी एक आरोपी ताब्यात \nकेंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत यादरम्यान २६ ज���नेवारी रोजी शेतकरी संघटनांकडून ‘ट्रॅक्टर रॅली’ काढण्यात आली होती मात्र यादरम्यान हिंसाचार उसळला होता .तसेच लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त एक ध्वज फडकवला गेला होता या प्रकरणामुळे शेतकरी आंदोलन अधिकच उग्र होत चालले होते. दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी बुराडीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पाच जणांना अटक सुद्धा केलीय. आता यामध्ये दिल्ली पोलिसांकडून आणखीन एका अटक करण्यात आलीय. आरोपी इकबाल सिंह असे या आरोपी व्यक्तीचे नाव आहे.आरोपीला मंगळवारी रात्री पंजाबच्या होशियारपूरमधून ताब्यात घेण्यात आले. इकबाल सिंह याची माहिती पोलिसांना देणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही पोलिसांनी केली होती.\nकेंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे\n२६ जानेवारी रोजी शेतकरी संघटनांकडून ‘ट्रॅक्टर रॅली’ काढण्यात आली होती\nयामध्ये दिल्ली पोलिसांकडून आणखी एकाला अटक\nPrevious articleखोटे शपथपत्र सादर केल्याने सलमानच्या अडचणीत वाढ\nNext articleऔरंगाबादच्या महिलेची १८ वर्षांनंतर पाकिस्तानी तुरुंगातून सुटका,१५ दिवसातच वृद्धापकाळाने मृत्यू\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/chandrakant-patil-criticizes-the-state-government-over-the-suicide-case-of-that-girl/", "date_download": "2021-08-02T00:20:50Z", "digest": "sha1:6HPT3UFYGJBUWGYMUUZAU3VBEYAK6DCF", "length": 4183, "nlines": 73, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "चंद्रकांत पाटलांनी 'त्या' तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारला विचारले प्रश्न - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Maharashtra चंद्रकांत पाटलांनी ‘त्या’ तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारला विचारले प्रश्न\nचंद्रकांत पाटलांनी ‘त्या’ तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारला विचारले प्रश्न\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाची राज्य सरकारने स���वत:हून चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली असून या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही असे म्हणाले.पूजाच्या नातेवाईकांनी पोलिसात याबाबद तक्रार द्यायला हवी असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला असून राज्यात कायदा संपत चालला आहे का अशी टीका सुद्धा राज्य सरकारवर केली आहे.\nPrevious articleअमेरिकेच्या लोकप्रिय व्यंगात्मक बातमीपत्रात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा\nNext articleऋषीगंंगा नदीपात्रात वाढ; बचावकार्य थांबवले\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/priyanka-chaturvedi-on-governer-denied-plane/", "date_download": "2021-08-01T23:09:43Z", "digest": "sha1:XXN6T667DVRQCNKIQLJGIGQWR4QIGAAJ", "length": 4690, "nlines": 70, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "राज्यपालांना परवानगी नाकारण्याबाबत शिवसेनेचे स्पष्टीकरण - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST राज्यपालांना परवानगी नाकारण्याबाबत शिवसेनेचे स्पष्टीकरण\nराज्यपालांना परवानगी नाकारण्याबाबत शिवसेनेचे स्पष्टीकरण\nमहाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी नाकारल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार सूड भावनेने असे वागत असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.\n‘देशात व्हिव्हिआयपी कल्चर नसले पाहीजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणं आहे. राज्यपाल कोश्यारी सरकारी विमान राज्यात कुठेही नेऊ शकतात. मात्र खासगी कामासाठी या विमानाचा वापर करु शकत नाही. सरकारी विमान राज्याच्या कामासाठी आहे. राज्यात कुठेही जाण्यास मनाई नाही. मात्र खासगी कामासाठी वापर करणे चुकीचे आहे’, एका वृत्तवाहिनीला शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ही माहिती दिली.\nPrevious articleविधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा तामिळनाडू दौरा\nNext articleमराठमोळ्या मयुरी वाघचे मोहक सौंदर्य\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%85", "date_download": "2021-08-01T22:51:00Z", "digest": "sha1:6DUQUNZYCRALGOSXCZIW5P2BGRKGTOHD", "length": 37921, "nlines": 390, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "सगळे लेख - विकिस्रोत", "raw_content": "\nपुढील शब्दाने सुरू होणारे लेख दाखवा:\nइथे संपणारी पाने दाखवा:\n(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिस्रोतविकिस्रोत चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चासाहित्यिकसाहित्यिक चर्चापानपान चर्चाअनुक्रमणिकाअनुक्रमणिका चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nमागील पान (... तर त्याचं घर कुठे होतं ) | पुढील पान (गंगाजल/दुसरे मामंजी)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ काम व क्षमतेचं समालोचन\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ कामगार नेते आणि मनुष्यबळ विकास\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ कुटुंब नियंत्रित उद्योगांचं भवितव्य\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ जागतिक दर्जाच्या संस्थांची वैशिष्ट्ये\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ तणावांवर उपाय\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ नवी नोकरी स्वीकारताना\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ नीतिमूल्ये आणि आचारसंहिता\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ नूतन सहस्रकातील आव्हान\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ नूतन सहस्रकातील व्यवस्थापन\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ नोकरशाहीचं व्यवस्थापकीय प्रशिक्षण\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ नोकरीबाबत स्थितप्रज्ञ राहा\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ भा���तीय नीतिमूल्ये समज - गैरसमज\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ मनुष्यबळ - व्यवस्थापनाची तीन सूत्रं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ मनुष्यबळ व्यवस्थापन आणि सत्ता\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ मानव - व्यवस्थापनाची कला\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ मानसिकता बदलणे आवश्यक\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ मूल्यवृध्दी, व्यवस्थापन व कर्मचारी\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ युग ‘एकलव्या'चं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापकीय तणाव आणि त्यावरील उपाय\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापकीय भ्रष्टाचार : एक चिंतन\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापकीय शिक्षणाचा प्रवास\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापकीय सल्लागार आणि संस्था\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापन - संघर्षाचे\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापन आणि नीतिमूल्ये\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापन आणि सेवाभाव\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापन ‘तणावा'चं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ संस्थेच्या समस्यांचे निदान\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ संस्थेच्या समस्यांवरील उपाययोजना\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ समाजरचनेचा विपरीत परिणाम\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ समारोप\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ सीमाविरहित जगातील व्यवस्थापन (भाग दुसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ सीमाविरहित जगातील व्यवस्थापन (भाग पहिला)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्थलांतर शाप की वरदान\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्वतःच्या कंपनीला ‘ओळखा'\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्वयंव्यवस्थापन ( भाग तिसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्वयंव्यवस्थापन (भाग दुसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्वयंव्यवस्थापन (भाग पहिला)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्वयंव्यवस्थापनाची शैली\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग दुसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग पहिला)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/आव्हान ‘बदलांचे\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/उज्ज्वल भवितव्याची त्रिसूत्री\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/उत्तम व्ययस्थापनाचं रहस्य\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/उत्तम व्यवस्थापनाचं रहस्य\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ए��� व्यवस्थापकीय चमत्कार\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/एकविसावं शतक कोणाचं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ओंडका आणि मासा\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/कर्मचारी : कामसू व 'प्रवासी’\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/कर्मचारी :कामसू व 'प्रवासी'\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/काम व क्षमतेचंं समालोचन\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/काम व क्षमतेचंं समालोचन'\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/कामगार नेते आणि मनुष्यबळ विकास\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/कुटुंब नियंत्रित उद्योगांचं भवितव्य\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/चमचेगिरीचा वापर\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/जागतिक दर्जाच्या संस्थांची वैशिष्ट्ये\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/तणावांवर उपाय\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/दुसरं करिअर\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नवी नोकरी स्वीकारताना...\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नव्या युगाचे महाराज\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नीतिमूल्ये आणि आचारसंहित\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नीतिमूल्ये आणि आचारसंहिता\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नूतन सहस्त्रकातील आव्हानं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नूतन सहस्रकातील व्यवस्थापन\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नोकरदारांची निवड\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नोकरशाहीचं व्यवस्थापकीय प्रशिक्षण\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नोकरीबाबत स्थितप्रज्ञ राहा\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/बदलती व्यवस्थापन शैली\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/भारतीय नीतिमूल्ये समज - गैरसमज\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/भ्रष्टाचार व त्याचे नियंत्रण\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/भ्रष्टाचाराचा शिष्टाचार व संस्था\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मध्यम वर्ग व समाजाचे व्यवस्थापन\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मनुष्यबळ - व्यवस्थापनाची तीन सूत्रं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मनुष्यबळ व्यवस्थापन आणि सत्ता\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मनुष्यबळाचा आदर व विकास\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/महिला व्यवस्थापक\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/महिलांच्या यशाचे रहस्य\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/माध्यम बर्ग व समाजाचे 'व्ययस्थापन'\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मानव - व्यवस्थापनाची कला\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मानव व्यवस्थापनाची कला\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मानसिकता बदलणे आवश्यक\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मालकाकडून वाटणारी भीती\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मूल्यवृध्दी, व्यवस्थापन व कर्मचारी\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/या संकटावर कशी मात करणार\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/युग बदलत्या संबंधांचं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/युग बदल्या संबंधांचं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/युग ‘एकलव्या'चं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकाचे गुणधर्म\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय 'धर्मांतर'\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय तणाव आणि त्यावरील उपाय\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय भ्रष्टाचार : एक चिंतन\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय शिक्षणाचा प्रवास\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय सल्लागर आणि संस्था\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय सल्लागार\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय ‘धर्मांतर’\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन - संघर्षाचे\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन आणि नीतिमूल्ये\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन आणि सेवाभाव\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन चमचेगिरी'चे\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन पध्दतींतील बदल\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन शिक्षण:काल,आज व उद्या\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन शिक्षण : काल, आज व उद्या\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन शिक्षणाचे भवितव्य\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन शैलीत बदल आवश्यक\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन संघर्षाचे\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन ‘तणावा'चं\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापनासमोरील आव्हान\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/संकटाचे संधीत रूपांतर करा\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/संवाद साधण्याची कला\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/संस्था नावाचे जग\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/संस्थांच्या समस्यांवरील उपाययोजना\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/संस्थेच्या समस्यांचे निदान\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/समाजरचनेचा विपरीत परिणाम\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/सार्वजनिक उद्योग:काळ,आज व उद्या\nअद्भुत दुनिया ��्यवस्थापनाची/सार्वजनिक उद्योग : काल,आज व उद्या\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/सीमाविरहित जगातीक व्यवस्थापन (भाग दुसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/सीमाविरहित जगातील व्यवस्थापन (भाग दुसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/सीमाविरहीत जगातील व्यवस्थापन (भाग पहिला)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/सीमाविरहीत जागातील व्यवस्थापन (भाग पहिला)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्थलांतर:शाप की अपराध\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वतःच्या कंपनीला 'ओळखा'\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वयंव्यवस्थापन ( भाग तिसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वयंव्यवस्थापन (भाग तिसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वयंव्यवस्थापन (भाग दुसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वयंव्यवस्थापन (भाग पहिला)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वयंव्यवस्थापनाची शैली\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वेच्छा निवृत्ती:घर घर की कहानी\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वेच्छाानिवृती : घर घर की कहानी\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/हितगूज (भाग दुसरा)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/हितगूज (भाग पहिला)\nअद्भुत दुनिया व्यवस्थापनाची / उज्ज्वल भवितव्याची त्रिसूत्री\nअनंत कवी कृत समर्थस्तवन\nअमृतानुभव - अध्याय ३\nअमृतानुभव - अध्याय ४\nअरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला\nअवघें पाउणशें वयमान (नाट्यछटा)\nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nअहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही \nआखजी - आखजीचा आखजीचा मोलाचा सन ...\nआठ - मी कोण\nआत्माराम (समर्थ रामदास कृत)\nआदिमाया - आशी कशी येळी व माये, आशी ...\nआप्पा महाराज - नाम जपता जपता 'जे जे राम...\nआमची संस्कृती/ आम्ही बायका\nआमची संस्कृती/ कऱ्हाड अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण\nआमची संस्कृती/ कॉलेजातील शिक्षण व परीक्षा-पद्धती\nआमची संस्कृती/ गोवधबंदीची चळवळ\nआमची संस्कृती/ डॉ. केतकर यांचे समाजशास्त्रविषयक लेखन\nआमची संस्कृती/ दोन पिढ्या\nआमची संस्कृती/ नवीन हिंदू कायद्याचे समाजशास्त्रदृष्ट्या परीक्षण\nआमची संस्कृती/ भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान\nआमची संस्कृती/ सामाजिक स्थित्यंतर घडविण्यातील व्यक्तीचे कार्य\nआमची संस्कृती/कऱ्हाड अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण\nआमची संस्कृती/कॉलेजातील शिक्षण व परीक्षा-पद्धती\nआमची संस्कृती/डॉ. केतकर यांचे समाजशास्त्रवि��यक लेखन\nआमची संस्कृती/नवीन हिंदू कायद्याचे समाजशास्त्रदृष्ट्या परीक्षण\nआमची संस्कृती/भारतातील वन्य समाज\nआमची संस्कृती/भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान\nआमची संस्कृती/संस्कृती म्हणजे काय\nआमची संस्कृती/सामाजिक स्थित्यंतर घडविण्यातील व्यक्तीचे कार्य\nआमची संस्कृती/साहेब आणि आमची संस्कृती\nआमची संस्कृती/हिंदूच्या सांस्कृतिक इतिहासाचे मर्म\nआम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना\nआली पंढरीची दिंडी - दारीं उभे भोये जीव घरीं ...\nआशी कशी येळी व माये\nउपननी उपननी आतां घ्या रे\nएक - शेवटचा प्रयत्न\nएक पाऊल समतेच्या दिशेने\nएकच प्याला (मराठी नाटक)\nएकच प्याला (मराठी नाटक)/अंक चवथा\nएकच प्याला (मराठी नाटक)/अंक तिसरा\nएकच प्याला (मराठी नाटक)/अंक दुसरा\nएकच प्याला (मराठी नाटक)/अंक पहिला\nएकच प्याला (मराठी नाटक)/अंक पाचवा\nएकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न\nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nएका नटाची आत्महत्या (नाट्यछटा)\nएका हलवायाचें दुकान (नाट्यछटा)\nकरुणादेवी/मी चोर नाही तुम्ही चोर आहात\nकल्याण स्तवन, रामचंद्रपंत अमात्यकृत\nकशाला काय म्हणूं नही\nकशाला काय म्हणूं नही - बिना कपाशीनं उले त्याले ...\nकानोसा भारतातील मुस्लिम मनाचा\nकानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/भारतीय मुसलमान : एक कानोसा\nकानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/भारतीय मुसलमानांचे अंतरंग\nकानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/महाराष्ट्रीय मुसलमान\nकानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/मुंबईकर मुसलमान\nकानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/हिंदू-मुस्लिम संबंध\nकापनी - आतां लागे मार्गेसर आली क...\nकाय घडे अवगत - उचलला हारा हारखलं मन भार...\nकारण चरित्र लिहायचें आहे \nकिती रमणीय देखावा हा \nकेला पीकाचा रे सांठा जपी\nकेल्याने होत आहे रे\nकेल्याने होत आहे रे/आगळीवेगळी कलात्मकवाट\nकेल्याने होत आहे रे/चोखपणा महत्त्वाचा\nकेल्याने होत आहे रे/दूर दृष्टीनेसंकटावर मात\nकेल्याने होत आहे रे/पारंपारिक कलेला आधुनिकजोड\nकेल्याने होत आहे रे/प्रस्तावना\nकेल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re)\nकोठुनि येते मला कळेना\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. (नाट्यछटा)\nखरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी\nखरा देवा मधी देव - अरे कानोड कानोड सदा रुसत...\nखुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने\nखुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने/प्रकाशकाची भूमिका\nगंगाजल/जुन्याच समस्या, नवे उपाय\nगंगाजल/ते ��र्व तूच आहेस\nमागील पान (... तर त्याचं घर कुठे होतं ) | पुढील पान (गंगाजल/दुसरे मामंजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/patna-medical-college/", "date_download": "2021-08-01T23:08:04Z", "digest": "sha1:5EATNM22XU44LZJZFZZ3PISZP6DDTNUZ", "length": 7555, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Patna Medical College Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \n‘ब्लॅक फंगस’च्या नंतर आता ‘व्हाइट फंगस’चा धोका, शरीराच्या ‘या’…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nLok Adalat | राष्ट्रीय लोक आदालतमध्ये वाहतूक शाखेच्या 10…\nModi government | PM मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचा…\nModi Government | मोदी सरकारने मोबाइल यूजर्ससाठी जारी केला…\nPimpri Crime | कौटुंबिक वादातून पत्नीचा खून, पतीला अटक\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं अश्लील…\n नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची…\nMPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा; उपमुख्यमंत्री अजित…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा म���द्देमाल जप्त\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न…\nPimpri Crime | कौटुंबिक वादातून पत्नीचा खून, पतीला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AD/", "date_download": "2021-08-02T00:19:09Z", "digest": "sha1:MEQM5PMYRM2ANSDVPJAT6UFDFSU7ATTF", "length": 5777, "nlines": 93, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन - सुंदर कविता - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\n२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन\nOn: फेब्रुवारी 27, 2017\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी\nधर्म पंथ जात एक जानतो मराठी\nऎवढ्या जगात माय मानतो मराठी\nबोलतो मराठी ऎकतो मराठी\nजानतो मराठी मानतो मराठी\nआमच्या मना मनात दंगते मराठी\nआमच्या रगा रगात रंगते मराठी\nआमच्या मना मनात दंगते मराठी\nआमच्या रगा रगात रंगते मराठी\nआमच्या उरा उरात स्पंदते मराठी\nआमच्या नसा नसात नाचते मराठी॥\nआमच्या पिलापिलात जन्मते मराठी\nआमच्या लहानग्यात रांगते मराठी\nआमच्या मुलामुलीत खेळते मराठी\nआमच्या घराघरात वाढते मराठी\nआमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी\nयेथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी\nयेथल्या दिशा दिशात दाटते मराठी\nयेथल्या नगा नगात गर्जते मराठी\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी\nयेथल्या वनावनात गुंजते मराठी\nयेथल्या दरीदरीत धुंदते मराठी\nयेथल्या वनावनात गुंजते मराठी\nयेथल्या तरुलतात साजते मराठी\nयेथल्या कळिकळित लाजते मराठी॥\nयेथल्या नभामधुन वर्षते मराठी\nयेथल्या पिकांमधुन डोलते मराठी\nयेथल्या नद्यांमधुन वाहते मराठी\nयेथल्या चराचरात राहते मराठी॥\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी\nबोलतो मराठी ऎकतो मराठी\nजानतो मराठी मानतो मराठी\nदंगते मराठी… रंगते मराठी..\nस्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..\nगुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जतेमराठी..\nPrevious Post: नमस्कार का करावा\nNext Post: वाट पाहणारं दार\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरन���र घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/184/Aai-Sarakhe-Daivat.php", "date_download": "2021-08-01T23:52:21Z", "digest": "sha1:TZKXGBCYZU5YFVJPIMC6CJI2IIYHFRR5", "length": 7970, "nlines": 138, "source_domain": "www.gadima.com", "title": "Aai Sarakhe Daivat | आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nमरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा\nजरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात\nदु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nआईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही\nआईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही\nम्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई\nमुलांनो शिकणे अ, आ, ई\nतीच वाढवी ती सांभाळी\nती करी सेवा तीन त्रिकाळी\nदेवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी\nकौसल्येविण राम न झाला\nशिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई\nनकोस विसरू ऋण आईचे\nथोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहारगीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nअसा कुणी मज भेटावा\nअसा नेसून शालू हिरवा\nअसेल कोठे रुतला काटा\nआई मला नेसव शालू नवा\nआई व्हावी मुलगी माझी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/pune-ambil-odha-slum-all-houses-demolished-now-where-shall-we-go-little-boy-asked-question-a642/", "date_download": "2021-08-02T00:11:15Z", "digest": "sha1:DEBTHX6KDFFHYWGNE2IBO3IAVMAI5XKE", "length": 18350, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pune Ambil Odha Slum: सगळी घरं तोडलीत, आता आम्ही कुठे जाऊ?; चिमुकल्याने सरकारला विचारले सवाल - Marathi News | Pune Ambil Odha Slum: All houses demolished, now where shall we go; little boy asked the question to government question | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २६ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोन�� वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nPune Ambil Odha Slum: सगळी घरं तोडलीत, आता आम्ही कुठे जाऊ; चिमुकल्याने सरकारला विचारले सवाल\nपुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.\nPune Ambil Odha Slum: सगळी घरं तोडलीत, आता आम्ही कुठे जाऊ; चिमुकल्याने सरकारला विचारले सवाल\nपुणे: पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.\nपुण्याचा दांडेकर पुलालगत असलेल्या वस्तीतल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे. या वस्ती मध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने महापालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेत नागरिकांना इथून हटवायची तयारी केली. मात्र यावरून स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली आहे. पालिका मात्र कारवाईवर ठाम असून एका पाठोपाठ एक जेसीबी इथे पाठवले जात आहेत.\nपुणे महापालिकेच्या या कारवाईला नागरिकांनी विरोध केल्याने इथली परिस्थिती चिघळली आहे. अनेक नागरिकांनी इथे आंदोलन केलं.काहींनी आत्मदहन देखील करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कोणतीही सूचना न देता केवळ बिल्डर्स चा फायद्यासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कारवाई पूर्वी पुनर्वसन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.\nमहापालिकेच्या या कारवाईनंतर एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईनं चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. आमची घरं तोडण्याचं काम सुरु आहे. आमच्या माणसांना पोलीस मारहाण करत आहे. खाली जाऊन बघितलं की सगळी घरं तोडली आहे. आता आम्ही कुठे जायचं, असा सवाल चिमुकल्याने सरकारला विचारला आहे. तसेच जी माणसं आमची बाजू पोलीस आणि अधिकाऱ्यांसमोर मांडत होती. त्यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना पोलीस चौकीला घेऊन गेले, अशी माहिती सांगताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले.\nदरम्यान, आंबिल ओढा परिसरातील या १०० गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या वतीनं कोणतीही नोटिस आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथं राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न न करता महापालिका ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.\nVIDEO: पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई, नागरिकांचा अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न pic.twitter.com/mBqW04I0en\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :PunePune Municipal Corporationपुणेपुणे महानगरपालिका\nपुणे :Pune Ambil Odha Slum: पुण्यातील मोठी बातमी; अतिक्रमणांवरील कारवाईविरोधात नागरिक आक्रमक, रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न\nकोणतीही पूर्वसूचना न देता आणि पुनर्वसन न करता पालिका कारवाई करत असल्याचा रहिवाशांचा आरोप ...\nपुणे :पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याचा कारवाईला नागरिकांचा तीव्र विरोध, काय आहे नेमके प्रकरण\nआंबिल ओढ्याच्या कामासाठी पुणे महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवून तीनशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता ...\nपुणे :Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ६१ केंद्रांवर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार\nऑन द स्पॉट नोंदणी करून येथे लस मिळणार असून, येथे प्रत्येकी १०० लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत. ...\nपुणे :पुणेकरांनो वेळीच सावरा जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय\nमहापालिका आणि नगरपालिका हद्दीत वाढताहेत रुग्ण ...\nपुणे :फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्या एटीएम कार्डची अदलाबदली; सव्वा लाख लंपास\nएटीएममधून १० हजार रुपये काढत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ते फोन उचलून बाजुला बोलत असताना कार्ड एटीएम मशीनमध्येच राहिले... ...\nपुणे :पुणे शहर पोलीस दलातील ५७५ पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक ते सहायक पोलीस फौजदारपदावर पदोन्नती\nप्रथमच एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. ...\nपुणे :पुणेकरांना निर्बंधातून सू��� मिळण्याची शक्यता; प्रशासन आज निर्णय घेणार\nसरत्या आठवड्यात चाचण्यांची संख्या ५० हजारहूनही अधिक, मात्र पॉझिटिव्ह फक्त अठराशे ...\nपुणे :कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव अजित पवारांनी घेतला चहाचा आस्वाद\nतालुक्यातील कांबळेश्वर येथील तुषार खलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आपला हक्क आपला व्यवसाय या उपक्रमाखाली फिरत्या चहाविक्रीच्या दुकानाची सुरुवात केली ... ...\nपुणे :कुणी कितीही मोठ्या बापाचा असला तरी सोडणार नाही\nबारामती : ‘चुकीचं कुणी वागायचं नाही, कुठे बेकायदेशीर अवैध व्यवसाय, कुठे सावकारीचा धंदा, कुठे शेकड्याने पैशाचा धंदा असेल ... ...\nपुणे :घटस्फोट होण्यापूर्वीच केले दुसरे लग्न\nपुणे : कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी केलेला दावा मंजूर झाला नसताना महिलेने परस्पर दुसरे लग्न केले असून तिच्या पोलीस असलेल्या ... ...\nपुणे :धडक सर्वेक्षणात आढळले दीड हजार बाधित\nलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांसोबतच बाधित गावांमध्ये कोरोनाबाधितांचा शाेध घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे धडक ... ...\nपुणे :जागेच्या वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला\nबाभुळगाव : सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील एक गुंठा जागेच्या वादातून इंदापुरातील दोघांवर तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी वाकडा ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nChiplun: 'भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही'\nMaharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी रवाना\n\"देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, कुठे आहे लस\nकोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड; काँग्रेस नेते माणिकराव जगतापांचं निधन\nआठवड्याचे राशीभविष्य : 25 जुलै ते 31 जुलै 2021; 'या' राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती, परदेशात जाण्याची संधी\n ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/22/filed-a-case-against-parambir-singh-for-demanding-ransom/", "date_download": "2021-08-02T00:00:41Z", "digest": "sha1:NONXQCIO33C562Y5GUQAAAMBZATY2F3C", "length": 7655, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "खंडणी मागितल्याप्रकरणी प���मबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल - Majha Paper", "raw_content": "\nखंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / खंडणी, परमबीर सिंह, माजी पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस / July 22, 2021 July 22, 2021\nमुंबई – १०० कोटी वसुलीचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याही अडचणीत वाढ होताना दिसत आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.\nपरमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहेत. उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप केला होता. देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. सिंह तेव्हापासून सातत्याने चर्चेच्या वर्तुळात आहेत. दरम्यान, आता सिंह यांच्याही अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.\nपरमबीर सिंह यांच्यावर ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने गंभीर आरोप केला आहे. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ जणांची नावे एफआयआरमध्ये आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.\nया व्यावसायिकाने तक्रारीत आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप केला आहे. पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरुद्ध भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६७, ४६५, ४६८, ४७१, १२० (ब), १६६, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्ल���षणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.soulmarathi.com/single-post/jui-gadkari-marathi-actress", "date_download": "2021-08-02T00:40:57Z", "digest": "sha1:VHVV2UU66DKA3JS5YXNJGRC36L7NGWPQ", "length": 3783, "nlines": 36, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Jui Gadkari Marathi Actress| soul Marathi Blog", "raw_content": "\nजुई गडकरी हिचा जन्म कल्याणमधील चंद्रशेनिया कायस्थ प्रभु कुटुंबात झाला. वडील केतन गडकरी, ते एक नाटककार होते, ते MTNL एमटीएनएलमध्ये काम करतात.\nजुई चे कुटुंब हे रायगड जिल्ह्यातील कर्जत या अगदी लहान गावात राहते. तिचे संयुक्त कुटुंब आहे. तिचा जन्म पारंपरिक कुटुंबात झाला. जुईने आपल्या शालेय शिक्षणासाठी कर्जतपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयातून आणि नेरुळच्या सेंट ऑगस्टीन हायस्कूल व रायन इंटरनॅशनल स्कूल व मास मीडियामधून पदवी पूर्ण केली.\nतिने जाहिरात आणि पीआर मध्ये पीजी आणि वेलिंगकर संस्थेत मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहेत. तिने अभिनेत्री म्हणून करिअर करण्याचा कधी विचार केला नव्हता.\nतिच्या पदव्युत्तर पदवीनंतरच सहायक म्हणून तिने नोकरी स्वीकारली. प्रॉडक्शन हाऊसमधील दिग्दर्शक म्हणून तिला समजले की तिला या क्षेत्रात रस आहे. तिच्या आईने तिला पोर्टफोलिओ बनविण्याचा आग्रह धरला आणि उशिरा तिला प्रख्यात छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष कडे नेले. त्याने तिला मार्गदर्शन केले आणि तिचे पहिले पोर्टफोलिओ पूर्ण केले. त्यानंतर तिने आपल्या कारकीर्दीची सुरूवात जोरात केली.\nजुई एक प्रशिक्षित शास्त्रीय गायक आहे आणि कथक शिकतो. तीला treckking करण्यासही आवडते.\nMulgi Zali Ho Serial | \"मुलगी झाली हो\" मालिका - स्टार प्रवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/routine-for-weight-loss", "date_download": "2021-08-01T23:33:12Z", "digest": "sha1:T76OCMN7XXTTGJ5WEDZSLDTKX7QABVIM", "length": 6415, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्��म चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCelebs Diet : ‘या’ ३ पदार्थांपासून लांब राहत कतरिना कैफने मिळवली टोंड फिगर, ग्लॅम डॉलचा थक्क करणारा वर्कआउट व्हिडिओ एकदा पाहाच\nAnil Kapoor Fitness : अनिल कपूरच्या म्हातारपणातही इतका फिटनेस व जोश असण्यामागे 'हे' आहे रहस्य, फिटनेसचा जलवा दाखवणारा व्हिडिओ बघून व्हाल थक्क\nTurmeric pickle : दीपिका पादुकोणच्या डाएटिशियनने वेट लॉस, संधिवात, लिव्हर डिटॉक्सिफाय व इम्युनिटीसाठी सांगितली ‘या’ हेल्दी घरगुती पदार्थाची रेसिपी, दिला मोलाचा सल्ला\nNia Sharma Fitness: जिमला न जाता व कोणतंही कठीण डाएट न करता Tv वरील 'ही' हॉट सून अशी मेंटेन ठेवते सेक्सी फिगर, चहा-कॉफीच्या जागी पिते हे पेय\nसारा अली खान व वरुण धवन मनमोहक व स्टाइलिश लुकसाठी तरुणाईमध्ये तुफान व्हायरल, दोघांचंही आहे एकच सिक्रेट\nExercise : एकेकाळी ९६ Kg वजन असणाऱ्या सारा अली खानचा वर्कआउट व्हिडिओ पाहून म्हणाल ‘फिगर असावी तर अशी’, आजही घेते इतकी महेनत\nBelly Fat tips: मुन्नी बदनाम फेम अभिनेत्रीचा वेट लॉस व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, फक्त दिवसातील १० मिनिटं करायचं आहे ‘हे’ काम\nवयाच्या पन्नाशीमध्ये अक्षय कुमार फिटनेससाठी काय करतो अभिनेत्याने तरुणांनाही दिला ‘हा’ खास सल्ला\nकणखर, महत्वाकांक्षी, झिरो फिगर-फिट बॉडी, पन्नाशीतही सेक्सी दिसणारी ही अभिनेत्री आजही देते टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर\nसुपरहॉट अभिनेत्रीचा डिलिव्हरीनंतर कायापालट, ‘हे’ उपाय करत घटवलं तब्बल १० Kg वजन\nसांधेदुखी व गुडघेदुखीने ग्रासलेल्या लोकांना भाग्यश्रीने सांगितल्या ४ एक्सरसाइज, राहाल ५०शी नंतरही फिट\nया ७ अभिनेत्रींनी ओलांडली आहे वयाची ४०शी, ‘ही’ आहेत त्यांच्या फिटनेसमागील न उलगडलेली रहस्य\nइम्युनिटी व लठ्ठपणावर बेस्ट आहे मलायकाचं ‘हे’ मॉर्निंग कॉकटेल काय आहेत या हेल्थ ड्रिंकचे गुणधर्म\nरिंकू राजगुरूचे ग्लॅमरस व मोहक फॅशन ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही म्हणाल 'सैराट झालं जी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/rice", "date_download": "2021-08-02T00:35:17Z", "digest": "sha1:A6QQNW2NAWNCSQ5JADEZVGOK6VO5QM2I", "length": 2229, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Rice", "raw_content": "\nमहाविकास आघाडी सरकारच्या काळात तांदळात एक हजार कोटींचा गैरव्यवहार\nनंदुरबार येथे पुन्हा तांदळाचा ट्रक पकडला\nस्वस्त धान्य दुकानातील तांदुळ काळयाबाजारात विक्रीसाठी घेवून जाणार्‍या तिघांना अटक\nयंदा भारतातून होणार १४० लाख टन तांदळाची निर्यात\nगोडावूनमधून तांदळाचे 98 पोते लंपास\nसंततधार पावसामुळे दूथडीभरून वाहू लागल्या नद्या\nरेशनवर आता माणसी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत\nरेशनकार्डशिवाय मिळणार मोफत तांदूळ\nरेशनचा तांदुळ काळ्या बाजारात\nयेवला : पोषण आहाराचा तांदूळ गायब करतांना मुख्याध्यापकासह टेम्पो जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/04/YGQEmD.html", "date_download": "2021-08-01T23:26:05Z", "digest": "sha1:SFXI7ELTHFMKOS3Z7ZXTZ7UUPV7QF4XC", "length": 16052, "nlines": 94, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "'आंबेडकरवाद' समजून घेण्याची गरज...", "raw_content": "\nHome'आंबेडकरवाद' समजून घेण्याची गरज...\n'आंबेडकरवाद' समजून घेण्याची गरज...\n'आंबेडकरवाद' समजून घेण्याची गरज...\nडॉ. आनंद तेलतुंबडे हे आंबेडकरवादी नाहीत हे समजून घेण्यासाठी अगोदर 'आंबेडकरवाद' कशाला म्हटले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे. बहुजन समाजातील लोकांच्याकडे ही बेसिक माहिती नसल्याने सुद्धा कोणाला 'आंबेडकरवादी' म्हणायचे या बद्दल संभ्रम आहे. हा संभ्रम पहिल्यांदा दूर केला तरच इमानदार लोकांना आपण समजावून सांगू शकतो. मेश्राम यांच्या दृष्टीकोण नावाच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आंबेडकरवादाची ढोबळ व्याख्या करण्याचा प्रयत्न मी केला आहे.\nसोलापूरच्या मातंग जातीच्या लोकांनी डिसेंबर १९३७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम आयोजित केला होता.\nत्या कार्यक्रमासाठी बाबासाहेब सोलापूर रेल्वे स्टेशनवर उतरले.\nएका फ्लॅटफॉर्मवर महार जातीचे लोक व दुसऱ्या फ्लॅटफॉर्मवर मातंग जातीचे लोक बाबासाहेबांना घ्यायला आले होते.\nमहार जातीच्या लोकांचे म्हणणे होते की तुम्ही आमच्या जातीचे असल्याने अगोदर आमच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे.\nमातंग जातीच्या लोकांचे म्हणणे होते की तुमचा (बाबासाहेबांचा) कार्यक्रम आम्ही आयोजित केला असल्याने आमच्या बरोबर आले पाहिजे.\nमहार जातीच्या लोकांना बाबासाहेबांनी तारीख व कार्यक्रम दिला नव्हता पण तरीसुद्धा महार जातीच्या लोकांनी जातीय मानसिकतेतून बाबासाहेबांच्याकडे आग्रह धरला होता.\nबाबासाहेबांच्या समोर पेच निर्माण झाला होता.\nमहार जातीच्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अगोदर गेलो तर जातीयतेचा आरोप होऊ शकला असता व मातंग जातीच्या लोकांनी आयोजित केलेल्या व पूर्वनियोजित असलेल्या कार्यक्रमास गेलो तर जाती बहिष्कृत होण्याचा धोका होता.\nत्याकाळी जाती बहिष्कृत होणे म्हणजे सर्वात मोठी शिक्षा होती.\nहा धोका पत्करून बाबासाहेब मातंग जातीच्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेले.\nबुद्धभूषण प्रेसमधील आर्थिक घोटाळ्याची माहिती जेंव्हा बाबासाहेबांना समजली त्यावेळी त्यांनी दिल्लीवरून २३ फेब्रुवारी १९५६ रोजी भैय्यासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिल.\nहे पत्र मा. प्रकाश आंबेडकर सदस्य असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या समितीने प्रकाशित केल आहे.\nत्या पत्रातील महत्वपूर्ण दोन ओळी मी इथे देत आहे.\n...मी तुला सूचित करत आहे की ही प्रेस सार्वजनिक संपत्ती आहे , ती तुझीही नाही व माझीही नाही आणि कोण्या एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक संपत्तीची अफरातफर करण्यास परवानगी देणे शक्य नाही....\nयाच पत्रात बाबासाहेब पुढे भैय्यासाहेबांना खटला भरण्याचा इशाराही देतात.\n(हा प्रसंग इथे सांगण्याचा हेतू भैय्यासाहेबांना कमी लेखण्याचा नाही व तसेच असेल तर याचा दोष मा. प्रकाश आंबेडकर यांनाही घ्यावा लागेल.)\nया दोन प्रसंगांतून बाबासाहेबांची जी जाती व व्यक्ती निरपेक्षता दिसते तो 'आंबेडकरवाद' आहे.\nबाबासाहेब समता , स्वतंत्रता , बंधुता व न्याय हे तत्वज्ञान फक्त मानत नव्हते तर प्रस्थापित करण्यासाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार होते हा 'आंबेडकरवाद' आहे.\nत्यांच जीवन हे खुल पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातील प्रत्येक ओळ न ओळ म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nत्यांनी केलेल लिखाण म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nब्राह्मणांनी बहुजन समाजाला ज्या सहा हजार जातीत विभागले त्या सहा हजार जातींना जोडून राष्ट्रव्यापी आंदोलन तयार करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nसमता , स्वतंत्रता , बंधुता व न्याय या गोष्टी केवळ मानणे म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही तर त्या प्रस्थापित करण्यासाठी निरंतर संघर्ष करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nबाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nबाबासाहेबांनी जे सिद्धांत मांडले त्यावर अढळ निष्ठा ठेवणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nसमाजाच्या संकट काळात सिध्दांतासाठी जीवाची बाजी लावून काम करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nअन्यायी व्यवस्थेच्या समर्थकांना खुले आवाहन देणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nब्राह्मण धर्म , ब्राह्मणवाद, गांधीवाद , मार्क्सवाद आणि ज्या ज्या गोष्टी बाबासाहेबांनी नाकारल्या त्या त्या सर्व गोष्टी नाकारणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nबाबासाहेबांनी जे उद्दिष्ट दिले ते पुर्ण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संघटन बनवणे, त्यासाठी रणनीती बनवणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\nकपाळावर नीळ लावून फक्त जयभीम म्हणणे म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही.\n14 एप्रिल दिवशी DJ लावून जयंती साजरी करणं म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही.\nबुद्ध पौर्णिमा, विजयादशमी, सहा डिसेंबरला एकत्र येऊन त्रिशरण पंचशील म्हणणे म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही तर एकत्र येवून कामाची समीक्षा करणे , रिजल्ट काढणे म्हणजे आंबेडकरवाद आहे.\nअन्याय झाल्यावर त्याकाळात आंदोलन करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही तर अन्याय होऊच नये अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघर्ष करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.\n(फेसबुकवरील स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणारे ग्रुप एक तर माझ्या पोस्ट अप्रुव्ह करत नाहीत व केल्यातरी लगेचच डिलीट करत आहेत. लोकांच्या पर्यंत माहिती जाऊ नये असा ब्राह्मणांसारखाच वाईट हेतू काही फेसबुक पेज चालकांचा यातून दिसुन येत आहे त्यामुळे सर्व कार्यकर्ते, हितचिंतकांनी या पोस्ट सहीत पुढील पोस्ट फक्त शेअर न करता आपल्याल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रत्येकाला कॉपी पेस्ट करून फेसबुकवर व व्हाट्सएपवर व्हायरल करायला सांगायच्या आहेत.\nहे पुढील चार पाच दिवस फिल्ड वर्क समजून घरी बसून करायचे आहे.)\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने माग��ल ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-cramchandra/playsong/5/Divas-Maas-Chalale-Balkrishna.php", "date_download": "2021-08-02T00:15:51Z", "digest": "sha1:J7HGNSA5SEGXIQU5L3SLYCPBBACAJ6DY", "length": 9239, "nlines": 137, "source_domain": "www.gadima.com", "title": "Divas Maas Chalale Balkrishna -: दिवस मास चालले : GeetGopal (C.Ramchandra) : गीतगोपाल (सी.रामचंद्र)", "raw_content": "\nकधिं न चळावे चंचल हें मन\nजोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा\nगीतगोपाल (संगीत:सी.रामंचद्र) | Geetgopal (C.Ramchandra)\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nदुध नको पाजु हरीला\nमी न चोरिले लोणी\nसर्प फणीवर कृष्ण नाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/robert-mugabe-step-down-as-the-president-of-zimbabwe-after-37-years-rule-17703", "date_download": "2021-08-02T00:32:15Z", "digest": "sha1:EAPJ4MOOB5G3UMBEZT7Q6H4X77ZFLSPN", "length": 5936, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Robert mugabe step down as the president of zimbabwe after 37 years rule | मुगाबे...जा...बे...!", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nझिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची ३७ वर्षांची राजवट अखेर संपुष्टात आली. लष्कराने त्यांना पायउतार होण्यास सांगितलं.\nBy प्रदीप म्हापसेकर | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nपुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे\nपूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती\nपूरग्रस्त भागांची पाहणी करताना उद्धव ठाकरे-फडणवीस आमने-सामने\nशिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा\n२ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यावर विचार सुरू- छगन भुजबळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post.html", "date_download": "2021-08-02T00:40:49Z", "digest": "sha1:J4GP52LZ7NETHZN27M5WWMRJNHV4ZUWN", "length": 12883, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शेतकरी संघटनां करणार देशव्यापी 'चक्का जाम' आंदोलन", "raw_content": "\nHomeशेतकरी संघटनां करणार देशव्यापी 'चक्का जाम' आंदोलन\nशेतकरी संघटनां करणार देशव्यापी 'चक्का जाम' आंदोलन\nदेशभरात शेतकरी आंदोलन अद्यापही सुरुच आहे. सुमारे दोन महिन्याचा कालावधी उलटत असतानाच अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. मात्र शेतकरी काळे कायदे मागे घेण्याच्या आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यासाठी आता संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून 6 फेब्रु��ारीला 'चक्का जाम' करण्याची घोषणा केली आहे. 'भारतीय किसान युनियन' या शेतकरी संघटनेचे नेते बलबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी केला. आंदोलनस्थळी इंटरनेट बंदी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आणि इतरही काही मुद्यांना अनुसरुन हे आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त शेतकरी मोर्चाच्याच नेतृत्त्वात मागील दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या तिन्ही कायद्यांच्या बाबतीत चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरीही सरकारनं हे कायदे रद्द करण्याला स्पष्ट नकार दिला आहे. आतापर्यंत 11 बैठकांची सत्र होऊनही या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. आता शेतकरी संघटनांनी उचललेलं देशव्यापी 'चक्का जाम'चं पाऊल आंदोलनाला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nशेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. योग्य वेळी चर्चा व्हायला हवी होती. पण कृषीमंत्री तोमर सत्य समोर आणणं टाळत आहेत. नव्या कायद्यातील तरतुदींमुळं किमान हमी भावाला कुठलाही धक्का लागणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात खासगी खरेदीदारांना शेतमाल विकताना हमी भावाचं कुठलंही संरक्षण शेतकऱ्यांना देण्यात आलेलं नाही. नव्या व्यवस्थेमुळं बाजार समित्यांना धोका नसल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात कॉर्पोरेटच्या हिताच्या तरतुदी कायद्यात करण्यात आल्या आहेत. सुरुवातीपासून शेतकरी संघटनांचं हेच म्हणणं आहे,' याकडं पवारांनी लक्ष वेधलं आहे. नव्या कायद्यात शेतमालाच्या योग्य किंमतींचा साधा उल्लेखही नव्हता. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर त्यात किमान हमी भावाचा मुद्दा घुसवण्यात आला असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.\n'केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविषयी शरद पवारांपर्यंत चुकीची माहिती गेली होती. त्यामुळं त्यांचा गैरसमज झाला होता. आता त्यांना योग्य माहिती दिली गेली आहे. ते आपली भूमिका बदलतील आणि कायद्यांचे समर्थन करतील, असा ख��चक टोला तोमर यांनी हाणला होता. त्याला शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून अत्यंत सविस्तर उत्तर दिले आहे.\n'यूपीए सरकारच्या काळात कृषीमालाच्या किमान हमी भावामध्ये विक्रमी वाढ करण्यात आली होती. प्रत्येक वर्षी सरकारनं हमी भावात ३५ ते ४० टक्के वाढ करण्याचा प्रयत्न केला. २०१३-१४ या वर्षी तांदळाला क्विंटलमागे १३१० व गव्हाला क्विंटलमागे ६३० रुपये हमी भाव मिळाला. त्या काळात अन्नधान्याच्या झालेल्या विक्रमी उत्पादनामागे हमी भाव हे प्रमुख कारण होतं. मी कृषिमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा भारत हा गहू आयात करणारा देश होता, २०१४ पर्यंत हाच देश निर्यातदार झाला. त्यातून देशाला १ लाख ८० हजार कोटींचं परकीय चलन मिळालं,' याची आठवणही पवारांनी दिली आहे.\n'देशभरातील बाजार समित्यांच्या कायद्यामध्ये समानता नसल्यामुळं माझ्या कार्यकाळात प्रत्येक राज्याशी पत्रव्यवहार करून त्यात बदल करण्याची विनंती करण्यात आली होती. कुठल्याही प्रकारची घाई न करता २०१० मध्ये राज्यांच्या कृषीमंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली. मात्र, मोदी सरकारनं मागील वर्षी कुठल्याही पक्षाला व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बहुमताच्या जोरावर थेट तीन कृषी कायदे मंजूर केले,' असा आरोपही पवारांनी केला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अख���डीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/rangeet-mase-ubavani-thane", "date_download": "2021-08-02T00:27:07Z", "digest": "sha1:56Z7TXMST6JALM3QRE2E5WVTZWGHKJH6", "length": 14258, "nlines": 187, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "रंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती - सुधीर मुनगंटीवार - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती - सुधीर मुनगंटीवार\nरंगीत मासे उबवणी केंद्रामुळे रोजगाराच्या संधीची निर्मिती - सुधीर मुनगंटीवार\nनवी मुंबई येथील महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानचे केंद्र हे प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्राचे एक अभ्यासकेंद्र होईल आणि मनोरंजन केंद्र व शिक्षण केंद्र अशा दोन्ही बाबतीत हे केंद्र महत्त्वाचे ठरेल. सदर प्रतिष्ठान मार्फत सुरू करण्यात आलेल्या रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी ऐरोली येथे व्यक्त केला.\nऐरोली येथे आज जागतिक पर्यावरण दिन निमित्त महाराष्ट्र राज्य वन विभाग कांदळवन कक्ष तसेच कांदळवन प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या शो‍भिवंत माशांच्या उबवणी केंद्राचे उदघाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी तयार केलेल्या ‘बर्ड ���ॅण्ड’ मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण आणि कांदळवन प्रतिष्ठानाला महाराष्ट्र वन विकास महामंडळाने दिलेल्या बसचे लोकार्पण मुनगंटीवर यांच्या हस्ते संपन्न झाले.\nसदर कार्यक्रमास खा. राजन विचारे, आ. संदिप नाईक, आ. रमेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसरंक्षक वन्यजीव नितीन काकोडकर, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामबाबू, कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो लखनऊ डॉ. कुलदीप लाल, उप वन संरक्षक, कांदळवण कक्ष मुंबई नीनू सोमराज, विरोधी पक्षनेता विजय चौगुले आदी उपस्थित होते.\nयाप्रसंगी मुनगंटीवार पुढे म्हणाले की, सिंधूदुर्ग येथे खेकडा पालनाचे केंद्र सुरु केले असून या ठिकाणी महिला रोजगार दिला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्त होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले की,आतंरराष्ट्रीय पर्यावरण दिवस हा पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचा दिवस आहे. यावेळी राजन विचारे, संदिप नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.\nशिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनातर्फे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक संपन्न\nमातृछाया कॉलनीसाठी महापालिकेने पोहोच रस्ता दिला बांधून\nतिवरे धरणफुटीबाबत एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई\nहिंदी न्युज चॅनेल्स पाहणे बंद करा; कल्याणकर तरुणाचे भारतीयांना...\nशहरप्रमुख राजेश मोरे यांच्यामुळे धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना...\nकोकणातील पर्यटनवाढीसाठी पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा...\nसुपरस्टार रजनीकांतच्या मराठी सहकाऱ्याने परप्रांतीय मजुरांना...\nखाणपट्ट्यात अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई - सुभाष...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\n'वन मित्र' सांगणार वन्य जीवांच्या संरक्षणाचे तंत्र\nपोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले नवजात अर्भकाचे अन् मातेचे...\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nरक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार फेस���ुकचा...\nकल्याण-डोंबिवलीतील पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द कारवाई...\nदोघा अट्टल गुन्हेगारांकडून प्राणघातक शस्त्रे जप्त\nशेतकऱ्यांना अधिक बाजारभाव देणारे उत्पादन घेण्यासाठी प्राधान्य...\nजिप शाळांच्या खोल्या दुरुस्तीसाठी एकत्रित निधी खर्चाबाबत...\nकल्याण येथे शिवसेना आयोजित रेशनकार्ड शिबिराचा शेकडो नागरिकांना...\nअटल बांबू समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nसहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय...\nआयएएस अधिकाऱ्याच्या धडाकेबाज कारवाईने कल्याणकर सुखावले...\nकडोंमपा रुग्णालयातील परिचारिकांना त्यांचे मूळ काम देण्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://barshilive.com/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-08-01T22:57:52Z", "digest": "sha1:XEDI3OBRZ26YGCKAQAYWKODMEJQUZY4B", "length": 14378, "nlines": 107, "source_domain": "barshilive.com", "title": "मृत्यू दर रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nHome आरोग्य मृत्यू दर रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा – मुख्यमंत्री...\nमृत्यू दर रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमृत्यू दर रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई – कोरोनाशी आपण गेल्या तीन महिन्यांपासून लढत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी आज, शुक्रवारी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा ���ेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे आहे. यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा.\nआरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात, त्यात बदलही होत असतात. त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत हे कितीतरी प्रकरणात सिध्द झाले आहे.\nआपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सुचना असतांना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे, असे सांगत कोणत्याही परिस्थितीत ढिलाई झाली नाही पाहिजे असे, मुख्यमंत्र्यांनी बजावले.ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही पाहिजे. काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर्स हे आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत. तेथे कनिष्ठ डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत असे निदर्शनास आले आहे.\nया वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयांत उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक ,स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे.\nराज्यांतील जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.यावेळी मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांचा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा घेण्यात आला.\nप्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस २१.३ वरून २३.१ झाले आहेत. तर सध्याचा रिकव्हरी रेट ५०.४ असून देशाचा रिकव्हरी रेट ५३.८ इतका तसेच मृत्यू दर ३.७ वरून ४.८ टक्के झाल्याची माहिती दिली.\nरुग्णांच्या माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असून नियमित समायोजन करावे व माहिती अद्ययावत करीत राहावी असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले.जिथे प्रत्येक रुग्णांचे १० पेक्षा कमी संपर्क शोधण्यात येतात तिथे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याचे ते म्हणाले.\nएखाद्या इमारतीत एखाद्या अपार्टमेंटमध्ये कोविड रुग्ण आढळल्यास त्या इमारतीवर दररोज लक्ष ठेवून तेथील रहिवाशांच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे तसेच किमान फोनवरून तरी चौकशी करीत राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.\nPrevious articleएका मोहात सर्व काही गमावले -वाचा सविस्तर-\n सोलापूर शहरात कोरोनाचे 90 नवे पॉझिटिव्ह, नऊ जणांचा मृत्यू\nदेवळालीत स्मशानशांतता, लोकप्रतिनिधीच करतात अंत्यविधी\nबार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर\nबार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणार १०० बेडचे कोवीड केअर सेंटर; चेअरमन रणवीर राऊत\nचोवीस तासात उजनी धरणात अकरा टक्के पाणीवाढ, भीमा- नीरा खोर्‍यात पावसाचा...\nपूलाचा काही भाग गेला वाहून; बार्शी-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद\nबार्शी तालुक्यात दोन दिवसात आढळले 38 कोरोना रुग्ण\nशिवाजी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकित डॉ प्रकाश बुरगुटे यांचा पराभव\nआमदार राऊतांनी लावला मिरगणेंच्या गडाला सुरुंग; वाचा सविस्तर-\nबार्शीत निवृत्त शिक्षिकेचे बंद घर फोडले; पावणे तीन लाखाचा ऐवज...\nगौडगाव मध्ये सापडल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पुरातन वस्तू ; वाचा सविस्तर-\nकरमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 41 जण पोलिसांच्या ताब्यात\nपरांड्याच्या गजानन राशीनकर यांना जागतिक नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान\n‘त्यामुळे’ केलेल्या कामांचे चीज झाले असे वाटले-आमदार राजेंद्र राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/political-renaming-of-aurangabad-as-sambhajinagar/", "date_download": "2021-08-01T23:52:20Z", "digest": "sha1:WF4SNV3UHMOXDGK3R7MK2UICAW2T7EDT", "length": 9685, "nlines": 183, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "“और��गाबादचं संभाजीनगर नामांतर राजकीय मुद्दा … - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome औरंगाबाद “औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर राजकीय मुद्दा …\n“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर राजकीय मुद्दा …\nऔरंगाबाद : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे.औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासंबंधीही भाष्य केलं.\n“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.“सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो.\nसंजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.“ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती असं ते म्हणाले होते. चांगलं आहे, मग बाळासाबेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे .\nPrevious articleराजकीय पुढाऱ्यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा…\nNext articleतीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक..\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nदिल्लीमध्ये पुन्हा होणार लॉकडाउन : केजरीवाल\nहम तब भी आपके साथ ही रहेंगे – नामदार भुजबळ\nदीपिका विचारतेय “तुमचे कंफर्टेबल फूड कोणते”\nदीपिकाने का केल्या तिच्या सर्व पोस्ट डिलीट \nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/Fnb_av.html", "date_download": "2021-08-02T00:54:26Z", "digest": "sha1:6BPOZO3IMH6CZQBKYADJS6Q4S6BDX7WZ", "length": 9421, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठामपा आयुक्तांच्या गृहनिर्माण सोसायट्यांना मार्गदर्शक सूचना", "raw_content": "\nHome कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठामपा आयुक्तांच्या गृहनिर्माण सोसायट्यांना मार्गदर्शक सूचना\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठामपा आयुक्तांच्या गृहनिर्माण सोसायट्यांना मार्गदर्शक सूचना\nआता सोसायटीमध्ये प्रवेश करणा-या प्रत्येकाची होणार पल्स ॲाक्सीमीटर आणि थर्मल गनने तपासणी\nठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता महापालिकेच्या माध्यमातून अनेकविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.\nत्याचाच एक भाग म्हणून शहरातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये येणा-या प्रत्येकाची पल्स ॲाक्सीमीटर आणि थर्मल गनच्या साहाय्याने तपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. सोसायटीचे आवारात येणा-या प्रत्येक व्यक्तीची सोसायटीद्वारे पल्स ऑक्झीमीटर आणि थर्मल गनच्य साहाय्याने 24 तास तपासणी करण्यात यावी. कोव्हीडसाठी पल्स ऑक्झीमीटर तपासणी ही दिशादर्शक तपासणी असून ज्या व्यक्तीची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल ही 94 च्या खाली असल्यास त्यास त्वरीत पुढील तपासणी करण्याकरिता महानगरपालिकेची फिव्हर क्लिनिक अथवा खासगी डॉक्टर्स यांचेमार्फत तपासणी करुन घेण्याबाब���ची सूचना देण्यासंदर्भात सूचित केले आहे.\nत्याचबरोबर सोसायटीतील ज्येष्ठ व्यक्ती, 10 वर्षाखालील मुले किंवा इतर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती यांची पल्स ऑक्झीमीटरद्वारे तपासणी करुन त्यांची दैनंदिन नोंद सोसायटीचे स्तरावर ठेवण्यात यावी. या अनुषंगाने ज्या व्यक्तींची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल ही 94 किंवा त्याखाली आल्यास अशा व्यक्तींची डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्काळ स्वॅब टेस्ट करुन घेण्याबाबत सूचित करण्याबाबत स्पष्ट केले आहे.\nसोसायटीतील कोव्हीड-19 व्यतिरिक्त इतर आजारांकरिता रुग्णालयात दाखल असणा-या रुग्णांबाबातची माहिती कृपया महापालिकेस कळवावी. जेणेकरुन केवळ कोव्हीड-19 चे अनुषंगाने माहितीचे विश्लेषण करुन वैद्यकीय विभागामार्फत पुढील मदत उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सोसायटीचे आवारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल व प्रत्येक व्यक्ती मास्कचा वापर करेल याबाबतची दक्षता घ्यावी. याबाबत सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर त्यांच्या अखत्यारीत येणा-या सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना मार्गदर्शक सूचना असलेली पत्रे पाठविण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post_57.html", "date_download": "2021-08-02T00:06:01Z", "digest": "sha1:D4X4CNNXEAMYN2ZHMMEK7WILQ6VEQJOC", "length": 10431, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा व साधनांमध्ये त्वरित वाढ करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश", "raw_content": "\nHome नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा व साधनांमध्ये त्वरित वाढ करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश\nनाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा व साधनांमध्ये त्वरित वाढ करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश\nनवी मुंबई : नाशिकमध्ये घडलेली आकस्मिक घटना अत्यंत दुर्देवी असून प्रत्येक यंत्रणेने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. नाशिकमध्ये झाकीर हुसैन रूग्णालयात घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी तातडीने बैठक आयोजित करीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ऑक्सिजन सुविधा यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा पुरवठादार उपस्थित होते.\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर, राधास्वामी आश्रम आणि एक्स्पोर्ट हाऊस याठिकाणी ऑक्सिजन बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. येथे ड्युरा सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जात असून तेथील संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेत आयुक्तांनी या तिन्ही ठिकाणी सुरक्षा यंत्रणेमध्ये व सुरक्षा साधनांमध्ये त्वरित अधिक वाढ करण्याचे निर्देश दिले. सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे 100 ड्युरा सिलेंडर असून त्यामध्ये अधिक 50 ड्युरा सिलेंडरची वाढ करण्यात येत आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 75 आयसीयू बेड्स व 30 व्हेंटिलेटर्सची रूग्णालयीन सुविधा लवकरच कार्यान्वित होत असल्याने त्या ठिकाणी आवश्यक असलेली पुढील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन या वाढीव्यतिरिक्त ड्युरा सिलेंडरमध्ये आणखी वाढ करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले.\nसाठवणूक केलेल्या सिलेंडरमध्ये असणारा लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन हा दिवसागणिक कमी होत असतो, त्यामुळे सिलेंडरची साठवणूक करताना वेळेचे योग्य नियोजन करावे व सिलेंडरच्या कालावधीकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच हे सिलेंडर जरा अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर अतिथंड पाणी पडत राहण्याची सोय करण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी चिलींग सिस्टीम बसवावी असेही सूचित केले. ऑक्सिजन बेड्स तसेच आयसीयू सुविधा असणा-या सर्व खाजगी कोव्हीड रूग्णालयांनी आपली बेड्सची क्षमता विचारात घेऊन आवश्यक ऑक्सिजन साठ्याच्या 3 पट अधिकचा साठा उपलब्ध करून ठेवणेबाबत तसेच त्या अनुषंगाने आवश्यक सुरक्षा बाळगणेबाबत त्यांस पत्राव्दारे सूचित करणेचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/kyle-richards-horoscope-2018.asp", "date_download": "2021-08-02T00:30:46Z", "digest": "sha1:XCXF6477QY3B6GXOAIKIQD3UUBUDXLH7", "length": 20968, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "काइल रिचर्ड्स 2021 जन्मपत्रिका | काइल रिचर्ड्स 2021 जन्मपत्रिका Tv Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » काइल रिचर्ड्स जन्मपत्रिका\nकाइल रिचर्ड्स 2021 जन्मपत्रिका\nज्योतिष अक्षांश: 34 N 0\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकाइल रिचर्ड्स प्रेम जन्मपत्रिका\nकाइल रिचर्ड्स व्यवसाय जन्मपत्रिका\nकाइल रिचर्ड्स जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकाइल रिचर्ड्स 2021 जन्मपत्रिका\nकाइल रिचर्ड्स ज्योतिष अहवाल\nकाइल रिचर्ड्स फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nहा तुमच्यासाठी कृती करण्याचा काळ आहे. विविध क्षेत्रातून अनपेक्षित भेटवस्तू आणि लाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि सर्वांगीण समृद्धी लाभेल. तुमचे शत्रू तुमच्या मार्गात अडथळ्या होण्याचा विचारही करणार नाहीत आणि तुमच्याकडे इतर लोक आकर्षित होतील व तुमची प्रतिमाही उंचावेल. शासनकर्ते, वरिष्ठ आणि अधिकारी यांची तुमच्यावर मर्जी राहील. तुमचे आरोग्य निरोगी राहील. यंदा वाहनप्राप्तीचा योग आहे.\nहा तुमच्यासाठी कठीण समय आहे. नशीबाचे दान तुमच्या विरुद्ध पडत आहे. उद्योगातील भागिदारांकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फारसे लाभदायी टरणार नाहीत. स्थानिक पातळीवर रागावर संयम ठेवा आणि कोणत्याही अडचणीचा प्रसंग उद्भवणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता वाढेल. तुम्हालाही शारीरिक व मानसिक तणाव संभवतो. डोकेदुखी, डोळे, पाय आणि खांदेदुखी होण्याची शक्यता.\nतुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईळ. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.\nवरिष्ठांकडून किंवा प्रभा���शाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती कराल. कारकीर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालयीन कर्तव्याच्या/ प्रवासाच्या दरम्यान तुमची ज्या व्यक्तींशी भेट होईल, त्यांच्यातर्फे तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अगदी मौल्यवान हिऱ्यांसारखे असाल. तुमच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात ती फार नाजूक असतील.\nया काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.\nतुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nअसे असले तरी तुम्ही तुमच्या नशीबावर फार विसंबून राहू नका. तुम्ही तुमचा पैसा बरेच ठिकाणी अडकवल्यामुळे रोख रकमेची कमतरता भासू शकेल. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करतील. विशेषत: कफ, निरुत्साह, डोळ्यांचे विकार आणि विषाणूंमुळे होणाऱ्या तापाने तुम्ही त्रासलेले असाल. नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांशी वर्तणूक करताना सावधानता बाळगा. प्रवास फलदायी होणारा नसल्यानेच तो टाळावा. लहानश्या मुद्दावरून वाद होतील. निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यामुळे या काळात अडचणी निर्माण होतील. प्रवास टाळावा.\nखासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.\nकल्पक आणि बौद्धिक उर्जेच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही रोमँटिक व्हाल आणि तुमच्या कामाला एक कलाप्रकार म्हणून समजून अनेक नवीन कल्पना राबवला. संबंध आणि संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळतील आणि त्यातून तुम्ही विस्तार कराल. तुमचे धाडस आणि तुमची बुद्धिमत्ता यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि अध्यात्मिक दृष्ट्याही तुम्ही वरची पातळी गाठाल. कौटुंबिक आयुष्यात एकोपा राहील. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. घराचे बांधकाम किंवा वाहनखरेदी करण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कष्टाचा मोबदला मिळणे निश्चित आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/snake-attack-on-mans-eye-shocking-video-viral-on-social-media-mhpl-531246.html", "date_download": "2021-08-02T00:20:13Z", "digest": "sha1:OJ6THSDKQJR6W67Z3PXHLKSSH3E72EQI", "length": 7105, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भयंकर! हातातल्या अजगराने डोळ्यावर अटॅक केला आणि... Shocking video viral– News18 Lokmat", "raw_content": "\n हातातल्या अजगराने डोळ्यावर अटॅक केला आणि... Shocking video viral\nअजगराला हातात घेऊन ही व्यक्ती शूट करत होती, तेव्हा अजगराने (python) त्या व्यक्तीवर खूप वेळा हल्ला करण्याच��� प्रयत्न केला.\nअजगराला हातात घेऊन ही व्यक्ती शूट करत होती, तेव्हा अजगराने (python) त्या व्यक्तीवर खूप वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.\nवॉशिंग्टन, 16 मार्च : साप (Snake) म्हटलं तरी कित्येकांच्या अंगाचं पाणीपाणी होतं आणि समोर प्रत्यक्षात साप दिसला तर मग बोलतीच बंद, अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही व्यक्ती अशा असतात ज्या सापांना हातात घेऊन अक्षरश: खेळवतात. पण अनेकदा त्यांना हे चांगलंच महागात पडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यामध्ये एका अजगराने (Python) थेट एका व्यक्तीच्या डोळ्यावर हल्ला केला आहे. निक असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या सोशल मीडियावर त्याचे सापांसोबत असे बरेच व्हिडीओ पाहायला मिळतील. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा त्याच्या निक द रँगलर हे यूट्युब चॅनेलवरील आहे. फ्लोरिडा शहरातील एव्हरग्लँड्स नॅशनल पार्कमधील हा व्हिडीओ आहे. जिथं निक एका खतरनाक सापासह शूट करत होता. त्यावेळी सापाने थेट त्याच्या डोळ्यावर हल्ला केला. व्हिडीओत पाहू शकता निकने आपल्या हातात भलमोठा अजगर पकडला आहे आणि तो त्याची माहिती देतो आहे. या अजगराला बर्मा पायथॉन म्हटलं जातं. तो विषारी नसतो, असंही त्याने सांगितलं. त्यामुळे निकदेखील अगदी बेसावध आहे. बिनधास्तपणे तो सापाबाबत माहिती देताना दिसतो. निक सापाबाबत सांगत असतानाच साप त्याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो आणि संधी साधून तो निकच्या थेट डोळ्यावरच अटॅक करतो. हे वाचा - पर्यटकांच्या गाडीवर धावून आला अवाढव्य हत्ती आणि... धडकी भरवणारा VIDEO VIRAL व्हिडीओत पुढे पाहू शकता सुदैवाने निकच्या डोळ्याला कोणतीही दुखापत झाली नाही. तर डोळ्याच्या वरच्या बाजूला सापाने चावा घेतला. तिथून रक्त वाहू लागलं.\nनिकनं हाच व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे, ज्यात साप त्याला दुसऱ्यांदाही चावताना दिसतो, दरम्यान निकवर सापाने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बऱ्याच वेळा त्याला साप चावले आहेत. सुदैवानं त्याला गंभीर दुखापत झालेली नाही.\n हातातल्या अजगराने डोळ्यावर अटॅक केला आणि... Shocking video viral\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/marathwada/parbhani/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2021-08-02T00:33:48Z", "digest": "sha1:QU6SSWGRTCPP6NBJ22INMLZULVI4RGFW", "length": 7095, "nlines": 186, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "गंगाखेड Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nगौतम नगरातील घरे नियमांकुल करण्याची प्रतीक्षा संपणार –अविनाश जगतकर\nकोव्हिशिल्ड व कोवँक्सिसन लशीला परवानगी देणारे सोमाणी परभणीचे\nगंगाखेड नवामोंढ्यातील व्यापाऱ्याचा गोदामावर धाडी,रेशनचा ३५ टन तांदूळ जप्त,धान्य माफिया रेशन दुकानदार हादरले\nगंगाखेडात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा\nपिंपळदरी येथील दहशत पसरविणारी गुंडांची टोळी हद्दपार,एस.पी.यांची धडक कार्यवाही\nअ‍ॅटोचा अपघात घडवत पत्नीचा केला खून; पतीस अटक\nखळी येथील गोदावरी पाञात अज्ञात तरूणाचा मृतदेह\nगंगाखेडातील मंदिरे तब्बल 245 दिवसा नंतर ऊघडणार, भाविक निर्बंध पाळणार का\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे प्रसूती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू\nसर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देतच राहाणार – रामप्रभु मुंढे\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nअल्पवयीन मुलीला दारुपाजून केला ‘बलात्कार’…\nइंडोनेशियातील तरुणाच्या घरावर कोसळला अनमोल ‘उल्कापिंड’\nनव दाम्पत्याचा पाण्यात बुडून मृत्यू…\nबांधकाम मिस्त्रीचा साखरझोपेतच मजुराने केला खुन\nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf", "date_download": "2021-08-01T23:38:25Z", "digest": "sha1:AFKNPRQ73B7Z2TJEOALN74PBEWGTSGV5", "length": 4404, "nlines": 71, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf - विकिस्रोत", "raw_content": "\nपाने (पृष्ठ स्थितीची माहिती)\n००१ ००२ ००३ ००४ ००५ ००६ ००७ ००८ ००९ ०१० ०११ ०१२ ०१३ ०१४ ०१५ ०१६ ०१७ ०१८ ०१९ ०२० ०२१ ०२२ ०२३ ०२४ ०२५ ०२६ ०२७ ०२८ ०२९ ०३० ०३१ ०३२ ०३३ ०३४ ०३५ ०३६ ०३७ ०३८ ०३९ ०४० ०४१ ०४२ ०४३ ०४४ ०४५ ०४६ ०४७ ०४८ ०४९ ०५० ०५१ ०५२ ०५३ ०५४ ०५५ ०५६ ०५७ ०५८ ०५९ ०६० ०६१ ०६२ ०६३ ०६४ ०६५ ०६६ ०६७ ०६८ ०६९ ०७० ०७१ ०७२ ०७३ ०७४ ०७५ ०७६ ०७७ ०७८ ०७९ ०८० ०८१ ०८२ ०८३ ०८४ ०८५ ०८६ ०८७ ०८८ ०८९ ०९० ०९१ ०९२ ०९३ ०९४ ०९५ ०९६ ०९७ ०९८ ०९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०२० रोजी १७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/solar-power-generation-project-in-lower-dudhna-dam-area-will-be-completed-soon/", "date_download": "2021-08-01T23:10:54Z", "digest": "sha1:UMD43NLPP5PLC35SFHXL53K2SXSIHLXO", "length": 8439, "nlines": 106, "source_domain": "analysernews.com", "title": "लोअर दुधना धरण क्षेत्रात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प लवकरच होणार", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nलोअर दुधना धरण क्षेत्रात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प लवकरच होणार\n२५० ते ३०० स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होणार...\nपरभणी : जिल्हा आणि परिसरातील,वीज टंचाई लक्षात घेऊन,राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण भिंत व धरण क्षेत्र यामधील जागेवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून येत्या आठवड्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nसेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाला मंत्री महोदयांनी सकारत्मक प्रतिसाद दिल्याने लोअर दुधना प्रकल्प क्षेत्राची जागा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडून उर्जा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्याकडे हस्तांतरित करण्याकरिता आदेश पारित करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या महानिर्मिती कंपनीद्वारे या प्रकल्पाची तांत्रिक क्षमता तपासण्याचे काम येत्या आठवड्याभरापासुन सुरु होणार आहे. लोअर दुधना प्रकल्पावर सुमारे साठ मेगावॅट क्षमता असणारा हा प्रकल्प आहे. याची अंदाजे किंमत ४०० कोटी रुपये असून त्याद्वारे सुमारे २५० ते ३०० स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यातील धरण क्षेत्रामध्ये उभारला जाणारा हा पहिला प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील इतर धरण क्षेत्राची तांत्रिक योग्यता तपासून प्रकल्प उभारणी करण्यात येईल असेही राज्याच्या ऊर्जा विभागाकडुन समजते आहे. ऊर्जामंत्री व पाणीपुरवठामंत्री यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प नावारूपाला येणार असून टेक्सटाईल पार्क, औद्योगिक वसाहत, नवीन राष्ट्रीय महामार्ग, सेलू शहर भूमिगत गटार योजना, इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू असल्याने लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती आहे. येणा-या नियामक मंडळाच्या बैठकीत हा विषय ठेवण्यात येणार असल्याचे समजते.\nनिकिता जेकबला मोठा दिलासा\nसीईओंनी साधला सरपंचांशी संवाद\nतिसरा समन्स आणि आणखी एक वार\nभारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले- नाना पटोले\nपरळी भाजपच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप\nआम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही- फडणवीस\nरात्रीच्या अंधारात महिला अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात परतून लावला चंदनचोरांचा हल्ला\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nराष्ट्रवादीचे नेते विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप\nशरजील उस्मानीवर कारवाई करा\nबसवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगरचे फलक\nपरभणी मतदान केंद्राच्या परिसरात दगडफेक; गाड्याही फोडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/curd-rice-is-a-pro-biotic-perfect-combination-celebrity-nutritionist-rujuta-divekars-advice-tp-555606.html", "date_download": "2021-08-02T00:11:29Z", "digest": "sha1:L2U6GQUKGKQ6TVYMFZW4YF7ZSQMOLPQU", "length": 7880, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज खा दही-भात; सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांचा सल्ला– News18 Lokmat", "raw_content": "\nरोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज खा दही-भात; सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांचा सल्ला\nदह्यात कॅल्शिअम, व्हिटॅमीन बी-12 असतंच शिवाय यातील गुड बॅक्टेरीया आरोग्यासाठी चांगले असतात.\nसेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर य���ंनी इन्टस्टाग्रामवर रील्सवर (Instagram Reels) एक आयडिया शेअर केली आहे. पाहा\nमुंबई, 26 मे: उन्हाळ्याच्या (Summer health tips) दिवासात आपल्यला सगळ्यांनाच भूक कमी झाल्यासारखं वाटायला लागतं. जास्त गर्मीमुळे पाणी (Water) पिण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जेवण (Food) कमी केल्याने पोषणही कमी मिळतं. त्यामुळे दिवसभर थकला आल्यासारखं वाटायला लागतं. सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Celebrity Nutritionist Rujuta Divekar) नेहमीच त्यांच्या फॉलअर्सला आहार (Diet) आणि व्यायामा (Exercise)बद्दल सल्ले देत असतात. यावेळी त्यांनी उन्हाळ्यातला आहार कसा असावा यासंर्भात इन्टस्टाग्रामवर रील्सवर (Instagram Reels) एक आयडिया शेअर केली आहे. त्यात त्यांनी दही-भात खाण्याचा सल्ला दिला आहे. दही-भात खाण्याने अनेक फायदे दुपारच्या जेवणात दही-भात (Curd Rice) आणि मीठ एकत्र करुन खावं. हे एक प्रो बायोटिक परफेक्ट कॉम्बिनेशन (Pro Biotic Perfect Combination) आहे. यामुळे आपल्याला पोषण तर, मिळतंच शिवाय एनर्जी लेव्हलही वाढते. यासाठी घरी बनवलेलं दही खाणं जास्त चांगलं. दह्यात कॅल्शिअम, व्हिटॅमीन बी-12 असतंच शिवाय यातील गुड बॅक्टेरीया आरोग्यासाठी चांगले असतात.\nसैंधव मीठ खाण्याचे फायदे दही-भातामध्ये मीठ घालताना सैंधव मीठ घातल्यास जास्त फायदा मिळतो. सैंधव मीठामध्ये नेहमीच्या वापरातल्या साध्या मीठापेक्षा जास्त गुण असतात. यामुळे पचन सुधारतं, त्वचादेखील चांगली होते. रोग प्रतिकाशक्ती वाढेल दही-भात खाण्याने रोग प्रतिकारशक्ती सुधारते. दही ऍन्टी ऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे केवळ आपलं शरीरच मजबूत राहत नाही तर, संसर्गाविरूद्ध लढण्याची देखील चांगली क्षमताही वाढते. हिमोग्लोबिनच प्रमाण वाढतं रक्तवाढीसाठी फॉलेटचं सेवन वाढवायला सांगितलं जातं,त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमी दूर होऊ शकते. फॉलेट हा व्हिटॅमीन-बीचा एक प्रकार आहे. ज्या व्यक्तीच्या शरीरात योग्य प्रमाणात फॉलेट नसेल तर, रेड ब्लड सेल्स तयार होत नाहीत. त्यामुळे ऍनिमीया सारखा त्रास होऊ शकतो. तांदळातही फॉलेट मोठ्या प्रमाणात असतं. चांगली झोप अन्हाळ्यात अनेकांना झोप न येण्याचाही त्रास असतो. त्यामुळे चांगली झोप घेण्यासाठी दही-भात खा. तांदळात ट्रायटोफॅन असतं जे सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतं. सेरोटोनिनच्या निर्मितीमुळे चांगली झोप येते.\nरोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज खा दही-भात; सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांचा सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/kharip-season", "date_download": "2021-08-01T23:34:01Z", "digest": "sha1:US2Q4AI72CMXUKPAKRVDC2XYVSTXJ6HN", "length": 1942, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "kharip season", "raw_content": "\nहवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी\nपावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या\n बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या दक्षता\nयंदा पिक कर्ज आराखड्यास ६०० कोटींना कात्री\nइगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीला वेग\nखरीप हंगामात २ हजार ७०० कोटी कर्ज वाटपाचे उदिष्ट\nजिल्ह्यात खरीप हंगामाला सुरवात\nखते, कृषी निविष्ठेवर १६ भरारी पथकांची नजर\nखरीपासाठी मिळणार अनुदानावर बियाणे\nयंदा उडीद व मुगाच्या उत्पादनात घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/present", "date_download": "2021-08-01T22:48:48Z", "digest": "sha1:26FC6V6TCHFBYDGOFFTOLPRNP7NZXV75", "length": 2445, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "present", "raw_content": "\nश्रीरामपूर तालुक्यात 5 टक्केच विद्यार्थी शाळेत\nमहापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीचा अहवाल सादर करा\nलोकशाहिर ही उपाधी लावण्याआधी अण्णाभाऊंना स्वातंत्र्यसैनिक म्हणेन\nआमदारांच्या उपस्थितीत पार्टीला करोना पॉझिटीव्ह पदाधिकार्‍याची उपस्थिती\nमान्सूनपूर्व पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरी\nदोन दिवसांत रोहयोवर अडीच हजारांहून अधिक मजुरांची उपस्थिती\nशासकीय कार्यालयांत दहा टक्के कर्मचारी उपस्थिती राहणार; कामाचा वेग वाढणार\n83 : दीपिका पादुकोणचा फर्स्ट\nकोर्ट आणि वकिल म्हटले की अजुनही हुडहुडी भरते : पालकमंत्री छगन भुजबळ\nसुरगाणा : डोंगऱ्या देव आणि पावरीचे सप्तसूर उमटले गोव्याच्या रंगमंचावर.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/coronavirus-news-79-thousand-476-new-corona-infections-recorded-last-24-hours-india-a642/", "date_download": "2021-08-01T22:29:52Z", "digest": "sha1:UIZQQ3DTPNCGLHYCA5PIKZSOMMTIA7Z6", "length": 17861, "nlines": 141, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News: गेल्या २४ तासांत ७९ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; बळींची संख्या १ लाखाच्या पुढे - Marathi News | CoronaVirus News: 79 thousand 476 new corona infections recorded in last 24 hours in india | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nCoronaVirus News: गेल्या २४ तासांत ७९ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; बळींची संख्या १ लाखाच्या पुढे\nसध्या देशात ९ लाख ४४ हजार ९९६ रुग्ण उपचार घेत आहेत.\nCoronaVirus News: गेल्या २४ तासांत ७९ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; बळींची संख्या १ लाखाच्या पुढे\nनवी दिल्ली/ मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासात ७९ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख ७३ हजार ५४५ वर पोहचली आहे. तर शुक्रवारी १ हजार ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखांहून अधिक झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.\nसध्या देशात ९ लाख ४४ हजार ९९६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ५४ लाख २७ हजार ७९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.\nराज्यात दिवसभरात १३,२९४ रुग्ण झाले कोरोनामुक्त-\nराज्यात शुक्रवारी दिवसभरात १५ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने आतापर्यंतची रुग्णसंख्या १४ लाख १६ हजार ५१३ झाली आहे, तर दिवसभरात १३ हजार २९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाख १७ हजार ७२० झाली आहे.\nचाचण्यांची संख्या सात कोटी ७८ लाखांवर\nइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी ११,३२,६७५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ७,७८,५०,४०३ आहे.\n२०३ दिवसांत एकावरून एक लाखांवर पोहोचली बळींची संख्या\n३०.९४ % इतका उच्चांकी मृत्युदर भारताने ३ एप्रिल रोजी गाठला होता. तो आता १.५६ टक्के इतका कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :corona virusIndiaकोरोना वायरस बातम्याभारत\nपुणे :हॉटेल व्यावसायिकांवर परवाना शुल्काची टांगती तलवार ; सवलतीचा निर्णय नाही\nसंपूर्ण शुल्क भरण्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे.. ...\nकोल्हापूर :corona virus : जिल्ह्यात कोरोनाचा मोठा दिलासा : नवीन ३१६ रुग्णांसह १२ जणांचा मृत्यू\ncorona virus, new patients, kolhapur news कोल्हापूर जिल्ह���यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती सुधारत असून, शुक्रवारी नवीन रुग्णांच्या बाबतीत पुन्हा एकदा दिलासा मिळाला. ...\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू; १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nCoronaVirus in Akola २४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,१३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ...\nसातारा :जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी २७ जणांचा बळी\nसातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८७ वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ३७१ नवीन बाधित वाढले. यामुळे बाधितांचा आकडा ३८ हजार ७१८ वर पोहोचला आहे. ...\nऔरंगाबाद :बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक\nऔरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोाबाधितांच्या आकडेवारीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक राहिली आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांनाही दिलासा मिळाला. ...\nसांगली :corona virus : आत्तापर्यंत 24 रूग्णांना 4 लाख 84 हजाराहून अधिक रक्कम परत\nआत्तापर्यंत 7 रूग्णालयांकडून कोविड-19 औषधोपचारांवरील 24 रूग्णांना एकूण 4 लाख 84 हजार 420 रूपये इतकी रक्कम आरटीजीएस / एनईएफटी व्दारे परत करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nCorona Vaccination: कोरोना विषाणू विरोधात केंद्र सरकारची देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. ...\nराष्ट्रीय :भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही, अमित शाहंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले...\n\"योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कामय केले.\" ...\nराष्ट्रीय :Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार\nCovid-19 Third Wave : सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. ...\nराष्ट्रीय :\"हम दो, हमारे दो की सरकार\", राहुल गांधींनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा; शेअर केला 'हा' खास Video\nCongress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअ��� केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...\n UNSCचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार नरेंद्र मोदी\nपंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक ...\nराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट\nCoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/gold-and-silver-price-today-on-mcx-commodity-market-482452.html", "date_download": "2021-08-01T23:26:05Z", "digest": "sha1:XIK6NGHMAB4BAYD23YMH27OXRPCLRERW", "length": 16802, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nGold Price: सोन्याचा भाव दोन महिन्यातील निचांकी पातळीवर, जाणून घ्या आजचा दर\nGold and Silver price | आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळाला. त्यामुळे सोन्याचा भाव सध्या दोन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: चालू आठवड्याच्या सुरुवातीपासून तेजीत असणाऱ्या सोन्याचा दर गुरुवारी घसरताना दिसला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याच्या दरात (Gold) 0.41 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तर चांदीचा दरही 0.64 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे स��ने 192 रुपयांनी स्वस्त होऊन प्रतितोळा 46,880 रुपयांच्या पातळीवर आले आहे. तर चांदीचा आजचा दर प्रतिकिलो 67,494 रुपये इतका आहे. चांदीची किंमत गुरुवारी 438 रुपयांनी घसरली. (Gold and Silver price today)\nआंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळाला. त्यामुळे सोन्याचा भाव सध्या दोन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहे. गेल्या तीन दिवसांपासून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे.\nयेत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढवू शकते. त्याचाही परिणाम भारतीय भांडवली बाजारावर आणि सोन्याच्या दरांवर पाहायला मिळू शकतो.\nगेल्या तीन दिवसांमध्ये सोन्याच्या भावात तेजी\nगेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याचा दर (Gold rates) 0.40 टक्क्यांनी वाढला होता. मात्र, चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर मंगळवारीही मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर (Gold rates) साधारण 100 रुपयांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरातही 0.12 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.\nबुधवारी ऑगस्ट वायद्याच्या सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढला. तर ऑगस्ट वायद्यासाठीच्या चांदीच्या दरात 0.42 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. रुपयांमध्ये आकडेमोड करायची झाल्यास आज MCX वर सोन्याचा दर 65 रुपयांनी वाढून प्रतितोळा 47,076 रुपयांवर पोहोचला होता.\nसरकारचा मोठा निर्णय; सराफ व्यापाऱ्यांना कर्जाची रक्कम सोनं देऊनही फेडता येणार\nPHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट\nGold Price : सोने-चांदीचे दर किती कमी होणार इंधनाची किंमत किती वाढणार इंधनाची किंमत किती वाढणार\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nIncome Tax: गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावर किती टॅक्स लागतो\nGold Price Today: सोन्याचा भाव आणखी वधारला, जाणून घ्या आजचा दर\nयूटिलिटी 5 days ago\nGold Price Today: सोनं स्वस्तात खरेदी करण्याची हीच उत्तम संधी, जाणून घ्या आजचा भाव\nयूटिलिटी 7 days ago\nसोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचेय, जाणून घ्या कोणत्या बँकेत सर्वाधिक कमी व्याजदर\nयूटिलिटी 7 days ago\nआठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागली, किंमतीत 662 रुपयांची उसळी\nअर्थकारण 1 week ago\nAquarius/Pisces Rashifal Today 2 August 2021 | दीर्घकालीन चिंता आणि तणाव दूर होईल, नोकरीत प्रगतीची शक्यता आहे\nSagittarius/Capricorn Rashifal Today 2 August 2021 | आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी दिवस शुभ, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका\nLibra/Scorpio Rashifal Today 2 August 2021 | गैरसमजामुळे मित्र किंवा भावांशी संबंध बिघडू शकतात\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nAries/Taurus Rashifal Today 2 August 2021 | नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव असेल, कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण कराल\nSpecial Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न\nMaharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार निकाल कुठे आणि कसा पाहायचा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nलोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा\n‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज\nअन्य जिल्हे5 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार\nते बाईकवर आले, खिशातून पिस्तूल काढत तरुणावर गोळीबार, दिल्ली हादरली\n“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पनवेलमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nनवी मुंबई5 hours ago\nउपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nGemini/Cancer Rashifal Today 2 August 2021 | खर्चावर नियंत्रण ठेवा, राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते\nTokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश\nLeo/Virgo Rashifal Today 2 August 2021 | अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका, खर्चही वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/delhi-lok-sabha-elections-2019/news/", "date_download": "2021-08-01T23:05:56Z", "digest": "sha1:FWJOHYC7A6R5W73GTXU5TWHKQLR5CE4L", "length": 14573, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Delhi Lok Sabha Elections 2019- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव\nRSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; पाहा VIDEO\nतुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या\nकोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय\nकोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n80 वर्षांच्या कार्यकर्तांचं पक्षासाठी काम करतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nसैन्यावर दगडफेक करणाऱ्यांना NO पासपोर्ट, NO जॉब; जम्मू काश्मीरमध्ये नवा कायदा\n महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर गेला केरळच्या मार्मला धबधब्यात वाहून\nएका Kiss साठी काय काय केलं अखेर अश्लेषाने 'त्या' सीनमागील कहाणी केली शेअर\nPHOTOS: वानी कपूरचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटो ठरतायत हीट\n'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना\nशिल्पा शेट्टीच नाही तर 'या' अभिनेत्रीही पतीमुळे झाल्या होत्या Troll\nTokyo Olympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूसोबत खाणार आईसक्रीम, कारण...\nOlympics : आपली नारी जगात भारी 125 वर्षानंतर 3 भारतीय महिलांनी इतिहास घडवला\nTokyo Olympic : ब्राँझ मेडल जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूने का खाल्लं केळं\nOlympics : 41 वर्षांनी भारतीय हॉकी टीम सेमी फायनलमध्ये, पदकापासून एक पाऊल दूर\nजुलैमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये बंपर वाढ 1.16लाख कोटींपेक्षा जास्त GST Collection\nBank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी\nICICI बँकेच्या ग्राहकांना झटका आजपासून या सुविधांसाठी द्यावं लागणार जास्त शुल्क\n5 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक आवश्यक, लवकरच बदलू शकते ऑफिसमधल्या कामाची पद्धत\nतुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या\nकोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय\nटॉयलेटसाठी वेस्टर्न नाही तर भारतीय पद्धतच आहे योग्य; संशोधनातून झाला मोठा खुलासा\nचेहरा Bleach केल्यावर होते जळजळ; वापरा घरगुती उपाय\nवाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात क��य आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nकोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\nVIDEO : सोलापूरकरांना नाही कोरोनाची भीती; धार्मिक कार्यक्रमात मोठी गर्दी\nकोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिअंट' ठरणार महाघातक, 3 पैकी एकाचा होईल मृत्यू\nTokyo Olympic : जपानमध्ये कोरोनाचा कहर, जपान सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\nगावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून,पाहा LIVE VIDEO\nबायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nRSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; पाहा VIDEO\nओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO\nड्रायव्हरच्या एका मागोमाग एक लगावल्या कानशिलात; तरुणीचा तांडव बघून पोलीस हादरले\nशेतकऱ्याला उधाणलेल्या नदीने घेतलं सामावून; गावकऱ्यांची मदतही अपुरी, भयावह VIDEO\n‘कोरोनाच्या लढाईत दिल्ली सरकार फेल; क्रेडिट चोरीत मात्र केजरीवाल अव्वल’\nदेशात कोरोनाची महासाथ असताना अनेकजण याचं राजकारण करू पाहत आहेत\nlok sabha election result 2019: दिल्लीत तिरंगी लढत, देशाची राजधानीत कोण बाजी मारणार\n'केजरीवाल, काही काम नसेल तर घरी जेवायला या\n...तर भर चौकात फासावर जायला तयार– गौतम गंभीर\nगौतम गंभीरचा खुलासा; या दोन व्यक्तिंमुळं आला राजकारणात\n'भाजपनं आपच्या 7 आमदारांना दिली 10-10 कोटींची ऑफर'\nआता अरविंद केजरीवालाच्या पत्नीवर ‘गंभीर’ आरोप\nगौतम गंभीरविरोधात FIR दाखल; केली मोठी चूक\nआता निवडणुकीत 'बॉक्सिंग' करणार विजेंदर, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर\nभाजपकडून गौतम गंभीर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nया मुख्यमंत्री वयाच्या 81व्या वर्षी का आहेत काँग्रेसच्या खास; दिल्लीतून लोकस��ेच्या मैदानात\nमनोज तिवारी यांच्या विरोधात काँग्रेस उभा करणार बॉलिवडूचा 'हा' अभिनेता\n'आप'ला 'हात' देण्यास काँग्रेसचा नकार\nपुण्याच्या वेदिकाने सोडला जीव; लोकवर्गणीतून 16 कोटी जमवून इंजेक्शनही दिलं, पण...\nVI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव\nएका Kiss साठी काय काय केलं अखेर अश्लेषाने 'त्या' सीनमागील कहाणी केली शेअर\n'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना\nप्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन\nTokyo Olympic : ब्राँझ मेडल जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूने का खाल्लं केळं\nBank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी\nBig Boss15 OTT: अनुषा दांडेकर ते अक्षरा सिंग हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात\nही दोस्ती तुटायची नाय भार्गवी-श्वेताचं Friendship dayसाठी खास फोटोशूट\nमलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट; Bold अदांनी चाहत्यांना पुन्हा केलं घायाळ\nपंचरत्नांना आठवलं 'बचपन का प्यार';पाहा कशी धमाल केली Li'l Champsच्या परीक्षकांनी\nलग्नात रितेश पत्नीच्या चक्क 8 वेळा पडला होता पाया; जेनेलियानेच केली पतीची अशी पो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/cities/nashik/", "date_download": "2021-08-01T23:57:18Z", "digest": "sha1:NNRQMINRVO5PBTV5267RAKU2F5T4AASM", "length": 7085, "nlines": 208, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "नाशिक Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nसंमेलनाध्यक्षपदी पहिल्यांदाच विज्ञान लेखक\nप्राणवायूच्या टाक्या भाडय़ाने ….\nखासगी कोचिंग क्लासेस आजपासून ‘सुरु’…\nपाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यासाठी….\nसंभाजी महाराजांचं नाव वापरणं हा काय गुन्हा नाही- संजय राऊत\nनाशिकमध्ये भाजपाच्या दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश\nसिगारेट पिण्याचे वय १८ वरून होणार २१ वर्ष …\nकांद्याच्या दरात घट …\nनाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट…\nअनैतिक संबंधामुळे सात वर्षाच्या बालकाचा खून\nरात्री मंदिर सुरु राहणार…..\nसरपंच पदासाठी कोटींची बोली…\nकांद्याचे भाव घसरले ..\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nप्रत्येक मालिकेनंतर ‘किट बॅग’ दान करतो हा खेळाडू…\nधारुर एसटी महामंडळाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष\nसोनू सूद लिहितोय पुस्तक;पुस्तकाचं कव्हर पेज झाल व्हायरल\n९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकमध्ये \nलसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा\nअट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद\nमनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/rbi-allows-tokenization-of-card-transactions-update-331411.html", "date_download": "2021-08-02T00:37:36Z", "digest": "sha1:VJZ5FAPACYD6TJYTGKE43ACZCCT75QB2", "length": 5601, "nlines": 75, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता कार्डने पेमेंट करताना द्यावा लागेल 'हा' नंबर, RBI ने दिले आदेश– News18 Lokmat", "raw_content": "\nआता कार्डने पेमेंट करताना द्यावा लागेल 'हा' नंबर, RBI ने दिले आदेश\nडेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणं आणखी सुरक्षित होणार आहे. कारण रिझर्व्ह बँकेनं या कार्डची माहिती बदलण्याचे आदेश दिले आहेत\nडेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डने ट्रान्जॅक्शन करणं आता आणखी सुरक्षित होणार आहे. कारण आता कार्ड नंबरने पेमेंट करणं बंद होणार असून दरवेळी पेमेंट करताना बँकेकडून टोकन नंबर जारी केला जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.\nनवीन नियमानुसार यापुढे कोणताही व्यवहार करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती गरजेची नाही. कोणतेही ऑनलाइन पेमेंट करताना बँकेकडून एक टोकन नंबर जारी करण्यात येईल. नवीन सिस्टिममध्ये कार्डच्या माहितीमध्ये एक विशेष कोड दिला जाईल. ऑनलाइन व्यवहार करताना कार्डच्या माहिती ऐवजी आता हा टोकन कोडचा वापर केला जाईल.\nया टोकन नंबरमुळे कोणत्याही अॅप किंवा वेबसाइटवर कार्डची माहिती सेव्ह राहण्याची भिती नसेल. या व्यतिरिक्त POS आणि QR कोडच्या सहाय्याने जरी पेमेंट करायचे असेल तर टोकन क्रमांकाचाच वापर करावा लागेल. दरवेळी व्यवहार करताना वेगवेगळा टोकन क्रमांक जारी केला जाईल आणि यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाही.\nटोकन क्रमांकाची सिस्टिम लागू झाल्यावर तुमच्या कार्डचा क्रमांक कोणात्याही व्यक्तीला समजणार नाही. एवढेच नव्हे तर बँक कर्मचाऱ्याल���सुद्धा हा क्रमांक माहीत नसेल. त्याचबरोबर ट्रांजॅक्शन करताना गडबड झाली तर कार्ड पेमेंट कंपनीच यासाठी जबाबदार राहील.\nसध्या ही सुविधा स्मार्ट फोन आणि टॅबलेट असणाऱ्यांसाठी आहे. लोकांच्या योग्य प्रतिसादानंतर या सिस्टिमला दुसऱ्या डिव्हाइसवर अॅड करण्यात येईल असं बँकेनं सांगितलं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sunil-ghanawat/", "date_download": "2021-08-02T00:15:48Z", "digest": "sha1:AP3FF773BK5UJN542E65UZROLSSZ4ORL", "length": 8144, "nlines": 145, "source_domain": "policenama.com", "title": "Sunil Ghanawat Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \n‘या’ कारणामुळं ‘भाईजान’ सलमानच्या ‘दबंग 3’ ला हिंदू जनजागृती…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग 3 या सिनेमात काही दृश्यांमध्ये हिंदू साधूंचा आणि देवतांचा घोर अवमान करण्यात आला आहे, असे म्हणत हिंदू जनजागृती समिती आणि अन्य संघटनांनी आक्षेप घेतला आहे. साधू-संतांना…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\n नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7…\nMale Fertility | पुरुषांमध्ये कमी होतोय ‘प्रजनन’…\nICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगी�� तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार\nAIIMS | कपड्याच्या मास्कने वाढला धोका जाणून घ्या AIIMS च्या…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख…\nPune News | ‘सेव्ह अवर एन्व्हायर्नमेंट ‘विषयावर…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ मोहिते-साठे गटात तुफान ‘राडा’\nPune Crime | पुण्याच्या मंचरमध्ये दिवसाढवळ्या सराईतावर गोळीबार ओंकार उर्फ राण्याचा खात्मा, परिसरात खळबळ\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.khadedipak.com/2020/", "date_download": "2021-08-01T23:19:18Z", "digest": "sha1:32BS6WCVKVUQIWVML7ASRT4O6FWVFAUN", "length": 7406, "nlines": 103, "source_domain": "www.khadedipak.com", "title": "2020 - DSK ARTICLES", "raw_content": "\nगुंतवणूक व्यवस्थापन आणि संपत्ती व्यवस्थापन यात नेमका काय फरक आहे\nगुंतवणूक व्यवस्थापन आणि संपत्ती व्यवस्थापन - या अटींमुळे गोंधळ होणे सोपे आहे, विशेषत: जेव्हा ते बर्‍याचदा चुकीच्या पद्धतीने सादर केले जातात...\nवाढत चाललेल्या प्रदूषणास आळा घाला,पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा. Save environment and save life\n\" पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा \" ही एक महत्त्वाची म्हण आहे जी आजच्या काळात प्रत्येक मानवी मनावर आहे. निसर्ग रोखण्यासाठी आणि विविध मा...\nआपला व्यवसाय वाढवण्यासाठी,सर्वात प्रभावी आणि फायदेशीर डिजिटल मार्केटिंग (digimarketing) रणनीती काय असली पाहीजे\nडिजिटल मार्केटींग प्रभावी,नाविन्यपूर्ण डिजिटल विपणन ( innovative digital marketing ) होण्यासाठी, आपल्याला स्पष्टपणे परिभाषित मोहिमेची रणनी...\nअपयशाच्या पायरीशिवाय आपल्याला यशाचे शिखर गाठता येत नाही. I Failure is only the first step to achieve success.\nप्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते पण कोणालाही अपयशी होऊ इच्छित नाही, परंतु का अपयशाला लोक घाबरत का आहेत अपयशाला लोक घाबरत का आहेत कदाचित लोक हे विसरत आहे...\nआयुष्य स्वत: ला शोधण्याबद्दल नाही परंतु स्वत: ला तयार करण्याविषयी आहे I Instead of Discovering your life, create your own life.\nजीवन हे आपण कसे बनवितो, आपण स्वःताला कसे घडवितो याचा विचार कधीतरी करुन बघा. आपण अजुनही स्वःताबद्दल जाणुन घेण्याचा प्रयत्न केला नाही. विचा...\nनवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१\nआपणांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२१ ( happy new year ) नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१\nपोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे \nमराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो काकेल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का\nएका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. - मुकेश नायक\nसुप्त मन (Powers of Subconscious Mind) आणि अविश्वसनीय शक्ती\nजास्तीतजास्त संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नेमका फॉर्मुला काय आहे\nनवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१\nॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो\nपोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे \nसुप्त मन (Powers of Subconscious Mind) आणि अविश्वसनीय शक्ती\nमराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो काकेल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का\nॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_73.html", "date_download": "2021-08-02T00:55:59Z", "digest": "sha1:LVL5HPHFLTZ32A6W4DNPDAF4BLU254PA", "length": 16440, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाण्यात \"आंदोलनजीवी\" कार्यकर्त्यांचा सन्मान", "raw_content": "\nHomeठाण्यात \"आंदोलनजीवी\" कार्यकर्त्यांचा सन्मान\nठाण्यात \"आंदोलनजीवी\" कार्यकर्त्यांचा सन्मान\nदिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता. अशा शब्दात परिवर्तनाचा वाटसरु या सध्या समाजाला भेडसावणार्‍या ज्वलंत विषयाला वाहून घेतलेल्या पाक्षिकाचे संपादक अभय कांता यांनी शेतकरी आंदोलनांचे समर्थन केले. पुणे ते दिल्ली किसान ज्योत यात्रेत सहभागी ठाणेकर व लॉकडाउन च्या अकस्मात लादलेल्या संकटाने सैरभैर झालेल्या कष्टकर्‍यांना,रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांना, घरकाम करणार्‍या महिलांना, फेरीवाल्यांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना मोफत अन्नधान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात पुढाकार घेतलेल्या ठाण्यातील युवकांचा आणि या कार्यात सहभागी झाल��ल्या समाजसेवी संस्थांचा समता विचार प्रसारक संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी भूषवले.\nया वेळी अभय कांता दिल्ली येथे चालू असणार्‍या शेतकरी आंदोलनाला भेट देऊन नुकतेच परत आले होते. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की सरकारने आणि सरकारच्या पाठीरख्यांनी या आंदोलनाला बदनाम करण्याचे शक्य ते सर्व मार्ग अवलंबले. जेणे करून याला समर्थन करण्यासाठी इतर लोकांनी इथे येऊ नये तरीही या आंदोलनाची तीव्रता अजून तशीच प्रखर आहे. इथे देशांच्या सीमांचे रक्षण करणारे अनेक जवान सुट्टीत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. खर्‍या अर्थाने जवान – किसान युती इथे नांदताना दिसून आली. खालिस्तानापासून आंदोलनजीवी पर्यन्त अनेक अपशब्दाने संबोधूनही या शेतकर्‍यांचा निर्धार किंचितही कमी झालेला नाही. अतिशय ताकद देणारे असे हे आंदोलन आहे, असे त्यांनी शेवटी आवर्जून संगितले. प्रास्ताविक संस्थेत एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगतापने तर आभार प्रदर्शन संस्थेतली सह सचीव अनुजा लोहार यांनी केले. कार्यक्रमाची सूत्र संचालन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केले.\nकोरोना काळात ठाण्यातील विविध वस्तीत धान्यवाटप करण्यात न घाबरता हिरीरीने काम करणार्‍या तसेच किसान ज्योत यात्रेत सहभाग घेऊन दिल्लीबाहेर चाललेल्या शेतकरी आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपली लढाऊ वृत्तीचे दर्शन घडविणार्‍या एकलव्य कार्यकर्ता साथी अजय भोसले यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांनी आपले किसान ज्योत यात्रेचे आणि २६ जानेवारीला दिल्लीत घडलेल्या घटनांचे थरारक अनुभव कथन करताना सांगितले की पुण्याहून किसान ज्योत आणि मिट्टी कलश घेऊन शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून या किसान ज्योत यात्रेचे आयोजन केले गेले. या यात्रेत संपूर्ण वेळ सतत तेवत असणारी ज्योत रिले बॅटन पद्धतीने कार्यकर्त्यांनी पळत पुढे नेली आणि बाकी सर्व सहभागी कार्यकर्ते दुचाकी वरून ज्योतीला साथ देत तिरंगा झेंडा फडकवत एकूण १४६५ किमी अंतर पार करून दिल्लीला पोहचले आणि प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर परेड मध्ये सहभागी झाले. तिथे स्वतः प्रत्यक्ष अश्रुधूराचा मारा सहन करत असताना अनुभवलेली सत्य परिस्थिती आणि सरकारने पोलिसांच्या सहाय्याने परेडमधल्या शेतकर्‍यांची कशी दिशाभूल केली आणि तरीही शेतकर्‍यांनी शांतिपूर्ण रित्या परेड पार पाडली याचे प्रभावी वर्णन केले.\nया वेळी देश पातळीवर काम करणार्‍या अन्न अधिकार मंचाच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि संशोधक मुक्ता श्रीवास्तव यांनी कोरोंना लॉकडाउन च्या काळात देशातील गरीबांच्या अन्न सुरक्षा आणि अधिकारावर काय परिणाम झाला केलेल्या सर्वेचा निष्कर्ष सादर केला. त्यावरून असे दिसून आले की हातावर कामअसलेल्या अनेक कष्टकर्‍यांना पुरेसे पोषक अन्न तर मिळाले नाहीच पण जवळ जवळ 20 % लोकं एक वेळच जेवत होती. स्त्रीया आणि मुलांच्या खाण्यावर खूपच वाईट परिणाम झाला. अध्यक्षीय समारोपात बोलताना जगदीश खैरालिया म्हणाले की शांततापूर्ण रित्या चाललेले शेतकरी आंदोलन ही आपली आणि समाजाची ताकत आहे. बाकी सर्वांनी या आंदोलनाला समर्थन देऊन लोकशाही पद्धतीवरील आपला विश्वास बळकट करण्याची वेळ आली आहे. यासाठीच समाजातील संवेदनशीलतेचे आणि धैर्याचे प्रदर्शन घडविणार्‍या या वीरांचा सन्मान करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.\nया वेळी तेजस्विता प्रतिष्ठान,आपले ठाणे आपले फाऊंडेशन,जाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, म्युज फाऊंडेशन, झेप प्रतिष्ठान, वुई टुगेदर फाऊंडेशन, फीड इंडिया या संस्था आणि सुनील दिवेकर, प्रवीण खैरालिया, सुजीत भाल, स्नेहा रथोड, घनश्याम मिश्रा, रवी आयझक, प्रतीक गावडे, निरंजन जाधव, आकाश धोत्रे, अल्पेश ठाकुर, चेतन ठाकरे, रोशन पार्टे, शोभाताई वैराळ, जॉन डिसा, प्रा. अनिल आठवले, मीनल भालेकर, मेघना भालेकर, अंकुश चिंडालिया, आतिष राठोड, अक्षय भोसले, अमित मंडलिक, मंगेश गुप्ता, शैलेश रणशिंगे, कमलेश शार्दुल, हरीश अलमारे, प्रणील वाघमारे, किसन जाधव, करण अंकुश, अजय चिंडालिया, राधिका गोलिकेरे, जितीन कुरियन, दर्पण सांगूर्डेकर या वीरांचा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला असे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले.\nया कार्यक्रमाला डॅा. गिरीष साळगावकर, जयंत कुलकर्णी, शिवाजी पवार, अविनाश कदम, संध्या सिनकर, संस्थेच्या मनीषा जोशी, लतिका सू. मो. आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या फेसबुकवरूनही हा कार्यक्रम लाइव्ह प्रसारीत ��रण्यात आला होता.\nआम्ही आंदोलनजीवी तुम्ही \"जीओ\"जीवी 👇👇👇\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/rajnath-singh-in-rajyasabha/", "date_download": "2021-08-02T00:30:44Z", "digest": "sha1:TWYFOLIWPDI2OXUZW6HZK6OGAHDXJI27", "length": 4182, "nlines": 69, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "भारताची 43,000 स्क्वे. किमी जागा चीनच्या ताब्यात ! - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Uncategorized भारताची 43,000 स्क्वे. किमी जागा चीनच्या ताब्यात \nभारताची 43,000 स्क्वे. किमी जागा चीनच्या ताब्यात \nकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-चीन वादावर राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. पँगाँग लेकबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला असून दोन्ही देशाचे सैनिक मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एप्रिल 2020 पूर्वीसारखी स्थिती तिथे पुन्हा एकदा लागू होणार आहे. भारताची एक इंचही जागा कुणाला घेऊ देणार नाही असेही त्यांनी पुढे सांगितले.\nचीनने 1962 मध्ये केंद्रशासित लडाखमधील 38,000 स्क्वे. किमी जागा बळकावली असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर 1963 पाकिस्तानसोबत झालेल्या तत्कालीन सीमा करांतर्गत पाकव्या��्त काश्मीरमधील 5,180 स्क्वे. किमी जागाही चीनच्या ताब्यात असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.\nPrevious articleराष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा चीनच्या जिनपिंग यांच्याशी संपर्क\nNext articleतपोवनमधील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/saidarbar-cramchandra/playsong/729/Utha-Utha-Shri-Sainath-Guru.php", "date_download": "2021-08-02T00:44:51Z", "digest": "sha1:OWV5IBJNJV3OZUFUE2ND6PCH3DNO6VZW", "length": 8077, "nlines": 125, "source_domain": "www.gadima.com", "title": "Utha Utha Shri Sainath Guru -: उठा उठा श्री साईनाथ गुरु : SaiDarbar (C.Ramchandra) : साई दरबार (सी.रामचंद्र)", "raw_content": "\nकुंभारा सारखा गुरु नाही रे जगात\nवर घालितो धपाटा,आत आधाराचा हात.\nगदिमांनी साईबाबांच्या गौरवार्थ लिहिलेली ही 'साई दरबार' गौरव गीते,गंमत म्हणजे गदिमांनी ही गीते 'राम गुलाम' या टोपण नावाने लिहिली होती,यातील 'काकड आरती करितो साईनाथ देवा' हे गीत शिर्डीच्या साई मंदिरात सकाळी काकड आरती म्हणून नित्यनियमाने गायले जाते,तसेच 'शिर्डी पंढरपूर माझे' ही गीत पण मंदिरात सारखे गायले जाते.\nया गीतांचे संगीतकार आहेत सी.रामचंद्र\nउठा उठा श्री साईनाथ गुरु\nगीतकार: ग.दि.माडगूळकर (राम गुलाम या टोपण नावाने) Lyricist: Ga.Di.Madgulkar (As Ram Gulam)\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nअनंता तुला ते कसे रे स्तवावे\nएकाग्र नेत्र तू लाव तुझे मजकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/salman-khan-advice-to-shivani-surve/", "date_download": "2021-08-01T22:59:19Z", "digest": "sha1:EWBHKWZBVQXSALBTTNH7ZSOOWZ4LIZ6E", "length": 5796, "nlines": 80, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला\nसलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला\nबिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वात विकेन्डला सर्वांना एक छान सरप्राइज मिळालं. बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानची चक्क विकेन्डला शोमध्ये एन्ट्री झाली. सहानपणापासुन सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता.\nमहेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय करून देताना, ‘अँग्री यंग वुमन’ असा करून दिला. म्हणूनच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीने महेश मांजरेकर ह्यांना प्रश्नही विचारला की, “सर, हे स्वप्न आहे, की सत्य हेच मला समजत नाही.”…\nसलमाननेही आपल्या चाहतीची थट्टा-मस्करी करायला सुरूवात केली. सलमान म्हणाला, “हो मी सलमानचा डुप्लिकेट आहे. खरं तर, मी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो. पण तू बिगबॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. तिथे कुणाला तरी थप्पड मारून निघून ये. नियमांचं उल्लंघन करून टाक.”\nशिवानीने ह्यावेळी आठवणी सांगितल्या, “पूर्वी सलमान खानच्या घराखाली जाऊन मी अनेकदा ‘जानम समझा करो’ चित्रपटातलं मधलं ‘जिद ना करो जरा समझा करो’ हे गाणं नेहमी गायचे.”\nह्यावेळी शिवानीने सलमानसमोर त्याच्याच मुझसे शादी करोगे ह्या सिनेमातलं ‘जिने के है चार दिन’ ह्या गाण्यावर डान्सकरून सलमानची वाहवाही घेतली.\nNext १९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर दिसणार मुलखावेगळ्या आईची गाथा – स्वराज्यजननी जिजामाता \nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\nJmAMP बालनाट्य, एकांकिका, सहदिग्दर्शक ते मराठीतील एक दर्जेदार दिग्दर्शक म्हणून ख्याती मिळवलेला विशाल देवरुखकर. हा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/rain-live-updates-flood-situation-many-places-even-rivers-crossed-danger-level-a720/", "date_download": "2021-08-01T23:09:29Z", "digest": "sha1:DZ2XU6YHAZPELV3JQXOXF5Z3VZYK4YAZ", "length": 59603, "nlines": 299, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rain Live Updates: रत्नागिरी, रायगडमध्ये नौदल, लष्कराच्या तुकड्या दाखल; मदतकार्याला सुरुवात - Marathi News | Rain Live Updates: Flood situation in many places, even rivers crossed the danger level | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुरा��ा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nRain Live Updates: रत्नागिरी, रायगडमध्ये नौदल, लष्कराच्या तुकड्या दाखल; मदतकार्याला सुरुवात\nगेल्या काही तासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थितीही निर्माण ...\nRain Live Updates: रत्नागिरी, रायगडमध्ये नौदल, लष्कराच्या तुकड्या दाखल; मदतकार्याला सुरुवात\nगेल्या काही तासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नद्या भरून वाहू लागल्या आहेत तर काही ठिकाणी साचलेलं पाणी घरांमध्येही शिरल्याचं दृश्य निर्माण झालं आहे.\nएनडीआरएफची चार पथकं चिपळुमध्ये दाखल; खेर्डी येथे २० जणांची सुटका\nसातारा- वाईतील देवरुखवाडीत ५ घरांवर दरड कोसळी; २७ जणांची सुखरुप सुटका\nआणखी भूस्खलन होण्याचा धोका असल्यानं, पावसाचा जोरही कायम असल्यानं मदतकार्य थांबवण्यात आलं; २ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता\nमुंबई, ठाणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत पावसाचा जोर कायम राहणार\nरोहा (रायगड), महाबळेश्वर (सातारा), पुणे घाटमाथा, रत्नागिरीचा काही भाग (दापोली) आणि मुंबईसह ठाण्यातील काही परिसरांवर ढगांची गर्दी; अधूनमधून पावसाची शक्यता\nरत्नागिरी, रायगडमध्ये नौदल, लष्कराच्या तुकड्या दाखल; मदतकार्य सुरू\nपूरग्रस्त रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्याने जिल्ह्यातील माहिती घेत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकणात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्ह्यात पूरपरिस्थती निर्माण झाली.\nभिवंडीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती; शेकडो घरात शिरलं पावसाचं पाणी\nभिवंडीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती; शेकडो घरात शिरलं पावसाचं पाणी; शहरातील दोन हजारांहून अधिक, तर ग्रामीण भागात तीनशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nचंद्रपुरला दिवसभर पावसानं झोडपलं; अनेकांचं मोठं नुकसान\nचंद्रपूर : दिवसभर सुरु असलेल्या संततधार पावसाम���ळे राजुरा शहरालगत असलेल्या भवानी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने राजुरा व रामपूर परिसरातील बाजारपेठ पाण्याखाली आली असून काही घरात पाणी घुसले आहे. दुकानात पाणी घुसल्याने दुकानदारांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे तर घरात पाणी गेल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य पाण्याने भिजले आहे. दुपारी ३.३० पासून गडचांदूर-राजुरा मार्ग बंद आहे. या ठिकाणी नवीन पुलिया बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nखेडमध्ये रस्त्यावरुन वाहतंय पाणी\nपुराच्या पाण्यात वाहून गेला 'साकव'\nराजापूर तालुक्यातील कासारकोळवण येथील साकव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला.\nराजापूर तालुक्यातील कासारकोळवण येथील 'साकव' पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला. pic.twitter.com/EdczUFGCpO\nदरड कोसळल्यामुळे सहा रेल्वेगाड्या विस्कळीत\nनागपूर : मुसळधार पावसामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे मुंबई-हावडा मार्गावरील सहा रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या.\nचिपळूण - पुराचे पाणी गावात शिरले\nचिपळूणम - पुराचे पाणी गावात शिरले pic.twitter.com/TerxRfTViU\nचिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात बुडाली वाहने\nचिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात बुडाली वाहने pic.twitter.com/XkiFj7ArDO\nधाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत वृद्धेला नेले रुग्णालयात\nपरभणी : गावाला पुराचा वेढा अन् गावातील वृद्धेचे आजारपण वाढले; धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत रुग्णालयात नेले. जिंतूर तालुक्यातील दहेगाव येथील घटना घटना. pic.twitter.com/w6CXN8BL3Q\nलातुरात रिक्षावर झाड कोसळले ; चालक ठार, एक जखमी\nलातूर : लातूर शहरात उषाकिरण टॉकीज समोरच्या परिसरात थांबलेला ऑटोरिक्षा क्रमांक एम.एच. २४ ए.बी. ३१६८ वर गुरूवारी दुपारी एक झाड कोसळले. त्यात रिक्षाचालक मारोती सिद्राम काळे रा. चांडेश्वर (वय ४८ )यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. दरम्यान हिरवे झाड कसे काय कोसळले याचा शोध घेतला जात आहे. रिक्षात एक जण होता, तोही किरकोळ जखमी आहे. त्याची माहिती पोलिस घेत आहेत.\nमोडक-सागर व तानसा तलाव ओसंडून वाहू लागला\nबृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पु���वठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा आज मध्यरात्री ०३.२४ वाजता, तर तानसा तलाव हा आज पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला आहे.\nबदलापूर शहर पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात\nशहरातील उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या रमेश वाडी आणि वालिवली परिसरातील गृहसंकुलाना देखील पुराच्या पाण्याचा फटका सहन करावा लागला. गेल्या ४८ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली आला होता. त्यामुळे बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. नदी पात्र पासून दीड किलोमीटर पर्यंत पाणी शहरात गेल्याने अनेक गृहसंकुलातील पहिल्या माळापर्यंत पाणी आले होते. या भागातील चाळी पूर्णपणे पाण्याखाली आल्या होत्या.\nकोल्हापूर जिल्ह्यात २३ जुलैला ‘ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सावधानतेचा इशारा\nभारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ ते २५ जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. २२ जुलै करिता ‘रेड’ तर २३ जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्वच डोंगराळ भागामध्ये म्हणजेच चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या ठिकाणी २२ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत १५० ते २०० मिमी किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे.\nरेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी लालपरी धावली\nमुंबईकडे जाणारी व येणारी सर्व रेल्वे वाहतूक बुधवार रात्री पासून बंद असल्याने कसारा रेल्वे स्थानकात अनेक गाड्या उभ्या होत्या. त्यात अनेक प्रवासी अडकले होते. आज सकाळी अडकलेल्या प्रवासासाठी ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या आदेशाने कसारा रेल्वे स्थानकाकडे एस टी बस पाठवण्यात आल्या. शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवले, तहसीलदर निलिमा सूर्यवंशी, प्रभारी अधिकारी केशव नाईक, रेल्वे सुरक्षा पोलीस अधिकारी हनुमान सिंग, रेल्वे अधिकाऱ्यांनी नियोजन करित कसारा रेल्वे स्थानकात अडकलेल्या तब्बलं २५०० प्रवाशांना बसने इच्छित स्थळी सोडण्यात आले. यासाठी तब्बल ४६ बस सोडण्यात आल्या होत्या, तर ४० बस इगतपुरीत अडकलेल्या प्रवशांसाठी रवाना करण्यात आल्या.\nचिपळूण बस स्थानक पाण्याखाली, फोट�� व्हायरल\nकसारा ईगतपूरी वाहतूक झाली सुरू\nकसारा ईगतपूरी वाहतूक झाली सुरू. सध्या केवळ टिटवाळा कसारा रेल्वे वाहतूक बंद.\nकसारा: रेल्वे व महामार्ग या दोन्ही घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत\nबुधवारी २१ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कसारा रेल्वे व महामार्ग घाटात महाकाय दरड कोसळल्याने मुंबई नाशिक रेल्वे मार्गासह रस्ते महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. कसारा रेल्वे घाटात २ ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा मलबा रेल्वे ट्रॅकवर आल्याने व लूप लाईनच्या रेल्वे ट्रॅक खालील माती भराव वाहून गेल्याने नाशिक कडे जाणारी वाहतूक रात्री ८ पासून बंद ठेवण्यात आली होती.\nरत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nगेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.\nसमुद्राला भरती अन् आभाळही फाटलं; जगबुडी, वशिष्ठीच्या रौद्ररुपानं रत्नागिरी, चिपळुणात महापूर\nलातूर शहरात थांबलेल्या रिक्षावर झाड कोसळले ; रिक्षाचालक ठार\nलातूर शहरात गुरुवारी दुपारी उषाकिरण टॉकीज समोरील परिसरात असलेले झाड एका ऑटोरिक्षावर कोसळले. त्यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. झाड नेमके कसे कोसळले, रिक्षात अजून कोणी होते का आजूबाजूला नेमके काय घडले याची माहिती पोलीस घेत आहेत.\nखेड जगबुडी नदीवरील जुना पुल पाण्याखाली\nकोल्हापूर शहरात अनेक घरात घुसले पूराचे पाणी\nकोल्हापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे रामानंदनगर, सुतारवाडा, शाहुपुरी, कुंभारगल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने शहरवासियांची एकच तारांबळ उडाली. महामहापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं.\nकसारा: रेल्वे व महामार्ग या दोन्ही घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत\nबुधवारी २१ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कसारा रेल्वे व महामार्ग घाटात महाकाय दरड कोसळल्याने मुंबई नाशिक रेल्वे मार्गासह रस्ते महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. कसारा रेल्वे घाटात २ ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा मलबा रेल्वे ट्रॅकवर आल्याने व लूप लाईनच्या रेल्वे ट्रॅक खालील माती भराव वाहून गेल्याने नाशिक कडे जाणारी वाहतूक रात्री ८ पासून बंद ठेवण्यात आली होती.\nभरती आणि अतिमुसळधार पावसाने पुराचा फटका\nडोक्यावर अतिमुसळधार पाऊस आणि त्याचवेळी आलेली भरती यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा दणका बसला. चिपळूण, खेडसह ज्या ज्या भागात खाड्या आहेत, त्या त्या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडल्याने खेडच्या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे.\nउमरखेड, महागावला पावसाचा तडाखा\nबुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने उमरखेड आणि महागाव तालुक्याला तडाखा दिला. दोन्ही तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगा नदीलाही पूर आला आहे. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कुपटी येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला हाेता. मात्र त्याला वाचविण्यात यश आले. या पावसामुळे बंदी भागातील ढाणकी, गांजेगाव, बिटरगाव, कुपटी, दहागाव आदी परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला. उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागावनजीक नाल्याचे पाणी पुलावरून वाहात होते. त्यात कुपटी येथील विजय दत्ता इलतकर हा युवक वाहून गेला. एका झाडाच्या आश्रयाने त्याने काही काळ तग धरला. याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासन व नागरिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. पावसामुळे ढाणकी ते हिमायतनगर, उमरखेड ते पुसद आदी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. उमरखेड येथून ढाणकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. पैनगंगा अभयारण्य परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे.\nकोल्हापुरात अतिवृष्टीने उडवली दाणादाण; एनडीआरएफ पथकाला पाचारण\nगुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पंचगंगा नदीने गुरुवारी दुपारी ३९ फूट या इशारा पातळी ओलांडली आहे. ८३ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर ते रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, गडहिग्लज, चंदगड असे प्रमुख राज्यमार्ग वाहतूकीसाठी पूर्ण बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे. बर्की (ता. शाहूवाडी) गावाचा संपर्क तुटला असून संध्याकाळपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे.\nखेड कोविड सेंटरच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी, सर्व रुग्ण सुरक्षित\nअतिमुसळधार पावसामुळे खेड शहरातील कोविड सेंटरचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन लावलेले ३५ रुग्ण बुधवारी रात्रीच कळंबणी रुग्णालयात हलवण्यात आले असून, ऑक्सिजन न लावलेले ४५ रुग्ण दुसर्या मजल्यावर आहेत. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. खेडमध्ये जगबुडी नदीच्या जुन्या पुलावरुन पाणी जात आहे.\nमहाड शहर पूर्ण जलमय\nमहाड बाजारपेठेत सरासरी सहा सात फुटापेक्षाही अधिक पुराची पातळी आहे. महाड नगरपरिषदेच्या मुख्यालयात पाणी शिरले. महाड नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क असुन आत्तापर्यंत दोनशेहून अधिक नागरीकांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेले आहे. पावसाचा जोर कमी आहे मात्र महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे सावित्री नदीची पातळी वाढतच आहे.\nलस घेण्यासाठी निघालेली महिला पर्‍याच्या पाण्यात वाहून गेली\nशहरालगत असलेल्या टेंभ्ये बौद्धवाडी येथील महिला आशा प्रदीप पवार या आडकरवाडी येथील पावाचा खाजण या पर्‍यातून जात असताना त्यांचा तोल जावून त्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला.\nसिंधुदुर्ग-पश्चिम महाराष्ट्र संपर्क तुटण्याची चिन्हे; फोंडाघाटात झाड कोसळून ठप्प\nढगफुटीसदृश्य चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा ते कोल्हापूरदरम्यान ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बं झाली आहे. तर फोंडाघाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्राचा ब-याचअंशी संपर्क तुट���ा आहे.\nतळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली; सिंधुदुर्ग-पश्चिम महाराष्ट्र संपर्क तुटण्याची चिन्हे, फोंडाघाटात झाड कोसळून ठप्प #RainUpdatespic.twitter.com/XgdN9s2Oa9\nचिपळूण, खेड पूरपरिस्थितीत तटरक्षक दलाची मदत घेणार\nभरतीची व अतिवृष्टीची वेळ एक आल्याने खेड, चिपळूणमध्ये पुराच्या पाण्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण नगरपालिकेने २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु आहे. रत्नागिरी मधून १, पोलीस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अशा ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत. पुणेहुन एनडीआरएफच्या दोन टीम (खेडसाठी १ व चिपळूणसाठी १) येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी वाढली\nसकाळी ८ वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३९.४०० मीटर आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मीटर व धोका पातळी ४३.६०० मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ ५.५०० मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी ९.९१० मीटर आणि धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी ६.३०० मीटर इतकी असून इशारापातळी ८.५०० मीटर व धोका पातळी १०.५०० मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली.\nVideo : बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर\nVideo : बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर; राज्य महामार्ग आणि रेल्वे सेवा ठप्प\nमुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी ३ तास बंद\nलांजा : तालुक्यातील काजळी व मुचकुंदी नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. पावसाची संततधार सुरू राहिली तर मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी व वाकेड पुलावरून पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी काजळी नदीला आलेल्या पुरामुळे अंजणारीतील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी टेकले असून, मुंबई-गोवा महामार्ग ३ तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.\nपुणे : सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला\nपुणे जिल्ह्यातील वेगरे गावात रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लाव्हार्डे ते ���ेगरे रस्त्यावरील मोरी वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं शेतीचेही मोठे नुकसान झालं आहे. @VijayWadettiwar#Maharashtra#Rainpic.twitter.com/SWShw5lYfn\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर लोकल सेवा पु्न्हा सुरळीत\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर लोकल सेवा पु्न्हा सुरळीत झाली आहे. रेल्वे प्रशासानानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.\nबदलापूर शहरात उल्हास नदीला पूर; राज्य महामार्ग आणि रेल्वे सेवा ठप्प\nबदलापूर:बदलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बदलापूर गावाकडे जाणार उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर बदलापूर - कर्जत रास्ता देखील पाण्याखाली आला होता. त्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आल्याने कर्जत आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.\nबदलापूर शहरात उल्हास नदीला पूर; राज्य महामार्ग आणि रेल्वे सेवा ठप्प\nबदलापूर:बदलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बदलापूर गावाकडे जाणार उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.\nगोसीखुर्द प्रकल्पातून गुरुवारी १ वाजल्यापासून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार\nभंडारा : गोसीखुर्द प्रकल्पातून गुरुवार २२ जुलै दुपारी १ वाजतापासून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार. सध्या १६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. वैनगंगा तीरावरील गावांना सर्कतेचा इशारा.\nचांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी\nपाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होऊन गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे चांदोली धरण पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आज दि.२२ रोजी दुपारी ३ वाजता अंदाजे २ हजार ते ४ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग धरणातून नदी पाणी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.\nपालघर - वाडा तालुक्यातील शेलटे बंधारा फु���ला\nVideo : (पालघर) वाडा तालुक्यातील शेलटे बंधारा फुटला pic.twitter.com/GKL4H9zkR2\nमुसळधार पावसामुळे कल्याण बारावे कचरा प्रकल्प पाण्याखाली\nअकोला : खडकी परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले\nअकोला : शहरातील खडकी परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. pic.twitter.com/w8HsteSOrk\nनांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग\nनदीलगतच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nअहमदनगर: जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लगतच्या नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात 6,310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गा मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात मान्सून कालावधीत प्रथमच पाणी सोडण्यात आल्याने कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदी लगतच्या गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nउल्हासनगरातील डॉल्फिन हॉटेल व करोतीया नगर पाण्याखाली\nउल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील डॉल्फिन हॉटेल व करोतीयानगर मधील शेकडो घरे वालधुनी नदीचा पूर व उल्हास नदीचे ब्लॉक पाणी वाढल्याने पाण्याखाली गेले. महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या पथकाने लहान मुले, वृद्धांसह शेकडो जणांना रबरी ट्यूब व बोटीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.\nकोंकण रेल्वेवरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित\nगेल्या काही तासांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम रेल्वे सेवांवरही झाला आहे. सध्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कोंकण रेल्वेवरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nपिंपरी -चिंचवड :पिंपरी - चिंचवडचे जनजीवन विस्कळीत; मंदिरे, उद्यानं आणि झोपड्यांमध्ये शिरले पाणी\nपवना धरणातील पाणीसाठ्यात ९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ५५.०७ टक्के झाला आहे. ...\nपुणे :पुणेकरांची चिंता मिटली खडकवासला प्रकल्पात एका दिवसात चार टीएमसी पाणी वाढले\nखडकवासला धरण (९६.१७ टक्के) एवढे झाले असून भरण्याच्या मागार्वर आहे. तर प्रकल्पात ५६.१८ टक्के साठा ...\nनागपूर :विदर्भात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी\nHeavy rains all over Vidarbha मागील दाेन दिवसापासून विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वच जिल्ह्यात जाेरदार पाऊस हाेत आहे. ...\nपरभणी :परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका; ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद\nRain in parabhani : ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, जागोजागीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. ...\nवर्धा :नाल्याच्या पुरात शेतकऱ्यासह महिला मजूर गेली वाहून; परिसरात खळबळ; शोधाशोध सुरू\nनाल्याचा पुरात दोघे गेले वाहून; समुद्रपूर तालुक्यातील घटना ...\nऔरंगाबाद :पावसामुळे रेल्वे मुंबईपर्यंत गेल्याच नाहीत, शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरवरच फेरले ‘पाणी’\nरेल्वे माघारी फिरल्याने राज्यातील शेकडो विद्यार्थी मुंबईतील परीक्षा केंद्रांवर पोहोचूच शकले नाहीत. ...\nमहाराष्ट्र :Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nUddhav Thackeray : कोल्हापूर, सांगलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे ...\nमहाराष्ट्र :Maharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\nMaharashtra Corona Updates: राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ४७९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर १५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nमहाराष्ट्र :उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; इमारत केली रिकामी\nकॅम्प नं-५ येथील पाच मजली आनंद पॅलेस इमारतीच्या पिलर्सला तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःहून इमारत खाली केली. ...\nमहाराष्ट्र :Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप\nTaliye village Landslide: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच तळीये वासियांच्या भेटीला जाणार असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी फोनवरून सांगितले आहे. ...\nमहाराष्ट्र :उल्हासनगर महापालिका शाळेची पटसंख्या अवघी ४ हजारावर; शिक्षण सभापतींचा आरोप\nकोरोना काळात महापालि��ा शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळेची पटसंख्या ४ हजारावर आल्याचा आरोपमहापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी केला. ...\nमहाराष्ट्र :माजी आमदाराच्या पत्नीच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचा दणका\nभाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला ९७ लाख ४० हजार थकीत मुद्रांक शुल्क व त्यावर २००८ साला पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड २१ ऑगस्ट पर्यंत भरण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी बज ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/after-130-days-the-death-toll-is-zero/06181902", "date_download": "2021-08-02T00:24:14Z", "digest": "sha1:67KQVHYQIAZ2ERHDROMOUNHPQUNEBU2B", "length": 5850, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "१३० दिवसानंतर मृत्यूचा आकडा शून्य - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » १३० दिवसानंतर मृत्यूचा आकडा शून्य\n१३० दिवसानंतर मृत्यूचा आकडा शून्य\nनागपूर : नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु धीर, संयम आणि संघटितपणे सामना करणाऱ्या नागपूरकरांनी कोरोना नियंत्रणात आणला असे म्हणायला हरकत नाही. कारण, १७ जून रोजीच्या आकडेवारीनुसार नागपूर शहरातील एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. विशेष म्हणजे तब्बल १३० दिवसानंतर नागपूरकरांना हा दिलासा मिळाला आहे.\nयापूर्वी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी शहरात मृत्यूचा आकडा शून्य नोंदविला गेला होता. त्या दिवशी शहरात २२३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. ३१५ रुग्ण बरे झाले होते आणि एकूण २४३८ रुग्ण सक्रीय होते. तब्बल १३० दिवसानंतर म्हणजे गुरुवार १७ जून रोजी शहरात ६७६० चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३४ रुग्ण पॉझिटिव्ह नोंदविण्यात आले. ९४ रुग्ण बरे झाले. यामुळे सद्यस्थितीत शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५५ इतकी आहे.\nराज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध, त्यानंतर नागपुरातील नागरिकांनी दाखविलेला संयम, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेले अथक परिश्रम, जिल्हा प्रशासन, महापालिका पदाधिकारी, प्रशासन यांनी ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी, बेडसंख्या वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत, केलेली धावपळ, महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात मनपा चमूने केलेले कार्य अशा एकत्रित प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.\nआयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितले की, नागरिक, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाच्या प्रयत्नाने मृत्युचा आकडा शून्यावर आला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे पालन सार्वजनिक ठिकाणी वावरताना करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन अवश्य करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.\nनागपूर मनोरूग्णालयामध्ये निराधार व मनोरूग्णांचे… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2015/12/blog-post_29.html", "date_download": "2021-08-02T00:01:08Z", "digest": "sha1:3V2AQOMFNO2FMROKU3V67PEEHGISOAWN", "length": 7357, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: मेघन व मितीलाची अनोखी लव्हस्टोरी", "raw_content": "\nमेघन व मितीलाची अनोखी लव्हस्टोरी\nनिस्वार्थ निखळ प्रेमकथा नेहमीच सिनेमाची जान राहिल्या आहेत. कोणत्याही भाषेतील असो वा प्रांतातील प्रेमकथांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेमाचा अनवट पैलू शोधू पाहणारी कविशा प्रोडक्शनची ‘चाहतो मी तुला’ ही अनोखी लव्हस्टोरी १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.\nनात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा एक फ्रेश चित्रपट ‘चाहतो मी तुला’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून मेघन जाधव व मितीला मिरजकर ह्या नव्या फ्रेश जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रंगणार आहे.\nप्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या मुलाची व मुलीची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटूंबीय समजून घेतात का त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार याची कथा ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटात पाहता येणार आहे. भरत शहा प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची तसेच कथा पटकथा लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे.\nविशाल पुवार व सत्येंद्र पुवार निर्मित या चित्रपटाचे छायांकन सी जगन यांच असून संवाद महेंद्र पाटील यांनी लिहिले आहेत. रविंद्र लोले व मेवालाल मौर्या यांनी कलादिग्दर्शनाची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राजू-शबाना यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांना मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात मेघन जाधव, मितीला मिरजकर यांच्यासह प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी, आनंदा कारेकर, या कलाकारांच्या भूमिका आहेत. १५ जानेवारीला ‘चाहतो मी तुला’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/1-305-encroachments-in-parbhani-will-be-removed/", "date_download": "2021-08-01T22:49:32Z", "digest": "sha1:Y5DMOSMPJ4GM6BQTKP2T7HVHLMXTAYLR", "length": 10555, "nlines": 108, "source_domain": "analysernews.com", "title": "परभणीतील १ हजार ३०५ अतिक्रमणे हटविणार", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nपरभणीतील १ हजार ३०५ अतिक्रमणे हटविणार\nराज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली माहिती...\nपरभणी : महानगर पालिका हद्दीतील चौकांसह रस्त्यांवरील १ हजार ३०५ अतिक्रमणे महापालिकेव्दारे लवकरच हटवल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.\nआ. बाबाजानी दुर्राणी, आ. सतीश चव्हाण, आ. अमोल मिटकरी व आ.विक्रम काळे यांनी परभणी महानगर पालिका हद्दीतील बेसुमार अतिक्रमणांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्याव्दारे महानगर पालिका हद्दीतील शासकीय जागा, महापालिकेच्या जागा, तसेच मुख्य चौकांसह रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा, बाजारपेठ वगैरे भागात हजारो अतिक्रमणे विसावली आहेत, असे निदर्शनास आणून या अतिक्रमणकर्त्यांच्या विरोधात मनपाद्धारे ठोस व कठोर कारवाई होत नाही, असे नमूद केले. विभागीय महसूल अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी गतवर्षी या अतिक्रमणकर्त्यांना तत्काळ हटवावे, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु परभणी महापालिकेने कारवाई केली नाही. अतिक्रमणे हटवली नाहीत. फुटपाथवरील अडथळे दूर केले नाहीत. हॅकर्स झोनही निर्माण केले नाहीत, असे स्पष्ट केले.\nराज्याचे नगरविकासमंत्री शिंदे यांनी महापालिका प्रशासनास विभागीय आयुक्तांव्दारे वांरवार सूचना दिल्या गेल्या होत्या, हे स्पष्ट करीत परभणी शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने सुमोटो रीट याचिका दाखल केली. या रिट याचिकेत न्यायालयाने अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याकरिता ३१ जाने २०२१ पर्यंत स्थगिती दिली. न्यायालयाच्या या स्थगितीमुळे ३१जानेवारी २०२१ पर्यंत अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. महापालिकेने सर्वेक्षण करून एक हजार ३०५ अतिक्रमणांची यादी तयार केली आहे. दहा फेब्रुवारी २०२१ पासून सद्यस्थितीत २४० पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, याचीही दक्षता घेण्यात येत असून उर्वरित सर्व अतिक्रमणे काढण्याची कारवाई, महापालिकेकडून केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.\nशहरातील नागरिक व व्यावसायिक यांना राहती घरे व व्यवसायाच्या ठिकाणी नाल्यावर बांधलेले ओटे, फरश्यांचे आवरण, तसेच नालीच्या समोर उभारलेली कच्ची व पक्की अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, असे निर्देश दिल्या गेले आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. शहरात हॉकर्स झोन तयार करण्यासाठी फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले असून फेरीवाला प्राथमिक झोन तयार करण्यात आले आहेत, सदर कारवाई अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याच�� माहिती महापालिकेने कळवली असल्याचे शिंदे यांनी सभागृहात नमूद केले.\nबोगस कामगार प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश\nकनेक्शन कट कराल तर हक्कभंग दाखल करु\nतिसरा समन्स आणि आणखी एक वार\nभारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले- नाना पटोले\nपरळी भाजपच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप\nआम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही- फडणवीस\nरात्रीच्या अंधारात महिला अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात परतून लावला चंदनचोरांचा हल्ला\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nराष्ट्रवादीचे नेते विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप\nशरजील उस्मानीवर कारवाई करा\nबसवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगरचे फलक\nपरभणी मतदान केंद्राच्या परिसरात दगडफेक; गाड्याही फोडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/in/mr/guru-purnima-marathi", "date_download": "2021-08-02T00:15:37Z", "digest": "sha1:3VPMQPIUUWXED7N27RLBTYFB36NIJVW5", "length": 10922, "nlines": 240, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "Guru Purnima in Marathi | Information and Thoughts in Marathi", "raw_content": "\nवर्षातून एकदाच येणारा हा पवित्र सत्संग गुरूच्या कृपावर्षावात न्हाहून आशीर्वाद प्राप्त करण्याची अलौकिक संधी.\n23 जुलै 2021, सायं: 7 वाजता |ऑनलाईन\nवर्षातून एकदाच येणारा हा पवित्र सत्संग गुरूच्या कृपावर्षावात न्हाहून आशीर्वाद प्राप्त करण्याची अलौकिक संधी.\n23 जुलै 2021, सायं: 7 वाजता |ऑनलाईन\n\"गु म्हणजे अंधःकार, रू म्हणजे दूर करणारा. तुमचा अंधःकार जो दूर करतो तोच गुरू आहे.\" - सद्गुरू\nगुरुपौर्णिमेचे महत्व (Guru Purnima in Marathi)\nउन्हाळा संपल्यानंतर येणार्‍या आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला (जुलै-ऑगस्ट दरम्यान) गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. या पवित्र दिवशी शिव - आदियोगी म्हणजे पहिला योगी यांनी पहिल्यांदा सप्तर्षीं – सात जगप्रसिद्ध ऋषी – जे त्यांचे पहिले शिष्य होते, त्यांच्यामध्ये योग विज्ञान संक्रमित केले. आणि या दिवशी आदियोगी, आदि गुरु अर्थात प्रथम गुरु बनले. सप्तर्षींनी या ज्ञानाचा जगभर प्रसार केला, आणि अगदी आजही, या पृथ्वीतलावरील प्रत्येक आध्यात्मिक प्रक्रियेमागे आदियोगींनी निर्माण केलेल्या अदभूत ज्ञानाची प्रेरणा आहे.\nगुरु हा शब्द संकृत भाषेत “अंधकार दूर करणारा” या अर्थाने वापर���ा जातो. गुरु साधकाचे अज्ञान दूर करतो, आणि त्याच्या आत असलेला निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिकरित्या साधक त्यांच्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. योग साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो.\nगुरू पौर्णिमा आपण कशी साजरी करू शकता\nध्यानलिंगाला केलेली नाद आराधना, अवश्य ऐका ऑनलाईन\nया वर्षीच्या पवित्र सत्संगमध्ये अवश्य सहभागी व्हा आणि गुरुकृपेत न्हाहून घ्या\nईशा योग केंद्रातील संन्यासी, ब्रम्हचारी, आश्रम निवासी, आणि स्वयंसेवकांसाठी अन्नदान द्या\n25 गुरु पौर्णिमा कोटस् - सद्गुरुंची वचने\nसादर करत आहोत गुरुपौर्णिमा, गुरूचे स्वरूप आणि त्यांची भूमिका, आणि काही महान गुरुजनांनी या पृथ्वीवरील लोकांवर केलेली अपार कृपेवर सद्गुरुंची प्रेरक आणि...\nगुरु पौर्णिमेची कथा:आदियोगीपासून आज पर्यंत\nभारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हजारो वर्षे साजरी केली जात आहे आणि आजही हा उत्सव टिकून आहे. या निमित्ताने सदगुरू, गुरुपौर्णिमेशी संबंधित अनेक कथांवर प्रका...\nगुरु पौर्णिमेच्या सदगुरुंच्या कविता | Guru Purnima Marathi Kavita\nगुरु पौर्णिमे निमित्त सदगुरुंच्या कविता आम्ही येथे प्रस्तुत करत आहोत. सदगुरुंच्या साधक अवस्थेतील त्यांचा आपला अनुभव आणि त्यांच्यावर गुरुकृपा झाली त्या...\nगुरु पौर्णिमेच्या सदगुरुंच्या कविता | Guru Purnima...\nगुरु पौर्णिमे निमित्त सदगुरुंच्या कविता आम्ही येथे प्रस्तुत करत आहोत. सदगुरुंच्या साधक अवस्थेतील त्यांचा आपला ...\n25 गुरु पौर्णिमा कोटस् - सद्गुरुंची वचने\nसादर करत आहोत गुरुपौर्णिमा, गुरूचे स्वरूप आणि त्यांची भूमिका, आणि काही महान गुरुजनांनी या पृथ्वीवरील लोकांवर क...\nगुरु पौर्णिमेची कथा:आदियोगीपासून आज पर्यंत\nभारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हजारो वर्षे साजरी केली जात आहे आणि आजही हा उत्सव टिकून आहे. या निमित्ताने सदगुरू, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/india-israel-relationship-will-change-nder-naftali-bennett-rule-in-israel/articleshow/83508963.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-08-02T00:18:56Z", "digest": "sha1:ENCB5UQUBUTDEKJJC4EJOKWBCG2XK4EH", "length": 13694, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "India Israel relation: Israel India relation इस्रायलमध्ये सत्��ेत बदल; कसे असणार भारतासोबतचे संबंध\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIsrael India relation इस्रायलमध्ये सत्तेत बदल; कसे असणार भारतासोबतचे संबंध\nNaftali Bennett On India Israel Relations: इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांची १२ वर्षाची सत्ता संपुष्टात आल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. या नव्या सरकारमुळे भारत-इस्रायल संबंधावर काही परिणाम होईल का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.\nइस्रायलमध्ये सत्तेत बदल; कसे असणार भारतासोबतचे संबंध\nनेतन्याहू यांची १२ वर्षाची सत्ता संपुष्टात आल्यानंतर नवे सरकार स्थापन\nभारत-इस्रायल संबंधावर काही परिणाम होईल का याबाबत चर्चा सुरू\nनफ्ताली आणि नेतन्याहू यांच्या विचारधारेत फारसा फरक नाही\nतेल अवीव/नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हटले जाणारे बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलच्या सत्तेतून १२ वर्षानंतर पायउतार झाले आहेत. नेतन्याहू यांच्याविरोधात विरोधकांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांना शुभेच्छा दिल्या आहेत. इस्रायलमधील सत्तांतरानंतर भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्री संबंध कसे असतील यावर चर्चा सुरू झाली आहे.\nइस्रायलमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहतील असे विश्लेषक कमर आगा यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये मागील काही वर्षांपासून राजनयिक संबंध आहेत. एखाद्या व्यक्तीवर दोन देशांतील संबंध अवलंबून नसतात. दोन देशांमध्ये संबंध प्रस्थापित होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो असेही त्यांनी सांगितले. नफ्ताली आणि नेतन्याहू यांच्या विचारधारेत फारसा फरक नाही. दोन्ही नेते उजव्या विचारांचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nवाचा: इस्रायल: अखेर नेतन्याहू सत्तेतून पायउतार; नफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान\nभारतासोबतच्या संबंधामध्ये इस्रायलला अधिक फायदा आहे. भारत हा इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करतो. भारतासोबतच्या संबंधामुळे फायदा असल्यामुळे इस्रायल भारतासोबतचे संबंध आणखी दृढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलसोबतचे संबंध दृढ होत असताना पॅ��ेस्टाइनवर त्याचा काही परिणाम होतो का, हे पाहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nवाचा:चीन वुहान प्रयोगशाळेत जिवंत वटघाटळं; व्हिडिओ व्हायरल\nइस्रायल-पॅलेस्टाइन वाद सोडवण्यासाठी भारताकडून द्विराष्ट्र सिद्धांत मांडला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रस्तावांना लागू करण्याची भूमिका भारताने मांडली आहे. भारत आणि इस्रायलच्या संबंधांना अरब देशांनी विरोध केला नसल्याचेही आगा यांनी म्हटले.\nआंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार डॉ. रहीस सिंह यांनी सांगितले की, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट दोन्ही देशांतील संबंध आणखी घट्ट करण्यावर भर देतील. पश्चिम आशियामध्ये चीन आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे इस्रायलला अमेरिकेसह भारताचीही मदत लागण्याची शक्यता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरोना: चीनमध्ये डेल्टा वेरिएंटचा प्रकोप; नागरिकांसाठी निर्बंध लागू, ड्रोनही तैनात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज स्वीमिंगचा नवा सिकंदर; विश्वविक्रमासह जिंकले तिसरे सुवर्ण, पण तरीही स्वप्न भंगलं\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nपुणे 'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nअर्थवृत्त 'जीडीपी' वाढणार ; मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी दिली ही कारणे\n आखाड साजरा करण्यासाठी चक्क वीस कोंबड्या चोरल्या\nअर्थवृत्त क्रिप्टो करन्सीमध्ये तेजी कायम; बिटकॉइनने ओलांडला ४१ हजार डॉलरचा टप्पा\nकोल्हापूर तिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला; 'या' कारणावरून झाला राडा\nLive टोकिओ ऑलिम्पिमधील भारतासाठीचा बेस्ट दिवस, सिंधूला कास्य तर हॉकी संघाने...\nमुंबई राज्यात करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला; 'हे' आकडे चिंता वाढवणारे\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nफॅशन शाहिदची पत्नी म��रा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/grampanchayat-election-newsn-and-updates-bjps-vijay-singh-mohite-patil-panel-won-14-out-of-17-seats-in-akluj-128135783.html", "date_download": "2021-08-01T23:42:44Z", "digest": "sha1:MONKBMNYW3PYFBOBKZMEQB5XRYMQXFZW", "length": 4114, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "grampanchayat election newsn and updates; BJP's Vijay Singh Mohite-Patil panel won 14 out of 17 seats in akluj | भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाचा 17 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत:भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाचा 17 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय\nमाळशिरस तालुक्यातही मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व\nआशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेली अकलूज ग्रामपंचायत परत एकदा भाजपने काबीज केली आहे. भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाने 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायतीत 16 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. तर, एकजागा बिनविरोध झाली आहे.\nअकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी थेट लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजप विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत.\nमाळशिरस तालुक्यातही मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व\nतिकडे, माळशिरस तालुक्यातही मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी हाती आलेल्या निकालानुसार, 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-08-02T00:16:49Z", "digest": "sha1:PHK224XTQK4PHSBT3VNVW6S2LRPCCXCP", "length": 14630, "nlines": 119, "source_domain": "jaihindbks.com", "title": "बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ , शाळा मान्यता, बाल हक्क, मोफत प्राथमिक शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, शाळेविरुद्ध दंडात्मक तरतुदी ई माहिती\nTagged अनुदानित शाळा, आरटीई कायदा २००९, कॅपिटेशन फी, खाजगी शिकवणी नियम, दुर्बल घटकातील बालक, पालक, प्राथमिक शिक्षण, बाल हक्क, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालकांना मानसिक त्रास, बालकांना शारीरिक शिक्षा, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१, मोफत शिक्षण, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, वंचित गटातील बालक, विनाअनुदानित शाळा, शाळा दंड नियम, शाळा मान्यता नियम, शाळा व्यवस्थापन समिती, शाळेवर कारवाई, Right of Children to Free and Compulsory Education Act Marathi PDF, Right of Children to Free and Compulsory Education Amendment Act 2019 Marathi, RTE Act Amendment, RTE Act Marathi PDF, RTE Act Rules Marathi1 Comment\nशाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक\nराज्य शासनाने २१ एप्रिल सन २०१२ रोजी कोणत्याही शाळेने देणगी शुल्क वसूल केल्यास त्याविरोधात १० पट दंड रक्कमेची कार्यवाही करण्यास जिल्हा शिक्षण अधिकारी/ शिक्षण निरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.\nTagged बाल अधिकार संबंधी कानून तथा न्यायालायीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालहक्क संरक्षण कायदे, मराठी कायदे मार्गदर्शन लेखLeave a comment\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nTagged बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र, महाराष्ट्र शिक्षण मंत्रालयLeave a comment\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\nबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियममधील सक्षम अधिकारी-ग्रामीण व शहरी.\nTagged जिल्हा परिषद अधिक���री, नगर पालिका नगर परिषद महानगर पालिका सक्षम अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, सक्षम अधिकारी अथवा स्थानिक प्राधिकरण, सक्षम अधिकारीबाबत शासन निर्णय1 Comment\nबालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती\nशैक्षणिक संस्थांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या प्रकाराविरोधात कायदे व न्यायालयीन याचिका संदर्भ देण्यात आले असून पालकांनी याचा वापर अशा अन्यायकारक प्रवृत्तींच्या विरोधात जरूर करावा.\nTagged बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, बाल हक्क करारनामा १९८९, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा २००९, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालहक्क संरक्षण कायदे, बालहक्कसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मुलांचा मानसिक छळ शिक्षा, विद्यार्थ्यांचे निकाल अडविणे, विद्यार्थ्यांना शाळेतून काढणेLeave a comment\nशाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. माहितीबाबत कायदेशीर तरतुदी\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत देशभरातील शाळांनी शासनास देय असलेली माहिती जसे की शाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. बाबतची तरतूदीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेणे व या संदर्भात असलेली कायदेशीर तरतुदींची माहिती या लेखात दिली आहे. (How to get information (Marathi) of school infrastructure, self-declaration, audit statement etc of schools)\nTagged अनुदानित शाळा, अल्पसंख्यांक शाळा माहिती व नियम, जिल्हा शिक्षण अधिकारी कर्तव्ये, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम २००९ कलम १८, माहिती अधिकार कायद्यांतर्गत शाळेची माहिती मिळविणे, विना अनुदानित शाळा माहिती, शाळा जमा खर्चाचा हिशोब (Balance Sheet), शाळा मान्यता, शाळा लेखा विवरण Audit Statement, शाळांचे स्व प्रतिज्ञापत्र (Affidavit), शाळेचा सोसायटी कायदा, शाळेचे लेखे सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षित व प्रमाणित करणे, शाळेचे स्व प्रतिज्ञापत्र, शाळेच्या मुलभूत सुविधा, how to get school information marathi1 Comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंद�� और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nपुलिस के खिलाफ शिकायत कैसे करें- सर्वोच्च न्यायालय तथा पुलिस प्राधिकरण की जानकारी\nसामाजिक बहिष्कार अथवा जात पंचायतद्वारे वाळीत टाकणे यांस बंदी व प्रतिबंध कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/prabhu-deva-got-married-to-a-physiotherapist-in-mumbai-for-the-second-time/", "date_download": "2021-08-02T00:34:54Z", "digest": "sha1:JNCROGGJ3QNUMG2O35WXRMBHWUDR23ZO", "length": 3548, "nlines": 81, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "मुंबईतील फिजिओथेरपिस्टशी प्रभु देवाने केले दुसरे लग्न..! - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Entertainment मुंबईतील फिजिओथेरपिस्टशी प्रभु देवाने केले दुसरे लग्न..\nमुंबईतील फिजिओथेरपिस्टशी प्रभु देवाने केले दुसरे लग्न..\nअभिनेता-नृत्यदिग्दर्शक प्रभु देवा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे\nनुकताच तो पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचे बोलले जात होते\nआता माध्यमांच्या रिपोर्टनुसार प्रभु देवाने पुन्हा लग्न केले आहे\nत्याने मुंबईतील फिजिओथेरपिस्टला आपली सहचारिणी म्हणून निवडले आहे\nपहिली पत्नी रामलता आणि प्रभु देवाचा 2011मध्ये घटस्फोट झाला होता\nPrevious articleमहाराष्ट्राने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा; रिकव्हरी रेट पोहोचला ९३ टक्क्यांवर…\nNext articleडॉनल्ड ट्रम्प ज्युनिअरला कोरोनाची लागण\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मा���,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tenth-twelfth-exam-is-not-possible-before-the-month-of-may-varsha-gaikwad/", "date_download": "2021-08-02T00:42:17Z", "digest": "sha1:2T5O77UPHNZJ67IW44I4ZUOLQDAD5WJC", "length": 3773, "nlines": 76, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "दहावी - बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही - वर्षा गायकवाड - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST दहावी – बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही – वर्षा गायकवाड\nदहावी – बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही – वर्षा गायकवाड\nदहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही\nअशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली\nयेत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार\nअकरावीच्या प्रवेशाबाबत आज निर्णय होईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे\nत्यामुळे प्रवेश कसे देता येतील याबाबत एजींचं मत घेऊन निर्णय घेतला जाईल\nPrevious articleपोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल जाणार केंद्रीय सेवेत ;जाणून घ्या प्रकरण\nNext articleअमेरिका निवळणुकीत राष्ट्रपती ट्रम्प यांना मोठा झटका…\nउच्चस्तरीय समितीने मंजूर ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय  August 1, 2021\nTokyo Olympic : पीव्ही सिंधूनेकांस्य पदकावर कोरलं नाव, रचला इतिहास August 1, 2021\nPM मोदींनी मिळवला UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान,रचला इतिहास August 1, 2021\nअफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द  August 1, 2021\nदेशात 24 तासात 41,786 नवीन रुग्णांची नोंद ,542 रुग्णांचा मृत्यू  August 1, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/balasaheb-thackeray", "date_download": "2021-08-01T23:04:22Z", "digest": "sha1:F6ZSCPC6NNIJZAPJ3ZUH2CANLLCHHJ4V", "length": 2458, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "balasaheb thackeray", "raw_content": "\nनवी मुंबई विमानतळ : दि. बा. पाटील यांच्या नावासाठी हजारो लोक रस्त्यावर\nशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या भूमीपुजनास फडणवीसांना का टाळले \nVideo : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण\nआज स्मृतिदिन : व्यंगचित्रकार ते शिवसेना प्रमुख, जाणून घ्या बाळासाहेबांचा प्रवास\n‘बाळासाहेब ठाकरे’ बायोपिकचेही संदीप सिंहच निर्माते\nबाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणीही विसरु शकत नाही - संजय राऊत\nजि.प.ची ‘बाळासाहेब ठाकरे’ आरोग्यरत्न पुरस्कार योजना\nअखेर समृद्धी महामार्गास ‘हिंदु हृदयसम्राटांचे’ नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/electric-shock", "date_download": "2021-08-01T23:29:05Z", "digest": "sha1:AIL6K5AOELSXT4VASZLYY7JZBNZTCQM5", "length": 2178, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "electric shock", "raw_content": "\nविज खांबाचा शाॅक लागून गायसह महिलेचा मृत्यू\nमहावितरणाच्या गलथान कारभारामुळे वीजेच्या धक्क्याने यूवकाचा मृत्यू\nभाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू\nविजेचा धक्का लागून तरूण शेतकर्‍याचा मृत्यू\nविजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू\nविजेच्या धक्याने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू\nवळदगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\nविजेचा धक्का लागून कामगार गंभीर जखमी\nविजेच्या धक्क्याने २५ वर्षीय विवाहित युवकाचा मृत्यू\nपारनेर : विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने शेतकरी व सात शेळ्यांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/latur/?utm_source=Lokmat.com&utm_medium=hamburger-menu", "date_download": "2021-08-01T23:28:50Z", "digest": "sha1:KEEJTQXECISAFCWWDMSIOLOZPLYCSZ7M", "length": 14241, "nlines": 141, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latur News | Latest Latur News in Marathi | Latur Local News Updates | ताज्या बातम्या लातुर | लातुर समाचार | Latur Newspaper | Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n11:04 PM दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार\n11:01 PMCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\n10:33 PM सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयर्विन पुलावरील बॅरेकेटिंग काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10:27 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n10:05 PM'कोरोनाची तिसरी लाट अटळ, पण...'; CSIR च्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\n09:40 PMUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद���धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:25 PMमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\n09:00 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:50 PMCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n08:48 PM राज्यात आज 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्ज\n08:43 PM ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर पाच जणांचा मृत्यू\n तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\n07:57 PM उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; महापालिकेनं इमारत केली रिकामी\n07:53 PM\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nक्राइम : जमिनीच्या वादातून नागलगाव येथे गोळीबार; एकजण गंभीर\nFiring Case : उदगीर तालुक्यातील नागलगावची घटना ...\nराजकारण :पानांवर नजरही न टाकता शरद पवार हे विलासरावांबद्दल भरभरून लिहू शकले असते, पण...\nलोकनेते, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी आमदार ते मुख्यमंत्री या कारकिर्दीत विधिमंडळात केलेल्या भाषणांचा ‘दिलखुलास’ हा अप्रतिम ग्रंथ सध्या तयार होतोय. ...\nक्राइम :किरकोळ कारणावरून युवकाला चाकूने भोसकले; खुनाचा गुन्हा दाखल\nStabbed to the youth : शुक्रवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास मयत युवकाची आई सुनीता विजय किवंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोन्या नाटकरे याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...\nक्राइम :लाचप्रकरणात लातूर जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्यावर गुन्हा\nBribery case : ६० ते ६५ हजारांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपये ठरले होते. ...\nसोलापूर :Exclusive; ३० गावांतील दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार रेल्वे ट्रक\nसोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला गती - भूसंपादनासंदर्भातील अहवाल सादर ...\nलातुर :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी\nआ. अभिमन्यू पवार यांच्याकडून अभिवादन लातूर येथे साहित्यरत्न, लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास आ. अभिमन्यू पवार यांनी ... ...\nलातुर :लातूर जिल्ह्यात ४३२ मि.मी. पाऊस होऊनही बहुतांश प्रकल्प जोत्याखाली \nमांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी निम्न तेरणामध्ये ५१.६९३ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.६७ ... ...\nलातुर :शाळांच्या विकासासाठी २३ लाखांचा लोकसहभाग\nदेवणी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात बाला उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील एकूण ... ...\nलातुर :संयुक्त महाराष्ट्र, गाेवा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊचे याेगदान\nप्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रा. डॉ. रमेश ... ...\nलातुर :खरोश्यातील तलावाला गळती, दुर्गंधीमुळे रोगराईची भीती \nखरोसा : काही वर्षांपूर्वी श्रमदानातून निर्माण करण्यात आलेल्या औसा तालुक्यातील खरोसा येथील सार्वजनिक गावतळ्यास गळती लागली आहे. दरम्यान, झाडे- ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/01/blog-post_91.html", "date_download": "2021-08-02T00:51:07Z", "digest": "sha1:EO5BSXUARJTJ22SJU6XZZP7JFN2DXR2M", "length": 8691, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून त्यांनी पुरस्कार नाकारला", "raw_content": "\nHomeकार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून त्यांनी पुरस्कार नाकारला\nकार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून त्यांनी पुरस्कार नाकारला\nकवी यशवंत मनोहर यांचा गुरुवारी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने जीवनव्रती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार होता. परंतु कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून त्यांनी पुरस्कार नाकारत असल्याचे लेखी कळवले. वाङ्मयीन कार्यक्रमात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही, असे परखडपणे कळवून ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, समीक्षक यशवंत मनोहर यांनी गुरुवारी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे.\nसाहित्य संघाला पाठवलेल्या पत्रामध्ये यशवंत मनोहर यांनी आपली भूमिका अत्यंत परखडपणे मांडली आहे. कार्यक्रमावेळी सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये असे त्यांनी सुचवले होते, परंतु आयोजकांनी ते मान्य केले नाही म्हणून पुरस्कार नम्रपणे नाकारत असल्याचे त्यांनी कळवले आहे. आपल्या पत्रात यशवंत मनोहर म्हणतात, डाॅ. इंद्रजित ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं. पण ते झालं नाही. म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.\nस्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतः नाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. वाङ्मयीन कार्यक्रमात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मला समजून घ्यावं. आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही. कारण मी मला नाकारलं तर माझ्यापाशी जगण्यासारखं काहीही नाही. क्षमस्व, असे मनोहर यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या ग���रवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/vaccination-inpune-serum-institute-ceo-adar-poonawala-takes-the-covishield-vaccine-128128926.html", "date_download": "2021-08-02T00:39:25Z", "digest": "sha1:U7HUXTTZWLBBAFGM7FEMST5BSARF6ZGD", "length": 7244, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vaccination inPune : Serum Institute CEO Adar Poonawala Takes The Covishield Vaccine | सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पूनावाला यांनी घेतली कोरोना लस, जिल्ह्यातील 31 केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुण्यात लसीकरण:सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पूनावाला यांनी घेतली कोरोना लस, जिल्ह्यातील 31 केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात\nलस घेणाऱ्या डॉक्टरांची प्रतिक्रिया : आम्हाला या लसीवर पूर्ण विश्वास, मनात कोणतीही शंका नाही\nसंपूर्ण देशाला कोरोनाची पहिली लस (कोव्हिशील्ड) देणाऱ्या पुण्यातही सकाळी साडे दहापासून 8 ठिकाणांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. आज पुणे शहरात 8 आणि संपूर्ण जिल्ह्यात 31 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये डॉ. नानेश वाडेकर यांनी सर्वात पहिले लस घेतली. तर 'कोव्हिशील्ड'ची निर्माता अर्थात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनीही आज लसीचा डोस घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी याचा व्हिडिओ शेअर केला आहे.\nजिजामाता रुग्णालयात लसीकरणासाठी त्यांच्या पाळीची वाट पहात असलेले वैद्यकीय कर्मचारी\nजिजामाता रुग्णालयात प्रथम 10 मेडिकल स्टाफला लस मिळाली\nपुण्यातील जिजामात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी प���न साळवे यांनी दैनिक भास्करला सांगितले की, सकाळपासून लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची तयारी केली होती. आम्ही सर्वात आदी रुग्णालयातील 10 मेडिकल स्टाफ लस दिली आहे. येथे सर्वात आधी डॉक्टर गणेश जोशी यांनी डोस घेतला. लस दिल्यानंतर सर्वांना अर्ध्या तासात एका विशेष कक्षात ठेवले होते आणि कोणतेही लक्षण दिसून न आल्यानंतर घरी सोडले. लसीकरणाची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत पाचपर्यंत सुरू राहणार आहे.\nपुण्यातील नेहरू रुग्णालयात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लसी कक्षाचे उद्घाटन झाले.\nपहिली लस घेणाऱ्याने सांगितले - याबद्दल काहीही शंका नाही\nया प्रक्रियेचा भाग झालेले डॉ. जोशी म्हणाले की, आम्हाला या लसीवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आधीपासूनच त्याचे संशोधन आणि सर्व प्रक्रियांबद्दल वाचत आलो आहे. मनात कोणतीही शंका नाही. मी लस घेत आहे त्यामुळे मला चांगले वाटत आहे. मला या लसीवर विश्वास आहे आणि ती घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत.\nएका बूधवर 100 कर्मचाऱ्यांना डोस\nपुण्याच्या महापौरांनी सांगितले की, एका बूथवर 100 कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. सध्या पुणे शहरासाठी 48 हजार डोस मिळाले आहेत. येत्या काळात संपूर्ण पुण्यासाठी 96 लाख डोसची आवश्यकता असेल. त्यासाठी योजना आखली जात आहे.\nया 8 ठिकाणी लसीकरण केले जात आहे\nबी जे मेडिकल कॉलेज तसेच ससून रुग्णालय\nकै जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह, कोथरुड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jobvacancy.tech/echs-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-08-01T23:54:59Z", "digest": "sha1:74EEG7MDTBIXZTQJ45Z7DHO5GEXNS625", "length": 3726, "nlines": 63, "source_domain": "jobvacancy.tech", "title": "ECHS अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु – job vacancy", "raw_content": "\nECHS अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु\nECHS अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु\nECHS Goa Bharti 2021 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत नर्सिंग सहाय्यक पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर, नंबर वर किंवा ई-मेल पत्त्यावर संपर्क करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँ��� येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – नर्सिंग सहाय्यक\nपद संख्या – 1 जागा\nनोकरी ठिकाण – पणजी, गोवा\nपत्ता – ईसीएसएस सेल, स्टेशन मुख्यालय पणजी, एस व्ही रोड, पणजी पोलिस स्टेशन जवळ, गोवा\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nThe post ECHS अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु appeared first on महाभरती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-08-01T23:50:48Z", "digest": "sha1:UDA75UARJROCPM6I7ZUOG73VFQUSWVFW", "length": 3355, "nlines": 60, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "कर्पूर आरती - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nTagged: आरती, कर्पूर आरती\nकर्पुरगौरा | करुणावतारा | संसारसारा | भुजगेंद्रहारा |\nसदा रहावे हृदयारविंदी | भवाभवानीसह तूह वंदी ||१||\nकर्पूर दे परम मोद मना सुवासे | शोभा बरी रुचिर कांचनपात्रवासे |\nउद्दीप्त होऊनी मनोहर तेज जेवी तेणे करीन तुज आरती ईश \nPrevious Post: ॐ श्री देवीची आरती\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.khadedipak.com/2020/03/Parivartan-change-law-rule.html", "date_download": "2021-08-01T22:52:49Z", "digest": "sha1:RKMFFESOO7QEAYI2J7GTHAJVB2ENHT6W", "length": 16568, "nlines": 114, "source_domain": "www.khadedipak.com", "title": "परिवर्तन निसर्गाचा नियम - DSK ARTICLES", "raw_content": "\nवेळेनुसार , परिस्थितीनुसार स्वतामध्ये परिवर्तन करून घेणे, बदल करून घेणे हा एक सृष्टीचा जुना आणि महत्वाचा नियम आहे. या नियमाची तर आपणा सर्वांना माहीती आहेच. जी व्यक्ती परिवर्तन करण्यापासून स्वताला रोखतात, त्यांचे अस्तित्व जास्त काळ टिकूच शकत नाही. परिवर्तन हाच सृष्टीचा महत्त्वपुर्ण असा नि��म आहे आणि आपण त्याला नाकारू शकत नाही.\nयुगायुगापासून परिवर्तनचा नियम सुरू आहे. एका युगातून दुसऱ्या युगामध्ये रूपांतर होत असताना मोठ्या प्रमाणात मोठे परिवर्तनही होत असतात. सृष्टीलासुद्धा युगाप्रमाणे स्वतामध्ये बदल करून घ्यावे लागतात कारण सृष्टीसुद्धा परिवर्तनचा नियमाचे पालन करत असते. रूढी, जुन्या परंपरा या सर्वांमध्येसुद्धा वेळेनुसार बदल करायलाच हवा तरच त्या टीकून राहतील.\nज्या रूढी, परंपरा अनेक वर्षापासून चालत असतात, ज्यामध्ये वेळेनुसार बदल केलेले नसतात. यामुळे व्यक्तीच्या मनात विद्रोह जन्म घेत असतो. आजच्या आधुनिक काळात जुन्या रूढी,परंपरा यांचा विचार करून जगणे अधिकच कठीण होत चालले आहे. आजच्या या वैज्ञानिक काळात या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत चालले आहे. नविन पिढी या परंपराचे अवलंब करण्यास फारशी उत्सुक नाही असे दिसून येते.\nयुगायुगापासून ह्या नियमाचे पालन होत आले आहे. ऋतूही वेळेनुसार स्वतामध्ये बदल करून घेतात. पिढीच्या वाढत चाललेल्या अंतरामुळे गैरसमज वाढत चाललेले आहे. जुन्या पिढीच्या लोकांनी स्वताला नव्या पिढीशी जुळून घेणे गरजेचे आहे. दोघा पिढीतील वैचारिक दृष्टिकोन आणि त्यातील मोठा फरक वाढत चाललेला आहे. नविन पिढीतील मुले त्या सर्व गोष्टी समजून घ्यायला तयार नसतात. ज्या रूढी,परपंरा, अनुशासन आणि शैक्षणिकपद्धती त्यांच्या जन्माच्या कितीतरी वर्षापूर्वी समाजकल्याणासाठी बनवलेल्या असतात. या रूढी,परंपराचा स्विकार आज आम्ही का करावा असा प्रश्न कदाचित नेहमी त्यांच्या डोक्यात तांडव करत असावा.\nजुन्या पिढीतील लोक आपल्या चालीरीती आणि जुन्या कल्पना सोडत नाही. याउलट आपल्या परपंरागत चालत आलेल्या चालीरीती आपल्या नव्या पिढीनेही पुढे सुरूच ठेवल्या पाहीजे असा हट्ट करत असतात. नव्या पिढीतील मुलांना वारंवार या गोष्टींसाठी ऐकत राहने आवडत नाही. मुद्दामच या चालीरीतींचा अपमान करण्यास नवी पिढी नेहमी तयारच असते. यामुळे घरात क्लेश वाढत जाते आणि भांडणं सुरू होतात.\nया दोन पिढीतील अंतर मिटवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. एकमेकांच्या भावनांचा आदर करायला शिकले पाहीजे. जर जुन्या पिढीतील लोकांनी नवीन पिढीच्या विचाराशी मिळवून घ्यायला सुरूवात केली तर नव्या पिढीतील लोकसुद्धा त्या��चा मान राखतील.\nनवीन पिढीशी जुळवून घेणे अवघड असेल मात्र अशक्य नाहीच. नवीन पिढीनेही काही गोष्टी ऐकण्याची सवय करून घ्यायलाच पाहीजे. या दोन पिढीतील नातं एका नाजूक काचेसारखं असत. जर काचेला तडा गेला तर त्यांना जोडता येणे जसे शक्य नाही अगदी त्याचप्रकारे मनामध्ये एकमेकांविषयी जर क्लेश निर्माण झाले तर त्याला औषध नाही. क्लेश,अविश्वास जर घट्ट होत गेले तर मनामध्ये एकमेकांविषयी तिरस्काराची भावना उत्पन्न होते.\nस्वताचा मान ठेवण्यासाठी अगोदर दुसऱ्यांना मान देण्याचे आपण शिकले पाहीजे. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायला पाहीजे. दुसऱ्यांचे अहीत किंवा तिरस्कार करने बंद केले पाहीजे. आपण दुसऱ्यांशी ज्यापद्धतीने वागू अगदी त्याचप्रकारची वागणूक आपल्या पदरात पडत असते. जे पेराल तेच उगवेल. तुम्ही असं कधी ऐकले आहे का बरं की गुलाबाच्या झाडावर चमेलीचे फूल उमलले आहे, नाहीना गुलाबाच्या झाडावर गुलाबाचे फूलच येणार हे जेवढे खरं आहे तेवढेच खरं आहे ते तुम्ही तुमच्यात केलेल्या सकारात्मक बदलामुळे दुसऱ्यांचे मनही सहज जिंकता येऊ शकते.\nआयुष्याचं काय, ते तर काही दिवसासाठी मिळालेलं असतं. या आयुष्याचं सोनं ज्यावेळी करायला आपण शिकू त्यावेळी हे छोटसं आयुष्यही खूप सुंदर असल्याचं आपल्याला कळेल. स्वतामध्ये परिस्थितीनुसार परिवर्तन, बदल करायला आपण ज्यावेळी शिकू त्यावेळी आयुयातील सर्व समस्यांचे समाधान होईल. कारण परिवर्तन हाच एकमेव नियम आहे जो तुम्हाला आनंदानं जगायला शिकवतो.\nतुम्ही आजच स्वतामध्ये वेळेनुसार अगदी छोटेशे बदल करायला सुरूवात करा तुम्हाला यामुळे झालेला बदल अनुभवता येईल. जर कार्यालयामध्ये तुमचे साहेब तुमच्याकडे तिरस्काराने बघत असेल तर तुम्ही रागाऊ नका. तुम्ही त्यांच्याकडे तिरस्काराने बघत बसू नका. शांत रहा आपण कुठे चुकत आहे याचे परीक्षण करा आणि त्यानुसार स्वतामध्ये बदल करा. तुमच्यात झालेल्या बदलामुळे तुमच्याविषयी असलेला तिरस्कार नाहीसा होईल.\nभगवान श्रीकृष्ण यांनीही द्वापर युगात महाभारात महासंग्राम सुरू होण्याच्या अगोदर पितामा भीष्म यांना परिवर्तनबद्दल सांगितले होते. भगवान श्रीकृष्ण यांनी वेळेनुसार ऋतूसुद्धा स्वतामध्ये बदल करून घेतात आणि सृष्टीचे हे त्रिकालबाधित सत्य आहे असे सांगितले होते. पण महाबली भीष्म यांना परिवर्तनापेक्षाह�� आपणच मानलेला धर्म, वचन, परंपरा, अनुशासन आणि प्रतिज्ञाचं पालन श्रेयस्कर वाटले. परिवर्तनामुळे समाजाचा समतोल बिघडू शकतो असा त्यांचा विश्वास होता. परिस्थितीनुसार बदल केला नाही तर सर्वनाश निश्चित आहे. परंपरा, कर्तव्य आणि वचन यांच्यात वेळेनुसार धर्माच्या रक्षणासाठी बदल केलेच पाहीजे.\nअंतिमक्षणी शंतनूसुत भीष्म यांना भगवंताचे बोल खरे होताना स्पष्ट दिसले. पितामा यांनीही मान्य केलं की परिवर्तन हा सृष्टीचा महत्त्वपुर्ण नियम आहे. जर तो आमलात आणला नाही तर सर्वनाश निश्चित आहे.\nपोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे \nमराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो काकेल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का\nएका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. - मुकेश नायक\nसुप्त मन (Powers of Subconscious Mind) आणि अविश्वसनीय शक्ती\nजास्तीतजास्त संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नेमका फॉर्मुला काय आहे\nनवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१\nॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो\nपोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे \nसुप्त मन (Powers of Subconscious Mind) आणि अविश्वसनीय शक्ती\nमराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो काकेल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का\nॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/hanabi-fireworks/", "date_download": "2021-08-01T23:19:02Z", "digest": "sha1:UH75VGTMQEB3SJ6EOE3Z3N6ZNVQXXYAQ", "length": 22404, "nlines": 193, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हानाबी (जपान वारी) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 1, 2021 ] ‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \n[ August 1, 2021 ] पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\tदिनविशेष\n[ August 1, 2021 ] लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\tखाद्ययात्रा\n[ August 1, 2021 ] गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\tव्यक्तीचित्रे\n[ August 1, 2021 ] लोकशाहीर अण्णाभाऊ साठे\tललित लेखन\n[ August 1, 2021 ] संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ August 1, 2021 ] गोडांबा @ मांडवा, अलिबाग\tललित लेखन\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\nJuly 25, 2020 प्रणाली भालचंद्र मराठे पर्यटन, प्रवास वर्णन, विशेष लेख, साहित्य\nमागच्या भागात आपण साकुरा अनुभवताना ‘हानामी’ असा शब्द आला होता.\nआता हा ‘हानाबी’; काय आहे बरं हे\nती पण फुले च मानूया हानाबी म्हणजे आकाशात उधळलेली रंगीबेरंगी चमचमती फुले जी ते काळेभोर आकाश चांदण्याच्या बरोबरीने व्यापून टाकतात.\nहानाबी म्हणजे आतिषबाजी (fireworks). फरक एवढाच की आपल्याकडे दिवाळी सारख्या फेस्टिवल साठी आतिषबाजी केली जाते इथे अतिषबाजीसाठी हा फेस्टिवल.फटाके हा शब्द अपुरा वाटावा अशी सुंदर सजावट. अतिशय विलोभनीय दिसणारी आणि आपल्या प्रकाशाने का होईना रात्रीचा अंध:कार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करणारी अशी हानाबी\nओबोन फेस्टिवल (जपानचा पितृपंधरवडा) च्या आसपास, जुलै ते ऑगस्ट पर्यंत सर्व जपानमध्ये हे आतिषबाजीचे कार्यक्रम होतात. ह्याचा मूळ हेतू दुष्ट आत्म्यांना आणि भुतप्रेतांना दूर करणे हा आहे असे म्हणतात.\nहा हानाबी फेस्टिवल जपानच्या समर सिझनचा एक अविभाज्य भाग आहे. उन्हाळ्यामध्ये इथे अतिशय उकाडा असल्याने घराबाहेर पडणे आणि उत्साहाने काही करणे बऱ्याचवेळा अगदी अशक्य होऊन जाते.\nदिवसा तर अगदी विचारायला नको आपल्या कडे विदर्भ मराठवाड्यामध्ये जसा उष्णतेचा पारा वर चढत जातो तसाच काहीसा जपानच्या उन्हाळ्यात.\nअशा वेळी काय बरं करणार असा प्रश्न पडला असावा बहुतेक इथल्या पूर्वजांना आणि हानाबीची युक्ती काढली असेल त्यांनी… मजेचा भाग सोडला तर हेच खरे कारण असेल का ह्या फेस्टिवलचे असे वाटल्यावाचून राहत नाही.\nह्या मुळे प्रदूषण किती होत असेल वगैरे प्रश्न पडले असतील आणि स्वाभाविक आहे म्हणा\nवाहनांचा अति वापर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा कमी वापर हे हवा दूषित होण्याचे महत्त्वाचे कारण आहे नाही का आणि इथे बरोब्बर ह्याच्या उलट परिस्थिती असल्याने प्रदूषण मुळात बरेच कमी आहे. त्यामुळे वर्षातून एकदा ह्या हानाबी मुळे होणारे हवेचे प्रदूषण नगण्य आहे असे म्हणण्यास हरकत नसावी असे मला वाटते.\nहजारो Fireworks उत्तम ताळमेळ आणि रचनेत हवेत उडताना पाहायला मिळणे म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. दर वेळी नवीन थिम आणि नवीन कन्सेप्ट. फक्त गोलाकार आकार नसून विविध आकारातील फायरवर्क ह्यामध्ये पाहायला मिळतात. अनेक हात त्या करिता कित्येक दिवस अहोरात्र झटत असतात. इव्हेंट्चे आयोजक पूर्ण तयारीनिशी स्वागत करण्यास सज्ज असतात. रचनाकार विविध कन्सेप्ट आणि रचना ठरवताना आपल्या कल्पनाशक्तीची विमाने उंच उंच नेत असतात.\nजपानमध्ये विविध ठिकाणी हा फेस्टिवल साजरा होतो. हे Fireworks जगप्रसिद्ध असून बरेच महाग असतात. काही लोकल ठिकाणी तिथल्या हानाबी फेस्टिवल करिता शहर वासी देणगी गोळा करतात.\nउंच इमारती असणार्‍या आणि पाहण्यास अडसर ठरेल अशा जागा टाळून हानाबी सर्व साधारणपणे लोकांना सहज दिसेल अशा ठिकाणाहून होस्ट करतात. काही प्रसिद्ध असणारे मोठे हानाबी इव्हेंट्स पाहण्यासाठी तर लाखो लोक हजेरी लावतात. काही ठिकाणी समुद्र किंवा नदी किनारी सुद्धा हे फेस्टिवल्स असतात. आजूबाजूच्या बऱ्याच लांब पट्ट्यात हानाबी पाहता येईल ह्याचा पुरे पूर विचार केलेला दिसून येतो.\nमोठ्या इव्हेंट्स मध्ये काही विशेष जागा ‘स्पेशल स्पॉट’ राखीव असतात. पण त्यांचे तिकीट फारच महाग असते आणि सहजासहजी उपलब्ध होत नाही.\nजपानी लोकांच्या घरात कोणी कधी असतं का नाही चाहुल सुद्धा न लागू देणारे असे, शांती आणि एकांत प्रिय जपानी. ह्या हानाबीचा मात्र घरांच्या गॅलरी मधून खिडक्यांमधून अगदी रस्त्यांवरती खुर्च्या मांडून सुद्धा आस्वाद घेतात. जपानचा पारंपारिक पोशाखांपैकी एक असणारा ‘युकाता‘ घालून, मित्र मंडळी व नातेवाईकांबरोबर एन्जॉय करताना दिसतात. ‘खाणे आणि पिणे‘ दोन्ही चालूच असते परंतु कधी कोणी जपानी आवरण्याच्या पलीकडे जाऊन कसाही वागतोय असे फार क्वचित होते.\nहानाबी ताईकाई(Fireworks Competition) ह्या तर अतिशय भारी जपानच्या विविध भागात अशा स्पर्धा चालतात. ‘निगाता -नागाओका हानाबी फेस्टिवल‘ सारख्या भव्य स्पर्धा टीव��ही वरून सुद्धा प्रक्षेपित केल्या जातात.\nतोक्यो सारख्या गर्दीच्या शहरात साजरी होणारी प्रसिद्ध आणि लोकप्रिय हानाबी आहे ‘सुमीदागावा हानाबी‘.दोन टिम, नदी किनारा, Sky-tree टॉवर, उंच इमारती आणि लाखो लोक ह्यांच्या साक्षीने ही स्पर्धा रंगत जाते. दोन तास चालणारी ही आतिषबाजी आणि लखलखाट अनुभवण्यात वेगळीच मजा आहे.\nइतके लोक एकत्र जमणार म्हणून सरकार तर्फे बरीच आगाऊ दक्षता घेतली जाते. किरकोळ इजा किंवा जखम सुद्धा कुणाला होऊ न देता इव्हेंट पार पाडले जातात.\nह्या वर्षी २०२० मध्ये कोरोना (COVID 19) मुळे हे सगळे हानाबी इव्हेंट्स रद्द झाले आहेत. परंतु कोरोना मुळे आलेली निराशा आणि अनुत्साह पळून जावा आणि लोकांमध्ये सकारात्मकता वाढावी म्हणून; १ जूनला जपानच्या ४७ राज्यात ‘Cheer Up’ हानाबी (Firework बनवणाऱ्या कंपन्या तर्फे आयोजित) ५ मिनिटे साजरी केली गेली. गर्दी टाळण्यासाठी वेळ, तारीख, लोकेशन इत्यादी माहिती गुप्त ठेवण्यात आलेली होती. आपापल्या घरांमधून ही आतिषबाजी पाहणाऱ्या साऱ्यांना तेंव्हा त्यांच्या आयुष्यातल्या कित्येक आनंदी हानाबीचे स्मरण झाले असावे.\nयंदाची Cheer Up हानाबी, तिमिरातून–तेजाकडे घेऊन जाणारी ठरावी अशी अशा\n— प्रणाली भालचंद्र मराठे\nAbout प्रणाली भालचंद्र मराठे\t17 Articles\nमी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nयाच मालिकेतील इतर लेख\nजपान वारी – प्रास्ताविक\nजपान देश आणि इथली माणसं \nमी पाहिलेला होक्काइदो – साप्पोरो (जपान वारी)\nमी पाहिलेला होक्काइदो – ओतारू (जपान वारी)\nमी पाहिलेला होक्काइदो – बीएई (जपान वारी)\nमी पाहिलेला होक्काइदो – दाइसेत्सुझान (जपान वारी)\nसाकुरामय – जपानची गुलाबी सफर (जपान वारी)\nसुशी आणि बरंच काही… (जपान वारी)\nविस्टेरिआ – नेमोफिला फ्लॉवर फेस्टिवल\nजपानी पेहराव (जपान वारी)\n‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा \nपुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस\nलेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे\nखमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत\nगायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर\nसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा\nगोडांबा @ मांडवा, अलिबाग\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/01/3.html", "date_download": "2021-08-01T22:42:46Z", "digest": "sha1:7VYSV4MLF32FYSBBXGWAAOPOURM3KNZ2", "length": 12654, "nlines": 85, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अल्पवयीन मुलाने अपघात केला तर पालकांना 3 वर्षें शिक्षा, नवीन कायद्यावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब", "raw_content": "\nHome अल्पवयीन मुलाने अपघात केला तर पालकांना 3 वर्षें शिक्षा, नवीन कायद्यावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब\nअल्पवयीन मुलाने अपघात केला तर पालकांना 3 वर्षें शिक्षा, नवीन कायद्यावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब\nलोकसभा आणि राज्यसभेत मोटर वाहन विधेयक मंजूर केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाला शुक्रवारी मंजुरी दिली यामध्ये नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत नव्या कायद्यानुसार करण्यात आलेल्या नियमानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्याला कठोर शिक्षा होणार आहे अल्पवयीन मुलाने जर अपघात केला तर त्यांच्या पालकांना 3 वर्षें शिक्षा होऊ शकते\nअसे आहेत नवीन नियम आणि दंड\n(1)/ कलम 178 नुसार विना तिकीट प्रवास केल्यास ५००रु दंड\n(२) कलम १७९ नुसार अधिका-याने सांगितलेले नियम पाळले नाहीत तर २हजार दंड\n(३) कलम १८१ नुसार विना परवाना वाहनं चालवलयास भरावा लागणार ५ हजार रुपये दंड\n(४) कलम १८२ नुसार वाहन चालविण्यास पात्र नसताना ते चालवलयास १० हजार दंड भरावा लागणार\n(५) कलम १८३ नुसार भरधाव वेगाने वाहन चालविणे १ हजार ते ३ हजारांपर्यंत दंड भरावा लागणार\n(६) कलम १८४ नुसार धोकादायक पध्दतीने वाहन चालविण्यास ५ हजार दंड भरावा लागणार\n(७) कलम १८५ नुसार दारु पिऊन गाडी चालविलयास १० हजार रुपये दंड भरावा लागणार\n(८) कलम १८९ नुसार भरधाव व‌ रेसिंग करणार्या वर ५ हजार दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे\n(९) कलम १९२ नुसार वाहनांची कागदपत्रे न काढता वाहन चालविण्यास १० हजार दंड भरावा लागणार\n(१०) कलम १९३ नुसार लायसन्स निगडित नियम तोडल्यास २५हजार ते १लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे\n(११) कलम १९४ नुसार ओव्हरलोड असेल तर २ हजार रुपये तर प्रति टन सामानानुसार २० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे\n(१२) कलम १९४ नुसार पॅसेंजर ओव्हरलोडिंग असेल तर १ हजार प्रती पॅसेंजर इतका दंड भरावा लागणार आहे\n(१३) कलम १९४ बी नुसार आत्ता सीट बेल्ट लावला नसेल तर १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे\n(१४) कलम १९४ सी नुसार सकुटर व बाईक वर दोन पेक्षा अधिक लोक असतील तर २ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे व तीन महिने वाहन परवाना रद्द होईल\n(१५) कलम १९४ डी नुसार विना हेल्मेट २ हजार दंड व तीन महिने वाहन परवाना रद्द होईल\n(१६) कलम १९४ ई नुसार रुग्ण वहिकेसारखे वाहनांना रस्ता न दिल्यास आत्ता भरावा लागणार १०हजार दंड भरावा लागणार आहे\n(१७) कलम १९९ के नुसार विना इनसुरसन वाहन चालविण्यास ‌२हजार दंड भरावा लागणार आहे\n(१८) कलम १९९ नुसार नाबालिक अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्यास वाहन मालक दोषी ठरवून ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्याची तरतूद आहे\n(१९) कलम. १८३ ‌/१८४/१८५/ १८९/१९०/१९४सी /१९४डी /१९४ ई /वाहन सस्पेंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत दररोज वाढते अपघातांचे प्रमाण वाहन सुरक्षित चालवा जीवन वाचवा आपली कोणीतरी घरी वाट पाहत आहे याचे भान ठेवून जीवन जगा\nसंस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे\nबांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर\nरुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा\nरेशन कृती समिती सांगली जिल्हा\nमौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा\nमाहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा\nबंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा\n(१) सर्व शासकीय योजनांसाठी वयोमर्यादा १८ते‌६० आहे ६० वर्षांनंतर सर्व शासकीय योजना वयोवृद्ध व्यक्ती साठी बंद असतात जर एकादी योजना ��ुरू असेल तर ती मिळवून घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिक यांना मोठे प्रयत्न करावे लागतात जर असे असेल तर ६० वर्षाच्या वयोवृद्ध नागरिकांचे मतदान हक्क सुध्दा रद्द करा\n(२) सांगली जिल्ह्यात धर्मादाय आयुक्त यांचेकडून नियुक्त करण्यात आलेले २६ दवाखाने आहेत कि जिथे विविध उपचार योजनेअंतर्गत केले जातात\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/thaneshappy-valley-road-to-be-green-project-of-amol-jamdar-foundation", "date_download": "2021-08-01T22:34:39Z", "digest": "sha1:SOJKPBZGFKW5AZT5OONQALBVOBHGS2GD", "length": 13633, "nlines": 184, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "ठाण्याचा हॅप्पी व्हॅली रोड होणार 'हिरवागार' - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nकेडीएमसीची कबुली; मोहन अल्टिझा गृहसंकुलात मोठ्या...\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nकल्याणमधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे मदतीचा हात\nगोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना...\n���िकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nठाण्याचा हॅप्पी व्हॅली रोड होणार 'हिरवागार'\nठाण्याचा हॅप्पी व्हॅली रोड होणार 'हिरवागार'\nआंब्यांच्या कोयी, विविध फळांच्या बिया, गॅलरीतील कुंडीत वाढलेल्या मोठमोठ्या रोपांसह औषधी व बहुपयोगी झाडे मानपाडा येथील हॅप्पी व्हॅली ते नीलकंठ ग्रीन रोडच्या दुतर्फा स्थानिक गृहसंकुलातील रहिवाशांसह अमोल जामदार फाउंडेशनच्या वतीने रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधून लावण्यात आली. या कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थिती नोंदवत स्थानिकांच्या या उपक्रमाला बळ दिले. यंदाच्या पावसाळ्यात या नव्या रोपट्यांनी बाळसं धरताच हॅप्पी व्हॅली ते नीलकंठ 'ग्रीन' रोड नावाप्रमाणेच हिरवागार होणार आहे.\nमानपाडा येथील टिकुजीनीवाडी परिसरात नवनवीन गृहसंकुले उभी राहत असताना काही वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र हॅप्पी व्हॅली ते नीलकंठ ग्रीन रोड दोन्ही बाजूला पुरेशी मोकळी जागा असल्याने हा परिसर हिरवागार करण्याचा निर्धार मानपाडावासियांसह अमोल जामदार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या अंकिता जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात आज वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. आंबा, पेरू, कडुनिंब, बहावा अशा झाडांचे हॅप्पी व्हॅली, शुभारंभ, सहयोग गृहनिर्माण संस्था, शिगवण प्रतिष्ठान, नव संकल्प प्रतिष्ठान या गृहसंकुलाचे सदस्य व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रोपण केले.\nयावेळी ठाणे शहर शिवसेना सहकार विभागाचे संपर्क प्रमुख अमोल जामदार, फाउंडेशनचे सचिव अक्षय जामदार, ठाणे शहर भाजप अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक मुकेश मोकाशी, चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे, महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाच्या महिला प्रमुख रिदा रशीद, शिवसेना शाखाप्रमुख प्रल्हाद बोरसे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मयुरेश जोशी, ठाणे शहर सरचिटणीस सारंग मेढेकर, मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम आदी मान्यवर उपस्थित होते.\nमुलांमधील कलागुणांना संधी देण्याचे दिव्याज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - मुख्यमंत्री\nसिंधुदुर्गच्या कृषी विज्ञान केंद्राला उत्तम सादरीकरणाचे पारितोषिक\nराजकीय गणितांना छेद देत कांबा ग्राम पंचायतीवर गावदेवी पॅनलची...\nठाणे येथे भाजपाच्या वतीने दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत...\nडोंबिवली येथील डॉ. प्रियांका रोशन पाटील एम.डी. परीक्षा...\nकेडीएमसी स्थायी समितीमध्ये ८ नव्या सदस्यांची निवड\nसिंधुदुर्गच्या कृषी विज्ञान केंद्राला उत्तम सादरीकरणाचे...\nकल्याणमध्ये नाल्यातील भरावाची आपने केलेली पाहणी सोशल मिडीयावर\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nचक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे...\nअटल बांबू समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू...\nशिवकालीन आरमार-शस्त्र व सौर उर्जा प्रदर्शन डोंबिवली येथे...\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविण्याच्या...\nमहाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे कल्याणात उद्घाटन\nनवी मुंबईतील एपीएमसी मार्केटचा पुनर्विकास करणार – खा. राजन...\nकेडीएमसीच्या आवारात कचऱ्याच्या डब्याचीच ‘सफाई’\nआंबिवली येथे भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदारांच्या...\nकोकण रहिवाशी मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न\nसागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nमहावितरणच्या कल्याण परिमंडळातील कर्मचाऱ्यांचे मुख्य अभियंत्यांनी...\nशिक्षणापासून वंचित बालकांपर्यंत स्वातंत्र्याची किरणे पोहोचावीत-...\nबालेकिल्ला राखण्यासाठी भाजप नेत्यांवर स्वपक्षियांचे ‘राजीनामास्त्र’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mazepune.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96-2/", "date_download": "2021-08-02T00:02:04Z", "digest": "sha1:6L3YOOYAH6BH5IY5LXXCRUKVD54335BM", "length": 17835, "nlines": 59, "source_domain": "mazepune.com", "title": "पुणे शहराच्या विकास आराखड्या बद्दल घेतलेल्या हरकती व सूचना - मातृभाषा मराठी मध्ये - MazePune", "raw_content": "\n25 Apr पुणे शहराच्या विकास आराखड्या बद्दल घेतलेल्या हरकती व ���ूचना – मातृभाषा मराठी मध्ये\nपुणे विकास आराखडा – २००७-२७ : हरकती व सूचना\n१. सर्व पुण्याच्या नागरिकांना existing landuse survey चे रेपोर्ट ताबडतोप उपलब्ध करून द्यावेत. हा रेपोर्ट उपलब्ध नसल्या मुळेविकास आराखड्या मधील बऱ्याच विशिष्ठ मुद्द्यांवर नागरिकांना कुठलीही हरकत घेणे किंवा सूचना देणे शक्य होत नहिये. त्या मुळे,हा रेपोर्ट उपलब्ध झाल्या नंतरच हरकती-सूचना घेण्याची मुदत निश्चित करावी ही आमची मागणी आहे.\n२. पुणे विकास आराखडा २००७-२७ ह्यात UDPFI (Urban Development Plan Formulation and Implementation), ह्या भारत सरकार ने प्रकाशित केलेल्या कुठल्याही बाबींचा विचार करण्यात आला नहिये. खालील काही ठोस उदाहरणे देऊन ह्या बद्दल आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो:\nअ) commercial land use साठी शहरामध्ये ४ ते ५ % जमिनीचे allocation असावे असे UDPFI norms मध्ये नमूद केले असताना, पुण्याच्या विकास आराखड्या मध्ये फक्त १. ३८ % एवढीच तरतूद का करण्यात आली आहे, ह्याचे स्पष्टीकरण आम्हाला द्यावे, अशी आमची मागणी आहे. commercial activity साठी कमी जागा देऊन, पुढे शहराच्या रहिवासी जागे मध्ये त्याचे “अतिक्रमण’ होण्याची शक्यता आहे. तसेच, informal commercial activity ह्या मधून निर्माण होईल व जास्त प्रमाणात पथारीवाले पुण्याच्या प्रत्येक रस्त्यावरती आणि पादचारी मार्गावरती येण्याची शक्यता आहे.\nब) recreational land use, म्हणजेच शहरात मोकळ्या जागा, खेळण्यासाठी मैदाने व बागा विकसित होण्यासाठी जी तरतूद केलेली आहे ती अतिशय कमी व अपूरी आहे. UDPFI norms चा कुठेही विचार केलेला नाही. UDPFI norms प्रमाणे सरासरी १५ ते २० % जागा ही recreational open space साठी ठेवावी. तसेच माणशी १० ते १२ sq. m एवढी मोकळी मैदाने किंवा बागा शहरात असाव्यात असे नमूद केले असताना, पुण्याच्या विकास आराखड्या मध्ये केलेली तरतूद ही अपूरी आहे. ६. ८९ % ह्या तर्तूदीने सध्याची लोकसंख्या ३० लाख धरली तरी केवळ माणशी ५.५ sq m मोकळी जागा राहील. व जर २०२७ चा विचार केला तर ४५ लाख लोकसंख्ये साठी केवळ माणशी ३.७ sq m, खरे तर त्यापेक्षाही कमीच, जागा शहरात उपलब्ध होईल अशी भीती आहे.\nक) Traffic and Transportation साठी UDPFI ने नमूद केल्या प्रमाणे १५% जागा पुण्याच्या विकास आराखड्या मध्ये आहे, पणexisting landuse survey नुसार असे लक्षात येते कि १५.९९% जागा रस्त्याखाली आहे व एकंदर १६.९१ % हि जागा सद्यस्थितीमध्ये पुण्यात traffic and transportation साठी वापरली जाते. हे असताना, ह्या नव्या विकास आराखड्या मध्ये केवळ १५.२५ % जागा आरक्षित केली गेली आहे. पुण्याची आज एक अतिशय महत्वाची गरज ही सार्वजनिक वाहतूक चांगली व्हावी अशी आहे. हे असताना सद्यस्थितीत traffic and transportation साठी असलेली जागा कमी करून कशी चालेल ह्याचा खुलासा करावा अशी आमची मागणी आहे.\nड) तसेच hill tops and hill slopes (HTHS) खाली ८.३८% जागा ही existing landuse survey मध्ये असताना आता ती विकास आराखड्यात एकदम ५.७१% का झाली आहे ह्याचा खुलासा करावा. तसेच water bodies खालील जागा ही existing landuse survey मध्ये ६.३७% दर्शवली असताना आता ती नवीन विकास आराखड्या मध्ये एकदम ४.७२ % का केली आहे ह्या संबंधित खुलासा करावा.\n३. Metro Influence Zone हा Metro alignment च्या दोन्ही बाजूस ५०० m. असा दर्शविला आहे. ह्या zone मध्ये ४.० FSIकरण्याला आमचा विरोध आहे. Metro प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली असली तरी ती पुण्यात येण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी घेईल अशी अपेक्षा आहे. परंतु ४.० FSI मुळे पुण्याच्या मध्यभागी, जिथे पुरेसे रस्ते रूंद नाहीत, किंवा जिथे मोकळ्या जागा नाहीत अश्या भागांमध्ये लोकसंख्या जोमाने वाढेल व सद्यस्तिथित तिथे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच वाढलेल्या लोकसंख्येसाठी पुरेश्या पाण्याची सोय व अधिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सोय ह्या विकास आराखड्यामध्ये केलेली नाही.\nआपण जर साधे सोपे गणित मांडले तर लक्षात येते की एकूण Metro प्रकल्पा खाली ६० km.(Phase I and II) एवढे क्षेत्र नियोजित केले गेले आहे. ह्या मधील जवळ जवळ ७०% भाग हा पुण्याच्या आराखड्याच्या हद्दीत येतो. म्हणजे साधारणपणे ४० km. Metro line पुण्यात बांधली जाईल. म्हणजेच Metro Influence Zone चे क्षेत्रफळ हे ४२ sq.km होते. संपूर्ण विकास आराखड्याचे क्षेत्रफळ हे २४३ sq km चे आहे. म्हणजे १८ % पुणे हे ४.० FSI च्या खाली येते व आजच्या घडीला पुण्यामध्ये एवढी लोकसंख्या वाढी साठी कुठलीही तरतूद नाही. त्या मुळे आम्हाला ४.० FSI व मेट्रो झोन ह्यावरती आमची हरकत आहे.\n४. विकास आराखड्या मधील Cluster Development पॉलिसी जी पुण्याच्या जुन्या गावठाणासाठी केली आहे त्या मुळे पुण्यातील ऐतिहासिक वस्तूंच्या संवर्धनासाठी धोका होईल असे वाटते. Listed Heritage Buildings वगळता, पुण्यामध्ये बऱ्याच संवर्धन कराव्यात अश्या वास्तु किंवा परिसर आहेत. Cluster Development मुळे छोटे प्लॉट एकत्र होतील, पण जी मूळ Cluster Development ची संकल्पना आहे त्या नुसार गावठाणातील नागरिकांना मोकळ्या जागा, रुंद रस्ते हे न मिळता नुसत्याच उंच नवीन इमारती दिसतील अशी अपेक्षा आहे. उंच इमारतींसाठी लागणारे पार्किंग ह्या साठीच ‘podium’ तयार होताना दिसतील. तसेच जर एखादा वाडा संवर्धन करायचा असेल तर त्याचे व तिथल्या जीवन शैलीचे पूर्ण पणे अस्तित्वच मिटून जाईल. त्यामुळे , Cluster Development पॉलिसी ही व्यवस्थित आखण्याची गरज आहे. सध्या आखलेल्या Cluster Development Policy in Congested Areas ला आमचा विरोध आहे.\n५. पार्किंग साठी बिल्डिंग उभारण्यासाठी ज्या सवलती (incentives) दिल्या गेल्या आहेत ते पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक चांगली व्हावी ह्या तत्वाच्या विरोधात आहे. जगात कुठले ही शहर बघितले तर असे लक्षात येते कि ज्या शहरांनी ‘private vehicle use’महाग किंवा गैरसोयीचे केले आहे त्याच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक चांगली, सरळ आणि सोपी होऊ शकली आहे. पार्किंग ची जागा फार जास्त प्रमाणात असणे हे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी धोकादायक आहे. पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये पार्किंग साठी बिल्डिंग ला सवलती देऊन आपण ‘parking structures’ सारख्या अतिशय खराब दिसणाऱ्या बिल्डिंग तयार होण्यास हातभार लावतो आहोत. ह्या बिल्डिंग दिवसा पार्किंग म्हणून वापरल्या जातील, पण रात्रीच्या वेळेस ह्या बिल्डिंग मध्ये ‘anti social elements’ यायची खूप शक्यता असते. पार्किंग च्या बिल्डिंग वरती जगातील अनेक शहरांचा अभ्यास आहे व सर्व शहरे आता त्या पासून दूर जात आहेत. आमचा पार्किंग च्या बिल्डिंग करता सवलत देऊ करणे ह्याला हरकत आहे.\n६. सर्व सामान्य मध्यमवर्गीय पुणेकरांच्या Housing Redevelopment साठी कुठली ही सवलत (incentive) देऊ केलेली नाही. सर्व शहरात, तसेच झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आणि वेग वेगळ्या हॉटेल सारख्या व्यवसायांना वाढीव FSI देऊ केला असताना, मध्यम वर्गीयांच्या जुन्या घरांच्या Redevelopment साठी कुठलीही उपाययोजना ह्या विकास आराखड्या मध्ये केलेली नाही. पुण्यामध्ये ज्यांची गेली २०-३० वर्षे घरे आहेत व आताच्या नियमांमध्ये वाढीव घरांची अपेक्षा असणाऱ्या मध्यम वर्गीय, कॉर्पोरेशनचा सातत्याने कर भरणाऱ्या वार्गाला, ह्या आराखड्यामधून, काहीही मिळालेले नाही. ह्यांना, आपण जिथे राहतो तिथेच थोडेसे मोठे घर बांधण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागणार आहेत. नाहीतर मोठ्या घरासाठी पुण्याच्या बाहेरच्या परिसरात घर बघावे लागणार आहे. गेली ३० वर्षे ज्या परिसरात राहिलो तिथेच ह्या मध्यम वर्गीयांना मोठे घर मिळण्यासाठी साठी आम्ही ही सूचना देऊ इच्छितो कि ह्या विकास आराखड्या मध्ये ह्यासाठी सवलतीची योजना आखावी.\n७. पुण्याचा विकास आराखडा हा पुढची २० वर्षांचा कालावधी साठी आहे अशी प्रचीती कुठेही येत नाही. लांबच्या काळाचा विचार करून तरतूदी करणे व त्या साठी आत्ता पॉलिसी आखणे हे ह्या आराखड्या मध्ये कुठेही दिसत नाही. उदाहरण म्हणजे, गेली बरेच वर्ष चर्चेत असणारा विषय म्हणजे बांधकामातून निर्माण होणारा राडा रोडा – ह्या सारख्या प्रोब्लेम्स वरती शहर यंत्रणेतून debris recycling centres सारख्या योजना इथे आखलेल्या नाहीत. तसेच शहराच्या पातळीवरती उर्जा निर्मिती करण्या सारखे महत्वाचे,भविष्य काळात गरजेचे असे मुद्दे विचारात घेतले गेले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/is-it-good-to-drink-water-before-eating-fruits", "date_download": "2021-08-01T23:35:47Z", "digest": "sha1:ZERDBEJG66NNA3NPWKIXQALQWV5QG54Y", "length": 5572, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFruit Diet: आजवर लोकांना माहितच नव्हती फळं खाण्याची योग्य पद्धत व वेळ काय करीनाच्या डाएटिशियनने सांगितले 3 महत्वाचे नियम व माहिती\nWeight Loss : ९० टक्के लोक वेट लॉससाठी करतात ‘या’ पाण्याचे सेवन, न्युट्रिशनिस्टकडून जाणून घ्या ही पद्धत योग्य आहे की अयोग्य\nYoga Day 2021 : योगाभ्यासात लोक करतात भयंकर चूका योग करण्याआधी व नंतर कोणते पदार्थ खावेत व खाऊ नयेत\nफळे खाल्ल्यानंतर इतका वेळ चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर होतील ‘या’ गंभीर समस्या\nइम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक सल्ल्यांचे करा अनुसरण, या पद्धतीने करा पाणी व आहाराचे सेवन\nतुमच्या ‘या’ चुकांमुळे पीरियड्स दरम्यान वाढतं सर्वाधिक वजन, ताबडतोब कंट्रोल करा वाईट सवयी\nAyurveda Diet Tips : जेवताना पाणी पित असाल तर थांबा जाणून घ्या 'ही' महत्त्वाची माहिती\nउन्हाळ्यात जरूर खा ‘या’ ५ भाज्या व फळे, शरीरात अजिबात होणार नाही पाण्याची कमतरता\nचहा पिण्याआधी न चुकता ‘ही’ गोष्ट पिण्याचा वयोवृद्ध लोक का देतात सल्ला ऐकलं नाहीतर होईल पश्चाताप\nHealth Care Tips ‘या’ सात पदार्थांचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याची चूक करू नका, अन्यथा...\nपोट सतत खराब होतं मग जाणून घ्या तुमचा इटिंग पॅटर्न किती योग्य आहे\nलग्नादिवशी दिसायचं आहे आकर्षक मग एक महिना आधीपासूनच सुरु करा ‘हा’ स्पेशल ���ायट\nआयुर्वेदानुसार दुधासोबत ‘या’ पदार्थांचं सेवन करू नका, जिवाला होऊ शकतो धोका\nअडवाणींनी मला 'निकम्मा' म्हटले होते- पंतप्रधान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/youths-corner/article-write-samrat-phadnis-amruta-fadnavis-and-d-rupa-376886", "date_download": "2021-08-01T23:14:19Z", "digest": "sha1:EBIQZ2PRRUYDQURMRS6DI6RGCXLOWRZI", "length": 9284, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | टिवटिवाट : दोन्ही गट फसवेच...", "raw_content": "\nअमृता फडणवीस व्यवसायानं बॅंकिंग अधिकारी. एका मुलीची आई. त्यांचे पती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते. डी. रूपा कर्नाटकच्या गृहसचिव आणि आयपीएस अधिकारी. करिअरमध्ये वर्ष-सव्वा वर्षानं बदलीला सामोरे गेलेल्या. बोलण्याचं आणि अधिकार बजावण्याचं स्वातंत्र्य जपणाऱ्या.\nटिवटिवाट : दोन्ही गट फसवेच...\nअमृता फडणवीस व्यवसायानं बॅंकिंग अधिकारी. एका मुलीची आई. त्यांचे पती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते.\nडी. रूपा कर्नाटकच्या गृहसचिव आणि आयपीएस अधिकारी. करिअरमध्ये वर्ष-सव्वा वर्षानं बदलीला सामोरे गेलेल्या. बोलण्याचं आणि अधिकार बजावण्याचं स्वातंत्र्य जपणाऱ्या.\nया दोघी गेल्या आठवड्यात ट्रोलधाडीचं लक्ष्य बनल्या. अमृता किंवा डी. रूपा मांडत असलेल्या मतांबद्दल, त्यांच्या कृतीबद्दल तुम्ही सहमत असलंच पाहिजे, असा आग्रह नाही. असहमती व्यक्त करण्याची पद्धत लिंगभेदभावाची असते, हा आक्षेप आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअमृता यांचं गाणं आवडत नसेल, तर डिसलाइक बटन पुरेसं आहे. त्यांची मतं आवडत नसतील, तर ते नीट शब्दांत सांगता येईल. त्यांचे दिवाळीचे फोटो तुम्हाला पाहायचे नसतील, तर नका पाहू. पण, ‘मंगळसूत्र नाही, कुंकू नाही, बांगडी नाही, हेच का हिंदुत्व...’ हा सवाल खोचक असला; तरी लिंगभेद करणारा आहे, याची जाणीव हवी. अमृता यांच्यावर सोशल मीडियात हल्ला चढवणारा गट राजकीय विचारांनी काँग्रेसी उदारमतवादी किंवा उजव्यांच्या विरोधातला म्हणावा असा.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nडी. रूपा यांनी दिवाळीतल्या फटाकेबंदीचं समर्थन करणारी पोस्ट लिहिली. त्यांनी युरोपातून फटाके भारतात आल्याचं आणि त्याचा हिंदू सणांशी काही संबंध नसल्याचं म्हटलं. यानंतर पुढचे चार दिवस देशभरातून ट्रोलधाड त्यांच्यावर तुटून पडली. ट्रोल करणारे एक ट्विटर अकाउंट काही काळातच निलंबित झाले. रूपा यांनीच ती कारवाई केल्याचा आरोप होऊन त्यांना आणखी ट्रोल केलं गेलं. मात्र, फटाकेबंदीच्या समर्थनापासून रूपा मागं हटल्या नाहीत. त्यांना ट्रोल करणारा गट भाजपमार्गी किंवा उजव्या विचारसरणीचा होता. दोन्ही उदाहरणं ताजी. ती अशासाठी महत्त्वाची, की ‘आम्हाला मान्य, तेच तुम्ही बोला-करा’ हा दुराग्रह उदारमतवादी म्हणवल्या जाणाऱ्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारसरणींत आहे. प्रत्येकाच्या मतांमध्ये राजकीय विचार शोधायचे आणि मानहानिकारक पद्धतीनं त्या विचारांना विरोध करायचा, हा ट्रोलधाडीचा फंडा. तो दीर्घकालीन लाभ देत नाही, हे समजून येईल, तेव्हा अमृता आणि डी. रूपा यांना त्यांची मतं मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य येईल. तोपर्यंत दोन्ही विचारांच्या ट्रोलधाडी एकाच मानसिकतेच्या आहेत, हेच सिद्ध होत राहील.\nअमृता फडणवीस आणि डी. रूपा यांच्यात काय साम्य आहे\nआणि म्हणून ट्रोलधाडीचं लक्ष्य बनलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154277.15/wet/CC-MAIN-20210801221329-20210802011329-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}